diff --git "a/data_multi/mr/2022-49_mr_all_0500.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-49_mr_all_0500.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-49_mr_all_0500.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,1008 @@ +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T09:36:41Z", "digest": "sha1:O7O2YICYQ5AP5T45S5MSQTBUJ5BDWBJZ", "length": 26432, "nlines": 130, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "उत्तर कोकणातील नमन-खेळे – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल` या नाटकात ‘श्री गणनायक नर्तन करी` अशा स्वरूपाच्या पदावर पुणेरी ब्रह्मवृंदाचे नर्तन दाखविले आहे. या नर्तनाची शैली नमन-खेळे प्रकारासारखी आहे. नमन खेळे हा उत्तर कोकणातील अतिशय लोकप्रिय असा लोककला प्रकार आहे. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर या भागातील खेड्यांतून हा प्रकार केला जातो. धार्मिक विधी म्हणून या कला प्रकाराकडे पाहिले जाते. लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा शुभप्रसंगी खेळे केले जातात. हे खेळे पेशवाई काळापासून होत असावेत असा अंदाज आहे, कारण खेळ्यांच्या काही गीतांतून, राघोबादादाच्या नावाचा उल्लेख आढळतो. अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला त्याचे दोन भाग होऊन एक ‘दशावतार` म्हणून दक्षिण कोकणात प्रसिद्ध पावला व ‘नमन खेळे` उत्तर कोकणात होऊ लागला. हा कला प्रकार कुणबी समाज सादर करीत असल्यामुळे व हा समाज अशिक्षित, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आणि खालच्या वर्गातील मंडळी तो सादर करीत असल्यामुळे इतर उच्चवर्गाने त्यांच्या लोककलेकडे फारसे लक्ष दिले नाही, म्हणून हा लोककला प्रकार दुर्लक्षित राहिला. पेशवेकालीन प्रभाव खेळ्यांवर असल्यामुळेच पेशवाईवर बेतलेल्या ‘घाशीराम कोतवाल` मधील एक नर्तनशैली खेळ्यांसारखी आहे.\nनृत्य, नाट्य व संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार ‘यक्षगान` या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवितो. दोन्हीकडे पायघोळ झगे वापरले जातात. रामायण, महाभारतातील भागांचे गायन कोरसचा वापर करून केले जाते व पात्र त्यावर अभिनय करतात. खेळ्यातील अंगसोंगाचे ‘लळित` या लोकप्रकाराशी साम्य आढळते. यामध्ये ब्राह्मण, गावचा पाटील, सरकारी अधिकारी अशांची सोंगे आणून त्यात त्यांची टिंगल-टवाळी, शब्दांच्या कसरती व अंगविक्षेप करून लोकांना पोटभर हसवणे व त्यांची करमणूक करणे हे दोन्हीकडे केले जाते. यामध्ये चेहर्यावरील भावदर्शनाला भरपूर वाव असतो. खेळ्यांतील मुखवटा-नाट्याचे साम्य आदिवासींच्या भवड्यातील मुखवटा-नाट्याशी आढळून येते, मात्र भवड्यातील पात्रे मूक असतात, तर खेळ्यांतील पात्रे बोलतात. खेळे लिखित स्वरूपात फारसे आढळून येत नाहीत. सुरेश चव्हाण या अभ्यासकाने नमन-खेळेवर मूलगामी संशोधन केले आहे.\nसाधारण फाल्गुन महिन्यात होळीच्या सुमारास कुणबी समाज गावाच्या देवीच्या नावाने नमन-खेळे करण्यास प्रारंभ करतो. याच सुमारास मुंबईतील चाकरमानी कोकणात आपल्या गावी देवीचे खेळे करण्यासाठी आलेले असतात. याच दरम्यान इतरही मंडळी मुंबईतून कोकणातील आपल्या गावी आलेली असतात. (देवीच्या पालखीच्या निमित्ताने) वैशाख महिन्यापर्यंत वेगवेगळ्या गावांतून हा लोककला प्रकार चाललेला असतो. हा विधी धार्मिक विधी म्हणून ओळखला जातो. गावातील देवीची पालखी आणि खेळे कलावंत बरोबरच बाहेर पडतात म्हणून यांना ‘देवीचे खेळे` असेही संबोधिले जाते. प्रत्येक गावची ग्रामदेवता व तिची पालखी स्वतंत्र असते. देवीची नावेही वेगवेगळी असतात. उदा. सोमजाई, चंडिका, जाखमाता वगैरे. ‘रवळनाथ` हा देव मात्र सगळीकडे आढळून येतो. हे खंडोबाचेच एक नाव असून दोन्ही मूर्तींतही साम्य आढळते. ग्रामदेवता या मातृदेवता म्हणूनही ओळखल्या जातात.\nदेवीची सजवलेली पालखी त्या गावातील प्रत्येक घरात ढोल-ताशांच्या गजरात फिरवली जाते. यजमान पुढे होऊन पालखी खांद्यावर घेऊन पालखीचे स्वागत करतो. पालखीबरोबर आलेला गुरव (पुजारी) प्रथम पालखीची पूजा करतो. (इथे ब्राह्मण पुजारी नसतो) नंतर घरातील इतर मंडळी पूजा करतात. याचवेळी देवीचे नवस दिले जातात. नवीन नवस बोलले जातात. या वेळेस गावातील बलुतेदार देवीला गार्हाणे घालण्यासाठी उपस्थित असतात. गावातील तरूण वर्ग हौसेने ढोलाच्या तालावर पालखी नाचवत असतो. पालखी गेल्यावर एक-दोन दिवसांनी खेळे येतात. पायघोळ झगे, उपरणे, डोक्यावर पगडी, हातात टाळ अशी वेशभूषा केलेली दहा-बारा मंडळी अंगणात येऊन देवीची नमने म्हणायला सुरूवात करतात. या वेळेस मृदुंगवादक, संखासूर व स्त्रीवेषातील पुरूष (कोळीण) खेळ्यांपुढे नाचत असतात. काही नमने झाल्यावर यजमानांकडून आरती व दक्षिणा घेऊन ही मंडळी पुढील घरी जातात. हा खेळ्यांचा मान समजला जातो.\nग्रामदेवता हे संपूर्ण गावाचे दैवत मानले जाते. गावावर कुठली आपत्ती आली, रोगराई आली की देवीचा कौल घेतला जातो. देवी जो कौल देईल तो संपूर्ण गावाला बंधनकारक असतो. दे��ी गावाचे रक्षण करते ही त्यामागची समजूत. खेळ्यांनी त्यांचा पोषाख अंगावर चढवला की ते देवीचे खेळे होतात ही समजूत (श्रद्धा) त्यामुळे खेळ्यांनाही नवस बोलण्याची प्रथा तसेच भुते-खेते, करणी यावर विश्वास असलेला आढळतो. खेळे करणारी मंडळी जेव्हा घरोघरी जातात तेव्हा त्यांना फिरतीचे खेळे असे म्हणतात. परंतु लग्नकार्य, पूजा, नामकरण विधी अशा प्रसंगी किंवा गावातील खोत, प्रतिष्टित पुढारी मंडळींकडे वर्षातून एकदा संपूर्ण रात्रभर खेळे करण्याची पद्धत आहे. याबद्दल त्यांना मानधनही दिले जाते. या ठिकाणी धार्मिक विधीपेक्षा करमणुकीवर जास्त भर दिलेला असतो. या ठिकाणी खेळे आपला खेळ सादर करतात. घरासमोरील अंगणात मंडप घातलेला असतो. आंब्याच्या डहाळ्यांनी, नारळाच्या झावळ्यांनी व रंगीत कागदाच्या पताकांनी तो सुशोभित केलेला असतो. रात्रीची जेवणे आटोपून त्या गावातील लहान थोर मंडळी खेळे पाहण्यासाठी त्या घरासमोरील अंगणात जमू लागतात. खेळे करणारी मंडळी संध्याकाळीच यजमानाच्या घरी आलेली असते. त्यांची जेवणे आटोपल्यावर खेळे सजायला (वेशभूषा) सुरूवात करतात. यातील कलावंत स्वत:ची मुखसज्जा स्वत:च करतात. सात्विक पात्रांची मुखसज्जा आकाशी निळ्या रंगाची असते, तर तामसी पात्रांची लाल काळ्या रंगाची असते.\nमंडपाच्या एका कोपर्यातून खेळे कलावंत मृदुंग वाजवत येऊ लागले व अंगणात उभे राहिले की, आपोआप रंगमंच तयार होतो. नमनाची सुरवात करण्यापूर्वी दोन वाजूला दोन मृदुंगवादक उभे असतात, मध्यभागी सूत्रधार असतो. नमनाची सुरूवात सूत्रधार करतो व त्याच्यामागून इतर मंडळी त्याच ओळींची आवर्तन करतात. उदा. ‘देव पयला नमान,देव गणेश देवाला दैव आगाशी मेघाला, देव पाताली शेषाला दैव आगाशी मेघाला, देव पाताली शेषाला` अशा तर्हेने बारा नमने होतात. यात देवादिकाबरोबर चंद्र, सूर्य, समुद्र, गावचा पाटील व प्रेक्षक यांनाही अभिवादन असते. ही मंडळी अशिक्षित असल्यामुळे त्यांची भाषा थोडीफार अशुध्द असते. बारा नमनानंतर संखासूर प्रवेश करतो. याला ‘असुर` म्हणून खेळयात म्हटले जात नाही. याचा पोषाख दशावतारातील शखासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. त्या टोपीने त्याचा संपूर्ण चेहरा झाकलेला असतो. दिसण्याकरीता दोन छिद्रे ठेवलेली असतात. हा मूकपणे नृत्य करीत असतो. कधी कधी त्याच्या बरोबर स्त्री वेषातील पुरूष ही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा शखासूर मृदुंगवादक व कोळीण (स्त्रीवेशातील पुरूष) यांचा गाण्याच्या व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो.\nयानंतर गणपतीचे सोंग आणले जाते. जवळजवळ सर्वच लोककलांतून सुरूवातीला गणपतीची आराधना केली जाते. इथे सूत्रधार गणपतीच्या जन्माची कथा गीतातून सांगत असतो. पेक्षकांसमोर पडदा धरला जातो. (यक्षगानातही तो पात्राच्या आगमनापूर्वी धरला जातो) सूत्रधाराच्या गणपती स्तवनाबरोबर पडदा मृदुंगाच्या तालावर हलत असतो आणि थोड्याच वेळात पडद्यावर गणपतीचा मुखवटा दिसू लागतो. गाण्याच्या व मृदूंगाच्या ठेक्यावर मुखवटा डोलू लागतो. सूत्रधार गणपतीचे स्तवन गाऊ लागतो. त्याचे बोल असे असतात.’ देव नाचत आले गणपती हो देवा पायी पौलेर वाजती हो देवा पायी पौलेर वाजती होदेवा मृदूंग वाजती होदेवा मृदूंग वाजती हो` गणपतीच्या निर्गमनानंतर ‘नटवा` हे पात्र प्रवेश करते. जो नटतो तो नटवा. म्हणून नटवा या पात्राने माणसाचा मुखवटा घातलेला असतो. सूत्रधार त्याला अनेक प्रश्न् विचारतो. त्यामध्ये तो कोठून आला असे विचारता, तो देशावरून आल्याचे सांगतो. नटवा आणि सूत्रधार यांचे संवाद हे नटव्याचे देशावरून (घाटावरून) कोकणात केलेल्या प्रवासावर आधारित असतात व त्यातून हास्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न असतो. लळितात जशी वनमाळी, गावदिंडीगाण, गावभाट ही पात्रे विनोदनिर्मिती करतात तसेच नमनखेळयामध्ये ‘नेटवा` हे पात्र असते. वनमाळी, गावदिंडीगाण, आदी पात्रे लौकिक असतात तसाच ‘नेटवा` लौकिक असतो.\nखेळ्यातील ‘गौळण` व तमाशातील गौळण यांत थोडेफार साम्य आढळते. खेळ्यातील गौळणी म्हणजे स्त्रीवेश धारण केलेले पुरूश असतात. ते मथुरेच्या बाजारात निघतात बरोबर मावशी असते (ही तमाशातही असते) पेंद्या गौळणींना अडवतो. गौळणी व पेंद्या यांच्या संवादातून विनोदनिर्मिती होते. श्रीकृष्ण व गौळणीचे संवाद पद्यमय असतात. पात्रे आपली ओळख गीतातून करून देतात. उदा. पेंद्या श्रीकृष्णाला सांगतो ‘माझी काठीन काळी घोगडी रे रघुरामा मला आयकत नाय गवळ्याच्या बाया रे रघुरामा मला आयकत नाय गवळ्याच्या बाया रे रघुरामा` यावर गौळणी श्रीकृष्णाला सांगतात ‘आम्ही गरीब गवळ्याच्या नारी हो` यावर गौळणी श्रीकृष्णाला सांगतात ‘आम्ही गरीब गवळ्याच्या नारी हो देवा करू नका मस्करी हो द��वा करू नका मस्करी हो यानंतर काही अंगसोंगे येतात. त्यामध्ये दोन तीन कलावंत मिळून एखादा घटनेवर उत्स्फूर्त संवादातून नाट्य उभे करतात. इथे पूर्वरंग संपतो.\nउत्तरंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकांचा समावेश असलेले एखादे आख्यान लावले जाते. यामध्ये रामायण-महाभारतातील कथांचा विशेष समावेश असतो. काही लाकडी मुखवटे घातलेली देवदिकांची व प्राण्यांची सोंगेही आणली जातात.(उदा. वाद्य,हरिण,गाय इत्यादी) शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल ताषाच्या तालावर नाचत आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युध्द होते व रावण मारला जातो. रावणवधानंतर खेळयांचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात. रात्रभर चाललेला हा कलाप्रकार पहाटे (उजाडता उजाडता) समाप्त होतो. यातील कथा सादर होताना त्यातील नाट्य पुरेपूर फुलवण्यासाठी गद्य-पद्य मिश्रित निवेदनशैलीचा वापर केला जातो व ताल वाद्यांची (टाळ-मृदुंग) अखंड लय हे यांचे वैशिष्टय असते.\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/19939/", "date_download": "2022-12-09T08:46:44Z", "digest": "sha1:QD27UITJ6SPZBZRBYANK27IANKHTNZIE", "length": 7580, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra मुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nमुंबईत हायअलर्ट; दहशतवादी हल्ल्याची शक्यता\nमुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबतची माहिती राज्य सरकारला पत्राद्वारे देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने माहिती दिल्यानंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण शहरात ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.\nमुंबईत दहशतवादी आणि देशविरोधी ड्रोन, रिमोटवरील मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, मिसाइल, पॅराग्लायडरद्वारे हल्ला करू शकतात, असे पोलिसांनी सांगितले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्ती किंवा गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकतात. मुंबईसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान केले जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.\nगुप्तचर विभागाने पत्राद्वारे दिलेल्या माहितीनंतर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर विभागाकडून हल्ल्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर ड्रोन, रिमोटवरील मायक्रो लाइट एअरक्राफ्ट आदी उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पुढील ३० दिवस हे आदेश लागू असणार आहेत, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.\nहल्ल्याच्या शक्यतेनंतर मुंबई पोलिसांनी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे. शहरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सतर्क राहा, असे आवाहन डीसीपी चैतन्य यांनी केले आहे.\nPrevious articleखरेदी केला ७ हजारांचा स्मार्टफोन, मिळाला १४ रुपयांचा रिन साबण\nNext articleजगातील पहिला ब्लड सेन्सरचा फीचर फोन Pulse 1 लाँच, किंमत १९९९ ₹\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\nrahul gandhi: राहुल गांधींची वर्षभरात काश्मीर ते कन्याकुमारी देशव्यापी यात्रा, सूत्रांची माहिती – rahul gandhi...\nLive: राज्यातील करोना बळींचा आकडा १६० वर\nncp vidya chavan, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल – a case...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/chavdi-special-episode-of-bigg-boss-marathi-4-will-be-aired-today/", "date_download": "2022-12-09T08:49:29Z", "digest": "sha1:3C3U2GLKUQAWO4IRDMGY35LDWUPWBZHF", "length": 6620, "nlines": 79, "source_domain": "hellobollywood.in", "title": "आज BIGG BOSS मराठीची चावडी भरणार; मांजरेकर सगळ्यांना जाब विचारणार | Hello Bollywood", "raw_content": "\nआज BIGG BOSS मराठीची चावडी भरणार; मांजरेकर सगळ्यांना जाब विचारणार\nin Trending, Hot News, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या शोची आतुरतेने वाट पाहत होते तो शो म्हणजे बिग बॉस मराठी सीजन ४ गेल्या रविवारी सुरु झाला. यंदाही बिग बॉसच्या १०० दिवसाच्या या खेळात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले. या आठवडाभरात घरातील या सदस्यांनी साम, दाम, दंड, भेद सगळे नियम एकदाच वापरले आणि बिग बॉसच्या घरात दाणादाण उडवली. काही कन्फ्युज आहेत तर कुणाचा फ्यूज एकदम डार्क आहे. कुणी स्लो आहे तर कुणी एकदम फास्ट आहे. या आठवड्यात खूप झाला गदारोळ म्हणूनच मांजरेकर घेणार शाळा. आज भरणार बिग बॉसची चौथ्या सिजनमधली पहिली चावडी आणि लागणार एकेकाचा क्लास.\nपहिल्या दिवसापासूनच घरातील स्पर्धकांमध्ये तु तू मै मै चालू झाली होती. ज्याची सुरुवात अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यातील वादाने झाली. एकमेकांचा धूर काढायचा असं पक्क करून यांनी घराची वाट लावली. आता पहिला आठवडा संपतोय. पण घरातले वाद संपणार थोडीच आहेत. रोज नवीन वाद. रोज नवीन धमाका. आठवडा होता होताच घरात दोन गट पडलेसुध्दा. म्हणजेच बिग बॉस मराठीच्या घराचे दोन भाग झाले. त्यामुळे आता चावडीवर यायलाच लागतंय.\nबिग बॉस सुरु झाल्यापासून काही टास्क दिले गेले. या स्पर्धकांनी एकही टास्क धड केला नाहीच. पण भांडण एकदम सलोख्याने केली. गेल्या सहा दिवसांपासून या घरातील सदस्यांना जे काही टास्क दिले ते कुणी कुणी बरेसुद्धा केले. पण त्यातही खोडा घातला नाही तर बिग बॉसच्या खेळात मजा काय ना.. पहिल्या दोन दिवसातच अपात्र सदस्यांना सांगकाम्या बनवलं आणि वादाचे फटाके फुटले. त्यामुले आता बिग बॉसच्या चौथ्या सिजनची पहिली चावडी चांगलीच रंगणार आहे. या शोच्या पहिल्या चावडीवर स्पर्धकांना कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार.. पहिल्या दोन दिवसातच अपात्र सदस्यांना सांगकाम्या बनवलं आणि वादाचे फटाके फुटले. त्यामुले आता बिग बॉसच्या चौथ्या सिजनची पहिली चावडी चांगलीच रंगणार आहे. या शोच्या पहिल्या चावडीवर स्पर्धकांना कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार.. कुणाला काय शिक्षा मिळणार.. कुणाला काय शिक्षा मिळणार.. कोणाला खड��� बोल ऐकावे लागणार.. कोणाला खडे बोल ऐकावे लागणार.. यासाठी शनिवारी आणि रविवारी बिग बॉस मराठी सीजन ४ ची चावडी जरूर पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T08:29:48Z", "digest": "sha1:PVPPBACKTIKMMRD6GLRHFQH7H3BQP22T", "length": 6661, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पनवेल होतेय हागणदारीमुक्त | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा पनवेल होतेय हागणदारीमुक्त\nमुंबईचे प्रवेशव्दार असलेले पनवेल शहर 15 ऑगस्टपर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प नगरपालिकेने सोडला असल्याने त्याचे स्वागत होत आहे.पनवेल शहरातील वाढत्या झोपडपट्टीमुळे बकालपणा आणि अस्वच्छता निर्माण झाली होती,4 हजार 300 जणांकडे स्वतःचे शौचालय नव्हते आणि 2000 हजारांवर लोकांना उघडयावर बसावे लागत होते ही गोष्ट सर्वेक्षणात समोर आल्यानंतर नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम आखली.त्यानुसार 696 वैयक्तिक शौचालय बांधून झाले.केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानाबरोबरच पनवेल नगरपालिकेने प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान दिल्याने मोठ्या प्रमाणात शौचालय बांधले गेले.पालिकेने लगोलग मलनिःसारणाचीही व्यवस्था केल्याने पनवेल शहराची आता हागणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी मंगेश चितळे यांंनी दिली-\nPrevious articleबरखा -अर्णब वादात हर्षा भोगलेची उडी\nNext articleआणखी एका तरूण पत्रकाराचे अकाली निधन\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/palghar/concern-health-citizens-patients-lives-unauthorized-pathology-labs-boisar-ysh-95-3160354/lite/", "date_download": "2022-12-09T08:48:13Z", "digest": "sha1:C2OGHL4CQNMGRHXPEGIKEHGHM2O3OHD6", "length": 23836, "nlines": 284, "source_domain": "www.loksatta.com", "title": "concern health citizens patients lives Unauthorized pathology labs Boisar ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nरुग्णांच्या जिवाशी खेळ ; बोईसरमध्ये अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट\nबोईसर शहरासह ग्रामीण भागांत अनेक अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. अशा तपासणी केंद्रांची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nबोईसर : बोईसर शहरासह ग्रामीण भागांत अनेक अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. अशा तपासणी केंद्रांची तपासणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या जिल्ह्यात कार्यरत नसल्याचे दिसून आल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. तसेच तपासणीत किती अचूकता आहे यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीत रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ताप, सर्दी, खोकलासह इतर आजारांचे निदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या रुग्णांना कराव्या लागतात. बोईसर व परिसरातील शिवाजीनगर, धोडी पूजा, अवधनगर, धनानीनगर, दांडी पाडा, गणेशनगर, काटकर पाडा, यादवनगर आदी ठिकाणी अशा लॅब सुरू आहेत. काही खासगी रुग्णालयांमध्ये देखील पॅथॉलॉजी लॅब सुरू असल्याचे दिसून आले आहे. यातील बहुतांश लॅबचे मालक हे परप्रांतीय असून पदविका, पदवी घेऊन त्यांनी तपासणी केंद्र सुरू केल्याचे दिसून आले आहे. लॅबमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यासाठी तसेच चाचणी अहवालावर सही करण्यासाठी अधिकृत, नोंदणीकृत एमडी पॅथॉलॉजिस्ट आवश्यक असते. महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत एमडी पॅथॉलॉजिस्ट असणे यासाठी बंधनकारक आहे. मात्र मात्र बोईसर शहरासह ग्रामीण भागात कोणत्याही लॅबमध्ये अहवाल देण्यासाठी कौशल्य व मान्यता असणारे एमडी शिक्षण असणारे तज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या असणारे लेटर हेडवर तपासणी अहवाल छपाई करून रुग्णांना देण्यात येते.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nशहरातील अनेक लॅबमध्ये तर रक्त तपासताच अंदाजे अहवाल दिले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काही रक्त तपासणीसाठी प्रक्रियेचा किमान कालावधी आवश्यक आहे. मात्र लॅब टेक्निशियन अवघ्या २० मिनिटांत कोणताही अहवाल देत असल्याचे दिसून आले आहे. पुरेशी पात्रता नसणारे बोगस लॅब तंत्रज्ञ (टेक्निशियन) अंदाजे अहवाल देतात व त्यावरून काही बोगस डॉक्टर रोग निदान झाल्याचे सांगून औषधांचा भडिमार रुग्णावर करत आहेत. बोईसर शहरासह शेजारील ग्रामीण भागात पॅथॉलॉजी लॅब थाटून रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. बोईसरमध्ये गल्लीबोळात पानटपऱ्या थाटाव्या तशा पॅथॉलॉजी लॅब थाटून रुग्णांची फसवणूक केली जात आहे. या लॅबमध्ये अनेक ठिकाणी डीएमएलटी कोर्स केलेले टेक्निशियन हे रक्त व इतर महत्त्वाच्या चाचणीचे अहवाल देत आहेत, तर अनेक ठिकाणी टेक्निशियनसुद्धा नसतानाही केवळ राखीव डिजिटल सहीद्वारे अहवाल रुग्णाच्या माथी मारले जात आहेत. पॅथॉलॉजी लॅबच्या मालकांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ कार्यालयाकडून लॅब सुरू करण्यासाठी नोंदणी व परवानगी आवश्यक आहे. त्यांच्याकडे निर्मित होणाऱ्या जैविक घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे कायद्याने आवश्यक आहे. या सर्व बाबींकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन अनधिकृत सुरू असलेल्या लॅबवरती कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.\nरक्त तपासणी कुणी करावी\nरुग्णाची तपासणी करणारे डॉक्टर एमडी, डीसीपी, डीपीबी, पदवीपात्रच असायला हवेत. लॅबमध्ये प्रशिक्षित मान्यताप्राप्त डॉक्टर आहे का याची विचारणा रुग्णाने केली पाहिजे. डीएमएलटी, सीएमएलटी हे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ लॅबमध्ये असायला हवेत.\nबोईसरसह ग्रामीण भागातील पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत त्यांची सखोल चौकशी करून कोणी दोषी आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल.\nडॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी\nबोईसर शहरात अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. ग्रामीण भागांतील व शहरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबची तपासणी जिल्हा आरोग्य यंत्रणेने तात्काळ करावी आणि अवैधरीत्या सुरू असलेल्या लॅबविरुद्ध कडक कारवाई करावी.\nमराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज���या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nबोईसरमध्ये प्रेमभंगातून तरुणीची हत्या झाल्याचे निष्पन्न ; हत्येनंतर आरोपीची आत्महत्या\nवनजमीन बळकावण्याचा प्रयत्न; जंगल असलेल्या जागेत गवत, भातशेतीचा दाखला\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजप��ा बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nकचरा तुडवत स्मशानभूमीची वाट; वाडा नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष\nवनजमीन बळकावण्याचा प्रयत्न; जंगल असलेल्या जागेत गवत, भातशेतीचा दाखला\nसेवा रस्ते बेकायदा वाहनतळ\nकोटय़वधी खर्चूनही कुपोषण कायम; आठ वर्षांत साडेतीन हजार बालकांचा बळी\nजिल्ह्यात मार्चअखेर ११५७१ घरकुलांची उभारणी; गतिमान, गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न\nवीज दरवाढीमुळे कारखान्यांचे स्थलांतर; पाच वर्षांत वाडा तालुक्यातून १७ उद्योग गुजरात, मध्य प्रदेशात\nशहरबात : पालघर पट्टय़ातच अधिक अपघात का\nविद्यार्थ्यांच्या आधारकार्डची जबाबदारी शिक्षकांवर; कागदपत्रांची जमवाजमव करताना दमछाक\n१७ गावांचा पाणीपुरवठा बंद\nपालघर खासदारकीवरून भाजपा-शिंदे गटात चढाओढ\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/kasht-ashi-marathi-suvichar-sangrah-%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T09:41:59Z", "digest": "sha1:YCYIJBATKYJ3ATUBXGOIXU5W4DAK553M", "length": 6536, "nlines": 152, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "Kasht Ashi Marathi Suvichar sangrah – कष्ट अशी चावी आहे – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi Quotes Whatsapp status आत्मविश्वास इतर जीवन नवीन सुविचार प्रेरणादायी यश विश्वास मराठी सुविचार शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार सुविचार फोटो\nकष्ट अशी चावी आहे\nजी नशिबात नसलेल्या गोष्टींचे\n🌺👉 मराठी सुविचार 👈🌺\nआयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार,\nआपले व्यवहार आणि आपले कर्मच\n🌺👉 मराठी सुविचार 👈🌺\nबोलताना जरा सांभाळून बोलावे\nकारण शब्दाला तलवारीसारखी धार असते..\nफरक फक्त एवढाच असतो\nशब्दांनी मन कापले जाते..\n🌺👉 मराठी सुविचार 👈🌺\nस्वतःमध्ये आत्मिवश्वास ठेवा की जर\nतुम्ही योग्य असाल तर\nकोणाला घाबरायची गरज नाही\nआणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇\nकृपया :- आम्हाला आशा आहे की मराठी सुविचार तुम्हाला ���वडले असतील, . मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…\nकृपया, तुम्हाला मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/potholes-on-the-road-the-mother-coming-to-aurangabad-gave-birth-in-the-busdeath-of-a-newborn-baby-551001.html", "date_download": "2022-12-09T08:30:13Z", "digest": "sha1:Y4FMCYONLAUFPMEXTWA4HHUWIDB7ZHZB", "length": 12841, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nखड्ड्यांनी केला घात, औरंगाबादकडे येताना बसमध्येच प्रसूती, बाळ दगावले, दवाख्यान्यात न जाता महिला माघारी फिरली\nरस्त्यांवरील खड्ड्यामुळे सदर मातेची बसमध्येच प्रसूती झाल्याने शेख यांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. मात्र पत्नी सुरक्षित असल्याने आता दवाखान्यात जाऊन काय करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.\nरस्त्यांवरील खडड्यांमुळे बस अशा कलंडत आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मंजिरी धर्माधिकारी\nऔरंगाबाद: गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे (Pathols on Roads) यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची (Roads in Rural Area, Aurangabad) अवस्था तर खूपच गंभीर झाली आहे. याचाच एक दाखला म्हणजे सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना. रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरु झाल्याने शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या दिशेने निघाली. ही महिला खासगी बसने औरंगाबादच्या दिशेने निघाली. मात्र रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. एवढा त्रास होऊनही जन्मलेले बाळ दगावले.\nदवाखाना न गाठता पुन्हा माघारी फिरली\nशिऊर बंगला येथील समीर शेख आणि साजिया या दाम्पत्यासाठी सोमवारची रात्र अतिशय दुःखदायक ठरली. सोमवारी औरंगाबादच्या दिशेने खासगी बसमधून हे दोघे उपचारासाठी निघाले. मात्र रस्त्यात एवढे प्रचंड खड्डे होते की, एक खड्डा चुकवता चुकवता, दुसरा बससमोर हजर व्हायचा. त्यामुळे बसचालकाने कितीही सावधगिरी बाळगली तरी गर्भवती साजियाला प्रचंड वेदना झाल्या. परिणामी बसमध्येच तिची प्रसूती झाली. रात्री 1 ते दीडच्या सुमारास माता आणि बाळाचा हा जीवनमरणाशी संघर्ष चालला. पण यात बाळाचा जीव वाचू शकला नाही. सुदैवाने माता वाचली. यावरच समाधान मानून शेख आणि त्यांच्या नातेवाईकांनी पुढील प्रवास टाळण्याचा निर्णय घेतला. कारण पुढील रस्त्यांवर अजून खड्डे असल्याने मातेला आणखी त्रास होण्याचा धोका होता.\nरस्त्यांवरील खड्ड्यामुळे सदर मातेची बसमध्येच प्रसूती झाल्याने शेख यांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. मात्र पत्नी सुरक्षित असल्याने आता दवाखान्यात जाऊन काय करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.\nखंडाळा शिवारात भीषण अपघातात तीन ठार\nभरधाव एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेने तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद परिसरात घडली. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग कर्मांक 752 एच रस्त्यावरील खंडाळा शिवारातील जयेश पालेजा यांच्या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता झाला. या अपघातात सोमनाथ निकम, कडुबा ठुबे, अमोल ठुबे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही तरुण वैजापूरहून त्यांच्या गावाकडे दुचाकीने परतत होते. खंडाळा गाव शिवारातील पालेजा यांच्या पेट्रोल पंपाजवळ समोरून वैजापूरच्या दिशेने औरंगाबा-नाशिक मार्गावर एसटीने दिलेल्या धडकेत हे तिघे जागीच ठार झाले. दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व एसटी बस रस्त्याच्या खाली उलटली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.\nAurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी\nAurangabad: महापालिका उभारणार सात चार्जिंग स्टेशन अन् ई-कारही खरेदी करणार, नव्या पदाधिकाऱ्यांसाठी पालिकेची तयारी\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8119", "date_download": "2022-12-09T08:23:55Z", "digest": "sha1:FRTA64RZML7NYVZIKHJPBC4Y44E3RYGM", "length": 8235, "nlines": 95, "source_domain": "www.khaasre.com", "title": "या व्यक्तीला जाते शरद पवारांचा कॅन्सर बरा करण्याचे श्रेय.. - Khaas Re", "raw_content": "\nया व्यक्तीला जाते शरद पवारांचा कॅन्सर बरा करण्याचे श्रेय..\nin नवीन खासरे, बातम्या, राजकारण\nराष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दुर्धर कॅन्सर आजाराने ग्रासले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांना कॅन्सर झाला असल्याचे निष्पन्न झाले होते. ४० वर्षांपूर्वी तंबाखू आणि सुपारीच्या जीवघेण्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांना या आजाराचा सामना करावा लागला. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. त्यावेळी डाॅक्टरांनी त्यांना ३६ वेळा रेडिएशन ट्रिटमेंट घ्यायला सांगितली होती.\nएवढेच नाही तर डाॅक्टरांनी त्यांना फक्त सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. तुमची जी काही कामे असतील ती लवकर उरकून घ्या असे डॉक्टर पवारांना म्हणाले होते. यावर पवारांनी मला आजाराची चिंता नाही तुम्हीही करू नका असे सांगितले होते. हेच शब्द आज त्यांनी खरे करून दाखवले आहेत. जीवघेण्या कॅन्सर च्या रोगावर मात करून नव्या जोमाने आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे.\nअतिशय जिद्दीने पवार यांनी या आजारावर मात केली आहे. पण त्यांच्या या जिद्दीसोबत त्यांचा कॅन्सर बरा करण्याचे श्रेय एका व्यक्तीला जाते. ती व्यक्ती आहे मुंबई येथील प्रिन्स अली खान रुग्णालयाचे प्रख्यात आॅन्कोलाॅजिस्ट सुलतान ए. प्रधान. डोके व मान यांवरील कॅन्सरच्या शस्त्रक्रियांसाठी डाॅ. प्रधान यांची जगभरात ख्याती आहे. शरद पवार यांच्यावर त्यांनीच खूप कौशल्याने महत्वाच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या.\nशरद पवार हे कॅन्सरच्या रुग्णांसाठी आता एक रोल मॉडेल बनले आहेत. ते २०२२ पर्यंत त्यावर पूर्णपणे मात करतील असा डॉक्टरांना विश्वास आहे. नुकतेच डॉ. ए प्रधान यांना धन्वंतरी पुरस्काराने शरद पवारांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nडॉ. ए प्रधान आहेत कॅन्सरच्या रुग्णासाठीचे आशास्थान-\nडॉ. ए प्रधान यांनी एका सध्या रुग्णालयाचे रुपांतर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केले आहे. त्यांच्या या रुग्णालयात दरवर्षी जवळपास ४०००० रुग्ण कॅन्सरवर उपचार घेतात. त्यातील २-३ हजार शस्त्रक्रियांमध्ये त्यांची मदत घेतली जाते. त्यांच्यामुळे अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nडिलिव्हरीच्या अगोदर जेवणाची चव चाखणाऱ्या त्या डिलिव्हरी बॉयसोबत झोमॅटोने काय केलं\nलंडनमध्ये मुस्लीम नेत्याच्या मुलीवर झालं प्रेम, सचिन पायलट यांची रोमांचक लव्ह स्टोरी\nलंडनमध्ये मुस्लीम नेत्याच्या मुलीवर झालं प्रेम, सचिन पायलट यांची रोमांचक लव्ह स्टोरी\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/suzanne-khan-saba-azad-reactions-on-hrithik-roshans-vikram-vedha-released-hrc-97-3162191/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T09:21:25Z", "digest": "sha1:YUZGQYCOD4ND6SFS6N6TNGGGNXVDNHMC", "length": 21332, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या...|suzanne khan saba azad reactions on hrithik roshans Vikram vedha released | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहृतिकचा ‘विक्रम वेधा’ पाहिल्यावर गर्लफ्रेंड आणि पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाल्या…\nसुझान खान आणि गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nअभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षीत ‘विक्रम वेधा’ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. २०१७ साली आलेल्या दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. दरम्यान, या बहुचर्चित सिनेमातील मुख्य अभिनेता हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.\nVikram Vedha Movie Review : रिमेक असूनही उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘विक्रम वेधा’\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठा��ूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nसुझान खानने हा चित्रपट तिचा आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आवडता चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “रा रा रा रा रूम, हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे हा अतिशय रंजक आणि साहसी चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.”\nसबा आझादने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये चित्रपटाचा टीझर शेअर केलाय. ‘विक्रम वेधा चित्रपट रिलीज झालाय. तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो पाहू शकता.’ याबरोबरच तिने चित्रपटाचे तिकीट बुक करण्यासाठी लिंक देखील शेअर केली आहे.\n(सबा आझादने शेअर केलेली स्टोरी- फोटो इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)\nदरम्यान, हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांनी चित्रपटाबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस. शशिकांत आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट यांनी निर्मिती केली आहे.\nमराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘विक्रम वेधा’बाबत केआरकेने केलेलं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “हृतिकने अमिताभ यांची…”\nडोक्यावर टोपी, कपाळी टिळा अन्…; पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल\n ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण\n“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा\nVideo: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल\nकहानी पुरी फिल्मी हैं वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, ��ग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारां���ा…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं\nकहानी पुरी फिल्मी हैं वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी\nडोक्यावर टोपी, कपाळी टिळा अन्…; पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल\n ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण\n“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय\n“स्त्रीप्रधान चित्रपटांना इथे नेहमीच…” तापसी पन्नूने बॉलिवूडबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत\nरणबीर कपूरने सांगितलं नेमकं कसं उच्चारायचं लेकीचं नाव, पाहा व्हिडीओ\nVideo : चित्रपटांना अपयश मिळत असताना अक्षय कुमारचा महत्त्वपूर्ण निर्णय, स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड केला लाँच\nHimachal Pradesh Election Results 2022: भाजपाकडून निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये आहेत सलमान खानचे….\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/chandrakant-khaire-gulabarao-patil-vande-mataram-hello-130390176.html", "date_download": "2022-12-09T08:28:48Z", "digest": "sha1:YHKS7BT6YC7N26C4QDOAKQV5XGJLEC4Q", "length": 6419, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गुलाबराव पाटलांचा संताप, पुढे म्हणाले- 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा' | Chandrakant Khaire Vs Gulabarao Patil | Vande Mataram On Phone Call Row । Shiv Sena Politics - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखैरेंना म्हणावं 'आधी तुम्ही सुधरा':गुलाबराव पाटलांचा संताप, पुढे म्हणाले- 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा'\nचंद्रकांत खैरेंनी शिंदे गटातील आमदारांवर केलेल्या वक्तव्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. खैरेंना एमआयएम पक्षाने औरंगाबाद जिल्ह्यात धूळ चारली. खैरेंना म्हणावं 'पहिले तुम्ही सुधरा' मग लोकांच पाहा, असा टोला त्यांनी लगावला. तसेच 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा' म्हणत वंदे मातरमविषयीदेखील आपले मत त्यांनी व्यक्त केले.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून राज्यभरातील सर��ारी कार्यालयांमध्ये 'हॅलो ऐवजी वंदे मातरम' या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानानुसार, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता फोन, मोबाईलवर तसेच बैठकीत संवाद साधताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे लागणार आहे.\nयाच वंदे मातरम अभियानाविषयी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, वंदे मातरम म्हणणे काय वाईट आहे. ज्या मातीत तुम्ही राहता त्या मातीला नमन करणे, म्हणजेच वंदे मातरम. 'इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा'. एकप्रकारे असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसेच पुढे त्यात वाईट काय. वंदे मातरम म्हणणे काही चुकीचे आहे का असा सवालही गुलाबराव पाटलांनी उपस्थित केला.\nकाय म्हणाले होते खैरे\nशिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाहीत तर मी हिमालयात जाईन, असेही ते म्हणाले होते. त्याचवेळी बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 52 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.\nमंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, चंद्रकांत खैरे स्वतः आधी निवडून आलेले नाहीत. एमआयएमने त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात त्यांना पाडून टाकले. त्यांना म्हणावं, पहिले तुम्ही सुधरा बाबा, लोकांचं काय पाहता असा टोलाही त्यांनी लगावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html", "date_download": "2022-12-09T08:39:36Z", "digest": "sha1:WVGOPHAEA4FMFKW3FTQLCQWGUW6F2SUK", "length": 8197, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे | 23 ministers belong to the Maratha community in Thackeray government - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे\nमंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जमात, धनगर, ओबीसीला अल्प प्रतिनिधित्व\nअनुसूचित जमातीला केवळ एकच मंत्रिपद\nमुंबई - सर्व जाती-जमातींचे सरकार असल्याची टिमकी वाजवणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मराठा समाजाचा वरचष्मा आहे. ४३ सदस्यांच्या मंत्रिमंडळात तब्बल २३ मंत्रिपदांवर एकट्या मराठा समाजाच्या आमदारांची वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळात अनुसूचित जमाती, महिला व ओबीसी या जात घटकांच्या वाट्यास अल्प प्रतिनिधित्व आले आहे.\nमहाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी मराठा समाजाला मंत्रिमंडळात प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीच्या वाट्यास १६ मंत्रिपदे आली. त्यात ८ मराठा समाजाचे आहेत. काँग्रेसने आपल्या कोट्यात ७ मराठा मंत्री केले आहेत. शिवसेनेने ८ मराठा आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. राज्यात मराठा समाज ३२ टक्के आहे, असे राज्य मागासवर्ग आयोगाने मान्य केले आहे. शक्यतो लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या समाजघटकास प्रतिनिधित्व मिळावे, असे पक्षाचे धोरण असते. मात्र, ठाकरे सरकारमध्ये मराठा समाजाच्या वाट्यास ५४ टक्के मंत्रिपदे आली आहेत.\nअनुसूचित जमातीला केवळ एकच मंत्रिपद\nअनुसूचित जमातीला ७ टक्के राजकीय आरक्षण आहे. मात्र, काँग्रेसचे के. सी. पाडवी हे आदिवासी समूहातून आलेले एकमेव मंत्री आहेत. वंजारीपेक्षा राज्यात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. ठाकरे सरकारात दोन वंजारी व एक बंजारा मंत्री असून धनगर समाजाचे दत्ता भरणे हे एकमेव मंत्री आहेत.\nअनुसूचित जातीला तीन मंत्री लाभले आहेत. काँग्रेसने वर्षा गायकवाड व नितीन राऊत या बौद्धधर्मीयांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय बनसोड या मराठवाड्यातील नवबौद्ध समाजातील आमदारास मंत्री केले आहे. शिवसेनेकडे एकही मंत्री अनुसूचित जातीतील नाही\nराज्यात इतर मागासवर्गीय समाज (ओबीसी) ५२ टक्के असल्याचा काही संघटनांचा दावा आहे. ठाकरे मंत्रिमंडळात छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, आदिती तटकरे आणि विजय वडेट्टीवार अशा केवळ चार ओबीसी आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.\nमहिला मंत्री : सर्व जातगटांमध्ये मिळून तीन महिलांना मंत्री म्हणून प्रतिनिधित्व लाभले आहे. पैकी यशोमती ठाकूर (मराठा), वर्षा गायकवाड (नवबौद्ध) आणि आदिती तटकरे (ओबीसी) आहेत.\nन्यूझीलंड : दहशतवादाचा ऑनलाइन प्रसार रोखण्यासाठी पीएम जसिंद यांची मोहीम; विशेष पथक नेमणार, १२१ कोटींचा खर्च\nपटोलेंना पाडणे मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचे, पालकमंत्र्यांना दिली भाजपची उमेदवारी\nमनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी केल्याशिवाय राहणार नाही, राज ठाकरेंनी भाजप प्रदेश���ध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याव तोफ दागली\nदिव्यांग शेतमजूर असलेल्या तरुण भाजप कार्यकर्त्याची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wiktionary.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4", "date_download": "2022-12-09T09:12:44Z", "digest": "sha1:ZJ63RDPIAGOLHACYHUT34MTAESS53MDQ", "length": 3000, "nlines": 81, "source_domain": "gom.wiktionary.org", "title": "रगत - Wiktionary", "raw_content": "\nतांबडे द्रव जे आंगान व्हावता.\nम्हज्या हातिच्यान रगत येता.\ntitle=रगत&oldid=22396\" चे कडल्यान परतून मेळयलें\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nह्या पानाचो उल्लेख कर\nहें पान शेवटीं 26 जानेवारी 2022 दिसा, 18:11 वोरांचोर बदलेलें.\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/09/02/18314/", "date_download": "2022-12-09T10:21:21Z", "digest": "sha1:G2MCBGEKPLZX6SJQ4DJXIBZVAQXHDKFH", "length": 14166, "nlines": 146, "source_domain": "mavalmitra.com", "title": "पवना संकुलातील विद्यार्थांंचे बौध्दिक स्पर्धेत घवघवीत यश - MavalMitra News", "raw_content": "\nपवना संकुलातील विद्यार्थांंचे बौध्दिक स्पर्धेत घवघवीत यश\nपवना संकुलातील विद्यार्थांंचे बौध्दिक स्पर्धेत घवघवीत यश\nगुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर तालुकास्तरीय आंतरशालेय बौध्दिक स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थांनी विविध बौध्दिक स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे.\nतळेगाव येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळेमधील २७७ विद्यार्थी सहभागी झाले होते .यामध्ये एकूण सर्वाधिक ९ बक्षिसे संकुलातील विद्यार्थांंना मिळाली.\nया तालुकास्तरीय बौद्धिक, स्पर्धेत निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा , व पद्य पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धेत पहिली ते बारावी पर्यंतच्या गटात पवना शिक्षण संकुलातील घवघवीत यश संपादन करुन तालुक्यात देखील प्रथम क्रमांक मिळविला.\nया स्पर्धेत यश मिळविणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंना संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे , पर्यवेक्षिका निला केसकर’ रोशनी मराडे, सुवर्णा काळडोके , वैशाली वराडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील बोरुडे ,शिक्षक प्रतिनिधी गणेश ठोंबरे, प्राथमिक विभाग प्रमुख गणेश साठे , कॉलेज विभागातील प्राध्यापक मोहन शिंदे यांंनी मार्गदर्शन केले.\nया स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थांंचे नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी अभिनंदन केले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळांना पुरेसे शिक्षक द्या:मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी\nशिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभा��ाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1116607", "date_download": "2022-12-09T09:30:17Z", "digest": "sha1:TB6OCL7SSUEK2B6NKFZCLOAQLNWGEUGU", "length": 2098, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:२२, ३१ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:708, rue:708\n०२:५४, २ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:708年)\n११:२२, ३१ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:708, rue:708)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/04/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T09:13:53Z", "digest": "sha1:FUHYGQHZZG35TZDMGFJR2PPYVQYCDADR", "length": 10026, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "जेव्हा ट्रोलरने सर्वांसमोर ‘श्रुती हसन’ला विचारले, ‘तुझ्या स्त’नां’ची साइज काय आहे?…’अभिनेत्रीने दिले असे उत्तर… – Epic Marathi News", "raw_content": "\nजेव्हा ट्रोलरने सर्वांसमोर ‘श्रुती हसन’ला विचारले, ‘तुझ्या स्त’नां’ची साइज काय आहे…’अभिनेत्रीने दिले असे उत्तर…\nजेव्हा ट्रोलरने सर्वांसमोर ‘श्रुती हसन’ला विचारले, ‘तुझ्या स्त’नां’ची साइज काय आहे…’अभिनेत्रीने दिले असे उत्तर…\nOctober 4, 2022 RaniLeave a Comment on जेव्हा ट्रोलरने सर्वांसमोर ‘श्रुती हसन’ला विचारले, ‘तुझ्या स्त’नां’ची साइज काय आहे…’अभिनेत्रीने दिले असे उत्तर…\nसाऊथचा सुपरस्टार कमल हासनची मुलगी श्रुती हसनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.तिच्या जबरदस्त अभिनय आणि सौंदर्यामुळे तिने खूप नाव कमावले आहे. याशिवाय ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आणि ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी बोलत असते.\nअलीकडेच एका ट्रोलरने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना असे उत्तर दिले. यानंतर त्याची बोलती बंद झाली. सोशल मीडियावर अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून आणि शरीरावर असभ्य कमेंटचा सामना करावा लागतो. यादरम्यान बहुतेक अभिनेत्री गप्प बसतात पण श्रुती हसन त्यांच्यातील नाही.\nट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे आणि अलीकडे तिने असेच केले. श्रुती हसनने अनेक फोटोज् शेअर केले आहेत, तिचे हे 10 बो-ल्ड फोटो पाहून तुमचीही भुरळ उडेल. श्रुती हसनने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेगमेंट टाकला आहे. ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारले.\nआणि अभिनेत्रीनेही सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या पद्धतीने दिली, पण हद्द तेव्हा झाली जेव्हा एका यूजरने तिला तिच्या ओठांवर प्रश्न केला. एका माणसाने श्रुतीला विचारले, “तुझ्या ओठांची साइज काय आहे” खरंतर या व्यक्तीने अभिनेत्रीला बॉडी शेम करण्याचा प्रयत्न केला. पण श्रुतीने क्षणाचाही विलंब न ला���ता त्या व्यक्तीला धडा शिकवला.\nखरं तर, श्रुतीने अगदी सहज उत्तर देत लिहिले, “ओठांची सुध्दा साइज असते का” अभिनेत्रीचे हे मजेदार उत्तर ऐकून ती व्यक्ती बोलतीच बंद झाली. श्रुती हसनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची तामिळ चित्रपट ‘लबम’मध्ये दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती लवकरच तेलुगु चित्रपट ‘NBK107’, ‘Valtair Vierayya’ आणि ‘Salar’ मध्ये दिसणार आहे.\nसिद्धार्थ शुक्लापूर्वी ‘शहनाज गिल’ची होती या 5 जणांशी जवळीक, सलमान सोबत तर फार्म हाऊस वर जाऊन सगळं क’रू’न बसलीय शहनाज…\nवयाच्या १४ व्या वर्षीच एका मुलाच्या प्रेमात वेडी झाली होती ‘बेबो’, इयत्ता ९ वीत असतानाच त्याच्याकडून झाली होती प्रे’ग्नें’ट…\nआपल्या पाठीमागे तब्बल इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला गायक ‘KK प्रसाद’, जवळपास 35 हजारा पेक्षा जास्त गाणे म्हणून घेतला शेवटचा श्वास…”\nबोनी कपूर’शी लग्नापूर्वी श्रीदेवीचे अनेक पुरुषांशी होते तसले सं’बं’ध, एक तर आजही श्रीदेवीच्या आठवणीने ढाळतो त्याचे अश्रू….\nराखी सावंत ने केला मोठा खुलासा, म्हणाली – वयाने मोठ्या मुलांसोबत पाहिजे तशी मज्जा येत नाही, आता मी 16 वर्षाचा बॉयफ्रेंड बनवणार आहे, आणि मग…रोज रात्री\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/do-you-know-priyanka-chopra-is-getting-seached-more-globally/", "date_download": "2022-12-09T09:36:53Z", "digest": "sha1:2SGLXGOL25J6WVW3L4K3QDDY2TFJYSYV", "length": 10069, "nlines": 81, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "सलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक जागतिक सर��च ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News सलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक...\nसलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक जागतिक सर्च \nअभिनेता सलमान खान बद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या इतके फॅन फॉलोइंग बॉलिवूडमध्ये कोणाचीच नसेल. पुरुष कलाकारां बद्दल बोलायचे झाल्यास सलमान खान ग्लोबली सर्च च्या बाबतीत टॉप वर आहे. तर सनी लियोनी ही दरवर्षी ग्लोबली सर्च च्या बाबतीत अभिनेत्रींमध्ये टॉप वर असते. पण आता आम्ही जी माहिती देणार आहोत ती नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटण्यास भाग पाडेल.\nयावेळी सनी लियोनी आणि सलमान खानच्या पुढे कोणी तिसरी व्यक्ती गेली आहे. आणि ती व्यक्ती एक अभिनेत्री आहे. आम्ही बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा जी आता एक ग्लोबल स्टार झाली आहे. यावेळी प्रियांका चोपडा ने सनीलियोनी ला सुद्धा मागे टाकले. सलमान खान बद्दल बोलायचे झाल्यास तो मात्र पुरुषांच्या यादीत अजूनही टॉप वरच आहे.\nहे वाचा – एका चाहत्याने मालिकेतली भूमिका पाहून चक्क सिगारेट सोडून दिली, वाचा नक्की किस्सा काय आहे टॉप ३ अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये प्रियंका चोपडा, सनी लियोनी आणि कॅटरिना कैफ चे नाव सहभागी आहे. या तिघींना अनुक्रमे ३९ लाख, ३१ लाख आणि १९ लाख वेळा सर्च केले गेले आहे. तर पुरुषांच्या यादीत सलमान खानला २१ लाख, विराट कोहलीला २० लाख आणि ऋतिक रोशन ला १३ लाख वेळा सर्च केले गेले आहे. ज्यावेळी ही यादी जाहीर झाली त्यावेळेस काही क्षणातच ती व्हायरल झाली. कलाकारांच्या चाहत्यांमध्ये या यादीची जोरदार चर्चा आहे. मात्र अचानक प्रियांका चोपडा ला मिळालेल्या या यशामुळे ती खूप खुश आहे.\nहे वाचा – आता ‘इम्रान हाश्मी’ रोमॅन्स करताना दिसणार टॉलीवूडमधील या अभिनेत्रीसोबत, जाणून घ्या कोण आहे ती \nग्लोबल सर्च च्या टॉप १० यादी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये शाहरुख खान, महेश बाबु यांचा संवाद एम एस धोनीचा ही नंबर आहे. तर स्त्रियांमध्ये दिशा पठाणी, दीपिका पादुकोण आणि आलिया भट या सुद्धा यादीत सहभागी आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील काही कलाकार असे आहेत ज्यांना जगभरातून खूप पसंती मिळते त्यामुळे त्यांची फॅन फॉलोविंग सुद्धा खूप मोठी आहे.\nहे वाचा – स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो \nप्रियंका चोपडा सर्वात शेवटी स्काय इज पिंक या हिंदी चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. प्रियंका चोपडा ने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय सिंगर निक जोनस सोबत लग्न केले. त्यानंतर ती विदेशात स्थायिक आहे.\nहे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious article‘त्याने माझा वापर केला आणि मला सोडून दिलं’, शिल्पा शेट्टीने या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याबद्दल केला होता धक्कादायक खुलासा\nNext articleमाधुरी दीक्षितच्या दोन बहिणी, ज्यांनी माधुरीला मोठं करण्यासाठी असा दाखवला मनाचा मोठेपणा \nमहाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले \nसुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/16781.html", "date_download": "2022-12-09T10:01:17Z", "digest": "sha1:II3XDKCLEEUI55VIRTODS3XDLYM7ZQG6", "length": 57495, "nlines": 570, "source_domain": "www.sanatan.org", "title": "देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्��ाणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > इतर > संस्कृत भाषा > देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता\nदेवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता\n१. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत \n२. पूर्वजांनी दिलेले ज्ञान शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्वांनाच उपयोगी पडणारे असणे\n३. संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे जिद्द निर्माण करतात.\n४. भाषांतरासाठी संस्कृत सर्वश्रेष्ठ माध्यम असून जगातील कोणत्याही भाषेत तिचे भाषांतर केल्यास मूळ अर्थ पालटत नसणे\n५. संक्षिप्तता या गुणामुळे संगणकीय प्रणालीसाठीही संस्कृत सर्वश्रेष्ठ भाषा मानली जाणे\n६. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी असलेल्या अन् देवनागरी लिपीत लिहिली जात असल्याने संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असणे\n७. संस्कृत संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असण्याची अन्य कारणे\n८. विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प वदतु संस्कृतम् पठतु संस्कृतम् म्हणजे संस्कृत बोला. संस्कृतचा अभ्यास करा. भारताचा विजय असो\n९. संस्कृत भाषेमधील विलोमकाव्य \n१०. संस्कृत भाषेने व्याकरणाचे किचकट नियम पाळूनही अद्भुत काव्य निर्माण करणे\n११. प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे संस्कृत भाषेतील एकाच ओळीत दडलेले वर्णन \n११ अ. श्रीरामपक्षी अन्वयार्थ\n११ आ. श्रीकृष्णपक्षी अन्वयार्थ\n१२. विलोमकाव्य ही संस्कृत भाषेची अलौकिकता वाढवणारी \n‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती \nअर्थ : सर्व भाषांमध्ये देववाणी संस्कृत ही प्रमुख भाषा असून ती मधुर आणि दिव्य आहे.\n१. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत \nसंस्कृत ही मृत भाषा, विशिष्ट समाजाची भाषा, उपयोगी नसलेली भाषा असे हिणवण्यापेक्षा प्रत्येकाने ही भाषा शिकण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला निश्चित शांती लाभेल. व्याकरणदृष्ट्या सर्वांत योग्य आणि शुद्ध असणारी भाषा म्हणजे संस्कृत भाषा व्याकरणदृष्ट्या योग्य शब्दांची रचना करून वाक्य सिद्ध केल्यास, त्यातील शब्दांचा क्रम कसाही पालटला, तरी त्याच्या अर्थात पालट होऊ शकणार नाही.\n२. पूर्वजांनी दिलेले ज्ञान शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्वांनाच उपयोगी पडणारे असणे\nआपल्या पूर्वजांनी, भारतात रहाणार्या आपल्या ज्येष्ठ व्यक्तींनी जे शास्त्रीय ज्ञान अनुभवाच्या कसोटीवर घासून आपल्यापुढे अनुभव रूपाने मांडले, त्यातल्या अनुभवांना तो केवळ आपल्या जातीचा नाही; म्हणून नाकारणार आहोत का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्ञान हे ज्ञानच असते. ते शुद्ध, सात्त्विक, निर्मळ आणि सर्वांनाच उपयोगी पडणारे असते. ते बहुसंख्य, अल्पसंख्य, सर्वांनाच मानवणारे, सांभाळणारे, जपणारे असते. त्याच्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नसतो. ज्ञान दिल्याने वाढते, तर आपल्याजवळ ठेवल्याने नाश होण्याची शक्यता असते.\n३. संस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे जिद्द निर्माण करतात.\nसंस्कृत भाषेतील विविध स्तोत्रे, रामरक्षा, सूर्यकवच, गणपति अथर्वशीर्ष, प्रज्ञा विवर्धन इत्यादि स्तोत्रे मानवाच्या मनात शांती आणि नवनवीन करण्याची जिद्द निर्माण करतात.’\n– डॉ. श्रीधर म. देशमुख\n(संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)\n४. भाषांतरासाठी संस्कृत सर्वश्रेष्ठ माध्यम असून जगातील\nकोणत्याही भाषेत तिचे भाषांतर केल्यास मूळ अर्थ पालटत नसणे\nया गुणांमुळे संस्कृत भाषेला भाषांतराचे सर्वश्रेष्ठ माध्यम मानले आहे. आपण कोणत्याही भाषेतील वाक्यांचे संस्कृतमध्ये सहजपणे भाषांतर करू शकतो आणि संस्कृतमधील लिखाणाचे भाषांतर कोणत्याही तिसर्या भाषेत करू शकतो. संस्कृत भाषेतील भाषांतर सर्वांत योग्य असेल, याची निश्चिती देता येईल; परंतु अन्य कोणत्याही भाषेतून दुसर्या भाषेत आणि तिच्यातून तिसर्या भाषेत सरळ भाषांतर केल्यानंतर अर्थ पालटणार नाही, याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. संस्कृतमध्ये अनुवाद केल्यानंतर जगातील इतर कोणत्याही भाषेत भाषांतर केल्यावर त्याचा मूळ अर्थ पालटत नाही; परंतु अन्य भाषांतून थेट भाषांतर केवळ एकाच भाषेत केले जाऊ शकतेे.\n५. संक्षिप्तता या गुणामुळे संगणकीय\nप्रणालीसाठीही संस्कृत सर्वश्रेष्ठ भाषा मानली जाणे\nसंक्षिप्तता या गुणामुळे संस्कृतला संगणकीय प्रणालीसाठीही सर्वश्रेष्ठ भाषा मानण्यात आले आहे. असे असले, तरी अजूनपर्यंत संस्कृत भाषेचा उपयोग या कार्यासाठी केलेला नाही. यासाठी राष्ट्रप्रेमी वैज्ञानिकांनाच पुढाकार घ्यावा लागेेल.\n६. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी असलेल्या अन् देवनागरी\nलिपीत लिहिली जात असल्याने संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असणे\nसंस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही. यामध्ये स्वर आणि व्यंजन यांची संख्याही आवश्यक आणि पुरेशी आहे. यासाठी संगणकामध्ये ध्वनीवर आधारित वापर करण्यासाठी संस्कृत सर्वश्रेष्ठ भाषा मानली गेली आहे.\n७. संस्कृत संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असण्याची अन्य कारणे\nया व्यतिरिक्त संस्कृत संगणकासाठी सर्वश्रेष्ठ भाषा असण्याची अनेक अन्य कारणे आहेत. तिच्यातील शब्द सामर्थ्य, भाव अभिव्यक्ती सामर्थ्य आणि विपुल वाङ्मय यांपुढे जगातील कोणतीच भाषा टिकू शकणार नाही.\n८. विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प वदतु\nसंस्कृत बोला. संस्कृतचा अभ्यास करा. भारताचा विजय असो\nविश्व संस्कृत दिवस श्रावण शुक्ल पक्ष पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी असतो. या शुभ दिवशी आपण पुढील संकल्प करूया.\nराष्ट्राच्या अस्मितेच्या संवर्धनासाठी मी माझ्या व्यावहारिक भाषेत अधिकाधिक संस्कृत शब्दांचा उपयोग करीन, तसेच माझ्या दैनंदिन व्यवहारात संस्कृतचे छोटे छोटे वाक्य, श्लोक, मंत्र यांचा उपयोग करून सतत संस्कृत शिकणे आणि शिकवणे यांसाठी प्रयत्नशील राहीन.\nअग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि (वाजसनेयी शुक्लयजुर्वेद, अध्याय १, कण्डिका ५) म्हणजे अनुष्ठेय व्रताच्या पालनकर्त्या अग्नि, मी तुझ्या अनुज्ञेने या व्रताचे अनुष्ठान करीन. हे तेजस्वरूप परमात्मा (वाजसनेयी शुक्लयजुर्वेद, अध्याय १, कण्डिका ५) म्हणजे अनुष्ठेय व्रताच्या पालनकर्त्या अग्नि, मी तुझ्या अनुज्ञेने या व्रताचे अनुष्ठान करीन. हे तेजस्वरूप परमात्मा माझ्या या संकल्पाच्या पूर्तीसाठी मला सामर्थ्य दे.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\n९. संस्कृत भाषेमधील विलोमकाव्य \n‘विलोमकाव्य’ ही काव्याची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. ही रचना संस्कृत भाषेत आढळते. यातील शब्दरचना अशी असते की, यातील श्लोकाची पहिली ओळ ही शेवटच्या अक्षराकडून प्रथम अक्षराकडे (विलोम पद्धतीने म्हणजेच उलटी) वाचली असता दुसरा श्लोक सिद्ध होतो.\n१०. संस्कृत भाषेने व्याकरणाचे किचकट नियम पाळूनही अद्भुत काव्य निर्माण करणे\nजगातील सर्वांत जुन्या भाषांमध्ये संस्कृत भाषेचा समावेश होतो. वेद, पुराणे, वैद्यकशास्त्र, वास्तूशास्त्र, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, युद्धशास्त्र, गणित, ज्योतिषविद्या, नृत्य, संगीत आणि शृंगार अशा अगणित विषयांवर संस्कृतमध्ये प्रचंड ज्ञानभांडार उपलब्ध आहे. याच संस्कृत भाषेने व्याकरणाचे किचकट आणि कडक नियम पाळूनही एक अद्भुत काव्य निर्माण केले आहे. हा चमत्कार केवळ योगायोगाने घडलेला नसून त्या वेळी अनेक मंडळी असे वाङ्मय लीलया निर्माण करत असत, असे वाटते.\n११. प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे\nसंस्कृत भाषेतील एकाच ओळीत दडलेले वर्णन \nअनुमाने ४५० वर्षांपूर्वी मराठवाड्यातील दैवज्ञ सूर्यकवी यांनी ‘श्रीरामकृष्ण काव्यम्’ लिहिले आहे. हे काव्य अत्यंत अद्भुत आणि कदाचित जगातील एकमेव काव्य असून त्याची प्रत्येक ओळ सरळ वाचली असता, त्यात प्रभु रामचंद्रांविषयी सांगितले असून अगदी तीच मूळ संस्कृत ओळ उलट क्रमाने वाचल्यास त्यात भगवान श्रीकृष्णाविषयी काही वर्णन आहे.\nयातील पहिलाच श्लोक असा आहे-\n‘‘तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्रीः \n११ अ. श्रीरामपक्षी अन्वयार्थ\n‘सीतेची सुटका करणार्या, गंभीर हास्य असणार्या, भव्य असा अवतार असणार्या आणि ज्याच्यापासून सर्वत्र दया अन् शोभा प्राप्त होतात, अशांना (त्या श्रीरामचंद्रांना) मी वंदन करतो.\nहीच ओळ उलट लिहीत गेल्यास-\n११ आ. श्रीकृष्णपक्षी अन्वयार्थ\nभव्य प्रभा असणार्या, सूर्य आणि चंद्र यांचाही जो देव असलेल्या, संहार करणार्यालाही (पूतनेलाही) मुक्ती देणार्या आणि सृष्टीला प्राणभूत असणार्या त्या यदुनंदनाला (श्रीकृष्णाला) मी वंदन करतो.\n१२. विलोमकाव्य ही संस्कृत भाषेची अलौकिकता वाढवणारी \nया विलोमकाव्याविषयी ���ंस्कृतचे गाढे विद्वान श्री. वेलणकर यांनी लिहिलेले पुस्तक ‘केशव भिकाजी ढवळे प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. त्यात श्री. वेलणकर यांनी वर्ष १५४२ मध्ये रचल्या गेलेल्या ‘रसिकरंजन’ या काव्याचा उल्लेख केला आहे. लक्ष्मणभट्ट पुत्र रामचंद्र याने रचलेल्या या काव्याची ओळ सरळ वाचली असता, ती शृंगाराचे वर्णन करणारी आहे, तर उलट वाचली असता त्याचा अर्थ वैराग्यपूर्ण असा आहे. या दोन पूर्ण विरुद्ध गोष्टींचा एकाच ओळीत असा मेळ घालणे, हे अत्यंत प्रशंसा करण्यायोग्य आहे.\nया पुस्तकाच्या परिशिष्टात श्रीरामकवीविरचित श्रीरामकृष्ण विलोमकाव्याचे ५ श्लोकही दिले आहेत. शेवटी दिलेली पुष्पपात्र बंध काव्य, गोमूत्रिका बंध काव्य आणि कमलबंध काव्यही अशीच उत्सुकता वाढवणारी आहेत.\nअसे म्हणतात की, तंजावर येथील जगातील सर्वांत मोठ्या शिलालेखामध्ये अशा प्रकारे लेख आहे की, तो सरळ वाचल्यास रामायण आणि उलट वाचल्यास महाभारत आहे.\nलेखक – मकरंद करंदीकर (दैनिक ‘सामना’, २.९.२०१५)\nभारतातील महत्त्वाच्या संस्थांची संस्कृतमधील घोषवाक्य\nसंस्कृत भाषेचा अभिमान वाटणारी किमया \nमज्जातंतूशास्त्रानुसार संस्कृत भाषेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो \nसंस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे \nकर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत भाषेतून संवाद\nसंस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड \nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (244) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (51) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूत�� (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहाती�� पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (670) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री ��णपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हि��िओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/raj-thackeray-will-go-on-a-two-day-tour-of-pune-meetings-of-mns-office-bearers-on-the-backdrop-of-municipal-elections-552169.html", "date_download": "2022-12-09T10:32:57Z", "digest": "sha1:LRU2Z67LXF52WLOHHQK2IYA7GUE64WUI", "length": 11970, "nlines": 187, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nराज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर जाणार, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका\nराज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेही जोरदार तयारी करीत आहे. याच उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.\nराज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nपुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखाध्यक्षांना नेमणूक पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठीच राज ठाकरे शुक्रवारी 8 ऑक्टोबर व शनिवार 9 ऑक्टोबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेही जोरदार तयारी करीत आहे. याच उद्देशाने राज ठाकरे पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. पुण्यात नेमकं कोणतं राजकीय चित्र दिसून येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Raj Thackeray will go on a two-day tour of Pune, meetings of MNS office bearers on the backdrop of municipal elections)\nराज ठाकरे यांचा दोन दिवसीय पुणे दौरा\nशुक्रवार सायंकाळी 5 वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांना नेमणूक पत्र वितरण देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शहर पदाधिकारी बैठक होणार आहे. यावेळी 9 शहर संघटक, 6 शहर सचिव, 9 विभाग सचिव बैठकीला उपस्थित असणार आहेत. यानंतर सायंकाळी 6.30 वाजता 3 राज्य उपाध्यक्ष, 4 राज्य सरचिटणीस, 1 कार्यालयीन प्रमुख, 1 प्रसार माध्यम प्रमुख, 1 राज्य सचिव प्रवक्ता यांच्यासोबत बैठक होईल.\nशनिवारी 9 सप्टेंबर रोजी पीवायसी जिमखाना भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर समोर सकाळी 10 वाजता 10 उपशहर अध्यक्ष, 8 विभाग अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडेल. त्यानंतर सकाळी 11 वाजता 18 आजी माजी नगरसेवकांसोबत बैठक होईल.\nभाजप-मनसे युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष\nमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभार रचना जाहीर होताच प्रत्येक पक्षानं आतापासूनच कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे पुणे महापालिकेकडे लागलं आहे. यंदा पुण्यात भाजपा आणि मनसे युती करावी अशी चर्चा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरूनच पुण्यात सत्ताधारी भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढवतील. तशी विनंती आम्ही राज ठाकरे यांच्याकडे करु असं मनसे पदाधिकारी सांगत होते. असं असतानाच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तुर्तास तरी युतीच्या चर्चा थांबवा. वेळ बघून निर्णय घेऊ, असं सांगत पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येण्याचं नियोजन केलं आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असणार आहेत. (Raj Thackeray will go on a two-day tour of Pune, meetings of MNS office bearers on the backdrop of municipal elections)\nपावसाचा तडाखा सुरूच; नाशिक जिल्ह्यात जोरदार हजेरी, द्राक्ष बागांचे नुकसानhttps://t.co/VpIAMeNFeH#Nashik|#heavyrains|#damagetovineyards\n पार्थ पवारांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा\nVideo: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/jp-nadda-announces-new-team-of-bjp-chitra-wagh-shelar-mungantiwar-in-bjps-national-committee-551911.html", "date_download": "2022-12-09T09:56:09Z", "digest": "sha1:VDGEZZURPB37DEDLL2XQPYID2JB5YVG4", "length": 15281, "nlines": 205, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nमुनगंटीवार, शेलार, गावित, वाघ यांना भाजपकडून राष्ट्रीय राजकारणात संधी, राणेंना कार्यकारिणीत स्थान नाही\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांची नवी टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि हिना गावित यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. (JP Nadda announces new team of BJP, chitra wagh, shelar, mungantiwar in bjp's national committee)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: भीमराव गवळी\nनवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांची नवी टीम जाहीर केली आहे. या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातून चित्रा वाघ, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि हिना गावित यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. मात्र, नव्यानेच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झालेल्या नारायण राणे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nजेपी नड्डा यांनी भाजपची 80 जणांची जम्बो टीम आज जाहीर केली. त्यात राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य, प्रवक्ते, सचिव, कार्यालयीन सचिव आणि कोषाध्यक्षांपासून ते राज्य प्रभारींचाही समावेश आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून एकूण 15 जणांचा समावेश आहे. त्यात चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.\nशेलार, मुनंगटीवार पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर\nराष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.\nएकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश\nनव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि लखीमपूर हिंसेवरून योगी सरकारला आरसा दाखवणारे वरु�� गांधी यांना स्थान देण्यात आलं नाही. मात्र, मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.\nनाराणय राणे यांना केंद्रात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यकारिणीत त्यांचा समावेश होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, राणेंना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं नाही. उलट काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. मात्र, राणेंना स्थान दिलं गेलं नाही. नारायण राणे अजूनही भाजपमध्ये रुळलेले नाहीत. भाजपच्या संस्कृतीशी समरस झालेले नाहीत, त्यामुळे राणेंना संधी दिली नसावी, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.\nनितीन गडकरी पीयूष गोयल प्रकाश जावडेकर डॉ. विनय सहस्त्रबुद्धे चित्रा वाघ\nविनोद तावडे सुनील देवधर पंकजा मुंडे\nसुधीर मुनंगटीवार आशिष शेलार लड्डाराम नागवाणीं\nसुनील वर्मा हिना गावित\nसीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे जयभान सिंग पवैय्या\nभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने राष्ट्रीय कार्यसमिति एवं राष्ट्रीय कार्यसमिति के लिए विशेष आमंत्रित और स्थायी आमंत्रित (पदेन) सदस्यों की नियुक्ति की\nश्रीनगरमध्ये सरकारी शाळेवर दहशतवादी हल्ला सर्वासामान्य नागरिकांवर गोळीबार, 2 शिक्षकांचा मृत्यू\nगायीला वाचवताना डबल डेकर बस ट्रकवर धडकली, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, 13 प्रवाशांचा मृत्यू\nतोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा\nनिया शर्माने बोल्ड स्टाईलमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/sports/18792/", "date_download": "2022-12-09T09:13:03Z", "digest": "sha1:TZADKSA5IAYNJAWJK647MBB3RLVBGIFU", "length": 11052, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "IPL मध्ये आज डबल हेडर; RR vs RCB दोन्ही संघांना हवाय विजय | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports IPL मध्ये आज डबल हेडर; RR vs RCB दोन्ही संघांना हवाय विजय\nIPL मध्ये आज डबल हेडर; RR vs RCB दो��्ही संघांना हवाय विजय\nदुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज डबल डेहरचा दिवस आहे. अर्थात दोन लढती यातील पहिली लढत विरुद्ध ( Vs ) यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना होणार असून दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतली. राजस्थान आणि बेंगळुरू यांनी त्यांच्या गेल्या सामन्यात पराभव स्विकारला आहे. बेंगळुपूने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून तर राजस्थानचा दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव झाला होता.\nगुणतक्त्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूचा संघ ८ पैकी ५ सामन्यात विजय मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजस्थाने ८ पैकी ३ मध्ये विजय मिळवले आहे आणि ते सातव्या क्रमांकावर आहेत.\nबेंगळुरूने गेल्या सामन्यात एबी डिव्हिलियर्सला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले यावरून खुप टीका होत आहे. अर्थात कर्णधार विराट कोहलीने पराभवानंतर या निर्णयाचे समर्थन केले होते. या सामन्यात एबीच्या आधी वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांना पाठवले जाण्याची शक्यता नाही. बेंगळुरूची फलंदाजी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघ गेल्या काही सामन्यात मोठी धावसंख्या उभी करत आहे. ख्रिस मॉरिसने देखील त्याची उपयोगिता सिद्ध केली आहे. त्याने ८ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या होत्या. पण पंजाबच्या लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी धमाकेदार सुरूवात केली बेंगळुरूला संधी मिळाली नाही. फलंदाजी सोबत गोलंदाजी मध्ये देखील बेंगळुरूला काळजी करण्याचे कारण नाही. मॉरिसने चांगली गोलंदाजी केली आहे. याच बरोबर युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि उसुरू उडाना हे राजस्थानच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.\nया उलट राजस्थान संघाची अवस्था आहे. त्यांना अद्याप फलंदाजीत संतुलन करता आले नाही. गेल्या सामन्यात विजय मिळाला असता पण जिंकणाऱ्या सामन्यात चूका केल्या आणि सामना गमवला. बेन स्टोक्सला सलामीला पाठवण्याचा निर्णय राजस्थानसाठी अद्याप उपयोगी ठरला नाही. त्याने दिल्ली विरुद्ध ४१ धावा केल्या पण संघाला विजय मिळून देता आला नाही. त्यामुळे या सामन्यात राजस्थानच्या सलामीच्या जोडीत काही बदल पाहायला मिळू शकतो. त्याच बरोबर जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन यांना देखील चांगली फलंदाजी करावी लागले रॉबिन उथप्पाला अद्याप लय सापडली नाही. गेल्या सामन्यात संघाला विज��� मिळून देता आला असता पण तो धावबाद झाला.\nगोलंदाजीचा विचार केल्यास जोफ्रा आर्चर वगळता अन्य कोणत्याही गोलंदाजाला खास प्रभाव टाकता आला नाही.\nराजस्थान- बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी\nबेंगळुरू- देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली (कर्णधार) एबी डिव्हिलियर्स (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरू उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल\nPrevious article'त्यांचे काम महाराष्ट्राची मान उंचावणारं; तेजस ठाकरेंसाठी आशिष शेलारांचे ट्विट\nNext articleमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा: प्रकाश आंबेडकर\nRitika Sajdeh Instagram Story for rohit sharma, रोहितच्या खेळीनंतर पत्नी रितिकाची ती पोस्ट व्हायरल, भावुक होत म्हणाली, ‘आय लव्ह यु…. – rohit sharma wife...\nUSA vs Netherlands, USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ – fifa world cup 2022 netherlands vs...\nमाझ्यातली आई आज सुन्न झालीय: यशोमती ठाकूर\njalgaon crime, महिलेचा हात पकडत अतिप्रसंग, विरोध करताच पेटवण्याचा प्रयत्न; जळगावात खळबळ – extreme incident...\nकरोना अहवाल: राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…\nlove affair case: प्रियकराचा अचानक झाला मृत्यू; नैराश्यातील तरुणीने गोदावरीत उडी घेत संपवलं जीवन –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/doctor-notices-baby-blowing-bubble-on-ultrasound-and-tells-bad-news-5976891.html?seq=1", "date_download": "2022-12-09T09:15:31Z", "digest": "sha1:TWDZGDXABR3WFJQ2QHVELM46CL4HGEAA", "length": 8037, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "प्रेग्नेंट महिलेच्या अल्ट्रासाऊंडमध्ये मुलाच्या तोंडातून निघताना दिसले बुडबुडे, डॉक्टरने अलर्ट करत म्हटले - लगेच अबॉर्शन करून घ्या | Doctor notices baby blowing bubble on ultrasound and tells bad news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रेग्नेंट महिलेच्या अल्ट्रासाऊंडमध्ये मुलाच्या तोंडातून निघताना दिसले बुडबुडे, डॉक्टरने अलर्ट करत म्हटले - लगेच अबॉर्शन करून घ्या\nमियामी - अमेरिकेत एक प्रेग्नेंट महिला डॉक्टरकडे रुटीन चेकअपसाठी गेली होती. तिचे अल्ट्रासाऊंड करण्यात आले तेव्हा मुलाच्या तोंडातून बुडबुडे निघताना दिसले. डॉक्टरांनी म्हटले की, मुलाच्या शरिरात ट्युमर असल्याने अबॉर्शन करावे लागले. पण महिलेला बाळ हवे होते. तिने सेकंड ओपिनियन घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डॉक्टरांनी गर्भाशयातच मुलाच्या सर्जरीचा पर्याय सांगितला. पण त्याआधी कोणत्याही बाळावर अशी सर्जरी करण्यात आली नव्हती. तरीही बाळाला वाचवण्यासाठी महिला ते करायला तयार झाली. डॉक्टरांनी अशाप्रकारची पहिली सर्जरी केली आणि ती यशस्वी ठरली. यामुळे महिला आणि बाळाचा जीव तर वाचलाच पण जगाला एक अनोखी भेटही मिळाली.\nडॉक्टरांनी दिली वाईट बातमी\n- मियामीच्या टॅमी गोनालेज या मुलीच्या स्वागताची तयारी करत होत्या. पण बाळाला ट्युमर असल्याने अबॉर्शन करावे लागेल हे समजल्यानंतर सगळीकडे दुःख पसरले.\n- डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केले तर बाळाच्या तोंडातून बुडबुडे निघताना दिसले. डॉक्टर म्हणाले की, हे टेराटोमा (ट्यूमर) मुळे होत असून हा ट्युमर वेगाने वाढतो.\n- मिसकॅरेजची भिती असल्याने डॉक्टरांनी अबॉर्शनचा सल्ला दिला. बाळाचा जन्म झाला तरी त्याला अनेक सर्जरींना सामोरे जावे लागेल असे डॉक्टर म्हणाले.\n- टॅमीच्या प्रेग्नंसीला 17 आठवडे झालेले होते. तिला बाळ गमवायचे नव्हते. तिने सेकंड ओपिनियन घेतले.\n- डॉक्टरांनी तिला इंडोस्कोपी सर्जरीद्वारे लेझरद्वारे हा ट्युमर काढता येईल असे सांगितले. तेही हे सर्व गर्भाशयात करता येणार होते.\n- अद्याप अशी सर्जरी कोणावरही करण्यात आली नव्हती. पण टॅमी या प्रोसिजरसाठीही राजी झाली. कारण तिला कोणत्याही परिस्थितीत मुलगी गमावायची नव्हती.\n- मियामीच्या जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलच्या फेटल थेरेपी सेंटरमध्ये डायरेक्टर रुबेन यांनी टॅमीच्या गर्भाशयात प्रथमच अशी इंडोस्कोपी सर्जरी केली.\n- सर्जिकल टूल्सपासून ते लहान कॅमेऱ्यासह सर्वकाही एका इंचापेक्षा लहान जागेतून गर्भाशयात टाकले आणि ट्यूमर कापला.\n- टॅमी स्वतःदेखिल ही संपूर्ण शस्त्रक्रिया पाहत होती.\nजगाला मिळाली अनोखी भेट\n- या प्रोसिजरच्या चार महिन्यांनंतर टॅमीने मुलीला जन्म दिला. बाळ पूर्णपणे निरोगी आणि इतर मुलांप्रमाणेच सुदृढ होते. पण सर्जरीमुळे त्याच्या चेहऱ्यावर एक प्रण होते.\n- या सर्जरीमुळे टॅमीला त���ची मुलगी मिळाली तर जगात प्रथमच इंडोस्कोपी सर्जरीद्वारे फेटल ओरल टेराटोमा हटवण्यात आला.\n- या केसबाबत अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्सटेट्रिक अँड गायनॅकोलॉजीपासून ते जगभरातील मीडिया हाऊसेसच्या रिपोर्टमध्ये पब्लिश करण्यात आले होते. पण डॉ. रुबेन यांना सुमारे 2 वर्षांनी या कामासाठी ओळखले जाऊ लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:55:13Z", "digest": "sha1:NXFYB3PJTGSYPE7BQFDGJRQ57F6GEIHY", "length": 14386, "nlines": 86, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान - India Darpan Live", "raw_content": "\nस्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राला सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक बक्षिसांचा मान\nमुंबई – नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑगस्ट) येथे केले.\nनवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऑनलाईन सोहळ्यास महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री श्री.शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, नगरविकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते.\nशिंदे म्हणाले की, नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. याबद्दल सर्व महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या टीमचे विशेष कौतुक नगरविकासमंत्र्यांनी केले.\nया तीन शहरांचाही सन्मान\nदरम्यान,आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.\nया शहरांची कामगिरी चमकदार\nपश्चिम विभाग श्रेणीमधील २५ हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये पन्हाळा शहराला स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता शहर म्हणून जेजुरी तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अकोले शहराला पुरस्कार मिळाला आहे. २५ ते ५० हजार या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीतील शिर्डीला स्वच्छ शहर म्हणून तर स्वच्छतेकामी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या विटा शहराला पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत स्वच्छता ठेवणाऱ्या श्रेणीमध्ये इंदापूरला पुरस्कार मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या वरोरा शहराला देखील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ५० हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून बल्लारपूरचा गौरव करण्यात आला असून नागरिकांनी दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसाद या श्रेणीत हिंगोली तर गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणाऱ्या शेगाव शहराला आणि स्वच्छ शहर म्हणून रत्नागिरीला सन्मानित करण्यात आले आहे. देहू रोड कॅन्टोमेंट परिसराला गेल्या वर्षीपेक्षा उत्कृष्ट काम करणारे शहर या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.\nमहाराष्ट्र अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील १०० अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४३ पैकी ३१ शहरांचा समावेश आहे. राज्यातील ७५ टक्के अमृत शहरे पहिल्या १०० शहरांमध्ये आली आहेत. २५ नॉन अमृत शहरांपैकी २० महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित १४१ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ७७ शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील २१६ शहरे ओडीएफ प्लस तर ११६ शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.\nस्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षापासून दर्जेदार काम करत देशातील अव्वल कामगिरीचे सातत्य राख��े आहे. या अभियानात राज्यातील शहरांनी केलेल्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पुरस्कार देऊन घेण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक ४६ पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या १०० अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील २९ अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर ५३ शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे २७ शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील ५०० शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील १५४ शहरांचा समावेश होता. २०१८ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील ४६ पुरस्कारांपैकी सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या १०० अमृत शहरांमध्ये राज्यातील २७ अमृत शहरांचा सहभाग होता.\nराजकीय वातावरण तापले. मनसेचा हा गंभीर आरोप तर महापौरांनी दिले हे आव्हान\nचांदवड पोलिसांचे शहरात पथसंचालन\nचांदवड पोलिसांचे शहरात पथसंचालन\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/646927", "date_download": "2022-12-09T09:29:44Z", "digest": "sha1:OB3M3LVUCAUX2BFALQIGCVKMHEAMNWK4", "length": 2681, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स.पू. १७८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.पू. १७८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:४२, २८ डिसेंबर २०१० ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\nr2.5.2) (सांगकाम्याने बदलले: hy:Մ.թ.ա. 178\n२३:५०, २५ सप्टेंबर २०१० ���ी आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vi:178 TCN)\n०९:४२, २८ डिसेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.5.2) (सांगकाम्याने बदलले: hy:Մ.թ.ա. 178)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2011/09/", "date_download": "2022-12-09T08:19:20Z", "digest": "sha1:4ERXNNHBRGO2JGBTLMNBZGEQRHOOVYCG", "length": 23355, "nlines": 108, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: September 2011", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nरसग्रहण - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर\nमायबोली.कॉम वर नुकतीच रसग्रहण स्पर्धा पार पडली. त्यातली ही माझी प्रवेशिका.\nसगळ्या प्रवेशिका इथे पहायला मिळतील. http://www.blogger.com/img/blank.gif\nपुस्तकाचे नावः वास्तव नावाचं झेंगट\nप्रकाशन संस्था- नविन प्रकशन\nप्रथम आवृत्ती- एप्रिल २०१०\nइंग्रजी पुस्तकं किंवा ब्लॉगविश्वावर नजर टाकली तर असं दिसतं की सर्व वयोगटांतली लोकं आपल्या अनुभवांवर आधारित भरभरून लिहीत असतात. नोकरी करणारे, नोकरी न करणारे, विद्यार्थी , प्रवास करणारे, खेळाडू, कलाकार, तंत्रज्ञ असे कुठल्याही क्षेत्रातले असले तरी लिहितात. आपल्याला आलेले अनुभव जमतील तसे जमतील त्या पद्धतीने आणि शक्य असेल त्या माध्यमात लिहितात. मराठीतही अशाप्रकारचं लिखाण वाचायला मिळतं पण त्याचं प्रमाण इंग्रजीपेक्षा बरंच कमी आहे. इतके दिवस लिखाणातली ही 'तरूणाई' थोडीफार पुस्तकं, काही ठरावीक ब्लॉग किंवा इतर माध्यमांमधून कमीअधिक प्रमाणात दिसणार्या लेखनापुरतीच मर्यादित होती. पण हल्ली संपादक तसेच प्रकाशकांकडून मिळणार्या पाठिंब्यामुळे आणि वाचकांकडून मिळणार्या प्रोत्साहनामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पुस्तकं, मासिकं, ब्लॉग, संकेतस्थळं ह्या सगळ्या माध्यमांमध्ये अश्या नविन लेखकांचं प्रमाण वाढायला लागलं आहे.\nनुकतच अश्याच एका नविन आणि तरूण लेखकाने, सुमित खाडिलकरने, लिहिलेलं 'वास्तव नावाचं झेंगट' हे पुस्तक वाचलं. लेखक अभियांत्रिकीचं पदव्युत्तर शिक्षण नुकतंच संपवलेला. ह्याचा उल्लेख इथे अशासाठी केला जेणेकरून लेखकाच्या वयोगटाचा आणि त्या अनुषंगाने असणार्या अनुभवविश्वाचा थोडाफार अंदाज यावा.\nपुस्तकातली दोन प्रकरणे \"मी - आम्ही- आमची टीम\" आणि \"वास्तव नावाचं झेंगट\" एका अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची गोष्ट सांगतात. या ��थांमधला कथानायक आणि त्याच्या कॉलेजमधले इतर विद्यार्थी एका सांघिक स्पर्धेत भाग घेतात आणि ती स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली विद्यार्थी वयोगटाला साजेशी धडपड, त्यांना आलेले अनुभव तसेच हाती न लागलेलं आणि लागलेलं बरच काही सांगणारी ही गोष्ट. अतिशय उत्स्फूर्त आणि मुख्य म्हणजे कथानायकाच्या वयाला साजेशी लेखनशैली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते आणि त्या प्रवासाचा भाग बनवून टाकते.\nह्यातला कथानायक हा भवानी शिक्षण मंडळाच्या प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल ब्रँचचा विद्यार्थी. परीक्षेनंतरच्या सुट्टीत ठरलेल्या एका कम्पनी व्हिजिटच्या मिटींगसाठी तो कॉलेजला जातो आणि त्यांचे सर तिथे एकदम वेगळाच विषय काढतात. 'एस.ए.इ. इंडिया' ह्या संस्थेतर्फे आयोजित 'ऑल टेरेन व्हेईकल' बनवण्याच्या स्पर्धेबद्दल ते सांगतात. कथानायक आणि त्याचा मित्र त्यात नाव देऊन टाकतात आणि नंतर त्याबद्दल विसरूनही जातात. सुट्टी संपल्यावर कळतं की त्यांच्याशिवाय अजून फक्त दोघांनी ह्या स्पर्धेसाठी नावं दिलेली आहेत. सर आणि हे चार जण ह्या स्पर्धेची कॉलेजमध्ये जोरदार प्रसिद्धी करतात, आपापल्या मित्रांना ह्यात खेचायचा प्रयत्न करतात आणि सरतेशेवटी दुसर्या वर्षाची सतरा आणि फक्त बाहेरून मदत करायला तयार झालेली शेवटच्या वर्षाची तीन, अशी एकूण वीस जणं गोळा होतात. ह्यातल्या कोणाला किंवा अगदी सरांनाही गाडी बनवायचा अनुभव सोडाच पण त्याबद्दल फारशी माहितीही नसते. त्यात अगदी शेवटच्या क्षणी असं कळतं की स्पर्धेचे संचालक स्पर्धेपूर्वी इंटरव्ह्यू घेणार आहेत. टीम मधल्या कोणालाच इंटरव्ह्यूला काय विचारणार हे माहीत नसतं किंबहुना काहीही विचारलं तरी सांगता येणार नाहीये ह्याची खात्रीच असते. अश्याच एका गोंधळातल्या मिटींगमध्ये रघुनाथ भावे नावाचा एक मुलगा येऊन स्वतःची ओळख करून देतो आणि पुढे \"कुणाला असं वाटतं का, मी कॅप्टन बनू नये, किंवा दुसर्या कुणी बनावे\" असा सरळ प्रश्न विचारतो. अर्थातच कोणाकडूनही काहीच उत्तर न आल्याने हा रघुनाथ भावे टीमचा कॅप्टन बनतो आणि तिथून सुरु होते एका ध्यासाची सुरस कथा.\nकॉलेजमधल्या टीमच्या संदर्भात जे जे काही घडू शकतं ते सगळं ह्या टीमच्या बाबतीत घडतं. दोन नेत्यांमध्ये मध्ये भांडणं होतात, ज्युनियर पोरांवर सिनियर्स दादागिरी करतात. काही जणं ही दादागिरी सहन करून पाट्या टाकत राहतात पण काही जण मात्र टीम सोडून जातात. सोडून गेलेल्यांपैकी काही जण तो राग मनात ठेऊन ह्या टीमच्या विरुद्ध मोर्चेबांधणी करतात. ह्या सगळ्या प्रकारांमुळे टीम आणि कॉलेजमधले शिक्षक तसच व्यवस्थापन ह्यांचे संबंध बिघडतात. कॉलेज वेळच्या वेळी पैसे तसेच इतर आवश्यक गोष्टी पुरवत नाही. टीममधली मुलं आपल्या पालकांकडून पैसे घेऊन गाडीचं काम पुढे नेतात. अश्या परिस्थितीत पैसे देणार्या पण काम न करणार्या मुलांशी काम करणार्या मुलांना जुळवून घ्यावं लागतं. स्पर्धेच्या सुरुवातीला सगळेच जण भन्नाट कल्पना लढवून डिझाइन करतात पण ते प्रत्यक्षात उतरवणं जवळजवळ अशक्य ठरतं. मग ऐनवेळची धावपळ. त्यात तोंडावर आलेल्या परीक्षा. काही जण एखाददोन पेपर बुडवतात मात्र गाडी चाकांवर पळवायचीच ह्या एका इर्ष्येने पेटून उठतात. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडतो. जे जे शक्य होईल ते ते शेवटच्या क्षणापर्यंत केलं जातं मात्र स्वप्न १०० % पूर्ण होतंच नाही. कल्पनांच्या कितीही भरार्या मारल्या आणि ध्येयपूर्तीचा कितीही ध्यास घेतला तरी वास्तव नावाचं झेंगट त्यांच्या स्वप्नाच्या आड येतं \nपुढच्या वर्षी टीम नव्या दमाने कामाला लागते. आदल्या वर्षी झालेल्या चुका टाळायची जबाबदारी कथानायक आपल्या खाद्यांवर घेतो, नवे वर्ष, नवी टीम आणि त्यांच्या पुढच्या नव्या समस्या फक्त आता गाठीशी असतं एका वर्षाच्या अनुभवाचं पाठबळ आणि आदल्यावर्षीच्या चुका टाळण्याचा निश्चय. टीमचा नविन वर्षातला स्पर्धेच्या दिवसापर्यंतचा प्रवासही अतिशय रंजक आहे. कथानायक म्हणतो, \"पहिलं वर्ष स्वप्नवत होतं तर दुसरं वास्तव. या वेळी आम्ही आंधळेपणाने झपाटून नाही तर डोळसपणे कष्ट केले होते. पण त्यामुळेच बहूतेक ह्यावेळी कमी मजा आल्यासारखं वाटतं होतं.\"\nकाही काही प्रसंग लेखकाच्या शैलीमुळे तसेच नाट्यमय वर्णनांमुळे आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे रहातात. पहिल्यांदा गाडी चाकांवर चालवली जाते त्या प्रसंगाचं वर्णन वाचताना आपल्यालाही स्फुरण चढतं. स्पर्धेच्या दिवशीची धावपळ, ऐनवेळची कामं आपल्याला तिथल्या वेगवान वातावरणात घेऊन जातात. लेखकाने पुस्तकात सांगितलेते इंजिनीयरिंग कॉलेजमधल्या शिक्षकांबद्दलचे अनुभव तर अगदी वास्तवदर्शी आहेत.\nकॉलेजमधल्या शिक्षिकेशी संबंध बिघडलेल्या एका मुलाला लेखी परिक्षेत ७० मार्क मिळतात मात्र कॉलेजमधल्या शिक्षकांच्या हातात असलेल्या त्याच विषयाच्या तोंडी परीक्षेत तो नापास होतो. ह्या प्रसंगाबद्दल लेखक म्हणतो, \"लायकी नसताना अधिकार मिळाले तर काय होतं याचं आमच्या मॅडम जिंवत उदाहरण होत्या.\"\nकिंवा अनेक वर्ष शिक्षकी पेशातच असलेले आणि बाहेरच्या कॉर्पोरेट जगात काय सुरु आहे ह्याची फारशी कल्पना नसलेले एक सर कथानायकाला टीमचा \"मॅनेजर\" कसा असावा ह्या बद्दल बरच काही ऐकवतात. ह्या प्रसंगाबद्दल लेखक लिहितो, \"सर मला मॅनेजर बनवायच्या दृष्टीने लेक्चर द्यायला लागले. माझा टीशर्ट किंवा वरची एक दोन बटणे उघडी ठेवलेला, बाह्या फोल्ड केलेला शर्ट, जीन्स, सँडल, हातातलं कडं, गळ्यातला गंडा, चेहेर्यावरची बेफिकिरी, एवढंच काय पण माझी चालण्याची पद्धतसुद्धा 'त्यांच्या' मॅनेजरच्या श्रेणीत बसणारी नव्हती. त्यांना माझं हसणं सुद्धा मॅनेजरसारखं वाटायचं नाही. ते मला म्हणाले होते हसताना माझे डोळे खूप बारिक होतात. भरपूर मोठं लेक्चर ऐकून मला हसावं की रडावं ते कळेनासं झालं. रोहन मात्र पोट धरून हसत होता.\" अर्थात पुस्तकातले हे विद्यार्थी फक्त शिक्षकांच्या विरोधातच आहेत असं नाही. तसच या मुलांच्या वयाला अनुसरून असणारा समजुतदारपणा दाखवणारे काही प्रसंगही लेखाकाने भाषेचा बाज न सोडता लिहिले आहेत. एका प्रसंगात लेखक लिहितो, \"त्यांना चढलेल्या धुंदीचा हेवा वाटून मलाही क्षणभरासाठी बडवायजरचा मोह झाला, पण मी तो यशस्वीरीत्या आवरला. जवळपासचा काही नातेवाईकांचा इतिहास ह्या बाबतीत चांगला नव्हता आणि तो आठवला की, मला या गोष्टीचा मोह आवरता यायचा. माझ्यासमोर माझ्या आईचा चेहेरा यायचा आणि मग मी असं काही करणं अशक्य व्हायचं. मी दारू प्यायल्याचं आईला नुसतं कळलं, तर तेव्हड्यानंच तिला काही तरी होऊन बसलं असतं.\"\nस्पर्धेबद्दलची कहाणी सांगताना लेखक टीममधल्या मुलांची व्यक्तिचित्रं आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. विषयातली भरपूर आणि अचूक माहिती असलेला, समोरच्यावर छाप पाडण्याची क्षमता असलेला आणि त्यामुळेच स्वभावात उद्दामपणा आलेला टीमचा कॅप्टन रघुनाथ, रघुनाथ इतकीच माहिती असणारा पण आपलं म्हणणं दुसर्यासमोर न मांडू शकल्याने मागे पडणारा रोहन, 'वन मॅन आर्मी' असलेला पण मुखदुर्बळ प्रसाद, दोघांच्या भांडण��त न बोलून शहाणे ठरणारे कुंटे आणि शेट्टे आणि आपल्या क्षमतांची आणि उणिवांची पुरेपुर जाणीव असणारा आणि एखादी गोष्ट मनापासून कराविशी वाटली की त्यात स्वतःला झोकून देणारा कथानायक हे सगळेच जण आपल्या अवतीभवती कुठे ना कुठे सापडायला लागतात.\nही संपूर्ण कहाणी सांगताना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची मानसिकता लेखकाने अचूकपणे टिपली आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अश्याप्रकारच्या सांघिक स्पर्धांमध्ये भाग न घेतलेल्या वाचकांना\nह्या पुस्तकानिमित्त एक आगळ्या अनुभवविश्वाचं दर्शन होतं तर अश्याप्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले वाचक नकळत \"अगदी अगदी \" अशी दाद देऊन जातात. पुस्तकाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यात मांडललेलं सगळं अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्याची सतत जाणिव होते आणि म्हणूनच पुस्तक फार जवळच वाटतं आणि आवडून जातं \nरसग्रहण - वास्तव नावाचं झेंगट - लेखक : सुमित खाडिलकर\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/thane/thane-district-temple-reopen-today-check-covid-19-guidelines-551661.html", "date_download": "2022-12-09T09:01:56Z", "digest": "sha1:3N5ASYTTMGEQONPPYHG7IA43V4EK7I5Z", "length": 13530, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nकुठे आरती तर कुठे हरहर महादेवचा जयघोष… दीड वर्षानंतर ठाणे जिल्ह्यात दिसला भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम\nकुठे आरती, कुठे पूजा, तर कुठे हरहर महादेवचा जयघोष... असा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाला. (Thane District temple reopen today)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: भीमराव गवळी\nठाणे: कुठे आरती, कुठे पूजा, तर कुठे हरहर महादेवचा जयघोष… असा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाला. तब्बल दीड वर्षानंतर आज घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातच नव्हे तर आज संपूर्ण राज्यात हेच चित्रं होतं.\nतब्बल दीड वर्षानंतर मंदिरे उघडणार असल्याने आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. सकाळी सकाळीच देवाला फूल हार अर्पण करून भाविकांनी मनोभावे पूजा केली. पहाटेच्या आरतीतही अनेक भाविक सहभागी झाले होते. तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या मंदिरातून आज सकाळीच टाळ मृदूंग आणि आरतीचे आवाज येत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली होती. यावेळी प्रत्येक मंदिरात कोरोना नियमांचे पालन करण्यात येत होतं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतानाच भाविकांनी तोंडाला मास्कही लावले होते. तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली होती.\nअंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचीही दारं अखेर आज उघडली. शिवभक्त आणि मंदिराच्या पारंपरिक पुजाऱ्यांनी मंदिराचं दार उघडलं. त्यामुळे तब्बल अठरा महिन्यानंतर भाविकांना महादेवाचं दर्शन घेण्यात आलं. मंदिराचं दार उघडताच अवघ्या काही तासात भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. त्यानंतर भाविक आणि पुजाऱ्यांचा हर हर महादेवचा जयघोष घुमला. अंबरनाथच नव्हे तर ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूरमध्येही हेच चित्रं होतं. मुंब्र्यातील मंदिरातही मोठी गर्दी झाली होती. तर कल्याणच्या हाजीमलंग गडावरही पहाटे पहाटे भाविकांनी गर्दी केली होती.\nजीवदानी डोंगर भक्तांनी फुलला\nविरारचे प्रसिद्ध जीवदानी देवी देवस्थान भक्तांसाठी आजपासून सुरू झाले. देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडुलकर यांच्या हस्ते आज पहाटे 6 वाजता मंदिराचे गेट उघडून भक्तांना प्रवेश देण्यात आला. दीड वर्षांपासून शुकशुकाट असणाऱ्या जीवदानीचा डोंगर आज भक्तांनी फुलून गेला आहे.\nघटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.\nसर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख��यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.\nMaharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी\nMaharashtra Temple Reopening Live Update | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबादेवी मंदिरात दर्शनाला\nदेश अंधारात बुडण्याची भीती, केंद्राने वेळीच पावलं उचलली असती तर वीजनिर्मितीवर प्रश्नचिन्ह नसतं, सामनातून टीकेचे बाण\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/15568/", "date_download": "2022-12-09T10:28:42Z", "digest": "sha1:DXKKE2PAWWISNQEZLHYB7CYQ3RJD4JSH", "length": 11112, "nlines": 106, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मुंबईतील भाभा रुग्णालयाच्या रक्तपेढीत मोठा गैरव्यवहार | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra मुंबईतील भाभा रुग्णालयाच्या रक्तपेढीत मोठा गैरव्यवहार\nमुंबईतील भाभा रुग्णालयाच्या रक्तपेढीत मोठा गैरव्यवहार\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nवांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयामधील रक्तपेढीमध्ये केवळ पूर्ण रक्ताचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे रक्तातून लाल पेशी विघटन करून तयार करण्याची प्रक्रिया इथे होत नाही, तसेच प्लाझ्मा फ्रीज करून प्लाझ्मा निर्माण करण्यात येत नाही. तरीसुद्धा या प्रकारचा प्लाझ्मा साठवण्यासाठी एका डीप फ्रीजची अनावश्यक खरेदी या रक्तपेढीसाठी करण्यात आलेली आहे. करोनामुळे पालिकेला आर्थिक तूट निर्माण झालेली असतानासुद्धा अशा अनावश्यक पद्धतीने केलेल्या खर्चामुळे यात अधिक भर पडली आहे.\nया डीप रेफ्रिजेटरची गरज नसताना हा फ्रीज का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर मागणीच केलेली नाही, तर खरेदी का करण्यात आली. या डीप फ्रीजचा रुग्णालयाला काय उपयोग होत आहे, हे प्रश्नही यामुळे उपस्थित झाले आहेत. यामध्ये गैरव्यवहार झाला असून ठेकेदाराला नफा झाल्याचे दिसून येते, असा आरोप होत आहे.\nके. बी. भाभा रक्तपेढीमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे रक्तपेढी २४ तास सुरू ठेवण्यात वारंवार अडचण निर्माण होते. ‘मटा’कडे असलेल्या ‘पर्चेस ऑर्डर’च्या कागदपत्रांमधून नॅशनल रेफ्रिजरेशन वर्क, मुंबई यांच्याकडून ही खरेदी करण्यात आल्याचे नमूद आहे. या फ्रीजची किंमत चार लाख ५५ हजार ८१० रुपये इतकी आहे, तर तापमान नोंदणी आणि बॅटरी बॅकअपसाठी अनुक्रमे ४२ हजार ५६० आणि ३० हजार ५९० अतिरिक्त किंमत मोजण्यात आली आहे. हे दोन्हीही घटक डीप फ्रीजमध्ये लावलेले असतानाही त्यासाठी वेगळी किंमत आकारण्यात आली आहे.\nया संदर्भात रक्तपेढीचे प्रमुख व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती देता येणार नाही, असे सांगितले. या डीप फ्रीजची खरेदी कार्यकारी अभियंता, (रेफ्रिजरेशन) पालिका वर्कशॉपद्वारे करण्यात आली होती.\nया पर्चेस ऑर्डरमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की रक्तपेढीमध्ये असणारा एक जुना फ्रीज परत घेण्यात येईल व त्यासाठी दोन हजार ५०० चा परतावा या बिलामध्ये देण्यात येईल, तसेच दोन जुने डीप रेफ्रिजरेटर घेण्यात येतील व त्यासाठी पाच हजार २०० ( प्रत्येकी दोन हजार ६००) इतकी सूट देण्यात येईल. नव्या फ्रिजची किंमत चार लाख ४८ हजार ७८० व डीप रेफ्रिजेटरची किंमत ५ लाख २८ हजार ९६० इतकी असल्यामुळे वरील देण्यात येणारी सूट नगण्य आहे.\nजर हे फ्रीज मोडीत काढले, तर पालिकेला अधिक रक्कम मिळेल, अशी चर्चा येथील कर्मचाऱ्यांमध्ये आहे. के. बी. भाभा रुग्णालयाकडे जुने डीप रेफ्रिजरेटर उपलब्ध नाहीत, तरीसुद्धा अशी ऑर्डर कशी काढण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या विभागातील अन्य खरेदीचेही लेखापरीक्षण होण्याची गरज आहे. करोना काळामध्ये पालिकेच्या अन्य रुग्णालयामध्ये किती वापराविना पडून आहेत, किती साठवणुकीसाठी वापरण्यात येतात, यासंदर्भातही चौकशी करण्याची मागणी होत आहे.\nPrevious articleLIVE संसद अधिवेशन : भारत-चीन तणावाबद्दल राजनाथ सिंह देणार माहिती\nNext article२२ सप्टेंबरला येतोय Nokia 7.3 स्मार्टफोन, 5G कनेक्टिविटी मिळणार\nliquor truck news, गोव्यातून दारू आणणारा कंटेनर महाराष्ट्रात पलटला; रस्त्यावर बाटल्यांचा खच, पोलिसांची धावपळ – a container transporting goa made liquor overturned in maharashtra...\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nजागतिक पोहे दिन : या दिवसाबद्दल तुम्हाला माहितीये का\nरुग्णसेवेत राजकारण नको; फडणवीसांना गडकरींच्या कानपिचक्या\nतर, मतभेद विसरुन पंतप्रधान मोदींसोबत उभं राहायला हवंः संजय राऊत\n१५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील ३२ इंचाचे जबरदस्त स्मार्ट टीव्ही\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/08/20/17996/", "date_download": "2022-12-09T09:40:03Z", "digest": "sha1:B3IPZJ5QW7KHVVCSTZFN2S2IBXVCSVH7", "length": 18126, "nlines": 154, "source_domain": "mavalmitra.com", "title": "नवीन समर्थ विद्यालयाचा अभिनव उपक्रम - MavalMitra News", "raw_content": "\nनवीन समर्थ विद्यालयाचा अभिनव उपक्रम\nनवीन समर्थ विद्यालयाचा अभिनव उपक्रम\nभारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नवीन समर्थ विद्यालय यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.\nवक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, भेटकार्ड तयार करणे ,मेदी, रांगोळी स्पर्धा आणि देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा यांचे आयोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.\nशाळेतील एकूण ११५० विद्यार्थ्यांपैकी जवळपास 780 विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला स्पर्धा अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडल्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळविली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले .\nयावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी चे अध्यक्ष रोटरीयन दीपकजी फल्ले यांना निमंत्रित करण्यात आले त्यांच्याबरोबर रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे माजी अध्यक्ष रोटरीयन संतोष शेळके, किरण ओसवाल, रोटरीयन सुरेश शेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून बक्षीस वितरण समारंभात प्रारंभ करण्यात आला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले .\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन समर्थ विद्यालय आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री संजय वंजारे यांनी केले* मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.\nबक्षीस वितरण समारंभाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे माजी अध्यक्ष व विद्यमान प्रकल्प प्रमुख संतोष शेळके यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांमध्ये नवीन समर्थ विद्यालयाच्या चित्ररथ व शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांस पदक देऊन त्यांचा उत्साह वाढविला.\nकार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आपल्या शिक्षकांचे आपल्या जीवनात असणारे स्थान आपल्या आई-वडील आणि त्यात महत्त्वाचे असते शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असंख्य उपक्रम राबवत असतात.\nशाळेच्या सुसंस्कारित वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. समाजात वावरण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास व नेतृत्व या शालेय जीवनातूनच आपल्याला मिळत असतो.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रभा काळे यांनी केले .\nउपस्थित मान्यवरांचे आभार प्रशालेचे पर्यवेक्षक माननीय श्री भाऊसाहेब आगळमे यांनी मांनले.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील अध्यापक श्री रेवप्पा शितोळे, श्री संजय कसाबी, सौ सविता चव्हाण सौ शारदा वाघमारे ,सौ वंदना मराठे ,सौ सोनल साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.\nविद्यालयातील सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,कार्यालयीन कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nखेड तालुका भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी किवळे येथील युवा नेते संदेश वाळके यांची निवड\nवडगाव मध्ये पारंपारीक पद्धतीने श्रीकृष्ण जन���मोत्सव साजरा\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण���याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/28/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%83%E0%A4%96-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T09:22:37Z", "digest": "sha1:XDGV2Y2M4LJ6WX2T2ELSEWSWLFJB3A4G", "length": 10384, "nlines": 83, "source_domain": "onlinenews15.com", "title": "प्रियांकाचे दुःख आले बाहेर, म्हणाली – माझ्या छोट्या स्त’नां’मुळे मला चित्रपटात काम मिळत नव्हते, दिग्दर्शक तर मला म्हणायचे तू तुझ्या स्त’नां’चा आकार वाढवं मी तुला काम देतो… – Epic Marathi News", "raw_content": "\nप्रियांकाचे दुःख आले बाहेर, म्हणाली – माझ्या छोट्या स्त’नां’मुळे मला चित्रपटात काम मिळत नव्हते, दिग्दर्शक तर मला म्हणायचे तू तुझ्या स्त’नां’चा आकार वाढवं मी तुला काम देतो…\nप्रियांकाचे दुःख आले बाहेर, म्हणाली – माझ्या छोट्या स्त’नां’मुळे मला चित्रपटात काम मिळत नव्हते, दिग्दर्शक तर मला म्हणायचे तू तुझ्या स्त’नां’चा आकार वाढवं मी तुला काम देतो…\nOctober 28, 2022 adminLeave a Comment on प्रियांकाचे दुःख आले बाहेर, म्हणाली – माझ्या छोट्या स्त’नां’मुळे मला चित्रपटात काम मिळत नव्हते, दिग्दर्शक तर मला म्हणायचे तू तुझ्या स्त’नां’चा आकार वाढवं मी तुला काम देतो…\nबॉलीवुड ची प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने आपल्या अभिनय कौशल्यांच्या जोरावर इंडस्ट्री मध्ये आपले मोठे स्थान निर्माण केले आहे.आणि आज जगभरात तिने भारताचे नाव मोठे केले आहे.तिने बॉलीवुड आणि हॉलिवूड मध्ये देखील काम केले आहे.त्यामुळे आज प्रियांकाचे ��गभरात करोडो चाहते आहेत.\nबॉलीवूडनंतर हॉलिवूडमध्येही चांगले स्थान मिळवलेली प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्न करून आता ती परदेशात स्थायिक झाली आहे.अलीकडेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांना पालक बनण्याची सुवर्णसंधी देखील मिळाली आहे. आणि आता हे जोडपे यावेळी एका गोंडस मुलीचे आई बाबा आहेत.\nते त्यांच्या मुलीची काळजी घेताना दिसतात. पण या सगळ्यामध्ये प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, आणि व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दलही सांगितले आहे, तर अभिनेत्रीने असे देखील म्हटले आहे की,\nतिच्या करिअरची सुरुवात शारीरिक दिसण्यावर अवलंबून राहिली होती. तिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच संपणार होते. त्याचवेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूड इंडस्ट्रीत प्रवेश करताना तिची शरीरयष्टी खूपच सडपातळ होती, असे देखील म्हटले आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री प्रियांका चोप्राची शरीरयष्टी इतकी सडपातळ होती की तिचे बु-ब्स-ही खूपच लहान होते.\nआणि एका दिग्दर्शकाला याची परेशानी झाली आणि त्याने अभिनेत्रीला बु-ब्ज मोठे करण्याचा सल्लाही दिला होता. त्याच, दिग्दर्शकाने अभिनेत्रीला सांगितले की, तुझ्या बु-ब्स-चा आकार वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया कर. माझी एक डॉक्टरसोबत ओळख आहे तू त्यांच्याकडे जा, असे तो म्हणाला. प्रियांकाने सांगितले की, यामुळे तिला सुरुवातीला बरेच चित्रपट सोडावे लागले होते.\nरणवीर सिंग ने उघडपणे ‘अनुष्का शर्माच्या प्रा’यव्हे’ट पार्ट बद्दल केली घाणेरडी कमेंट, म्हणाला – अनुष्काचे स्त’न खूपच… ऐकून भडकली अनुष्का म्हणाली…\nडॉक्टर होण्यासाठी आई-वडिलांनी परदेशात पाठवली मुलगी, जेव्हा एक दिवस वडिलांना पॉ’र्न साई’ट वर दिसला मुलीचा विडिओ, पहा पुढे काय झालं\nकोट्यावधी रुपयांच्या संपत्तीची मालक असून सुद्धा ‘करीना’च्या मावशीचा झाला भाड्याच्या खोलीतच मृ-त्यू…पहा नेमकं काय होत कारण..\nजेव्हा पत्नी सुनीताने ‘गोविंदाला’ राणी मुखर्जी’सोबत पकडले होते रंगेहाथ, अंगाशी आले होते गोविंदाच्या प्रकरण…\nलग्नाच्या 7 महिन्यांनंतर आता प्रे’ग्नें’ट झालीय ‘कतरीना कैफ’, लोक म्हणाले एव्हड्या दिवस काय करत होते\nरडत-रडत संजय दत्तसमो��� माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/rangetil-sthan-ranking-and-order-quiz-in-marathi/", "date_download": "2022-12-09T09:29:37Z", "digest": "sha1:5YPLJUM7JIO4KH7VHVWSCBRSLPLWS4BS", "length": 7704, "nlines": 161, "source_domain": "www.studywadi.in", "title": "रांगेतील स्थान [ Ranking And Order ]", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी\n1. एका सरळ रेषेत एकेक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत तर कोणत्याही सलग पाच खांबातील अंतर किती\n2. 26 मुलांच्या रांगेत सुहास समोरून 13 व्या क्रमांकावर उभा आहे तर त्याच्या मागे आणखी किती मुले उभी असतील\n3. मुलींच्या रांगेत प्राची मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आर्या उभी आहे आर्या च्या डावीकडे आणखी कोणीही बसलेले नाही तर रांगेत एकूण किती मुली आहे\n4. मुलांच्या रांगेत आशिषचा क्रमांक डावीकडून पाचवा आणि उजवीकडून सहावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत\n5. पूनमच्या मागे 8 व पुढे 2 मुली आहेत तर रांगेत एकूण किती मुली आहेत\n6. एका धावण्याच्या शर्यतीत अमोलच्या पुढे 2 स्पर्धक होते श्रीकांत अमोलच्या मागे दुसरा होता.श्रीकांतचा शेवटून तिसरा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती\n7. एका मुलांच्या रांगेत सिद्धांतचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 13 वा आहे तर रांगेत एकूण मुले किती\n8. तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 5 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती आहे तर शेवटून 7 व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती असेल\n9. राघवच्या डाव्या बाजूला 8 मुले आहेत आणि उजव्या बाजूला 3 मुले आहेत तर रांगेत डावीकडून 10 व्या क्रमांकावर असणाऱ्या मुलाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल\n10. एका रांगेत शामल मधोमध उभी आहे तिच्या डावीकडे 6 मुली आहेत तर तिच्या उजवीकडे एकूण किती मुली असतील\nबुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या आणखी टेस्ट सोडवा\nअंकमालिका , संख्यामालिका , सहसंबंध, दिशा ज्ञान , नातेसंबंध यासारख्या प्रकरणांची टेस्ट सोडवा\nबुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या सर्व प्रकरणाची एकत्रित टेस्ट सोडवा [ संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ]\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushi.world/mr/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE-2717/", "date_download": "2022-12-09T08:09:41Z", "digest": "sha1:PDXAPN4C4FM7YURWVY6KGXNP2M2WV7DB", "length": 5702, "nlines": 46, "source_domain": "krushi.world", "title": "शेतकऱ्यांना सोलर पंपवर मिळणार अनुदान... - Krushi World", "raw_content": "\nशेतकऱ्यांना सोलर पंपवर मिळणार अनुदान…\nशेतकऱ्यांना सोलर पंपवर मिळणार अनुदान…\nभारत कृषीप्रधान देश असूनही सर्वात वाईट परिस्थिती शेतकर्यांची आहे. अशा परिस्थितीत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कुसुम योजना चालविली जात आहे. ज्यामध्ये सौर ऊर्जेची जाहिरात केली जात आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना अधिकाधिक दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारतर्फे सौरपंप योजनाही चालविल्या जात आहेत. यात सौरपंप योजना खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतीचा खर्च कमी होईल. यामुळे सिंचनामध्ये अतिरिक्त विजेचा वापर टाळला जाईल.\nमुख्यमंत्री सौर पंप योजना देखील मध्य प्रदेश सरकार चालवित आहे. त्याअंतर्गत सौर पंप शेतकऱ्यांना विशेष अनुदान देऊन परवडणाऱ्या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत 2 लाख सौर पंप बसविण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 14 हजार 250 सौर पंप बसविण्यात आले आहेत. सोलर पंप प्लांटचा वापर फक्त सिंचनासाठी होईल. ते भाड्याने देता येत नाही किंवा विकले जाऊ शकत नाही.\nअनुदान मिळण्यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील\n१. या योजनेंतर्गत फक्त अर्जदाराची स्वतःची शेती करण्यासाठी जमीन असावी. तसेच, सिंचनाचा कायम स्रोत असणे आवश्यक आहे.\nपोळ्याच्या सजावटीला हवीच वेसण भरजोर\nप्रयोग अन् नियोजनातून शेती विकासावर भर\nभूकमुक्त भारतासाठी मधमाश्या पाळा\nऊस बेणे मळ्याने दिली आर्थिक सक्षमता\n२. सौर पंप बसविण्यासाठी मध्य प्रदेश ऊर्जा विकास महामंडळ लिमिटेडकडून संमती घ्यावी लागेल.\n३. रक्कम मिळाल्यानंतर सुमारे १२० दिवसांच्या आत सौर पंप बसविणे पूर्ण होईल. विशिष्ट परिस्थितीत कालावधी वाढविला जाऊ शकतो.\nसौर पंपवर अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी आपण सरकारच्या कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता. त्याशिवाय https://cmsolarpump.mp.gov.in/ वेब पोर्टलवर शेतकरी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा एक पर्याय येथे दिसेल, जो क्लिकवर फॉर्म उघडेल. ज्यामध्ये शेतक्याला आपली वैयक्तिक माहिती भरावी लागते. आपण फॉर्म पूर्ण होताच सबमिट करा. असे केल्यावर, तुमच्यापर्यंत एक संदेश येईल, जो तुम्हाला या योजनेंतर्गत नोंदणीकृत असल्याचे सांगेल.\nपशु पालकांना 1.60 लाखांपर्यंत मिळेल कर्ज; 4 लाख लोकांनी केले अर्ज\nगव्हाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T08:41:30Z", "digest": "sha1:DUWEJLJTKWLIMD2AJCIACTXSZNO2MIFF", "length": 24445, "nlines": 432, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलेशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nराष्ट्रगीत: नगाराकू (माझा देश)\nमलेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर क्वालालंपूर\nसरकार संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही\n- राष्ट्रप्रमुख अब्दुल हलीम\n- पंतप्रधान नजीब रझाक\n- स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट ३१, इ.स. १९५७ (युनायटेड किंग्डमपासून)\nसप्टेंबर १६, इ.स. १९६३(सबा, सारावाक, सिंगापूर यांसमवेतच्या संघराज्यापासून)\n- एकूण ३२९,८५४ किमी२ (६७वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.३\n- २००९ २,८३,१०,००० (४३वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ३५७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (२९वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १४,४०० अमेरिकन डॉलर (५७वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.८२९[१] (उच्च) (६६ वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन मलेशियन रिंगिट (MYR)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मलेशियन प्रमाणवेळ (MST) (यूटीसी+०८:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६०\nमलेशिया हा तेरा राज्ये आणि तीन संघराज्यीय प्रदेशांनी बनलेला आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचा विस्तार असलेल्या या देशाचे दक्षिण चिनी समुद्राने विभागलेले द्वीपकल्पीय मलेशिया आणि मलेशियन बोर्निओ हे प्रमुख दोन भाग आहेत. थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, ब्रुनेई आणि फिलिपाइन्स या देशांना लागून मलेशियाच्या सीमा आहेत. हा देश विषुववृत्ताजवळ वसलेला असल्यामुळे येथील हवामान विषुववृत्तीय हवामानप्रकारानुसार आहे. मलेशियामध्ये वेस्टमिन्स्टर धर्तीवरील संसदीय लोकशाही असून सत्तेच्या सर्वोच्चपदी यांग दी-पेर्तुआन आगोंग (राजा) व कार्यकारी प्रमुखपदी पंतप्रधान असतात.\nमुख्य लेखविविधा: मलेशिया मधील धर्म आणि मलेशियामधील बौद्ध धर्म\nमलेशिया हा मुस्लिम बहुसंख्य (६३%) देश आहे, तसेच येथे इस्लामला देशाचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता मिळालेली आहे. परंतु सहिष्णुता धोरणानुसार येथे बौद्ध विहार, चर्च, हिंदू मंदिर असण्याबाबतची परवानगी आहे.\n६३.३% - मुस्लिम (सुन्नी)\n१९.८% - बौद्ध (महायानी)\nमलेशियातील बटु गुहा (बटु केव्हज) येथे मुरुगन या देवतेची ही प्रचंड मूर्ती.\nमलेशियातील बटु गुहा (बटु केव्हज) येथील महाप्रचंड नैसर्गिक गुहेतील मंदिर.\nजमिनीच्या क्षेत्रफळानुसार ३,२९,८४७ वर्ग कि.मी. क्षेत्रपफळाचा मलेशिया जगात ६६ व्या क्रमांकाचा मोठा देश असून २.८ कोटी लोकसंख्येसह जगात ४३ व्या क्रमांकावर आहे. याच्या पश्चिमेस थायलंड, पूर्वेस इंडोनेशिया व ब्रुनेई हे देश असून दक्षिणेस जोहोर सामुद्रधुनीवरील पुलाने जोडला गेलेला सिंगापूर आहे. व्हिएतनाम व फिलिपिन्स या देशांशी मलेशियाच्या सागरी हद्दी भिडल्या आहेत.\nमलेशियात १३ राज्ये व ३ संघशासित प्रदेश आहेत.\nमुख्य लेख: मलेशियामधील राज्ये व संघशासित प्रदेश\nउद्योग येथे रबरापासून विविध वस्तू बनवणे, हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. मासे वाळवणे, ते हवाबंद डब्यात भरणे; नारळ व ताडफळापासून तेल काढणे; वेत व बाबू यांपा सून विविध वस्त��� तयार करणे; लाकडापासून फळ्या ओडके, फर्निचर बनवणे; कापड विणणे इत्यादी विविध प्रकारचे उद्योग या देशात आहेत. येथे खनिज तेलावर आधारित व्यवसाय वाढत आहे. मलेशियात लाकूड व कोळसा ही पारपारिक ऊर्जा साधने वापरात आहेत. त्याचप्रमाणे नसर्गिक वयुचाही ऊर्जा म्हणून उपयोग केला जातो. वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडे येथे जलविदयुत निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. व्यापार मलेशियाचा व्यापार प्रमुख्याने जपान , अमेरिकेची संयुक्त संस्थाने , सिगापूर, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स,भारत, थायलंड, रशिया या देशाशी चालतो. मलेशिया अन्नधान्य, साखर, रसायने,लोह आणि पोलाद, कापड इत्यादी आयात करतो. रबराच्या वस्तू लाकूड व लाकडाच्या वस्तू , कथील, नारळ, पामतेल, अननस, विजेवर चालणारी उपकरणे, खनिज तेल इत्यादी वस्तू हा देश निर्यात करतो. वाहतूकः मलेशियाचा बहुतेक भाग डोगराळ असल्यामुळे वाहतूकीच्या साधनाचा फारसा विकास होऊ शकला नाही. पण अलीकडे या डोगररांगामधून रस्ते व लोहमार्ग बांधन्यात आले आहेत. व्यवसाय शेती: मलेशिया हा शेतीप्रधान देश आहे. उष्ण व दमट हवामान, भरपुर पाऊस या अनुकूल परिस्थितीमुळे येथे विस्तीर्ण शेत्रावर भातशेती करतात. नारळ व तडफळे यांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. पामतेलाच्या नीर्या तीत हा देश आग्रासर आहे. डोंगर उतारावर मळे आहेत. याशिवाय मिरी, लवग इत्यादी मसाल्याच्या पदार्थांचेही उत्पादन येथे होते. मासेमारी: मलेशिया देशाच्या दोन्ही भागांना लांब समुद्रकिनारा लाभला आहे . त्यामुळे मासेमारी हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. सागरी मासेमारीबरोबरच मलेशियातील नद्या , कालवे, सरोवर इत्यादी ठिकाणीही मासेमारी उद्योग चालतो. बीलीस, देहाल इत्यादी माशाचे प्रकार मिळतात. खाणकाम: या देशात सोने , कथिल, लोह, तांबे , इत्यादी धातू खनिजे, तसेच खनिज तेलाचे साठे आहेत. व्यापारीदष्ट्या या खनिजाना खूप महत्त्व आहे. कठलाच्या उत्पादनात मलेशिया अग्रेसर आहे. वाहतूकः मलेशियाचा बहुतेक भाग डोंगराळ असल्यामुळे वाहुतुकीच्या साधनांचा फारसा विकास होऊ शकला नाही . पण अलीकडे या डोंगररांगांमधून रस्ते व लोहमार्ग बाधण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक होऊ लागली आहे. लांब किनाऱ्यामुळे जलमार्ग विकसित झाले आहेत. केलाग, मेलका ही या देशातील प्रमुख बंदरे आहेत. उद्योग: येथे राबरापासून विविध वस्तू बन���णे, हा एक महत्त्वाचा उद्योग आहे. मासे वाळवणे, हवाबंद डब्यांत भरणे; नारळ व ताडफळापसून तेल काढणे; वेत व बांबू यापासून विविध वस्तू तयार करणे; ओड्के , फर्निचर बनवणे; कापड विणणे इत्यादी विविध प्रकारचे उद्योग या देशात आहेत . येथे खनिज तेलावर आधारित व्यवसाय वाढत आहे. मलेशियात लाकूड व कोळसा ही परपारिक ऊर्जा साधने म्हणून उपयोग केला जातो . वर्षभर भरपूर पाऊस असल्यामुळे अलीकडे येथे जलविदुयत निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. वनस्पती: या देशात विषववृतिय सदाहरित वने आढळतात. यात प्रामख्याने ओक, एबनी, महोगणी, साग, रबर इत्यादी वृक्ष आढळतात. किनारपटटीला खरपुटी वनस्पतीचे विविध प्रकार आढळतात.\n^ \"मानवी विकास अहवाल - २००९. मानवी विकास निर्देशांकाचे कल : सारणी 'ग'\" (PDF) (इंग्लिश भाषेत). ५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत शासकीय संकेतस्थळ (भासा मलायू व इंग्लिश मजकूर)\nपंतप्रधान कार्यालयाचे संकेतस्थळ (भासा मलायू व इंग्लिश मजकूर)\nविकिव्हॉयेज वरील मलेशिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nअसोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स\nआसिआन दिन - आसिआन सामायिक प्रमाणवेळ - आसिआन गीत - आसिआन ध्वज\nनिरीक्षक: पापुआ न्यू गिनी पूर्व तिमोर\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२२ रोजी २१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/306980", "date_download": "2022-12-09T09:24:57Z", "digest": "sha1:3CLNFB3VP5SOUR6UTAZUSYMVZNKILDSN", "length": 3099, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १५६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १५६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:३६, ९ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती\n७१ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०९:५४, २२ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ms:Kategori:1564)\n०८:३६, ९ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T09:07:04Z", "digest": "sha1:YWPCFJKZME3PJRZFPE5KBBPAC24HNTIV", "length": 7155, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#अहलुवालिया कन्स्ट्रक्शन Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nस्लॅबला लागणारी लोखंडी जाळी अंगावर कोसळून ६ कामगारांचा मृत्यू\nFebruary 4, 2022 February 4, 2022 News24PuneLeave a Comment on स्लॅबला लागणारी लोखंडी जाळी अंगावर कोसळून ६ कामगारांचा मृत्यू\nपुणे- येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर ८ मध्ये ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्कच्या बांधकाम साईटवर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला तर १० कामगार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/09/28/%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a5%a8%e0%a5%a6-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80tar-kay/", "date_download": "2022-12-09T09:01:05Z", "digest": "sha1:VL35V4HPZKHWZWCADO7CNR54PU4T6GMY", "length": 12572, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "लग्नाला २० वर्ष होऊन गेली तरीसुद्धा आई बनू शकली नाही ‘आयेशा झुल्का’, ‘पती’ म्हणाला मी तर सगळ्या पद्धतीने क’रू’न पहिले पण हिच्या… – Epic Marathi News", "raw_content": "\nलग्नाला २० वर्ष होऊन गेली तरीसुद्धा आई बनू शकली नाही ‘आयेशा झुल्का’, ‘पती’ म्हणाला मी तर सगळ्या पद्धतीने क’रू’न पहिले पण हिच्या…\nलग्नाला २० वर्ष होऊन गेली तरीसुद्धा आई बनू शकली नाही ‘आयेशा झुल्का’, ‘पती’ म्हणाला मी तर सगळ्या पद्धतीने क’रू’न पहिले पण हिच्या…\nSeptember 28, 2022 October 21, 2022 RaniLeave a Comment on लग्नाला २० वर्ष होऊन गेली तरीसुद्धा आई बनू शकली नाही ‘आयेशा झुल्का’, ‘पती’ म्हणाला मी तर सगळ्या पद्धतीने क’रू’न पहिले पण हिच्या…\nआपल्या गोंडस हास्य आणि उत्कृष्ट अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री आयशा जुल्का हिने हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. आयशा जुल्का ही ९० च्या दशकातील सुपरहिट हिरोईनपैकी एक होती. तिचे मोठे डोळे आणि मा-दक स्मितहास्य यामुळे सर्वांनाच तिचे वेड लागले होते..\nपण याच दरम्यान आयशा जुल्काने लग्न करून फिल्मी दुनियेला सोडचिठ्ठी दिली. आयशाच्या लग्नाला जवळपास 17 वर्षे झाली आहेत पण ती अजून आई बनलेली नाही. आता आयशा जुल्का हिने यामागचे कारण सांगितले असून करिअरच्या शिखरावर असताना तिने बॉलिवूड का सोडले या��ा देखील खुलासा केला आहे.\nआयशा जुल्काने 2003 मध्ये कन्स्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केले होते. तेव्हापासून त्यांनी चित्रपट जगताला टाटा बाय-बाय म्हटले होते. त्यानंतर जेव्हा आयशा जुल्का यांना बराच काळ मुल झाले नाही, तेव्हा सर्वांनीच या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले. इतकंच नाही तर मुलाखतीदरम्यान आयशाला याबाबत विचारण्यात आलं होतं.\nपण आता आयशाने खुलासा केला की, तिला मुलं का झाली नाहीत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आयशा म्हणाली, “मला मुले नाहीत कारण मला ती नको होती. मी माझ्या कामात आणि समाजाच्या सेवेत बराच वेळ आणि शक्ती खर्च करते. आयशा म्हणाली, “माझा निर्णय संपूर्ण कुटुंबासाठी चांगला असावा अशी माझी इच्छा आहे.\nसमीरसारखा जीवनसाथी मला मिळाला हे माझे खूप मोठे भाग्य आहे. समीरने मला जसं व्हायचं होतं तसंच ठेवलं, माझ्यावर कोणताही दबाव टाकला नाही आणि माझ्या निर्णयाचा आदर केला. सध्या आयशा जुल्का प्राण्यांसाठी काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी काही स्क्रिप्ट्सही वाचत आहे.\nयाशिवाय आगामी काळात ती लवकरच बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरिज, टीव्ही शोमध्येही दिसणार असल्याचे आयशाने सांगितले आहे. आयशा जुल्काने 1991 मध्ये ‘कुर्बान’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात आयशा झुल्का प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत दिसली होती. ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला पडली आणि आयेशा झुल्का रातोरात सुपरस्टार बनली.\nआयशाने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सुंदर हास्याने सर्वांची मनं जिंकली होती. यानंतर आयशाने मन्सूर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात आयशा अभिनेता आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. आयशाच्या करिअरमधला हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला आणि तिला खूप पसंती मिळाली.\nत्यानंतर आयशाने तिच्या करिअरमध्ये ‘खिलाडी’, ‘वक्त हमारा है’, ‘हिम्मतवाला’, ‘आंटी 420’, ‘दलाल’, ‘रंग’, ‘मेहरबान’, ‘संग्राम’ आणि ‘मासूम’ सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. केले.चित्रपटांमध्ये मोठे स्थान मिळवल्यानंतर आयशाने चित्रपट जगतापासून स्वतःला दुरावले होते. बॉलिवूडपासून दूर राहण्याचा तिचा निर्णय योग्य होता, असे आयशा म्हणते. तिने आपापल्या परीने आयुष्याचा आनंद लुटला.\nमुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी वयाच्या ५६ व्या वर्षी केले दुसरं लग्न, आणि आता बायको सोबतचे खाजगी फोटो झाले व्हायरल, अशी आहे प्रसिद्ध विलन ‘प्रकाश राज’ यांची लाईफ….\n‘द कपिल शर्मा’ शो मधील ‘चंदू चायवाला’ची बायको आहे अत्यंत सुंदर, तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्र्याही आहे झिरो.. पहा तिचे फोटोज\nवयाची ‘पन्नाशी’ ओलांडल्यावर तब्बू’वर चढले तारुंण्याचे भूत, शर्ट ची बटन उघडी करून सर्वांना दाखवत होती तिचे दोन्ही प्रा’य’व्हे’ट अ-वयव…’\nकरणच्या शोमध्ये ‘विद्या बालन’ने सोडली लाज, चालू शोमध्ये सर्वांसमोर सांगितले तिला बेडवर खुश करण्याची पद्धत..\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/07/01/47025/18-lakh-health-soil-card-in-nagar-district/", "date_download": "2022-12-09T10:35:13Z", "digest": "sha1:A54FWPFGTH4ROH2SBKVNG7QGOF7XZZSQ", "length": 16825, "nlines": 141, "source_domain": "krushirang.com", "title": "Soil Health Card : 'या' जिल्ह्यात तीन वर्षात तयार केल्या 'इतक्या' आरोग्य पत्रिका; शेतकऱ्यांना मिळणार हा फायदा.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फ���चर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अहमदनगर»Soil Health Card : ‘या’ जिल्ह्यात तीन वर्षात तयार केल्या ‘इतक्या’ आरोग्य पत्रिका; शेतकऱ्यांना मिळणार हा फायदा..\nSoil Health Card : ‘या’ जिल्ह्यात तीन वर्षात तयार केल्या ‘इतक्या’ आरोग्य पत्रिका; शेतकऱ्यांना मिळणार हा फायदा..\nSoil Health : केंद्र सरकारच्या मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत (Soil Health Card Scheme) जिल्ह्यात शेत जमिनीतील मातीची तपासणी (Soil Test) करण्यात आली. याद्वारे जमिनीत कोणत्या घटकांची कमतरता आहे, कोणते घटक जास्त आहेत, पिकांना कोणती खते किती प्रमाणात देणे आवश्यक आहे, याची नोंद घेण्यात येऊन त्यानुसार आरोग्य पत्रिका (Health Card) तयार करण्यात आल्या. नगर जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 93 हजार 760 माती नमुने तपासणी करून जवळपास 18 लाख 22 हजार 665 आरोग्य पत्रिका (18 Lakh Soil Health Card in Nagar District) वितरीत करण्यात आल्या. याद्वारे आपल्या शेत जमिनीचे आरोग्य नेमके कसे आहे, याची माहिती शेतकर्यांना मिळाली.\nमागील दोन वर्षात करोनाच्या काळात ही योजन बंद होती. त्यामुळे 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षात आरोग्य पत्रिका दिल्या नाहीत. आता या वर्षात मात्र हे अभियान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या वर्षात माती नमुने गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नगर शहरातील कृषी कार्यालयात माती नमुने तपासणीसाठी येत आहेत. आता या नमुन्यांची तपासणी करून त्यानुसार आरोग्य पत्रिका तयार करुन संबंधित शेतकर्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nजमीन आरोग्य पत्रिकेत जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फूरद, पालाश, लोह, तांबे या घटकांचे प्रमाण तपासले जाते. या पत्रिकेतील निष्कर्षानुसार शेतकर्यांना सेंद्रीय खते, रासायनिक खते किती प्रमाणात वापरावीत याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. सध्या शेतीत रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्याचा विपरीत परिणाम शेत जमिनीवर होत आहे. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये, मूलद्रव्यांवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. जमीनीच्या सुपीकतेत घट होत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य कसे आहे, याबाबत माहिती देण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येत आहे.\nNew Rules: 1 जुलैपासून ‘हे’ 8 मोठे बदल; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम https://t.co/58HQeRZRhe\n4 लाख 93 हजार माती नमुने तपासणी\nनगर जिल्ह्यात या अभियानात 2015-16 व 2016-17 या वर्षातील पहिल्या टप्प्यात 2 लाख 43 हजार 274 माती नमुने तपासण्यात येऊन 7 लाख 79 हजार 692 आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या. 2017-18 व 2018-19 या वर्षात दुसर्या टप्प्यात 2 लाख 37 हजार 191 नमुने तपासणी करून 10 लाख 30 हजार 668 आरोग्य पत्रिका देण्यात आल्या. 2019-20 या वर्षातील पथदर्शी प्रकल्पात प्रत्येक तालुक्यात एक गाव निवडण्यात आले होते. या टप्प्यात एकूण 12 हजार 295 माती नमुने तपासण्यात येऊन 12 हजार 295 इतक्या आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आल्या.\nHealthy-White Teeth: सातच दिवसात दात होतील लख्ख अन चमकदार; फक्त ‘त्याचे’ पान खायचे आणि फुकटात..\nदोन वर्षे गेली फुकट\nमागील दोन वर्षात देशभरात करोनाचे संकट होते. तसेच सरकारकडेही निधीची टंचाई जाणवत होती. त्यामुळे या काळात कामकाज बंदच होते. माती नमुने तपासणी केली गेली नाही. आता मात्र या वर्षात कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात शेत जमिनीच्या आरोग्यात काय बदल झाला, याची माहिती मिळणार आहे.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्��ा खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/11/14/22274/government-jobs-rbi-recruitment-2022-125-applications-invited-for-internships-know-the-eligibility-criteria/", "date_download": "2022-12-09T09:18:26Z", "digest": "sha1:JCGCH6CSDZSJZKJMXYZFXOAWQ5LKIIGN", "length": 14711, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "नव्या वाटा : आरबीआयने तरुणांसाठी केली इंटर्नशिपची घोषणा.. जाणून घ्या काय आहे पात्रता - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणू�� घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»नव्या वाटा : आरबीआयने तरुणांसाठी केली इंटर्नशिपची घोषणा.. जाणून घ्या काय आहे पात्रता\nनव्या वाटा : आरबीआयने तरुणांसाठी केली इंटर्नशिपची घोषणा.. जाणून घ्या काय आहे पात्रता\nमुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल 2022 मध्ये सुरू होणार्या वार्षिक उन्हाळी इंटर्नशिप कार्यक्रमासाठी इंटर्नशिपची घोषणा केली. ही नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या नवोदितांसाठी चांगली बातमी आहे. फायनान्स, इकॉनॉमिक्स, लॉ, बँकिंग या विषयात उच्च शिक्षण घेतलेले किंवा करू इच्छिणारे कोणतेही विद्यार्थी किंवा नवीन विद्यार्थी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहेत. RBI त्यांच्या उन्हाळी प्लेसमेंटसाठी एकूण 125 इंटर्नची नियुक्ती करेल. निवडलेल्या उमेदवारांना 20,000 रुपये मानधन दिले जाईल.\nपात्रता : आपल्या देशातील विद्यार्थी : व्यवस्थापन, वाणिज्य, सांख्यिकी, कायदा, अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त, अर्थमिती या विषयात 5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणारा कोणताही विद्यार्थी अर्ज करू शकतो. पूर्ण तीन वर्षांची व्यावसायिक पदवी घेत असलेले विद्यार्थी ग्रीष्मकालीन इंटर्नशिपसाठी देखील अर्ज करू शकतात.\nपरदेशी विद्यार्थी : फायनान्स, बँकिंग, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, लॉ इत्यादीमधील भविष्यातील अभ्यास अर्ज करण्यास पात्र आहेत.\nनिवडलेल्या विद्यार्थ्यांची जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात मुलाखत घेतली जाईल. अंतिम निकाल फेब्रुवारी किंवा मार्च 2022 मध्ये घोषित केला जाईल.\nउमेदवार याप्रमाणे अर्ज करू शकतात : इच्छुक विद्यार्थी अधिकृत वेबसाइटद्वारे खालील समर इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. परदेशी विद्यार्थी पोस्टाने अर्ज भरून अर्ज करू शकतात – मुख्य ���हाव्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मानव संसाधन व्यवस्थापन विभाग (प्रशिक्षण आणि विकास विभाग), सेंट्रल ऑफिस, 21 वा मजला, सेंट्रल ऑफिस बिल्डिंग, शहीद भगतसिंग रोड, मुंबई- 400 001. विशेषतः, आगाऊ प्रत cgminchrmd@rbi.org.in वर ई-मेल केली जाऊ शकते.\nनिवडलेल्या इंटर्न्सना फक्त मुंबई स्थित बँकेच्या केंद्रीय कार्यालय विभागांमध्ये प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे. इंटर्नशिपसाठी अहवाल देण्यापूर्वी त्यांना बँकेला गोपनीयतेची घोषणा देखील द्यावी लागेल.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/mustard-oil-price-increased-due-to-festive-demand-know-price-hike-in-all-edible-oils-diwali-2021-rp-622386.html", "date_download": "2022-12-09T09:13:50Z", "digest": "sha1:2DJHFUCM6O53R5DKFHIVFSHZNCOVJWOA", "length": 13759, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवाळीत सर्वसामान्यांना दणका, मोहरीसह खाद्य तेलांच्या दरात दिलासा नाहीच, भाव चढेच – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nदिवाळीत सर्वसामान्यांना दणका, मोहरीसह खाद्य तेलांच्या दरात दिलासा नाहीच, भाव चढेच\nदिवाळीत सर्वसामान्यांना दणका, मोहरीसह खाद्य तेलांच्या दरात दिलासा नाहीच, भाव चढेच\nऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे सर्वत्र खाद्य तेलांच्या दरात वाढ होत आहे.\nऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे सर्वत्र खाद्य तेलांच्या दरात वाढ होत आहे.\n आत्ताच बांधून घ्या घर, लवकरच वाढू शकतात सिमेंटच्या किंमती\nZomato ला तिसरा धक्का, को-फाउंडर मोहित गुप्तांचा राजीनामा\nसाईबाबांच्या तिजोरीला महागाईचा फटका, दानामध्ये झाली मोठी घट\nघर खरेदी करणं महागणार भारतात वाढले सिमेंटचे 'भाव'\nनवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खरं तर, सणांमध्ये तेलाची वाढती मागणी आणि तेलबियांची कमतरता यामुळे दिल्लीच्या बाजारात मोहरी / तेल, शेंगदाणे, सोयाबीन आणि क्रूड पाम ऑइल (सीपीओ) यासह जवळजवळ सर्व तेल आणि तेलबियांचे भाव वाढले (Edible Oil Price Hike) आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाने तेलबिया पिकांचे झालेले नुकसान पाहता खाद्यतेलाचे दरही (Edible Oil) वाढल्याचे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.\nदिवाळीनंतर मोहरीच्या मागणीत मोठी वाढ होईल\nदेशात 10-12 लाख टन मोहरीचा साठा आहे, जो मुख्यतः शेतकऱ्यांकडे आहे. सणासुदीची मागणी सातत्याने वाढत असून दिवाळीनंतर मोहरीच्या मागणीत मोठी वाढ होईल. अशा स्थितीत सलोनी शम्साबाद येथील मोहरीचा भाव गेल्या आठवड्याच्या अखेरीस 8,900 रुपयांवरून 9,200 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला. त्यामुळे मोहरी तेल आणि तेलबियांच्या दरात मोठी झेप नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर पेरणीला उशीर झाल्यामुळे पुढील मोहरी पिकाची आवक होण्यास सुमारे महिनाभराचा विलंब होऊ शकतो. मात्र, यावेळी मोहरीचे उत��पादन दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सुमारे 5 ते 10 लाख टन मोहरीचा साठा कायमस्वरूपी ठेवावा, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.\nजागतिक किमतीत वाढ झाल्याने मोहरीचे तेल महाग\nकेंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी शुक्रवारी सांगितले होते की, पुढील पीक फेब्रुवारी 2022 मध्ये आल्यानंतरच मोहरीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, खाद्यतेलांच्या जागतिक किंमती वाढल्यामुळे मोहरी तेलाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. बिनौला तेलाच्या किंमती मजबूत झाल्यामुळे भुईमुगाच्या मागणीत वाढ झाली असून, त्यामुळे शेंगदाणा तेल आणि तेलबियांच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीनचे नवीन पीक येण्यापूर्वीच वायदे व्यवहारात त्याचे भाव कमी आहेत. साधारणपणे नवीन पीक येण्याच्या वेळी भाव पाडले जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांची पिके कमी किमतीत विकावी लागतात.\nहे वाचा - नराधम चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने घेऊन गेला युवक, इमारतीत सापडला मृतदेह\nकमी भावात पिकांची विक्री नाही\nनवीन सोयाबीन पिकाची आवक कमी असून, कमी भावात विक्री करण्यास शेतकरी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे सोयाबीन तेल आणि तेलबियांचे भाव आठवड्यात वाढले. कच्च्या पाम तेल (सीपीओ) आणि पामोलिनच्या किंमती देखील अहवाल सप्ताहात मलेशिया एक्सचेंजवर मजबूत राहिल्या, तर सणासुदीच्या मागणीनुसार कपाशीच्या तेलामध्येही सुधारणा झाली.\nमोहरी कच्ची घाणीचे भाव किती वाढले\nमोहरीचे भाव गेल्या आठवड्यात 145 रुपयांनी वाढून 8,870-8,900 रुपये प्रति क्विंटल झाले होते, गेल्या आठवड्याच्या अखेरीस ते 8,730-8,755 रुपये प्रति क्विंटल होते. मोहरी दादरी तेलाची किंमत मागील आठवड्याच्या तुलनेत 450 रुपयांनी वाढून आठवड्याच्या शेवटी 18,000 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. मोहरी पक्की घनी तेलाचे भाव 40 रुपयांनी वाढून 2,705-2,745 रुपये झाले आणि कच्ची घणीचे भाव 40 रुपयांनी वाढून 2,780-2,890 रुपये प्रति टिन झाले.\nहे वाचा - सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतींची कन्या करणार धर्मांतर, लवकरच होणार हिंदू\nसोयाबीनचे भाव किती वाढले\nसणासुदीच्या काळात मागणीत वाढ झाल्यामुळं आठवड्याच्या शेवटी सोयाबीन धान्याचे भाव 50 रुपयांनी वाढून 5,300-5,500 रुपये प्रति क्विंटल झाले. त्याचबरोबर सोयाबीन लूजची किंमत 5,050-5,150 रुपये प्रति क्विंटलच्या पातळीवर राहिली. सोयाबीन दिल्लीचे भाव 370 रुपयांनी वाढून 14,050 रुपये, सोयाबीन इंदूर 420 रुपयांनी वाढून 13,670 रुपये आणि सोयाबीन डिगम 380 रुपयांनी वाढून 12,580 रुपये प्रति क्विंटल झाले.\nकच्च्या पाम तेलाची (सीपीओ) किंमत 300 रुपयांनी वाढून 11,450 रुपये प्रति क्विंटल झाली. पामोलिन दिल्लीचे भाव 160 रुपयांनी वाढून 13,060 रुपये आणि पामोलिन कांडला तेल 60 रुपयांनी वाढून 11,860 रुपये प्रति क्विंटल झाले. त्याचबरोबर कापूस तेलाचा भाव 450 रुपयांनी वाढून 13,950 रुपये प्रतिक्विंटल झाला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/bulldozer-of-yogi-government-rumbled-in-ayodhya-36-shops-destroyed-122112400032_1.html", "date_download": "2022-12-09T09:03:41Z", "digest": "sha1:D5BZQYWFTNE4LRJDDGFXHHN3ZSDVAFIY", "length": 16098, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अयोध्येत योगी सरकारचा बुलडोझर गडगडला, 36 दुकाने जमीनदोस्त - Bulldozer of Yogi government rumbled in Ayodhya, 36 shops destroyed | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nAnkita Bhandari Murder Case आरोपी BJP नेत्याच्या मुलाच्या रिसॉर्टवर रातोरात बुलडोझर चालला, जाणून घ्या का झाला खून\nयोगी सरकारचा मोठा निर्णय, ऑफिसमधील महिला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेतच काम करतील\nऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी अल्बानीज : 'बुलडोजर' वर 'बिल्डर' भारी कसे पडले\nलेबर कॉलनीत ३३८ घरांवर बुलडोझर, स्थानिकांना अश्रू अनावर\nअनधिकृत दुकानं-घरांवर कारवाई, बुलडोझर चालले\nप्रशासनाच्या या कारवाईदरम्यान चांगलेच तापले. जिल्हा प्रशासनाने कोणतीही माहिती न देता दुकाने फोडली असून, प्रशासनातील लोकांनी मालही नेला असल्याचे संतप्त दुकानदारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानदारांचे हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. भक्तीपथ रस्ता करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रुंदीकरणाचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती यापूर्वी देण्यात आली होती, मात्र त्यानंतरही दुकाने रिकामी करण्यात आली नाहीत.\nअनेकवेळा इशारा दिल्यानंतर रात्री उशिरा सर्व दुकानांचा माल सुरक्षित गोदामांमध्ये जमा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासह प्रशासनाच्या इराद्यानुसार जागा मोकळ्या करण्यात आल्या आहेत. ही जागा नझूलच्या मालकीची असल्याचेही सांगण्यात आले आहे, तर या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे दुकानदार सांगत आहेत.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव ���ेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n5 वर्षीय मुलीवर बलात्कार\nरायगडच्या तळोजा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तळोजा पोलीस हद्दीत येणाऱ्या एका इमारतीत अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी 19 वर्षीय एसी मेकॅनिक असून, त्याचे नाव अख्तर हुसेन असे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.\nश्रद्धाच्या वडिलांची पत्रकार परिषद\nदिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा खून प्रकरणात श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, वसई पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दिल्ली पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5-2/", "date_download": "2022-12-09T10:16:27Z", "digest": "sha1:EFTTMDGZL3AU2EHNZVNBEGEO55ETMUEL", "length": 29401, "nlines": 120, "source_domain": "mediawatch.info", "title": "प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता उरली कुठे? - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता उरली कुठे\nप्रसारमाध्यमांची विश्वासार्हता उरली कुठे\nकोळसा खाणपट्टे वाटपासंदर्भात विरोधातील बातम्या प्रक्षेपित न करण्यासाठी ‘झी न्यूज’ या हिंदीतील ख्यातनाम वृत्तवाहिनीने 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा आरोप जिंदाल ग्रुपचे अध्यक्ष व काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांनी केल्याने माध्यमांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतात ज्या काही मोजक्या व्यवस्थांवर लोकांचा अजूनही थोडाफार विश्वास आहे त्यामध्ये न्यायालयं आणि माध्यमांचा समावेश आहे. वर्तमानपत्रांमध्ये जे काही छापून येतं आणि टीव्हीच्या पडद्यावर जे दिसतं ते खरं असतं अशी एक भाबडी समजूत आपल्याकडे आहे. अर्थात, माध्यमांचा गौरवशाली इतिहास व त्यांनी अगोदर निर्माण केलेल्या विश्वासामुळे ही समजूत तयार झाली आहे. मात्र माध्यमांबाबतचं आजचं वास्तव हे कमालीचं धक्कादायक आहे.\nहे वास्तव माध्यमांबाबतच्या विश्वासाला केवळ तडा जाणारं नाही, तर भगदाड पाडणारं आहे. याचे तपशील जाणून घेण्याअगोदर माध्यमांची भूमिका कशी बदलत गेली हे समजून घेणं आवश्यक ठरतं. स्वातंर्त्यापूर्वी आपल्या देशात सुरू झालेल्या सार्या वर्तमानपत्रांचे प्रामुख्याने दोनच उद्देश होते. नंबर एक : देश स्वतंत्र व्हावा यासाठी जनजागृती करणे, लोकांची एकजूट करणे. दुसरा उद्देश होता : शिक्षण, जातीयता, बालविवाह, अंधश्रद्धा आदी विषयांत जनतेचं प्रबोधन करणे. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून पैसा वा सत्ता मिळविणे असे विषय त्या काळात कोणाच्याही डोक्यात नव्हते. त्या काळातील वर्तमानपत्रांचे कर्तेधर्ते हे मुळात राजकारण, समाजकारण, शिक्षण आदी विषयांतील सर्वार्थाने मोठी माणसं होती. लोकांना सर्व विषयांत शिक्षित आणि शहाणं करणं हे त्यांचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं. स्वातंर्त्यानंतरही काही काळ हीच परंपरा सुरू राहिली. मात्र वर्तमानपत्रांमुळे प्रतिष्ठा तर मिळतेच, पण यामुळे माणसं झुकविता येतात, या माध्यमातून पैसा खेचता येतो, वाटेल ती कामं करून घेता येतात, प्रसंगी सत्तास्था���ही बळकाविता येतं हे लक्षात आल्यानंतर राजकीय क्षेत्रातील माणसं आणि भांडवलदार या क्षेत्रात उतरले. तेव्हापासून ‘मिशन’ मानल्या गेलेल्या या क्षेत्राचं ‘प्रोफेशन’मध्ये रूपांतरण होण्यास सुरुवात झाली. तरीही काही इंग्रजी वर्तमानपत्रांचा धंदेवाईकपणा सोडला तर 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत परिस्थिती बरीच नियंत्रणात होती. पत्रकारितेची म्हणून जी काही मूल्यं होती ती जपण्याचा प्रयत्न केला जात होता. अलीकडच्या काही वर्षात मात्र या क्षेत्राचं वेगाने पतन झालं आहे. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांच्या मालकांसाठी हे क्षेत्र आता धंदा झाला आहे. वर्तमानपत्र आणि चॅनलकडे ते ‘प्रॉडक्ट’ म्हणून पाहतात. त्यामुळे बाजारपेठेत प्रॉडक्ट विकण्यासाठी विक्रेते ज्या काही कलाकारी आणि बदमाशी करतात ते सारं करण्यात वर्तमानपत्र व वाहिन्यांच्या मालकांना काहीही वावगं वाटत नाही.\nएकंदरीत या क्षेत्राचं स्वरूपच आता बदललं आहे. पैसा कमविणं, नफा कमविणं हीच आता माध्यमांची प्राथमिकता राहिली आहे. सामान्य माणसांच्या समस्या, सामाजिक बांधीलकी, जनजागरण या गोष्टी आता जागा भरण्यासाठी तेवढय़ा वापरल्या जातात. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका अग्रगण्य वर्तमानपत्राच्या तरुण संचालकांनी त्यांच्या संपादकांना एक प्रश्न विचारला होता, ‘आपण हे मेळघाटातील आदिवासींचं कुपोषण व त्यांच्या बातम्यांना एवढी जागा का देतो किती टक्के आदिवासी आपला पेपर वाचतात किती टक्के आदिवासी आपला पेपर वाचतात’ त्यांचे ते प्रश्न ऐकून संपादकांना काय उत्तर द्यावे हे सुचेना. सामाजिक बांधीलकी सांगावं, तर ते त्या संचालकांच्या डोक्यावरून गेलं असतं. अलीकडे बहुतांश वर्तमानपत्रांची संचालक मंडळी ही मालकांची मुलं असतात. ही मुलं परेदशातील विद्यापीठांमधून व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन आली असतात. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या या राजकुमारांना जमिनीवरील वास्तविकतेबाबत काहीही माहीत नसतं. ‘पैसा लाओ’ एवढी एकमेव गोष्ट त्यांना माहीत असते. त्यामुळे पैसा कुठून मिळेल या एकमेव गोष्टीचं प्लॅनिंग अलीकडे संपादकीय विभागाच्या बैठकांमध्ये होतं. (विद्वान व साहित्यिक म्हणून मिरवणारे संपादक निमूटपणे हे पाहतात.) गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या मेट्रो शहरांमध्ये आपली आवृत्ती सुरू करणार्या एका वर्तमानपत्राची जाहिरात ही मंडळी कसा विचार करतात हे सांगून जाते. ‘महाराष्ट्रातील 90 टक्के श्रीमंत मराठी माणसं या सहा शहरांमध्ये राहतात. तेथे आम्ही आहोत.’ ‘ज्या मराठी माणसांजवळ चारचाकी गाडय़ा आहेत अशा माणसांपैकी 95 टक्के माणसं याच सहा शहरांत राहतात. त्यामुळे तुम्हांला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर आम्हीच सर्वोत्कृष्ट पर्याय आहोत’, हे ते जाहिरातदारांना सांगतात. आता बोला’ त्यांचे ते प्रश्न ऐकून संपादकांना काय उत्तर द्यावे हे सुचेना. सामाजिक बांधीलकी सांगावं, तर ते त्या संचालकांच्या डोक्यावरून गेलं असतं. अलीकडे बहुतांश वर्तमानपत्रांची संचालक मंडळी ही मालकांची मुलं असतात. ही मुलं परेदशातील विद्यापीठांमधून व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन आली असतात. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या या राजकुमारांना जमिनीवरील वास्तविकतेबाबत काहीही माहीत नसतं. ‘पैसा लाओ’ एवढी एकमेव गोष्ट त्यांना माहीत असते. त्यामुळे पैसा कुठून मिळेल या एकमेव गोष्टीचं प्लॅनिंग अलीकडे संपादकीय विभागाच्या बैठकांमध्ये होतं. (विद्वान व साहित्यिक म्हणून मिरवणारे संपादक निमूटपणे हे पाहतात.) गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या मेट्रो शहरांमध्ये आपली आवृत्ती सुरू करणार्या एका वर्तमानपत्राची जाहिरात ही मंडळी कसा विचार करतात हे सांगून जाते. ‘महाराष्ट्रातील 90 टक्के श्रीमंत मराठी माणसं या सहा शहरांमध्ये राहतात. तेथे आम्ही आहोत.’ ‘ज्या मराठी माणसांजवळ चारचाकी गाडय़ा आहेत अशा माणसांपैकी 95 टक्के माणसं याच सहा शहरांत राहतात. त्यामुळे तुम्हांला तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर आम्हीच सर्वोत्कृष्ट पर्याय आहोत’, हे ते जाहिरातदारांना सांगतात. आता बोला वेगळ्या शब्दांत सांगायचं झाल्यास खेडय़ापाडय़ात राहणार्या सामान्य माणसांशी आम्हांला काहीही देणेघेणे नाही असे सांगण्याचा हा प्रकार आहे. जाहिरातदारांकडून भरभक्कम गल्ला जमवून मेट्रो सिटीतील वाचकांना कवडीमोल भावात पेपर देण्याचं कामही हेच करतात. शेवटी धंदा तेवढा महत्त्वाचा.\nअर्थात, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात, गावागावांत आमचं दैनिक जातं. आमची दलित, शोषित व समाजातील शेवटच्या माणसाशी बांधीलकी आहे अशा जाहिराती जे करतात तेसुद्धा काही वेगळं करत नाही. त्यांचे धंदे तर अफाट आहेत. सामान्य वाचकाचा विश्व��स बसणार नाही असे आहेत. अलीकडे तर या सर्वव्यापी वर्तमानपत्रांनी प्रत्येक गोष्टीतून पैसा कमविण्याचा ध्यास घेतला आहे. या वर्तमानपत्रांमध्ये आता बातमीदार म्हणून नेमणूक करताना त्याला लिहिता येतं की नाही हे तपासलं जात नाही. तुम्ही पैसा किती आणू शकाल, हाच एकमेव प्रश्न विचारला जातो. जिल्हाठिकाणी प्रतिनिधी म्हणून जे काम करतात त्यापैकी एखाददुसरा अपवाद वगळता सारे जाहिरात एजंट झाले आहेत. वर्तमानपत्राच्या क्षेत्रात आता लिहिणार्या माणसाला किंमत नाही. त्याला टेबलवर बसविलं जातं. ज्याला पैसा खेचता येतो तोच आता फिल्डवर बातमीदारी करण्यास लायक मानला जातो. या प्रवृत्तीमुळे आता प्रत्येक जिल्हा व तालुकाठिकाणी लेखणीचा चाकू करून फिरणार्यांचा सुळसुळाट झाला आहे. ही माणसं जाहिराती तर आणतातच, पण मालकांचे स्तुतिगान गाणार्या पुस्तकांपासून सारं काही विकतात. टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला मालकांकडूनच यांना मुभा दिली जाते. त्यामुळे यांची हिंमत आता एवढी वाढली आहे, की वेगवेगळे नेते, महसूल व अगदी पोलीस अधिकार्यांनाही हे टार्गेट द्यायला लागले आहेत. मोठय़ा शहरातील गुंडांसारखी यांची कार्यपद्धती असते. ‘तुम्ही आम्हांला एवढे पैसे द्या, वर्षभर तुमच्याविरोधात काहीही छापून येणार नाही. तुम्ही आम्हांला खूश करा. तुमच्या सर्व धंद्यांकडे दुर्लक्ष करू’, असा अलिखित करारच असतो. त्यामुळे पैसे मोजले, की हवे ते आणि हव्या त्या ठिकाणी बातमी छापून येते. आपल्या विरोधकाला वाजवायचं असेल तर एक्स्ट्रा दाम मोजले की तेसुद्धा काम होते.\nनिवडणूक काळात तर ही मोठी म्हणविणारी वर्तमानपत्र सारं ताळतंत्र सोडतात. 2009च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील बहुतांश वर्तमानपत्रांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलं होतं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ज्या पेडन्यूज प्रकरणामुळे अडचणीत आले ते अशा मोठय़ा वर्तमानपत्रांच्या धंदेवाईकपणामुळेच झालं. त्या वर्तमानपत्राच्या तेव्हाच्या मुंबई आवृत्तीच्या संपादकांनी अशोक चव्हाणांकडून एक कोटी रुपये आणले होते. त्याचं कमिशन त्याला 17 लाख रुपये मिळालं होतं. त्या निवडणुकीदरम्यानच्या रंजक कथा सांगाव्या तेवढय़ा कमी आहेत. अशाच एका वृत्तपत्रसमूहाच्या संचालकांनी त्या निवडणुकीत आपल्या सर्व संपादकांना त्या त्या आवृत्��ी क्षेत्रातून प्रत्येकी दोन कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. संपादकांनी आपापल्या जिल्हा प्रतिनिधींना ते वाटून दिलं होतं. दोनचार बाणेदार संपादक सोडलेत, तर कोणीही याला विरोध केला नव्हता. उलट त्या वर्तमानपत्राच्या नुकत्याच हाकललेल्या समूह संपादकांनी तेव्हा ‘मतदारांनो, आत्मा विकू नका’, असा हितोपदेश दिला होता. वर्तमानपत्राच्या स्थापनेपासून त्याचा उपयोग राजकारण व अर्थकारणासाठी करणार्या एक अग्रणी समूहाने त्या निवडणुकीदरम्यान कॅबिनेट मिनिस्टरकडून 50 लाख तर राज्यमंर्त्यांकडून 25 लाख रुपये आणा, असे आदेश आपल्या प्रतिनिधींना दिले होते. काही कर्तबगार प्रतिनिधींनी असे (नॉन अकाउंटेड) पैसे मोठय़ा प्रमाणात आणून मालकाला खूश केले होते.\nउमेदवार निवडणूक आयोगाच्या कचाटय़ात अडकू नये यासाठी या वर्तमानपत्राने आचारसंहिता लागण्याअगोदर ‘विकासपर्व’ नावाने उमेदवारांच्या एमएलए पुरवण्या छापण्याचा फंडा काढला होता. 3 लाखांपासून 7 लाखांपर्यंत पैसे घेऊन उमेदवार किती कर्तबगार आहे हे सांगण्याचं काम त्या पुरवण्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यातून त्या समूहाजवळ एवढा पैसा जमा झाला होता, की तो पैसा पोत्यात टाकून त्यांच्या बंगल्यावर पोहोचवावा लागला. पत्रकारिता अशी ही या स्तरावर आता पोहोचली आहे. वर्तमानपत्र व टीव्ही वाहिन्यांचे मालकच गल्ल्यावर बसल्याने काही चांगलं करू इच्छिणार्या पत्रकारांना फार काही चॉइस उरला नाहीय. अपवादात्मक स्थितीत जेथे मालक व संचालक मंडळ अशा भानगडीत नाहीत तेथे त्यांचे पत्रकार हात मारून घेत आहेत. मोठी विचित्र अशी परिस्थिती आहे. काही मिणमिणते दिवे अशाही परिस्थितीत पत्रकारितेवरील विश्वास टिकवून ठेवण्याचं काम करत आहेत. त्यांच्यामुळेच अनेक घोटाळे, भानगडी लोकांसमोर येत आहेत. मात्र त्यांनाही त्यांच्या अपरोक्ष विकलं जाणार नाही याची काहीच गॅरण्टी नाही. जोपर्यंत वाचक आणि प्रेक्षक असे धंदेवाईक वर्तमानपत्रं व चॅनल्सकडे पाठ फिरविणार नाही तोपर्यंत माध्यमांचं अध:पतन सुरूच राहणार आहे.\n(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)\nPrevious articleरावसाहेबांनी आपली रेष मोठी केली पाहिजे\nNext articleप्रसारमाध्यमांची विश्वासार्हता उरली कुठे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यन��री आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्मा गांधी यांची मुलाखत – फॉक्स टीव्ही\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://visputedeled.co.in/chhatrapati-shivaji-maharaj-jayati-2022/", "date_download": "2022-12-09T08:29:12Z", "digest": "sha1:RQCMHS5IFDCJDO4XKUQJQOK6MNGR3SDB", "length": 5968, "nlines": 73, "source_domain": "visputedeled.co.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी…. राजे तूम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्ही छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान जगती तुम्ही छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. प्रथम व्हर्चुअल पद्धतीने दीपप��रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये शिवगर्जना, देवांशू कदम यांनी तर मेघा म्हात्रे या विद्यार्थ्यीनीने, “एक नजर किल्ल्यांवर” याव्दारे शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांचा इतिहास पी.पी.टी.व्दारे सादरीकरण केला. समरीन काझी या विद्यार्थिनीने शिवाजी महाराजांच्या जीवनावर पाळणा सादर केला तर ज्योती म्हात्रे हिने उत्तमरीत्या पोवाडा सादर केला. तर ,काही छात्राध्यापकानी शिवजयंती निमित्त मनोगत व्यक्त केले. अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती शत्रूही त्यांचा कसा आदर करत हे वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितले. तसेच शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक, मुत्सद्दी, शिस्तप्रिय, जाणता राजा होते याची माहिती दिली. सौ. सुनिता माळाळे यांनी उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका मेघा म्हात्रे हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संज्योत साळुंखे या विद्यार्थीनीने केले. हर्षदा रणशूर हिने उत्तमरीत्या पीपीटी तयार करून सादरीकरण केले. देवांशू कदम या छात्राध्यापकाने कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/do-you-know-why-bhrmhanand-not-working-in-movies-at-current-time/", "date_download": "2022-12-09T10:19:20Z", "digest": "sha1:I5CNXTVD3T6L4GVVLONGXAA4U5WXJ2YP", "length": 10131, "nlines": 79, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "हजारोंपेक्षा जास्त चित्रपटात काम करणारा \"हा\" अभिनेता अचानक कुठे गायब झाला, चला तर जाणून घेऊया ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News हजारोंपेक्षा जास्त चित्रपटात काम करणारा “हा” अभिनेता अचानक कुठे गायब झाला, चला...\nहजारोंपेक्षा जास्त चित्रपटात काम करणारा “हा” अभिनेता अचानक कुठे गायब झाला, चला तर जाणून घेऊया \nचित्रपट हा समाज मनाचा आरसा असतो. चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या भूमिका आणि त्या भूमिका यशस्वीपणे पार पडणारे अभिनेते आपल्या सर्वांच्या लक्षात नेहमीच राहतात. असे काही अभिनेते आहेत जे त्यांच्या साध्या राहणीमानाने आणि निव्वळ विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतात असेच या चित्रपट सृष्टीमध्ये अनेक विनोदवीर आहेत. ज्यांनी आपल्या अतुलनीय भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केले आहे.\nचित्रपट विश्वातील कलाकार आपल्या अभिनय शैलीमुळे देशातच नाही तर परदेशात सुद्धा ओळखले जातात. आज आम्ही आपल्याला अशाच एका ताऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी हजारो चित्रपटात अभिनय केला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये कदाचित एखादा सिनेमा असेल ज्या सिनेमांमध्ये या अभिनेत्याने काम केले नसावे.\nदक्षिणच्या या महान विनोद वीर ताऱ्यांचे नाव आहे ब्रह्मानंदम. दाक्षिणात्य चित्रपटात सोबतच त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात अभिनय केलेला आहे. एवढ्या चित्रपटात काम करून सुद्धा आता त्यांना काम करण्यासाठी चित्रपट मिळत नाही आहे. ब्रम्हानंदम नुकतेच एका रियलिटी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून भूमिका बजावत आहे.\nया कार्यक्रमातून बाहेर पडल्यावर एका रिपोर्टरने त्यांना विचारले कि आपण चित्रपट का करत नाही आहात यावर ब्रम्हानंदम यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी या प्रश्नांचे उत्तर दिले.\nब्रम्हानंदम यांनी सांगितले की स्वास्थ्य चांगले न राहण्याच्या कारणामुळे ते चित्रपटांमध्ये हल्ली काम करत नाही. खरं तर या गोष्टीला धरून अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली आहे. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे व्यवहार ठीक नाही आहे. त्यांना त्यांच्या प्रसिद्धीचा अहंकार झाला आहे. खरंतर जेवढ्या व्यक्ती तेवढ्याच निरनिराळया चर्चा.\nचित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सर्वाधिक स्क्रीन क्रेडिट मिळविणारा अभिनेता ठरल्यामुळे त्यांच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. त्यांच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना फिल्मफेअर, सिनेमा अवॉर्ड्स आणि नंदी अवॉर्ड्सही मिळाले आहेत. कांचाना, डबल अटॅक, वेंकी, जलसा अश्या सुपरहिट चित्रपटात ब्रम्हानंदम यांनी काम केले आहे.\nआम्ही तर या अभिनेत्याला लवकरात लवकर चित्रपटांमध्ये काम करतांना दिसू दे हीच आमची इच्छा आणि सर्व चाहत्यांना खळखळून पुन्हा हसवावे अशी आशा बाळगतो. आपल्याला वरील लेख आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.\nPrevious articleआपल्या मुलीच्या भविष्याची चिंता करू नका, पोस्टाच्या या योजनेअंतर्गत पैसे ३ पट वाढू शकतात \nNext articleसलमान खानने असे काय केले की, कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर आपापसातील भांडण विसरून एक झाले, जाणून घ्या \nमहाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले \nसुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/03/1629/", "date_download": "2022-12-09T08:32:57Z", "digest": "sha1:MTZAHCAHWUUSSYDZEOHB6Y7DTSYU4YYS", "length": 19390, "nlines": 85, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चर्चा -श्री. महाजन ह्यांच्या लेखाच्या निमित्ताने - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nचर्चा -श्री. महाजन ह्यांच्या लेखाच्या निमित्ताने\n(१)’सत्य’ स्थलकालनिरपेक्ष असते काय\nमाणसांना विज्ञानाच्या अभ्यासातून जाणवणारे सत्याचे स्वरूप बदलत जाणारे आहे. पण ह्यावरून खुद्द ‘सत्य’ बदलत जाणारे आहे किंवा नाही यावर काहीच प्रकाश पडत नाही. अखेर माणसे त्यांना जाणवणारी सत्ये सांगतात, ती केवळ वेगवेगळ्या रूपकांच्याद्वारे — models किंवा allegories च्या माध्यमातून. अशी रूपके बदलतात, असे विज्ञानाच्या इतिहासातून दिसते.\nविज्ञानातील रूपके मान्य होण्यासाठी त्या रूपकांनी काही क्षेत्रांतल्या काही घटनांचा सुसंगत अर्थ लावायला हवा. जर या रूपकांच्या वापराने काही भाकिते वर्तवता आली, तर उत्तमच. श्री. महाजन अशा तीन रूपकांची उदाहरणे तपासतात (न्यूटनीय भौतिकी, सापेक्षतावाद आणि पुंजवाद). ह्यांतले प्रत्येक रूपक आधीच्या रूपकांपेक्षा जास्त विस्तृत क्षेत्रातल्या जास्त नैसर्गिक घटनांना सार्थ ठरवणारे आहे. त्यांच्या वापरातून जास्त भाकितेही वर्तवता आली आहेत. – पण बदलत आहेत ती रूपके, किंवा माणसांच्या जाणिवा. ज्या ‘सत्याची जाणीव येथे अभिप्रेत आहे, त्या सत्यात बदल होतात की नाही, हे कळत नाही.\n(२)ह्या जाणिवा किंवा ही रूपके आता जास्तजास्त तांत्रिक, जास्तजास्त गणिती रूपात मांडली जातात. अर्थातच ही रूपके समजायला तंत्राचे गणिताचे ज्ञान लागते. ‘कोणीही ती रूपके समजावून घेईल’, हे आजच्या रूपकांबद्दल शक्य नाही.\nपण कोणते रूपक समजायला कोणते आणि किती ज्ञान हवे, हे विज्ञानाच्या क्षेत्रात स्पष्ट करता येते – जसे, न्यूटनीय रूपक समजावयाला ‘अमुक’ गणित शाखा आवश्यक असतात; सापेक्षतावाद समजावयाला वेगळ्याही ‘तमुक’ गणित-शाखा लागतात – वगैरे. बरे, कोणत्या क्षेत्रांत या दोन रूपकांच्या भाकितांमध्ये फारसा फरक नसतो, हेही सांगता येते. (मी पेशाने ‘अभियंता’ आहे. माझ्या क्षेत्रात न्यूटन पुरेसा आहे – सापेक्षतावादाची गरज नाही).\nयेथे व्यवहाराचे क्षेत्र (domain) आणि त्यासाठी पुरेशा’ रूपकाचे क्षेत्र या दोन्ही बाबी ठरवता येतात. कोणते जास्त नेमके रूपक गरजेचे नाही, हेही ठरवता येते. व्यवहारी वागण्यात हा मोठाच ‘दिलासा’ आहे.\n(३)काही रूपके एकमेकांना ‘काट मारत’ जातात – जसे इलेक्ट्रॉनला कण मानणारे एक रूपक आहे, आणि तरंग मानणारे दुसरे एक रूपक आहे. दोन्ही रूपके काही प्रयोगांच्या उत्तरांना सार्थ ठरवतात. दोन्ही रूपके काही भाकिते बिनचूकपणे वर्तवतात. पण इलेक्ट्रॉन कणही आहे आणि त्याचवेळी तरंगही आहे, हे शक्य नाही. निसर्गनियमातच व्याघात आहे\nएक म्हणजे एखादी प्रायोगिक रचना जर इलेक्ट्रॉनला कण ठरवीत असेल, तर तीच रचना त्याला तरंग ‘ठरवीत नाही. (हे मी वाचलेलेच फक्त आहे. मी या विषयात तज्ज्ञ नाही. पण “कणतरंगद्वैताबद्दल अनेक ढगळ आणि चुकीची विधाने केली जातात – जसे, निरीक्षक कोण आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन कण आहे की तरंग हे बदलू शकते ” असे शेरे अधिकारी व्यक्तींच्या लेखनात मी वाचलेले आहेत.)\nयेथे कण-रूपक आणि तरंग-रूपक ह्यांची क्षेत्रे नीटशी ठरलेली नसावी, असे मला वाटते. जरा पोरकट उदाहरणाने हे स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. ‘रुपयाचे नाणे’ हे आर्थिक दृष्टीने चलन’ (currency) आहे. स्वयंचलित’ टेलिफोन किंवा वजन करायचे यंत्र, यांच्या दृष्टीने मात्र रुपयाचे नाणे हे विद्युद्वहनाचे वलय पूर्ण करणारा धातूचा तुकडाच केवळ आहे. म्हणून अशा यंत्रांमध्ये रुपयाची नोट चालत नाही. उलट नाण्याच्याच मापांचा’ धातूचा तुकडा या यंत्रांमध्ये चालतो’ – पण अशा तुकड्या���नी मिरची-कोथिंबीर विकत घेता येत नाही.\nयेथे चलन–धातूचा तुकडा ह्या अर्थाची क्षेत्रे स्पष्टपणे वेगळी आहेत. तसे (आज) इलेक्ट्रॉन कण आहे असे मानण्याचे क्षेत्र ह्यांना ‘सोडवता आलेले नाही. (हे सारेच fools rush in where angels fear to tread ह्यांतले विचार असतील. श्री. महाजनांना मी ही ‘डिफिकल्टी’ विचारत आहे, असे समजावे.)\nपण विज्ञानात आज व्याघाती वाटणारी रूपके पुढे सुसंगत होतील, अशी आशा नेहेमीच असते. नवे, व्याघात टाळणारे रूपक सापडेल, अशीही आशा असते. आजवर (आणि अमुक क्षेत्रात) उपयुक्त ठरलेले रूपक’ एवढेच स्थान (status) निसर्गनियमांना देता येते. हा तात्पुरतेपणा विज्ञानात नेहेमीच असतो.\n(४)पण यावर उतारा म्हणून प्रत्येक सुचलेल्या निसर्गनियमाला (रूपकाला) सतत तपासले जात असते. आणि या तपासाला आवश्यक असलेले ज्ञान बाळगणा-या कोणालाही असा तपास करून रूपकाची ग्राह्याग्राह्यता ठरवायची मुभा असते – नव्हे, हे अपेक्षितच असते. या तपासातून रूपके व ती कुठे लागू पडतात याची क्षेत्रे सतत रेखली जात असतात.\nवरील सर्व श्री. महाजनांच्याच लेखाचे पुनर्लेखन (paraphrase) आहे, पण कोणते अंग ‘ठसवून’ मांडायचे यात फरक पडलेला आहे.\nआता प्रश्न आहे समाजधारणेसाठी पूर्वीच्या विचारवंतांनी घालून दिलेल्या नियमांचा ज्यांच्या रूपांमध्ये कधीकधी व्याघातही असतात, अशा नियमांच्या वापराचा.\nह्या नियमांपर्यंत पोचायला कोणत्या ज्ञानाच्या वाटा चोखाळाव्या लागतात, हे बहुतेक वेळा स्पष्ट केले जात नाही. जेथे अशा वाटा (योगासने, नामस्मरण) आखून दिल्या जातात. तेथे त्या वाटांवर चालायला गुरू लागतात. कोठेकोठे तर त्या वाटांवर शरीराला, मनाला ताण देऊन आत्मसंमोहनासारख्या स्थितीही ‘आणल्या जाताना दिसतात. विवेक-तर्क यांना जाणूनबुजून निलंबित (suspension of reason and logic) करायची आवश्यकता असते. शिष्याने गुरूचे म्हणणे न तपासता मानावे लागते. जर या ज्ञानाबद्दल शंका व्यक्त केल्या, तर ‘तुझी अजून पुरेशी तयारी झालेली नाही’ (मडके अजून कच्चेच आहे), हे उत्तर तेथे चालते.\nया ज्ञानाबाबतची रूपके तपासली जाताना, अनुभवाशी फटकून वागणारी असली तर बदलली जाताना दिसत नाहीत.\nव्याघात पचवताही येतील, जर मूळ रूपकांची मांडणी स्वच्छ, आकलनीय रूपात केली गेली तर. अगदी कर्मविपाक-पुनर्जन्म आणि कयामत-का-दिन, यांनाही पचवता येईल- जर दोन्हींमधले विवेकाचे निलंबन टाळता आले, तर, ‘विवेकवादी’ हे बिरूद बाळगणारे विवेकाचा आग्रह धरणारच.\nअखेर विवेकातून घडलेले विज्ञान जर दैनंदिन आयुष्य सुखकर करणारे तंत्रज्ञान पुरवते, तर विवेकावर भर देणेच योग्य ठरणार. आणि याचाच व्यत्यास म्हणजे विवेकाचे निलंबन अनिष्ट वाटणार.\nअसे आजवर श्रद्धेवर आधारलेल्या मानवी मनाच्या पापुद्याआडच्या तत्त्वांनी काही ‘दिले आहे का जर ते तत्त्व समजायला प्रत्येकालाच बहुतांश आयुष्य गुरूचा हात धरून साधनेची वाट चालतच घालवायचे असेल तर हा सौदा’ फार महागाचा आहे.\nनिखळ वैज्ञानिक दृष्टीने हा प्रयोग करावा, हा मनाच्या खुलेपणाला (token) मुजरा झाला. खरेच ते करणारे संख्येने नगण्यच असणार.\nइतरांसाठी विवेकाला पर्याय काय\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – ��ॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53", "date_download": "2022-12-09T09:49:40Z", "digest": "sha1:VKXU5GAQJQX6NFCX2CCII2PZ3Q2NKR4U", "length": 13551, "nlines": 142, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू\nपिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्या नेत्याचे भय असते.\nकालच एका मित्राशी बोलताना अमेरिका आणि भारत यातील फरक याविषयी चर्चा झाली .अमेरिकस्थ मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .तसेच भारतात राहणार्या /इतर देशात राहणार्या मंडळींनीही आपली मते मांडवीत.\nमुख्यत: खालील मुद्दे हाताळावेत , अशी अपेक्षा आहे...\n1. सरकार या संकल्पनेची व्याप्ती व मर्यादा. ...कार्ये आणि लोकांच्या अपेक्षा.\n2. विचार-आचार स्वातंत्र्य liberty आणि त्याचे फायदे /तोटे\n3. आर्थिक स्वातंत्र्य ,समानता आणि विषमता व त्याचे परिणाम\n4. जगाकडे /इतर देशांकडे पाहण्याचा /व्यवहार करण्याचा दृष्टीकोण / विचारसरणी किंवा strategic policy\nइंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ४\nभाग ३ मध्ये खालील प्रतिसाद दिला होता. तोच इथे लेख म्हणून प्रसिद्ध करत आहे.\nइंग्लंड वास्तव्यातील अनुभव - भाग ३\nरेल्वे, एनर्जी आणि पेन्शन\nइंग्लंड वास्तव्यातले अनुभव-भाग २\nकाही काही अनुभव विलक्षण असतात. फार खोलवर परिणाम करून जातात. आज १२-१३ वर्षे झाली संगणक क्षेत्रात काम करून. इतकी वर्षे झाल्याने आणि बऱ्यापैकी टेक्निकाल आणि त्यातून प्रोडक्ट वाल्या कंपनी मध्ये काम केल्याने भलताच अहंगंड झाला होता. आपल्याला फार कळते आणि आपण फार हुशार आहोत असा की गोड गैरसमज. त्यातून हे गोरे सतत येत जाता कुठल्याही गोष्टीला ब्रीलीयंट, ग्रेट, एक्सलंट ह्याचा असा काही मारा करतात की आपल्याला म्हणजे मुठभर मासच चढते. पुन्हा प्रश्न पडतो की आपण तर असे काही लई भारी काम केले नाही मग इतके का कौतुक. हळूहळू लक्षात आले की ही त्यांची बोली भाषा आहे.\n२००९ ते २०१२ असे तीन वर्ष इंग्लंड देशी वास्तव्य करण्याचा योग आला. एकंदरीत ३ शहरांमध्ये राहिलो. सर्व प्रथम आलो तेंव्हा साहेबाच्या देशात आपला कसा काय टिकाव लागायचा ह्याची चिंता होती. आपले विंग्रजी एकदम मराठोत्भाव त्यामुळे जरा धाक्धुकच होती. सुरवातीला जाम वैताग आला. ह्या गोऱ्या लोकांचे इंग्रजी पण आपल्या मराठी सारखेच कुस बदलते. म्हणजे वेल्श आणि स्कॉटिश लोकांचे इंग्रजी हे लंडन आणि सावुथ मधल्यांपेक्षा फारच वेगळे आहे. कंपनीच्या कामासाठी पहिल्यांदा जेंव्हा ग्लासगोचे विमान पकडले तेंव्हा आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्रदेशात जात आहोत ह्याची जाणीव झाली. ते लोक काय बोलत होते तेच काही कळत नव्हते.\nभारतीयांना भारतीय संस्कृती नकोशी झालीय का\nभारतात आल्यावर नेहेमीच काही तरी बदल पाहायला मिळतो. अलीकडे लोकांचा सूर पूर्णपणे बदलेला आढळतो. सगळ्याच प्रांतामधले कर्मचारी जेव्हा एखादी गोष्ट नजरेस आणून द्यायची असेल त्यावेळी सांगतात - Here in India THEY do it like this.., THEY call it xyx ..., इत्यादी\n त्याचप्रमाणे पूर्वी Admin, Housekeeping चे लोक नमस्ते म्हणत असत, आता ते सुद्धा Hello Sir असेच म्हणतात.\nत्याचप्रमाणे चित्रपट खूपच बदलेले दिसतात. कथा काही का असेना, काही भाग तरी परदेशात चित्रित झालेला आढळतो. किमान गाणी तरी.\nपरदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी\nपरदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी\nमंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.\nतुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .\nरजत गुप्ता आणि इनसाय��र ट्रेडिंग\nरजत गुप्ता या भारतीय वंशाच्या उद्योगपतीची केस काही काळ गाजते आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या या भानगडीत गुप्ता यांनी राजारत्नमकडे फोडलेल्या बातमीने राजारत्नम यांना गेल्या वर्षी ११ वर्षांचा कारावास सुनावण्यात आला.\nहफीज सईदसाठी ५६ करोड\nहफिज सईद कोण आहे हे उपक्रमींना माहित असावे. अधिक माहिती येथे बघा: http://www.mr.upakram.org/node/3717\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://epustakalay.com/book/185812-sanyam-kiin-svairaachaar-2-by-bhau-dharmadhikari-mahatma-gandhi/", "date_download": "2022-12-09T08:19:04Z", "digest": "sha1:YP2ZC2DXPQEE337Q4P2OYA6HPDBX4EHT", "length": 10025, "nlines": 88, "source_domain": "epustakalay.com", "title": "संयम कीं स्वैराचार २ | Marathi Book | Sanyam Kiin Svairaachaar 2 - ePustakalay", "raw_content": "\nसम्पूर्ण गांधी वाङ्मय [ खण्ड ६१ ] - [Hindi]\nसंपूर्ण गाँधी वांड्मय [भाग 58] - [Hindi]\nप्रार्थना प्रवचन [ खंड १ ] - [Hindi]\nसम्पूर्ण गांधी वाड्मय [खण्ड 37] - [Hindi]\nसम्पूर्ण गांधी वाड्मय [भाग 65] - [Hindi]\nव्यक्ति आणि वाड्मय - [Marathi]\nमुंबई इळाख्यांतीळ जाती - [Marathi]\nसाहित्य आणि संसार - [Marathi]\nज्ञानेशांची अमृतवाणी - [Marathi]\nखाडिळकरांचा ळेखसंग्रह भाग २ - [Marathi]\nगृहम्थाश्रमाच्या प्रवशद्वारांत ७ असेल तर या तरुण मीना त्यांचा संस लागू द्या. तुम्ही त्यांचे खरे शिक्षक आणि वाटाडे बना, त्यांना, साह्य करा, वाट दाखवा, पण त्यांच्या प्रगतीच्या मार्गात आडवे पड नका, (किंवा त्यांना भलतें वळण लावूं नका. तुम्हां उभयतांमध्यें विचार, उच्चार आणि आचार यांची एकतानता होऊन जाऊं दे. आपल्यामध्ये तम्ही एकमेकांपासून कांहींहि लपवून ठेव नये. तुमची हृद्य एक होवून जावीत “ ढोंगी होऊ नका. आपल्याला अशक्य अशा गोष्टांच्या मागें व्यर्थ लागून आपल्या प्रकृतीचा नाश करून घेऊ नका. संयमाने कधींहि शाक्ति नाहींशी होत नाहीं. शर्ताचा ऱ्हास होतो तो संयमाने होत नसून बाह्य आचारावर दडपण ठेवल्याने होतो. खरा संयमी मनुष्य रोजच्या रोज आधि- काथिक बळ मिळावितो, आधिकाधिक शांति प्राप्त करून घेतो. आत्मसंय- मनामधील अगदी पहिली पायरी म्हणजे विचारांचा संयम. तुम्ही आपल्या मयीदा समजून घ्या आणि तुम्ही जव& करूं शकाल तेवढच करा. मीं तमच्याप& आदर्श ठेवला आह. काटकोनच जणं आहे तो. काटकोन जमविण्याचा शक्य तेवढा कसून प्रयत्न करा. पण जर त्यांत तुम्हांला यश आले नाही, तरी खेद किंवा लज्जा वाटून घेण्याचें कांहीच कारण नाहीं. उपनथन हा जसा सॅस्कार आहे, दसरा जन्म आहे, तसाच लय़ हा संस्कार आहे, नवा जन्म आहे, हं मी तुम्हांठ�� फक्त विशद करून सांगितलें आहे. माझ्या सांगण्यानें घाबरून जाऊं नका किंवा दुर्बल बनूं नका नेहमीं विचार, उच्चार आणि आचार यांच्यांत संपूर्ण संगाते आणण्याचे ध्येय डोळ्यांपुढे ठेवा. नेहमीं आपले विचार शुद्ध करण्याकडे लक्ष ठेवा अशा प्रभावशाली विचारामधूनच निमोण झालं आहे. आणि जेथ विचार सामर्थ्यसंपन्न आणि शुद्ध आहे तेथें परिणामाहि सामर्थ्यपूर्ण आणि सुद्ध असणारच. इतःपर तुम्ही उदात्त अशा आदर्शचं कवच घालून\nलॉगिन करें | Login\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nसामग्री हटाने का अनुरोध | DMCA\nआवश्यक सूचना :(सम्पूर्ण डिस्क्लेमर यहाँ देखें ) इस वेबसाइट पर मौजूद समस्त सामग्री व लिंक केवल जानकारी व ज्ञानवर्धन के लिए उपलब्ध कराये गए हैं | किसी भी सामग्री के इस्तेमाल की समस्त जिम्मेदारी इस्तेमालकर्ता की होगी | ई पुस्तकालय किसी भी लाभ, हानि अथवा किसी अन्य प्रकार के नुकसान आदि के लिए जिम्मेदार नहीं है | किसी भी सामग्री या सुझाव पर अमल करने से पूर्व अपने विवेक का इस्तेमाल जरूर करें |\nकॉपीराइट सम्बंधित सूचना : इस साईट की सभी पुस्तकें OpenSource माध्यम से ली गयी हैं | प्रत्येक पुस्तक के नीचे एक \"Ebook Source\" नामक लिंक दिया गया है, जहाँ से आप उस पुस्तक के मूल स्त्रोत के बारे में जान सकते हैं | कोई भी पुस्तक ई पुस्तकालय के सर्वर पर अपलोड नहीं की गयी है | कुछ ऐसी भी पुस्तकें हैं जो Copyright में हैं, ऐसी पुस्तकों पर कोई भी डाउनलोड लिंक नहीं दिया गया है, ऐसी पुस्तकों पर सिर्फ Review तथा रेटिंग दिए गए हैं |\nयदि किसी त्रुटिवश आपकी कोई पुस्तक जो Copyright दायरे में आती हो, और आप उसे हटवाना चाहते हों तो यहाँ क्लिक करें और दिए गए फॉर्म को भरें |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T10:15:13Z", "digest": "sha1:S7LQ6KHMMCAT5EWAYN5RCFBN7FRCNHFX", "length": 6976, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अंतुर्ली-रंजाने येथे रासेयोचे हिवाळी शिबीर – Janshakti Newspaper", "raw_content": "\nअंतुर्ली-रंजाने येथे रासेयोचे हिवाळी शिबीर\nअंतुर्ली-रंजाने येथे रासेयोचे हिवाळी शिबीर\nअमळनेर : प्रतापचे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबीर अंतुर्ली-रंजाने येथे आज 12 डिसेंबरपासून सुरू झाले असून त्याचे अंतुर्ली रंजाने येथे गावातील माजी सैनिक संतोस पाटील व सुरेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या श���बीराची थिम ‘स्वच्छ भारत अभियान’ अशी असुन शिबीराचा कालावधी 12 ते 18 डिसेंबर 2016 दरम्यान या शिबीरात 125 स्वंचतेवर सहभागी आहेत. या शिबीरात स्वयंसेवक ग्राम स्वच्छता, रस्ता दुरुस्ती, डीजीटल इंडीया, कॅशलेस व्यवहार तसेच इतर सामाजिक विषयावर पथनाट्य सादर करणार आहेत.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nया शिबीराच्या उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर सरपंच सचिन बाळु पाटील सुभाष पाटील भाईदास पाटील रविंद्र प्रकाश पाटील, भरत पाटील व इतर ग्रामपंचायत सदंस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ पी.बी.भराटे यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.बी.मांटे यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.योगेश तोरवने यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रा.डी.आर चौधरी, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. नलीनी पाटील, प्रा. अमित पाटील तसेच सिनियर स्वयंसेवक उपस्थित होते.\nचाळीसगावातील विवेकानंद सोसायटीत घरफोडी\nआगामी निवडणूका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-wb-logo/", "date_download": "2022-12-09T09:59:23Z", "digest": "sha1:MPBET2TE3AQRYZ6DX7SI74TRK4XL2QVD", "length": 3534, "nlines": 66, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "लेखणी संग��राम wb logo - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nलेखणी संग्राम wb logo\nलेखणी संग्राम wb logo\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/08/07/vahini-barobar-sundar-dance/", "date_download": "2022-12-09T09:21:22Z", "digest": "sha1:INUTCNTQ66UD47A73FPFG4DECXEUZKHE", "length": 7750, "nlines": 57, "source_domain": "live29media.com", "title": "दिराने केला वहिनी बरोबर सुंदर डान्स... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nदिराने केला वहिनी बरोबर सुंदर डान्स…\nकसे आहात मजेत असणार आम्हाला विश्वास आहे….तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात.\nकोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न कार्यात डिजे किंवा बँड च्या गाण्यावर व्यक्ती डान्स करत असते. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.\nजास्त करून भारत देशात लग्न कार्यात आणि हळदीच्या दिवशी डान्स केला जातो. डीजे तालावर माणूस बेभान होऊन डान्स करत असतो. हळदीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि ती हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे. दुस्र्या दिवशी लग्नाच्या वरातीत देखील लोक तुफान डान्स करीत असतात. खरंच तो प्रसंग खूप आनंदित असतो. सर्व लोक खूप खुश असतात.\nतसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.\nसदर विडिओ हा देखील डान्सचा आहे, तुम्हाला विडिओ बघून दिसून येईल कि डान्स करण्यासाठी कोणत्या वयाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची गरज नसते. डान्स करतांना चेहऱ्यावर किती आनंद असतो तो हा विडिओ बघून तुम्हाला दिसून येईल. हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….\nसदर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –\nबायको ऑफिसवरून लवकर घरी आली…\nथंडीच्या रात्री बंड्या आयटमला भेटायला गेला…\nचा’वट पिंकीचे लग्न जमलेले असते…\nसुहा’गरात्रीच्या दिवशी नवरा बायकोला विचारतो…\nकॉलेजच्या मुलींचा तुफान डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2022-12-09T09:04:58Z", "digest": "sha1:7YPT6WORPSD3762V33GOCYPWHXW5AG62", "length": 11279, "nlines": 298, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९६४ - वि���िपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे\nवर्षे: १९६१ - १९६२ - १९६३ - १९६४ - १९६५ - १९६६ - १९६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ९ - अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.\nफेब्रुवारी १७ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉॅंग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.\nमार्च ६ - कॅशियस क्लेने मुहम्मद अली हे नाव धारण केले.\nमार्च ६ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी.\nएप्रिल २६ - टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.\nमे २ - व्हियेतनाम युद्ध - साइगॉनच्या बंदरात अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. कार्ड बुडाली.\nजून २१ - अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅन ठार मारले.\nजुलै ३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली.\nजुलै ६ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\nजुलै २० - व्हियेतनाम युद्ध - व्हियेतकॉॅंगने दक्षिण व्हियेतनामवर हल्ला केला. ११ सैनिक व ४० नागरिक ठार.\nऑगस्ट ७ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.\nऑगस्ट १६ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑॅंग व्हान मिन्हला पदच्युत केले.\nजानेवारी २ - रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nमार्च ११ - रायमो हेलमिनेन, फिनलंडचा आघाडीचा हॉकीपटू.\nएप्रिल ६ - डेव्हिड वुडर्ड, अमेरिकन लेखक आणि संगीत कंडक्टर.\nजून ७ - ग्रेम लॅबरूय, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\nजुलै १३ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजुलै २४ - बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल अमेरिकन बेसबॉल खेळाडू.\nऑगस्ट ८ - पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर ७ - नुरुल आबेदिन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २८ - इरफान भट्टी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर ४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nऑक्ट��बर ५ - सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nमे २७ - जवाहरलाल नेहरू, भारतीय पंतप्रधान\nडिसेंबर ३१ - ओलाफुर थॉर्स, आइसलॅंडचा पंतप्रधान\nइ.स.च्या १९६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-12-09T09:32:18Z", "digest": "sha1:XMYDGXTOCABR23Z325N4UBE4Q4XFYT4K", "length": 6143, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंध्य - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nविंध्य मध्य भारतातील एक पर्वतरांग आहे. याला विंध्यगिरी किंवा विंध्याद्री असेही म्हटले जाते. या पर्वतामुळे भारताचे उत्तर व दक्षिण भारत असे भौगोलिक विभाजन होते, असे मानले जाते.\nविंध्य दर्शविणारा भारताचा प्रादेशिक नकाशा\nविंध्य पर्वतरांगांची सुरुवात पूर्व गुजरातमध्ये होते. ही रांग गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात विभागली गेली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरातील गंगा नदीपर्यंत या रांगांतीलच्या टेकड्या विखुरल्या आहेत.\nसातपुडा पर्वतरांग विंध्य पर्वतरांगांच्या दक्षिणेस समांतर असून नर्मदा नदीच्या खोऱ्याने मधला प्रदेश व्यापला आहे. [विंध्य पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर = सद्भावना(752m)\nअरवली व विंध्य पर्वतरांगांमधील प्रदेश पर्जन्यछायेत असल्याने रूक्ष आहे.\nमानवाला ज्ञात असलेले सर्वात अर्वाचीन बहुपेशीय जीवाश्म विंध्य पर्वतरांगांत सापडले होते. [१]\nया पानातील शेवटचा बदल ९ नोव्हेंबर २०२२ रोजी १७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/11/21/pundlikingle-2/", "date_download": "2022-12-09T08:31:50Z", "digest": "sha1:B56HWC6ZRZA5MNM7OFEQ2VKQKD6ASQCF", "length": 6140, "nlines": 111, "source_domain": "spsnews.in", "title": "सदगुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट चे माजी अध्यक्ष पुंडलीक इंगळे यांचे निधन :रक्षाविसर्जन दि.२२/११/२०१७ – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nसदगुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट चे माजी अध्यक्ष पुंडलीक इंगळे यांचे निधन :रक्षाविसर्जन दि.२२/११/२०१७\nपैजारवाडी प्रतिनिधी : पं.पु. सदगुरु चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र पैजारवाडी चे माजी अध्यक्ष व सातारा एस.टी. कँटीन चे मालक श्री. पुंडलीक बहिर्जी इंगळे (आण्णा ) वय ८० वर्षे रा.सातारा यांचे सोमवार दि. २०/११ /२०१७ रोजी रात्री ९.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांचे रक्षाविसर्जन बुधवार दि.२२/११/२०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.\n← चक्र भैरवनाथ मंदिरातील अनोळखी प्रेताच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना\nचक्रभैरव मंदिरातील खून झालेली अज्ञात व्यक्ती कुंडल ची ‘ कृष्णात शिंदे ‘ →\nकरुंगली इथं महिला संघाच्यावतीने ग्राम स्वच्छता अभियान\nमा.श्री.काशिनाथ झंजाड (भाऊ) व मा.श्री.वाल्मिक झंजाड (भाऊ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nतारुबाई कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/79206?page=2", "date_download": "2022-12-09T09:07:45Z", "digest": "sha1:5D7FOPPGQ4HX7CHRPOONUDVPHDUTPGM2", "length": 27363, "nlines": 279, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फॅमिली मॅन 2 (with spoilers) | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांस���ठी उपलब्ध आहे.\nसध्या वेबसिरीज च्या धाग्यावर या सिरीजची सुरू असलेली चर्चा लक्षात घेता यावर नवीन धागा काढते आहे. येथे स्पॉईलर सकट चर्चा करू शकता. ज्या मंडळींची अजून बघून व्हायची आहे त्यांनी पूर्ण झाल्यावरच या धाग्यावर या.\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अॅमेझॉन - इतर\nबुलेटप्रूफ वेस्ट चा मुद्दा\nबुलेटप्रूफ वेस्ट चा मुद्दा अगदी बरोबर आहे\nकसले निवांत हे अतिरेक्यांना जाऊन भिडतात\nरानभुली छान पोस्ट, पटलं\nमला यात एकच पॉईंट मिसिंग वाटलं ती म्हणजे मीडिया\nपोलीस स्टेशन वर हल्ला होतो इतके पोलीस मारले जातात\nनंतरही सोसायटीच्या आवारात गोळीबार होतो\nयावर कुठेही काहीही मीडिया वर हलकल्लोळ होत नाही का ते मुद्दाम दाखवले नाहीये\nकारण आताची परिस्थिती असेल तर लगेच विरोधी पक्ष त्याचे भांडवल करणार, निदर्शने, सोशल मीडियावर युद्ध अस सगळं रामायण\nहा अँगल पूर्णपणे साईडला टाकला आहे असं वाटलं\nहो.दुसरं म्हणजे सोसायटीत गोळीबार होत असताना पब्लिक नुसतं बघताना दाखवलंय.\nहल्लीच्या ट्रेंड प्रमाणे बरेच लोक मोबाईल हातात घेऊन खिडकीतून व्हिडीओ काढताना दाखवायला हवेत\nजसे आसिफ च्या स्कुटर बॉम्ब एन्ट्री ला लोक बॉम्ब डिफ्युज होत असताना सेल्फी काढताना दाखवले होते तसे\nमिलिंद ला नेतानाच्या सीन ला मीडिया दाखवले नाहीत हे बरे वाटले.नाहीतर तेथे मीडिया आणि तिवारी/जेके ची नक्की मारामारी झाली असती.\nहो.रानभूली.. मागील पानावरच्या पोस्ट ला सहमती..\nजेके सुरवातीला नाहीच म्हणतो श्रीकांतला सांगायला.. पण श्रीकांत म्हणतो..xxx.. मुझे नही बतायेगा तू...\nआणि जेकेंला ही माहित असत की श्रीकांत जे काही सांगेल त्याचा उपयोगच होईल. आणि तसच होत...\nमीडिया चा मुद्दा पण बरोबर आहे. मला वाटते की मुद्दाम बाजूला ठेवला आहे तो अँगेल..\nकाही लूपहोल्स सोडले तर हा पण\nकाही लूपहोल्स सोडले तर हा पण सीजन भारी जमला आहे.\nश्रीकांत, जेके आणी बाकी प्रत्येक कॅरेक्टर फिट आहे.\nकाही सीनमधे श्वास रोखले गेले. मिलिंद जायला नको होता. वर कुणीतरी लिहिलंय की पुढच्या सिझनमधे जेके मरेल ते तर आजिबात नको. इथे राजीने जेके वर गोळई झाडल्यापासुन जी जिवाची घालमेल झाली ती त्याला रीकवर झालेला बघुनच संपली.\nआता त्या ढमीने श्रीकांतला काही सांगितलंय का नाही ते तरी दाखवून संपवायचा सिझन.\nतिसर्या सिझनची वाट बघणं सुरु.\nमीच लिहीलंय. जेके मरु नये अस�� मलाही वाटतं. पण या लोकांचा प्रत्येक सिझन ला एक किंवा दोन अतिशय चांगली माणसं घालवायचा रेट बघता जेके किंवा झोया ची पाठवणी व्हायची शक्यता नाकारता येत नाही. सिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं मनात बसत होतं तोवर मारुन टाकलं.\nजेके मरु नये असं मलाही वाटतं.\nजेके मरु नये असं मलाही वाटतं. पण या लोकांचा प्रत्येक सिझन ला एक किंवा दोन अतिशय चांगली माणसं घालवायचा रेट बघता जेके किंवा झोया ची पाठवणी व्हायची शक्यता नाकारता येत नाही. सिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं मनात बसत होतं तोवर मारुन टाकलं. >>> बघा. हे वाचून पात्रं जिवंत ठेवली कि एव्हढा गोळीबार होऊनही कुणीच कसं मरत नाही. अ आणि अ म्हणून पण माबोकर ओरडणार, आणि ते ऐकून पात्रं मारली तरी ओरडणार.\nपुणेरी सल्ले ऐकून पाटीत बदल करणा-या दुकानदाराची आठवण झाली.\nकितीतरी पुलिसमेन मरतात की मेन\nकितीतरी पुलिसमेन मरतात की मेन कॅरेक्टर्स सोडुन.\nढमी आणी अरविंदची स्टोरी बोर आहे. पुढच्या सिझनमधे नकोच.\nनवर्याचं प्रोफेशन समजतच नाही तिला असं वाटत रहातं.\nमी अनु यांच्याकडून पूर्वीसारख्या मिस्कील पोस्टी येत नाहीत. कंट्रोल सप्ताह चालू आहे का \nथोडक्यात कमेंट वाला काळ चालू\nथोडक्यात कमेंट वाला काळ चालू आहे.\nएकंदर ढमी च्या स्टोरी ने परत\nएकंदर ढमी च्या स्टोरी ने परत दोघात कोल्ड वॉर चालू होतं की काय\nआता जरा किमान हग वगैरे करत होते मुलगी किडनॅप झाल्यावर.\nते कुठेही एकमेकांना compatible नाहीयेत\nतिलाही मनात असा खूप काही प्रचंड गिल्ट वगैरे नाहीये\nफक्त हे एकदा कधी न कधी नवऱ्याला सांगून टाकून मन मोकळे करावं इतकंच वाटत आहे\nया वयात, या टप्प्यात, या मानसिक स्थितीत असे वाटावे हे अगदी नॉर्मल आहे आणि हे तिलाही उमगले आहे\nफक्त श्रीकांत या गोष्टीला कसे घेईल आणि फोन वरून जे ऐकलं त्यावरून आई वडील पण कर्मठ आणि कडक वाटले\nत्यानाही कसे सामोरे जाता येईल या कात्रीत ती सापडली आहे\nश्रीकांत बद्दल प्रेम आत्मीयता आणि आदर आहे पण they aren't just compatible\nना तो धड तिला नीट समजावून घेऊ शकत ना ती त्याला\nदोघांची प्रचंड समांतर विश्वे आहेत\nफॅमिली मॅनच्या तिस-या सीझन\nफॅमिली मॅनच्या तिस-या सीझन मधे ढमी आणि फॅमॅ यांची स्टोरी काडीमोडापर्यंत येऊन ठेपते. कारण फॅमॅ ने चांगली सिविलियन नोकरी सोडून परत ह्य रिस्क जॉब मधे एण्ट्री केली. त्यामुळेच मुलीचे अपहरण झाले. ती श्रीकांत माथुरची मुलगी असल���यानेच तिला जाळ्यात अडकवले. त्यातच डोन्ट बी मिनिमम गाय ने श्रीकांतवर केस केली आहे. त्यासाठी हजेरी लावावी लागतेय. त्याच्या या वागणुकीने ढमी त्रस्त आहे. ती अरविंदकडे आकर्षित होऊ लागली आहे. पण मुलांचे काय या प्रश्नात अडकल्याने तिची चीडचीड होतेय. तिने श्रीकांतला कोर्टाची नोटीस दिली आहे.\nइकडे अरविंदच्या कंपनीच्या अॅपवरून काहीतरी गोंधळ चालू आहे. अचानक तक्रारी वाढल्याने चौकशी सुरू होते. अरविंदच्या कंपनीच्या अॅप्सचा उपयोग देशविघातक शक्तींसाठी होत असल्याचे लक्षात येते. स्वतः अरविंद हैराण आहे. त्यातच ही चौकशी फॅमॅ कडे येते. ढमीला फॅमॅ अरविंदवर सूड उगवतोय असे वाटत राहते.\nफॅमॅ अरविंदच्या अॅप्सची चौकशी सुरू करतो. त्यात चायनीज हात आढळून येतो. मोठ्या प्रमाणावर डेटा चोरला गेलेला असतो. अरविंदच्या कंपनीतच कुणीतरी चायनीज एजंट असावा असे फॅमॅला वाटते. मात्र अरविंद हाच चायनीज हस्तक असल्याचा संशय जे के ला असतो. त्याला तसे पुरावे सापडतात.\nएका हॉटेलमधे फॅमॅ ढमीला कन्विन्स करायचा प्रयत्न करत असतो. मात्र ती रागाने पाय आपटत जाते. ती तिथे जे के ला ही तू फॅमॅच्या कटात सहभागी असल्याचे सुनावते...\nदेखते रहीये फॅमॅ ३\nबाबो जबरदस्त स्टोरी आहे.\nसुचि नवर्याचं प्रोफेशन फार\nसुचि नवर्याचं प्रोफेशन फार कॅजुअली घेतेय असं वाटतं. मवा तिला सांगतो की मला दशहतवाद्यांच्या म्हणणाप्रमाणे वागावं लागेल तेव्हा किती सहजपणे सांगते की वाग तसं मग. मातृप्रेम, मुलीविषयी प्रचंड काळजी वगैरे मान्य आहे. पण तिला नवरा काय करतोय आणि हे त्याच्यासाठीही किती भयंकर आहे हे दिसत नाही का\nधृतीही जरा जास्तच आगाऊ वाटतेय. आणि तिचं कथानक असं घडू शकतं वाटणारं आहे. टीनेज मुलांच्या आईबाबांसाठी नाईटमेअर.\nपण ती ॲक्टर भारीच आहे.\nअरविंद या सिझनमध्ये फार सुजवट दिसतोय. पण गोड आहे\nमुलगी कीडनॅप झाल्यावर साजिद चा श्रीकांत ला फोन येतो की तू पण मुसाच्या आईला असंच ओलीस ठेवलं होतंस वगैरे.\nनंतर शिंदे वॉचमन बनून दारात जातो आणि नंतर येऊन साजिद ला पाहिलं सांगतो तेव्हा श्रीकांत 'साजिद पण सामील आहे होय अपहरणात' असे भाव चेहऱ्यावर आणून आश्चर्यचकित झालेला दाखवला आहे.(किंवा ते भाव 'अरे,चेन्नई हून मुंबई ला पोहचला पण\nआता फॅमिली मॅन सवार आहे वाटते मनावर...\nकारण तसाही आश्रम च्या दुसर्या भागाचा अजून काही पत्ता नाही...त्यामुळे बॉबी देओल सध्या जरा खाली गेलेला दिसतो...\nUmiyal चे काय होते पुढे\nछान आहे दुसरा सीजन ही... मी आजच संपविला...ban वगैरे आला तर काय घ्या\nतिसरा भाग बहुतेक आता चीन वर आहे....अरुणाचल वगैरे.....\nसूची चे बोलणे अर्धवट राहिले.....\nआश्रम चा काही पत्ता नाही.\nआश्रम चा काही पत्ता नाही. मध्ये त्यावर आक्षेप पण आला होता शेड्युल्ड कास्ट चा.त्यामुळे आता तिसरा येतो नाही यतो माहित नाही.\nअजूनही बॉबी देओल आहेच टॉप क्रश.\nआश्रम चा काही पत्ता नाही.\nआश्रम चा काही पत्ता नाही. मध्ये त्यावर आक्षेप पण आला होता शेड्युल्ड कास्ट चा.त्यामुळे आता तिसरा येतो नाही यतो माहित नाही.\nअजूनही बॉबी देओल आहेच टॉप क्रश.>> जपनाम.....:-)\nसिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं\nसिझ्न १ ला पाशाचं पात्र थोडं मनात बसत होतं तोवर मारुन टाकलं.>>>>> होना. तो सीन चांगला जमून आलाय आणि त्यामानाने या सिझनचा थोडा कमी इफेक्टीव वाटतो.\nअरे,चेन्नई हून मुंबई ला पोहचला पण' चे असतील.>>> हम्म तसेच असेल कारण तो फोनवर बोलतो आधी तेव्हा साजिदचाच हात आहे यात हे तर माहित असतं श्रीकांतला.\nढमी आणी अरविंदची स्टोरी बोर\nढमी आणी अरविंदची स्टोरी बोर आहे. पुढच्या सिझनमधे नकोच.\nनवर्याचं प्रोफेशन समजतच नाही तिला असं वाटत रहातं>>> +११\nधृतीही जरा जास्तच आगाऊ वाटतेय\nधृतीही जरा जास्तच आगाऊ वाटतेय. आणि तिचं कथानक असं घडू शकतं वाटणारं आहे. टीनेज मुलांच्या आईबाबांसाठी नाईटमेअर.>> अगदिच सहमत पोरीची अॅक्तिन्ग चान्गली आहे.\nमिलिन्दला फार कमी वेळासाठी आणल आणी उगाच मारल असच मनात आणल त्याला तितका स्क्रिन टाइम पण नाही मिळाला , तो जातो तेव्हाची मवाची अॅक्टिन्ग फार भारी, आपल्याही गळयात आवन्ढा येतो... \"सच मेरे यार है..\"\nया वेळेची स्टोरी तितकी थ्रिलिन्ग वाटली नाही.\n मी असंच ढमी लिहिलेलं.\n मी असंच ढमी लिहिलेलं. चिडून. ढमी नको सुची ठीके\nध्रिती चं काम छान झालंय.\nमी पण टीनेजर मुलीची आई असल्याने तिच्या स्टोरीने अस्वस्थ व्हायला झालं. अगदी दोन्ही पेरेंटना दोष पण दिला. सुचीला जास्त.\nपीएम झालेली कोण आहे\nपीएम झालेली कोण आहे\nसीमा विश्वास आहे ती.\nसीमा विश्वास आहे ती.\nअरे देवा, सीमा विश्र्वासची\nअरे देवा, सीमा विश्र्वासची ओळख अजूनही बॅंडीट क्वीन किंवा फुलनदेवी म्हणूनच आहे तर.\nती विवाह मधली अतिशय प्रेमळ\nती विवाह मधली अतिशय प्रेमळ काकू पण आहे..\n@फिल्मी अरे देवा करण्यासारखं\n@फिल्मी अरे देवा करण्यासारखं काय आहे त्यात\nखामोशी द म्युझिकल मधली मनिषा कोयरालाची आई अशी ओळख लिहायला हवी का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अॅमेझॉन - इतर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/west-bengal-by-poll-cm-mamata-banerjee-wins-bhawanipur-assembly-by-election-defeat-of-bjp-candidate-priyanka-tibrewal-548786.html", "date_download": "2022-12-09T10:30:55Z", "digest": "sha1:D5JHS3NHU7MAC7V4JWH7R6J6N75KL2PV", "length": 14440, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nWest Bengal By-Poll : भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा विक्रमी मतांनी विजय, भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा पराभव\nभवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Assembly by Election)मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विक्रमी मतांनी विजय झालाय. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून (Nandigram) भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता.\nममता बॅनर्जी, प्रियंका टिबरेवाल\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nकोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Assembly by Election)मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा विक्रमी मतांनी विजय झालाय. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून (Nandigram) भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन झालीय. अशावेळी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव केलाय. (CM Mamata Banerjee wins Bhawanipur Assembly by-election)\nभवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. एकूण 21 राऊंड झाले. त्यानंतर 58 हजार 832 मतांनी ममता बॅनर्जी यांनी विजय मिवळला आहे. ���्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून हॅटट्रिक मिळवली आहे. ममता बॅनजी यांनी यापूर्वी दोन निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या. अशावेळी 6 महिन्याच्या आत त्यांना निवडणूक लढवणं गरजेचं होतं. त्यामुळे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून शोभनदेव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर पार पडलेल्या पोटनिवडणुकीत अखेर ममता बॅनर्जी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.\nविरोधकांची मोट बांधण्यासाठी तृणमूल प्रयत्नशील\nविधानसभा पोटनिवडणुकीतील ममता बॅनर्जी यांचाय विजय हा बंगालपूरता मर्यादित असणार नाही. राष्ट्रीय राजकारणात ममता बॅनर्जी यांचं स्थान अधिक गडद होणार आहे. तसंच विरोधकांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अधिक गती प्राप्त होणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करताना ” ममता दीदी जी की जीत है वही तो सत्यमेव जयते की रीत है” असं म्हटलंय. त्यामुळे पुढील काळात भाजप विरोधात पुन्हा एकदा विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला तर संयोजक म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. त्याचबरोबर विरोधकांच्या एकजुटीचा त्या चेहरा बनू शकतील. महत्वाची बाब म्हणजे याबाबत तृणमूल काँग्रेसनं यापूर्वीच जाहीर केलं आहे की ममता बॅनर्जी देशाला मार्ग दाखवतील. अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेस शांत बसली असेल तर टीएमसी बसून राहणार नाही, असं वक्तव्य करून तृणमूल काँग्रेसची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.\nये जो ‘ममता दीदी जी’ की जीत है वही तो ‘सत्यमेव जयते’ की रीत है@MamataOfficial @AITCofficial\nतृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक लढवणार\nममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गोव्यात तृणमूल काँग्रेसमध्ये चैतन्य संचारलं आहे. ममता बॅनर्जींनी निवडणुकीची घोषणा करताच गोव्यात ममता दीदींचे पोस्टर झळकले आहे. पणजी विमानतळाच्या परिसरात हे पोस्टर झळकले असून त्यावर गोयंची नवी सकाळ असं लिहिलं आहे. तसेच विमानतळाजवळ तृणमूल कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं आहे.\nPhoto : अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांचा टाहो सरकार कधी ऐकणार\nभ्रष्टाचार प्रकरणी ठाकरे सरकारचे 20 मंत्री रडारवर, देशमुख, आव्हाड, सरनाईक, परब जेलमध्ये जाणार; किरीट सोमय्यांचा दावा\nनिया शर्माने बोल्ड स्टाईलमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/tag/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:42:16Z", "digest": "sha1:SESMLCQVIL7NPTJ2IRCYX45FBRWJU37J", "length": 5305, "nlines": 116, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "शीतल – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nसिंधुताई … माझा जिव्हाळ्याचा विषय .. काल बातमी ऐकली अन मन सैरभर झाल.. जिने इतकं दिल जगाला तिच्याविषयी काय अन किती लिहायचे .. तरीही एक छोटा प्रयत्न.. माई जस बोलायच्या…\nवर्ष सरले वर्ष सरले दरवर्षी हेच तर आपण म्हणतो काय असे नवीन बदलते सांगा शेवटच्या दोन आकड्यांचाच तर हा डाव असतो इतर वर्षांसारखे हेही एक वर्षच तर संपत असते…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/man-and-dog/", "date_download": "2022-12-09T09:30:24Z", "digest": "sha1:2NUDKUQ3UXLSM3NRTOGYE3VDPBUXE5KQ", "length": 4234, "nlines": 57, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "man and dog - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nवॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १\nWashington and America वॉशिंग्टन आणि अ��ेरिका मोहनराव आज भलतेच खुश होते. अगदी सकाळी सकाळी मेल आला होता त्यांना. मुलाचा. ऊसातून. आपला वाला ऊस नव्हे. यूएसए यूएसए. USA यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तिथून. United States Of America म्हणाला होता- बाबा, परत एकदा आजोबा होणार आहात तुम्ही. यावेळी नातू होणार आहे तुम्हाला. म्हटलं बोलावून घ्यावं. मधल्या काळात नाही जमलं काही. फ्लाईटचे तिकीटही […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 5 29 sec read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A5%B2%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-09T10:01:50Z", "digest": "sha1:5G3KXHVXMMKN32RCFQUGHFJKQTFYCG5Y", "length": 30225, "nlines": 142, "source_domain": "mediawatch.info", "title": "सॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल - Media Watch", "raw_content": "\nHome featured सॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल\nयुरोपियन तत्वज्ञानाच्या अनेक संस्थापकांमध्ये सॉक्रेटीसचं नाव घेतलं जातं. सॉक्रेटीसबद्दल त्याच्या समकालीनांनी जे काही लिहीलं आहे त्यावरून आपल्याला सॉक्रेटीसची माहिती मिळते. ही माहितीही पुरेशी विश्वासार्ह नाही कारण संवाद आणि नाटक ह्या स्वरुपात ती उपलब्ध आहे. एरिस्टोफेनिसच्या एका नाटकात सॉक्रेटीसचं चित्रण हेराफेरी करणारा आणि तरुणांना फसवाफसवीचं तंत्र शिकवणारा असं करण्यात आलंय. सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो. त्याने सॉक्रेटीसबरोबरचे संवाद लिहून ठेवले आहेत. झेनोफेन आणि प्लेटो ह्यांनी क��लेलं सॉक्रेटीसचं चित्रण ठसठशीतपणे वेगळं आहे. तत्कालीन अथेन्समधील सर्वात शहाणा आणि न्यायी पुरुष म्हणजे सॉक्रेटीस असं वर्णन प्लेटोने केलं आहे.\nपाश्चात्य तत्वज्ञानाचा संस्थापक अशी सॉक्रेटीसची ख्याती आहे. मात्र सॉक्रेटीसने कधीही एक ओळही लिहीलेली नाही. त्याने कधीही उपदेशही केला नाही. तो फक्त प्रश्न विचारायचा. उत्तरांमधील तार्किक विसंगतीवर तो बोट ठेवायचा. शिक्षणाच्या ह्या पद्धतीला सॉक्रेटीसची पद्धत म्हटलं जातं. आजही शिक्षणाच्या ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो कारण त्यामधून शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचंही शिक्षण होतं.\nसॉक्रेटीसचा बाप शिल्पकार किंवा दगडफोड्या वा वडार होता. सॉक्रेटीसही ही कामे करत असे. अथेन्समधील पार्थेनान ह्या मंदिराच्या उभारणीत त्याच्या बापाने काम केलं होतं. त्याशिवाय सॉक्रेटीसने तीन युद्धातही भाग घेतला होता. निवृत्त झाल्यानंतर सॉक्रेटीसने शिक्षक म्हणून काम करू लागला. सॉक्रेटीस हा अथेन्समधील सर्वात शहाणा मनुष्य आहे ही घोषणा केली डेल्फीच्या ओरॅकलने. अपोलो देवतेच्या मंदिरातील ही पुजारीण देवांचा संदेश लोकांना सांगत असे. अवघ्या युरोपातून या मंदिरात भाविक येत असत. ह्या देवतेने असं जाहीर केलं की कोणीही माणूस सॉक्रेटीस एवढा शहाणा नाही. त्यामुळे सॉक्रेटीसची ख्याती वाढली. मात्र दस्तुरखुद्द सॉक्रेटीस त्यामुळे हुरळून गेला नाही. पुजारणीने केलेली घोषणा हे कोडं आहे अशी त्याची धारणा होती. शहाणा माणूस कोणाला म्हणायचं, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्यावेळच्या अथेन्समधील शिक्षक, राज्यकर्ते, कलावंत ह्यांना तो भेटला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सॉक्रेटीस अशा निष्कर्षाला आला की ह्या सर्व पुरुषांची अशी धारणा आहे की ते ज्ञानी आहेत. मात्र त्यांना जे माहीत नाही ह्याबाबत ते पूर्णपणे अज्ञानी आहेत. मला जे माहीत नाही, ते विचार करूनही मला कळत नाही, असं सॉक्रेटीस म्हणत असे. सर्व पामरांप्रमाणेच आपणही अज्ञानी आहोत ह्याबद्दल सॉक्रेटीसची खात्री होती. मात्र आपण अज्ञानी आहोत हे त्याला कळलेलं होतं म्हणून तो शहाणा माणूस ठरला, असं त्याचं म्हणणं होतं.\nसॉक्रेटीस ठेंगणा आणि लठ्ठ होता. आपले बटबटीत डोळे बाहेर काढून तो डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारत असे, असं वर्णन प्लेटोने करून ठेवलं आहे. सतत प्रश्न विचारून दुसर्यांना भंडावून सोडणार्या या कुरुप अजागळ माणसाला अथेन्समध्ये फारसे मित्र नसावेत. सॉक्रेटीस सोफीस्ट पंथाचा आहे अशीही वदंता होती. तरुणांना बंडाची शिकवण देणारे सोफीस्ट समजले जात. अथेन्समधील तरुणांना बहकवण्याचा, त्यांना नास्तिक बनवण्याचा आरोप सॉक्रेटीसवर ठेवण्यात आला. रितसर तक्रार करण्यात आली. खटला चालवण्यात आला. ह्या खटल्यात सॉक्रेटीसने आपली बाजू मांडली. आपण नास्तिक असल्याचा आरोप त्याने नाकारला. अथेन्समधील उन्नत आचरणाचा पक्ष मी नेहमीच घेतला आहे, असं त्याने ठासून मांडलं. मात्र त्याने युक्तिवाद केला नाही. निवाडा करणारे पंच विचार करण्यात अतिशय सुमार बुद्धिचे आहेत असं त्याने आपल्या खास शैलीत मांडलं. पंचानी सॉक्रेटीसला दोषी ठरवलं आणि देहांताची शिक्षा फर्मावली. त्यावेळच्या अथेन्सच्या कायद्यानुसार गुन्हेगाराला पर्यायी सजा सुचवता यायची. सॉक्रेटीसलाही ही संधी मिळाली. तो म्हणाला देहान्त शासनाऐवजी अथेन्सने त्याला मेजवानी द्यावी. केवळ आदरणीय आणि थोर पुरुषांनाच अशी मेजवानी देण्याची रीत होती. टिंगल करण्याची एकही संधी सॉक्रेटीस सोडत नसे. मात्र त्यामुळे पंचांनी देहदंडाची सजा कायम केली. सॉक्रेटीसच्या अनुयायांना रडू कोसळलं. तुरुंगातून पळून जाण्याची गळ त्यांनी सॉक्रेटीसला घातली. देहांताची शिक्षा ठोठावलेला गुन्हेगार पळून जाणं ही स्वाभाविक बाब मानली जात असे. मात्र सॉक्रेटीसने ती सूचना धुडकावून लावली. मी नेहमीच अथेन्सच्या कायद्याचं पालन केलं आहे, असं तो म्हणाला आणि शांतपणे मृत्यूला सामोरा गेला.\nसॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल.\nसॉक्रेटीस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्यामध्ये मतभेद होते, मतभिन्नताही होती. मात्र त्या वादविवादातून ग्रीक तत्वज्ञानाची जडण-घडण झाली.\nसोफीया म्हणजे शहाणपणा. मुंबईमध्ये पेडर रोडवर सोफीया महाविद्यालय आहे.\nग्रीक भाषेत फिलिया सोफिया म्हणजे शहाणपणावर असणारं बंधुप्रेम. अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया या शहराचा नामापुरता संबंध शहाणपणा आणि बंधुतेशी आहे.\nफिलॉसॉफर ह्या शब्दाचा अर्थ शहाणपणावर प्रेम आणि निष्ठा असणारा.\nशहाणपणाची शिकवण देणारे म्हणजे योग्य काय अयोग्य काय, नैतिक काय अनैतिक काय ह्याबाबत प्रश्न विचारणारे ते सोफीस्ट.\nवादविवादातून सत्याप्रत जाता येतं अशी सोफीस्टांची ���ारणा होती.\nत्याचा एक अर्थ असा की सत्य म्हणजे काय ह्याची पूर्वनिश्चिती करून त्या दिशेला चर्चा वा वाद न्यायचा नाही तर युक्तिवाद करत पुढे सरकायचं.\nम्हणून तर सॉक्रेटीसवर सोफीस्ट असल्याचा आरोप करण्यात आला.\nसोफीस्ट हे व्यापारी आणि कारागीर होते. त्यापैकी काही चांगले शिक्षक होते तर काही वाईट शिक्षक होते. आजचा ग्रीस आणि प्राचीन काळातला ग्रीस वेगळा. भूमध्य समुद्रातील हजारो बेटांवर ग्रीक पसरले होते. डोंगराळ, खडकाळ प्रदेश. लागवडीयोग्य जमीन खूप कमी होती. त्यामुळे ग्रीकांनी नौकानयनात नैपुण्य मिळवलं आणि व्यापारात मुसंडी मारली. धातुकामातही ते प्रवीण होते. सायप्रस या बेटावर तांब्याच्या खाणी होत्या. जस्त यायचं अफगाणिस्तानातून. या दोन धातूंच्या मिश्रणातून ब्राँझ हा अधिक मजबूत मिश्रधातू मिळतो. शस्त्र ब्राँझची होती. शस्त्रं आणि शस्त्रास्त्र विद्या म्हणून सैनिकी पेशातही ग्रीकांनी प्राविण्य मिळवलं. ग्रीस नावाचं एक राष्ट्र-राज्य नव्हतं. ग्रीक भाषा बोलणारे,ग्रीक संस्कृतीतील देव, पुराणकथा ह्यांना मानणारे ग्रीक लोक ह्या बेटांवर आणि भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनार्यावर पसरले होते. त्यांची राज्यं म्हणजे नगर-राज्य होती. त्या नगरराज्यांचा कारभार लोकशाही पद्धतीने चाले. कारण ती राज्यं छोटी होती. ह्या राज्यांमध्ये कष्टाची कामं गुलामांकडे सोपवली जात. युद्धकैद्यांना गुलाम बनवण्याची प्रथा होती. वरकड उत्पादन वा उत्पन्न हवं असेल तर गुलामांशिवाय पर्याय नव्हता कारण तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं.\nप्रत्येक शहराची म्हणजे नगर-राज्याची एक देवता होती. उदाहरणार्थ अथेन्सची देवता होती अथेना. त्याशिवाय अनेक देव-देवता होत्या. त्यांच्या पुराणकथा होत्या. ग्रीकांचे देव माणसांसारखे होते. दयाळू, लोभी, सामर्थ्यवान, कपटी, व्यभिचारी. ह्या देवांच्या शिकवणुकीला काय अर्थ आहे, असा प्रश्न सोफीस्ट करत. प्रत्येक नगर-राज्याचे कायदेकानून वेगळे होते. सामर्थ्यशाली, सत्ताधारी लोक त्यांच्या हिताचं रक्षण करण्याकरता कायदेकानून बनवतात, अशीही सोफीस्टांची टीका होती. ग्रीक संस्कृतीमध्ये सोफीस्ट हे आद्य विद्रोही होते.\nप्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्य. प्लेटो आणि सॉक्रेटीस दोघांनाही सोफीस्टांचं आकर्षण नव्हतं. असलाच तर तिटकारा होता. मात्र शहाणपणा वा विवेक नावाची शक्���ी असते ह्यावर त्यांचा विश्वास होता. प्लेटोने ह्या शक्तीला रॅशनॅलिटी वा विवेक ही संज्ञा दिली. प्लेटोच्या मते पंंचेद्रियांनी ज्याचं आपण आकलन करून घेतो ते वास्तव जग नाही. वास्तव जगाचं आकलन पंचेद्रियांनी होऊ शकत नाही. वीटांचं बांधकाम त्यावेळीही केलं जायचं. प्रत्येक वीट वेगळी असते. प्रत्येक विटेची लांबी, रुंदी, उंची एकच असली तरीही वेगळी असते. रंग, पोत किंवा अन्य कारणांमुळे. ते वेगळेपण दिसतं. वस्तुतः वीट ही एक संकल्पना आहे. उत्तम वीट ही संकल्पना वेगळ्या जगात मूर्त झालेली आहे. त्या संकल्पनेबरहुकूम वीट बनवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्याला दिसणारी वीट, वेगळ्या जगात मूर्त झालेल्या संकल्पनेची प्रतिकृती असते. वास्तव म्हणजे वेगळ्या जगात मूर्त झालेली संकल्पना. तिचं आकलन आपल्याला पंचेद्रियांनी होऊ शकत नाही. हे आकलन केवळ विवेकशक्तीने होऊ शकतं. भूमिती वा गणित ह्यांचं आकलन आपल्याला पंचेद्रियांनी होऊ शकत नाही. दोन गुणिले दोन म्हणजे चार ही संख्या येते हे आकलन आपल्याला पंचेद्रियांनी झालेलं नाही. हे आकलन आपल्याला विवेकाने होतं. ही विवेकशक्ती म्हणजेच दैवी मन (डिव्हाईन माइंड). ह्या विवेकशक्तीमुळेच विश्वाचा कारभार सुरू असतो असं प्लेटोचं म्हणणं होतं.\nप्लेटोने हा मुद्दा एका उदाहरणाद्वारे स्पष्ट केला आहे. एका गुहेत कैद्यांना असं बांधून ठेवलं आहे की ते फक्त भिंतीकडे पाहू शकतील. भिंत आणि कैदी ह्यांच्यामागे आग पेटवली आहे. आगीच्या आणि कैद्यांच्या मध्ये एका फळीवर दैनंदिन वापरातल्या वस्तु ठेवण्यात आल्या आहेत. कैद्यांना त्या वस्तु दिसत नाहीत, मात्र त्यांच्या भिंतीवर पडलेल्या सावल्या दिसतात. डोळ्यांनी कैद्यांना वास्तवाचं आकलन होत नाही तर वास्तवाची प्रतिकृती वा फॉर्म दिसतो, असा प्लेटोचा युक्तिवाद आहे. दैनंदिन जीवनात आपण ज्या वस्तुंना पाहतो, स्पर्श करतो, हुंगतो, ऐकतो त्याद्वारे वस्तुंच्या वास्तव रुपाचं आपल्याला आकलन होत नाही. वास्तवाचं आकलन करून घेण्यासाठी विवेशक्तीचाच वापर करावा लागतो. सौंदर्य, न्याय, समता ह्या संकल्पना विवेकशक्तीद्वारेच समजतात. म्हणून शाळा हवी. त्यासाठी प्लेटोने अॅकॅडमी नावाची शाळा काढली. अकादमी हा शब्द आता भारतीय भाषांमध्येही रुळला आहे मात्र भारतीय समाजात विवेकशक्तीची उणिव आहे.\n(लेखक नामांकित पत्रकार आहेत)\nPrevious article���काकीपण की समाजविन्मुखता\nNext articleथप्पड: गोष्ट विवाहसंस्थेतील कॅज्युअल सेक्सिझमची आणि सोयीस्कर दुर्लक्षाची\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nलेख खूप अभ्यासपूर्ण आहे . मात्र लेखात ‘उत्तम ‘ विट असा शब्द आला आहे,तो Ideal चे भाषांतर म्हणून आला आहे कातसे असेल तर त्या ठिकाणी Ideal म्हणजे विटेचे विश्वात्मक (Universal ) किंवा चिद्रूप असे भाषांतर अधिक योग्य झाले असते ( आधार : अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र – गो. वि. करंदीकर )\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur-mumbai-maharashtra.html", "date_download": "2022-12-09T09:00:44Z", "digest": "sha1:B6OHHJDPPFUPNUK2ARHRH4JY6SSG3GTA", "length": 15129, "nlines": 73, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय राज्यात स्थापन होणार #chandrapur #Mumbai #Maharashtra - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / मुंबई जिल्हा / देशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय राज्यात स्थापन होणार #chandrapur #Mumbai #Maharashtra\nदेशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय राज्यात स्थापन होणार #chandrapur #Mumbai #Maharashtra\nBhairav Diwase गुरुवार, नोव्हेंबर १०, २०२२ अमरावती जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा\nकॅबिनेट बैठकीत निर्णय; बच्चू कडूंना अत्यानंद\nमुंबई:- रुग्णसेवा आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून आमदार बच्चू कडू यांची राज्यभर ओळख आहे. मात्र, शिंदे गटासोबत गेल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावरुनही कडू यांनी नाराजी व्यक्त केली.\nतसेच, मी काम करणारा कार्यकर्ता आहे, मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी प्रयत्न करणारा आहे, असे म्हणत मंत्रीपदापेक्षा मला लोकांसाठी होणारी काम महत्त्वाची असल्याचंही कडू यांनी म्हटलं होतं. आता, आमदार बच्चू कडू यांची आजपर्यंतची सर्वात मोठी मागणी मान्य झाली आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून कडू यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नाला मोठं यश आलं आहे.\nदिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. दिव्यांगांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले जात नाही यामुळे त्यांच्या समस्या वर्षानु वर्षे प्रलंबित राहतात. त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळत नाही. दिव्यांग घटकातील कुणीही दुर्लक्षित राहू नये. त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी स्वतंत्र मंडळ सुरु करणे गरजेचे असल्याचे कडू यांनी मागणीपत्रात म्हटले होते. त्यानुसार, आता कडू यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.\nदिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय आज झाला. 25 ते 30 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आज झाला. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झाला, असे बच्चू कडू यांनी म्हटले. विशेष, म्हणजे बच्चू कडू यांच्यासाठी खास कॅबिनेट खातं तयार केलं जाईल अशी माहितीही त्यांनी दिली होती.\nशिंदे गटात गेलेले बच्चू कडू यांच्यासाठी देशातील पाहिलं दिव्यांग मंत्रालय उभं केलं जाणार आहे. पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असून दिव्यांग यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभं केलं जाणार आहे. 3 डिसेंबरला याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली. तसेच, आज या गोष्टीचा सर्वाधिक आनंद असल्याचंही त्यांनी म्हटलं.\nदेशातील पहिलं दिव्यांग मंत्रालय राज्यात स्थापन होणार #chandrapur #Mumbai #Maharashtra Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, नोव्हेंबर १०, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/9951/", "date_download": "2022-12-09T08:50:51Z", "digest": "sha1:TZCJAJE363GXPY6NKC4JOWSIFXMJDVKZ", "length": 21913, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अधिस्वीकृतीत ‘हम करे सो कायदा’ | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स अधिस्वीकृतीत ‘हम करे सो कायदा’\nअधिस्वीकृतीत ‘हम करे सो कायदा’\nअधिस्वीकृतीत ‘हम करे सो कायदा’\nपत्रकार विनोद कुलकर्णी शिर्डीत उपोषण करणार\nपन्नास वर्षे वय आणि वीस वर्षे सवेतन पत्रकारिता केलेल्या पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती देण्याबाबतचा जीआर मध्यंतरी सरकारनं काढला.त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने सातत्यानं पाठपुरावा केला होता.वय कमी करण्याच्या मागणी मागची परिषदेची कल्पना अशी होती की,हल्ली बहुतेक पत्रकारांना पन्नाशीतच सेवानिवृत्त व्हावे लागते.त्यातील अनेकजण माध्यमात विविध पध्दतीनं सक्रीय असतात.मात्र ते सेवेत नसल्यानं त्यांना अधिस्वीकृती मिळत नाही.त्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती.ती टाळण्यासाठी वयाची आणि अनुभवाची अट कमी करावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता.अखेर सरकारने आमची मागणी मान्य केली आणि पन्नास वर्षे वय आणि वीस वर्षे सवेतन पत्रकारिता करणार्या पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून मान्यता देण्याबाबतचा जीआर सरकारने काढला.नवीन जीआरचा फायदा राज्यातील अक्षऱशः शेकडो पत्रत्रकारांना होणार होता.तथापि त्यातून काहीची पोटदुखी सुरू झाली आणि गरजू,प्रामाणिक पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती मिळणारच नाही अशी मेख या संबंधीच्या नियमात मारून ठेवली गेली .म्हणजे ज्यांचे वय पन्नास आहे,ज्यांचा अनुभव वीस आहे आणि जे सेवेत आहेत त्यांनाच ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती दिली जावी अशी फोडणी नव्या जीआरला घातली गेली.त्यामुळे जे वीस-पंचवीस वर्षे पत्रकारिता करून आता निवृत्त झालेत असे असंख्य पत्रकार आपोआपच अधिस्वीकृतीपासून वंचित ठेवले गेले.खरं तर जे सेवेत आहेत त्यांना या कॅटगिरीत अधिस्वीकृती देण्याची गरज काय त्यांना संबंधित दैनिकाच्या कोटयातून अधिस्वीकृती मिळतेच ना..या सार्या वास्तवाचा विचार न करता मनमानी पध्दतीने हे बदल केले गेले त्याचा फटका अनेकांना बसला आहे जे निवृत्त झाले आहेत पण ज्यांचा लेखन व अन्य माध्यमातून माध्यमांशी संबंध आहे अशा पत्रकारांना ज्येष्ठ पत्रकार कॅटगिरीत अधिस्वीकृती मिळाली पाहिजे ही परिषदेची मागणी आहे.म्हणजे सवेतन सेवेत असल्याची अट काढली गेली पाहिजे.या संबंधीच्या जीआरमध्ये नवी मेख मारल्याने पंचवीस वर्षे निष्ठेने पत्रकारिता केलेल्या अनेकांचे पत्ते कापले गेले आहेत. .त्यातही विनोद असा केला गेला आहे की,पुर्वी ज्येष्ठ पत्रकारांसाठी साध्या कागदावर अर्ज केला तरी तो ग्राहय धरून अधिस्वीकृती दिली जायची.त्यानुसार अनेक ज्येष्टांनी साध्या कागदावर अर्ज केले.ते सवयीप्रमाणे विभागीय समित्यांनी मंजूर केले.मात्र कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत हे सारे ���र्ज आम्ही कचराकुंडीत फेकून दिले.कारण सांगितले गेले अर्ज विहित नमुन्यात नाहीत.मुळात अर्ज विहित नमुन्यात असले पाहिजेत हे कोणीच सांगितले नव्हते.विहित नमुनेही उपलब्ध करून दिले गेले नव्हते.त्यामुळे एवढ्या वेळेस सवलत द्या आणि नवा नियम पुढील बैठकीपासून अंमलात आणा ही माझी मागणीही कचराकुंडीत टाकून दिली गेली आणि किमान पन्नास पत्रकारांचे अर्ज नाकारले गेले.एकदा अर्ज नाकारला गेला की,नव्याने अर्ज करून कार्ड हाती पडेपर्यंत एक वर्षाचा कालावधी निघून जातो.त्यामुळे अर्जदार पत्रकारांचा काही गुन्हा नसतानाही किमान वर्षभर त्यांना कार्ड नाकारले गेले आहेत.त्यावरून राज्यभर संताप आहे.मी जेव्हा हा विषय उपस्थित केला तेव्हा पंधरा दिवसात विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून दिले जातील असं सांगितलं गेलं.कोल्हापूरची बैठक होऊन आज दोन महिने झालेत पण विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध झालेले नाहीत त्यासंबधीच्या किमान सहा पत्रकारांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत.ते अर्ज कधी उपलब्ध होतील याची जराही खात्री नाही.त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार म्हणून कोणाला अधिस्वीकृती मिळताच कामा नये असा अधिकार्यांचा डाव आहे की काय हे समजायला मार्ग नाही.अधिस्वीकृतीची बैठक 25 आणि 26 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होत आहे.त्या अगोदर विभागीय समित्यांच्या बैठका होतील.तरीही हे विहित नमुन्यातील प्रकरण अजून मार्गी लागलेले नाही.\nअधिस्वीकृती समितीची कार्यकक्षा काय आहे,तिचे अधिकार काय आहेत,तिचे अधिकार काय आहेत या संबधीचे स्पष्ट खुलासे समितीच्या नियमावलीत केले गेलेले आहेत,राज्य समितीचे काम केवळ प्राप्त अर्जावर सरकारकडे मंजुरीची शिफारस करणे एवढेच आहे ( पहा नियम 3 (1) या समितीला नवे नियम कऱण्याचे कोणतेही अधिकार नाहीत हे आम्ही सोयीस्कर विसरत आहोत.(नियम 7 (1) ओ पहा यातही राज्य अधिस्वीकृती समितीच्या शिफारशीनंतर असेच म्हटले आहे) सदस्य सचिवांचे कामही समितीचे कामकाज नियमानुसार चालते की नाही ते पहाणे हेच असताना आपल्या डोळ्यासमोर नियम पायदळी तुडविले जात असताना सदस्य सचिव मौनातच असतात.त्यामुळे आपल्या अधिकारात नसताना ही समिती नियम बदलणे,त्यात दुरूस्ती करणे,नवीन नियम करणे असे अनेक नियमबाहय कामं करीत आहे.जर एखादा नियम बदलायचा असेल तर त्यासंबंधीचा ठराव करायचा आणि तो सरकारकडे पाठवायचा अ��तो.सरकारने त्यावर निर्णय घ्यायचा असतो.मात्र इथं आम्हीच सर्वेसर्वा आहोत अशा थाटात समितीचे कामकाज सुरू आहे.समिती ठरवेल ते नियम अशा पध्दतीने समिती बेकायदा नियम बनवत आहे.समितीला नियम बदलाची सूचना करण्याचा अधिकार आहे आणि त्यासंबधी नियम 2 (4) मध्ये स्पष्ट उल्लेख आहे.नियमात बदल करण्याचे अधिकार केवळ सरकारलाच आहेत .नियम 14 मध्ये त्यासंबधीचे स्पष्ट उल्लेख आहेत.असे असताना समिती स्वयंभूपणे कामकाज करताना दिसते आहे.ज्या पत्रकारावर गुन्हे दाखल आहेत त्यांना अधिस्वीकृती दिली जाऊ नये असा नियम असताना केवळ शिक्षा झालेल्यानाच अधिस्वीकृती देऊ नये असा नियम समितीने केला.तो नियमबाहय आहे.कारण असाच नव्हे तर कोणताच नियम करण्याचा समितीला अधिकार नाही.तो सरकारला आहे.समिती सारे सरकारचे अधिकार आपल्या हाती घेऊन मनमानी करीत आहे.काही वरिष्ठांना वाचविण्यासाठी ही मखलाशी केली गेली हे उघड आहे..याला कोर्टात आव्हान दिले तर सदस्य सचिवांची अडचण होऊ शकते.पण कोर्टात कोणी जात नाही आणि गेले तर कोर्टात लवकर न्याय मिळत नाही. शिवाय वरिष्ठांकडे तक्रार करूनही काही उपयोग नाही.महासंचालक यात लक्ष घालत नाहीत आणि सीएमओतही एकमेकांचे हितसंबंध सांभाळत प्रत्येक जण परस्परांना पाठिशी घालण्याचा खेळ खळत असून नियम आणि कायद्याची होणारी मोडतोड सोयीस्कररित्या दृष्टीआड केली जात आहे.याचा गैरफायदा सदस्य सचिव आणि अध्यक्ष घेताना दिसत आहेत अध्यक्ष आणि सदस्य सचिव म्हणतील ती पूर्वदिशा अशा पध्दतीनं कामकाज सुरू आहे.यात सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हे पत्रकारांच्या समितीमध्ये होतंय.इतरांनी केलेले नियमभंग आभाळाएवढे करून दाखविणारे आम्ही स्वतःवर वेळ येतेे तेव्हा सब चलता है म्हणत आपल्याच तत्वांना हरताळ फासत आहोत या संदर्भात आम्ही काही आक्षेप घेतले,नियमांवर बोट ठेवले तर आम्ही कोणी शत्रू आहोत अशा थाटात नेमके उलट निर्णय घेतले जात आहेत.आम्ही अधिस्वीकृती समितीत जे बोलतो ते इतिवृतांतही घेतले जात नाही.( अधिस्वीकृती समितीचे इतिवृत्त हा किती आणि कसा भंपकपणा असतो हे आम्ही यापुर्वी येथे निदर्शनास आणून दिलेले आहे.इतिवृत्त कसे नसावे याचा नमुना म्हणून अधिस्वीकृतीच्या इतिवृत्ताकडे पाहता येईल.इतिवृत्त कसे असावे,ते किती दिवसात सदस्यांना पाठवावे याचे काही नियम आहेत ते देखील गुंडाळून ठेवले जात आहेत) सारे नियम धुडकावून समितीचे कामकाज सुरू आहे.या बाबत खऱंच कोर्टात कोणी गेले तर आतापर्यंत बेकादेशीरपणे दिले गेलेले सारेकार्ड रद्द होऊ शकतात हे धोकादायक आहे.या सर्व मनमानीच्या विरोधात पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी शिर्डी येथे समितीसमोर उपोषण करणार आहेत.त्याला मराठी पत्रकार परिषदेने पाठिंबा जाहीर केला असून त्यांच्या उपोषणात परिषदेचे पदाधिकारी आणि असंख्य पत्रकार सहभागी होणार आहेत.\nPrevious articleमुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी\nNext articleपत्रकारांचे उद्या पेणला आंदोलन\nग्रुप अॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/astrology/do-these-things-on-friday/", "date_download": "2022-12-09T08:06:11Z", "digest": "sha1:QBQYDSSABZKV2BQR6HFXZKZDRTNLQGSQ", "length": 12225, "nlines": 81, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "घरात येईल छप्परफाड पैसा फक्त शुक्रवारी तुमच्या पत्नीला द्या या भेटवस्तू, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न ! - BollyReport", "raw_content": "\nHome Astrology घरात येईल छप्परफाड पैसा फक्त शुक्रवारी तुमच्या पत्नीला द्या या भेटवस्तू, लक्ष्मी...\nघरात येईल छप्परफाड पैसा फक्त शुक्रवारी तुमच्या पत्नीला द्या या भेटवस्तू, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न \nशुक्रवार हा लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. विवाहित महिलांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा केल्यास पैशांची च*ण*च*ण दूर होऊन घरात सुख, ऐ*श्व*र्य नांदते. शुक्रवारी केलेले लक्ष्मीचे ना*म*स्म*र*ण, ज*प, आ*रा*ध*ना, पूजा लाभदायक ठरते, असे मानले जाते. शास्त्रानुसार, देवी लक्ष्मीची अनेक रूपे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये देवी वास्तव्य करत असते. त्याप्रमाणे घरोघरी गृहलक्ष्मी हे एक रूप आहे.\nज्या घरातील गृहलक्ष्मी सुखाने व प्रसन्नतेने नांदते त्या घरावर देवीची कृपादृष्टी सदैव असते, ते घर नेहमी सुख, समाधान, धन संपत्तीने भरभरून असते. श्रीमहालक्ष्मीच्या कृपेने स*मृ*द्धी, संपत्ती, ऐ*श्व*र्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. हिं*दू ध*र्मा*मध्ये घरातील सून, पत्नी किंवा स्त्रियांना गृहलक्ष्मीचा दर्जा दिला जातो. त्यामुळे घरातील महिलांचा आदर करावा, त्यांच्याशी मानाने व अ*द*बी*ने वागावे.\nदेवी लक्ष्मीची कृपा सदैव घरात राहते ज्यायोगे स्त्रिया सुखी आणि आनंदी असतात. त्यामुळे लक्ष्मी देवीला खुश आणि प्रसन्न ठेवण्यासाठी तुमच्या घरातील गृहलक्ष्मीला शुक्रवारी या ४ प्रकारच्या भेटवस्तू द्याव्यात. पाहुयात या कोणत्या भेटवस्तू आहेत.\nवस्त्र – ज्योतिषशास्त्र, म*नु*स्मृ*ति व पु*रा*णां*मध्ये सांगितल्यानुसार ज्या घरात स्त्रियांना आदर, मन सन्मान मिळतो, त्या घरावर लक्ष्मी मातेची सदैव कृपादृष्टी असते व त्या घरात धन धान्य, वैभव टिकून राहतं. आपल्या पत्नीला व घरातील स्त्रियांना आपण खुश ठेवण्यासाठी त्यांना शुक्रवारी कपडे भेट म्हणून देऊ शकतो किंवा इतर कोणत्याही विवाहित स्त्रीला कपडे आपण भेट देऊ शकतो. शुक्रवारी देवीची पूजा करताना हे वस्त्र देवीसमोर ठेवावे व पूजा झाल्यावर त्या स्त्रीला ते वस्त्र भेट म्हणून द्यावे.\nदागिने – शास्त्रानुसार आ*भू*ष*णां*शिवाय देवीची पूजा संपन्न होत नाही. सोन्या-चांदीच्या वस्तु माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. म्हणूनच, लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना सं*तु*ष्ट करण्यासाठी आपण या धातुंनी बनवलेल्या धातूचे दागिने शुक्रवारी आपल्या पत्नीला द्यावेत. आ*भू*ष*ण हे देवीला फार प्रिय असतात. त्यामुळे लहान सहन का होईना पण एखादा दागिना हा भेट म्हणून नक्कीच द्यावा. महत्त्वाचं म्हणजे दागिने परिधान केलेली गृहलक्ष्मी ही तिच्या घराची संपन्नता दर्शवत असते. शास्त्रात देखी म्हटल्याप्रमाणे, गृहलक्ष्मी सुंदर कपड्यांनी व दागिन्यांनी परिपूर्ण असावी.\nसुवासिनीचा शृं*गा*र – कुं*कू, टिकली, हिरव्या बां*ग*ड्या या सु*वा*सि*नी*चा शृं*गा*र मानल्या जातात. प्रत्येक विवाहित स्त्री ही हा शृं*गा*र करते. त्यामुळे या वस्तू भेटवस्तू म्हणून दिल्याने स्त्रीचे सौ*भा*ग्य वाढते. या वस्तू भेट दिल्याने देवी देखील प्रसन्न होते.\nसन्मानाने वागणे – आपण गृहलक्ष्मीला भेटवस्तू तर देऊच. पण त्याव्यतिरिक्त आपण पैसे खर्च न करता एक सर्वात मोठी भेटवस्तू ठरेल ती म्हणजे तिला दिला जाणारा मान सन्मान. तिच्याशी प्रेमाने बोलणे, आदर देणे या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न राहून आपल्या घरात प्रेम व आनंद नांदेल.\nमित्रांनो हा लेख तुम��हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nअस्वीकरण – दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.\nPrevious articleशनिदेवाच्या कृपेने आला आहे महान योग, या राशींना होणार तुफान धनलाभ आणि सर्व अडचणी होणार दूर \nNext articleबजरं*ग*ब*ली हनुमानाच्या कृपेने या ६ राशींच्या घरात होईल छप्परफाड धनलाभ, पैसे मोजायला लागतील माणसं \nशनिदेवाच्या कृपेनें या ४ राशींना होणार आहे छपरफाड धनलाभ, पैसे मोजून मोजून थकून जाल \nकाय आहे अक्षय तृतीयेचे महत्व आणि आजोबा, पणजोबा जेवायला येतात म्हणजे नक्की काय, जाणून घ्या \nघराला स्वर्ग बनवतात या तीन राशीच्या मुली, यांच्या पायगुणामुळे कुटूंबाचे भविष्य होते उज्ज्वल, जाणून घ्या \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/voting-for-nagpur-zp-and-panchayat-samiti-seats-is-over-who-will-win-550645.html", "date_download": "2022-12-09T08:23:17Z", "digest": "sha1:NRGW4PYRLOWAX435OAZNCZ7TWW5WQ2AC", "length": 12841, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nनागपूर झेडपी आणि पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान संपन्न, कोण बाजी मारणार\nया निवडणुकीसाठी भाजपचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी उतरले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमान सांभाळली, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली.\nनागपूरः सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द केले. त्यानंतर आज नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी काही मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी बघायला मिळाली.\nपंचायत समितीच्या 31 जागांसाठी आज मतदान\nनागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांसाठी आज मतदान पार पडले. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. साडे तीनपर्यंत 50 टक्क्यांच्या वर मतदान झालं, तर निर्धारित वेळेपर्यंत त्यात आणखी वाढ झालीय. दुपारी साडे तीनपर्यंत 50 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली, तर मतदानाची वेळ संपेपर्यंत यात आणखी वाढ करण्यात आली होती. सर्व ठिकाणी मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले, मात्र काही ठिकाणी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यास अडचणींचा सामना करावा लागला.\nचंद्रशेखर बावनकुळे यांनी कमान सांभाळली\nया निवडणुकीसाठी भाजपचे मोठे नेते मैदानात प्रचारासाठी उतरले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमान सांभाळली, तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांनी एकहाती प्रचाराची बाजू सांभाळली. अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीची मोठी गोची झाली. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केल्याचाही मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजला.\nरद्द झालेले जिल्हा परिषद पक्षनिहाय सदस्य संख्या\nकाँग्रेस – 7 राष्ट्रवादी – 4 भाजप – 4 शेकाप -1 एकूण – 16\n…तर जिल्हा परिषदेमधील आधीच बलाबल\nकाँग्रेस – 30 राष्ट्रवादी – 10 भाजप – 15 शेकाप – 01 सेना – 01 अपक्ष – 01 एकूण 58\nशिवसेनेनं उमेदवार उभे केल्याने काही ठिकाणी चुरशीची लढत\n58 सदस्य असलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 30 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र नंतर ओबीसी आरक्षणाच्या पेचात काँग्रेसच्या सात जागा कमी झाल्याने त्या जागा कायम राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेनं देखील उमेदवार उभे केल्याने काही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. उमेदवारांचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले असून, यात कोण बाजी मारणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.\nमहाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला\nओबीसी आरक्षण रद्द झाल्या���ंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.\nनागपुरात सभांचा धडाका, ग्रामीण भागातही रंग चढला, ZP, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला\nNagpur ZP : नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात, महाविकास आघाडीची रणनीती काय\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2022-12-09T09:38:09Z", "digest": "sha1:SPAGL7DEELMCCT6DIFLOV7K4D7R3FDYE", "length": 11495, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "समता नगरात चोरट्यांनी बंद घर फोडले – Janshakti Newspaper", "raw_content": "\nसमता नगरात चोरट्यांनी बंद घर फोडले\nसमता नगरात चोरट्यांनी बंद घर फोडले\n शहरात काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरु झाले आहे. आज रविवारी समतानगरमधील गवंडी काम करणार्या बेलदार यांच्या बंद घरातील तीन कुलूपे बनावट किल्लीच्या आधारे उघडून चोरट्यांनी 23 ग्रॅम सोन्यांची व 70 भार चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याबरोबर मुलीच्या लग्नासाठी केलेली जमा पुंजी चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे बेलदार कुटूंबिय हतबल झाले असून या घरफोडीमुळे समतानगर परिसरात खळबळ उडाली आहे. समतानगरमधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या बेलदार वाड्यात कैलास हरिचंद्र पवार-बेलदार हे पत्नी संगिता, मुलगा योगेश, आकाश व मुलगी आषिका यांच्यासह राहतात. गवंडी काम करीत असतांनाच छोटे मोठे बांधकामाचे ठेके घेवून कैलास बेलदार हे कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. गवंडी कामानिमीत्त ते बाहेर गावी मह���नो महिने जात असतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नांदेवली (ता. मुळशी) येथे ते कुटूंबियांसह 5 मार्च कामाला गेले होते. त्यामूळे बेलदार वाड्यातील त्यांची घरी कोणीही नव्हते.\nशनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कैलास बेलदार यांची बहिण अरुणाबाई मोहिते या जवळच असलेल्या दुकानावर दुध घेण्यासाठी आल्या. त्यावेळी त्यांना भावाच्या घराला कुलूप नसल्याचे दिसले. भाऊ घरी आला की काय याची चौकशी करण्यासाठी मोहिते घरात घुसल्या. यावेळी त्यांना धान्य साठवण करण्याच्याकोटीमधील साहित्य अस्तावस्थ दिसले. तसेच लोखंडी कपाटातील साहित्यही बाहेर फेकलेले दिसले. यावेळी अरुणाबाई मोहिते यांच्या हातापायातील प्राण गेले. त्या जागीच खाली बसल्या.\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nरामानंद पोलिसात गुन्हा दाखल\nयानंतर स्वतःला सावरत त्यांनी भाऊ कैलास बेलदार याला फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. चोरी झाल्याचे समजताच पुणे येथून बेलदार जळगावात आले. आज बेलदार यांनी रामानंदनगर पोलीसांना चोरीच्या घटनेबाबत माहिती दिली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्यातील सपोनि अरविंद भोळे, पोहेकॉ अरुण निकुंभ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पोलीसांनी घराची पाहणी केली. यावेळी श्वान पथकासह फिंगर प्रिंट तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.\nमुलीच्या लग्नाची जमा पुंजी लंपास\nकैलास पवार यांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेत पैसे टाकल्याने ते खर्च होवून जात होते. त्यामूळे त्यांनी बचत म्हणून 5 ग्रॅम, 8 ग्रॅमची अंगठी,10 ग्रॅम सोन्याचा गोफ, 40 भार चांदीच्या पाटल्या, 30 भार चांदीच्या दांडपट्टा अशी दागिने तयार करुन ठेवली होती. ही दागिने धान्य ठेवलेल्या कोटीतील गोधळींमध्ये अडकवून ठेवली होती. ही दागिने चोरट्यांनी लांबविली. तसेच आषिका हिला टेलरिंग काम करण्याची आवड आहे. यासाठी वडिलांकडे तिने शिलाई मशिन घेण्याचा तगादा लावला. तिची आई व तिने मशिन घेण्यासाठी वडिलांनी दिलेल्या खर्चाच्या पैश्यांतून बचत करीत सुमारे 7 ते 8 हजार रुपये जमा केले. तेही भामट्यांनी लांबविले.\nपवार यांच्या घराजवळच असलेल्या भिमराव मुरलीधर धोटे यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. मात्र घरात काहीही नसल्याने चोरट्यांनी रिकाम���या हाती परतावे लागले. याच परिसरात एकाच्या दुचाकीचे पेट्रोल देखील लांबविल्याची घटना घडली आहे. दरम्यान एक महिन्यापूर्वी जितेंद्र विनायक सपकाळे यांच्या घरातून 8 हजाराची रोकड लांबविली होती.\nकलिंगड अमृता पिक पाहणीस शेतकर्यांचा प्रतिसाद\nवाघडू येथे शिवजयंती निमित्त बाकांचे लोकार्पण\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा विनयभंग\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiascreen.ir/post/ashakya-hi-shakya-kartil-swami.p119758", "date_download": "2022-12-09T09:21:47Z", "digest": "sha1:ILQGZFA6QZQOZ275CVGESPQ4TIQ52R7U", "length": 18920, "nlines": 258, "source_domain": "indiascreen.ir", "title": "ashakya hi shakya kartil swami marathi lyrics - ❤️ screen", "raw_content": "\nनिशंक होई रे मना निर्भय होई रे मना\nप्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे\nमना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nजिथे स्वामी चरण तिथे न्यून काय\nस्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय\nआज्ञेविना काळ ही नाणी त्याला\nपरलोकीही ना भिती तयाला\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nउगाचि भितोसी भय हे पळु दे\nवसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे\nजगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा\nनको घाबरू तू असे बाळ त्यांचा\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nखरा होई जागा श्रद्धेसहीत कसा\nहोसी त्याविण तू स्वामी भक्त\nआठव कितीदा दिली त्यांनीच साथ\nनको डगमगू स्वामी देतील हात\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nविभूती नमन नाम ध्यानादितीर्थ\nस्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई\nआठवी रे प्रचिती न सोडिती तया\nजया स्वामी घेती हाती\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nनिशंक होई रे मना निर्भय होई रे मना\nप्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना\nअतर्क्य अवधूत हे स्मरणगामी\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nअशक्य ही शक्य करतील स्वामी ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे ... जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे .....\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे ...\nजो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे ...\nह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी उपाय करताच ...\nस्वामि नी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन ...\nतारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी ,तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही ...\nशेवटही ती स्वामींची शक्ती ...अगम्य शक्ती ...\nहा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि\nबघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते ..\nआणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ ,शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच ...\nया मंत्रात एक कडवे आहे कि \"अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी ,अशक्य हि शक्य करतील स्वामी ,,,\n\"फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या ...\nती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती ...\nतेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि \"माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ह्या जगाचा जो एकच मालक आहे.\nह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो ,सर्वांचे रक्षण करतो ...\nअसे स्वामी महाराज माझ्या मागे होते ...आहेत ...आणि .स्वामी सद्देव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही ...\nकुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत ...\nते म्हणतात ना \"भगवंताला.. माझ्या, आपल्या... स्वामिंना बघायला तशी दृष्टि असावी लागते \"...\n🌿॥श्री स्वामी समर्थ तारक मंत्र॥🌿\nनि:शंक होई रे मना\nनिर्भय होई रे मना रे\nनित्य आहे रे मना\nअतर्क्य अवधुत हे स्मरणगामी\nअशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥\nजिथे स्वामीचरण तिथे न्युन काय\nस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय\nआज्ञेविन काळ ना नेई त्याला\nपरलोकीही ना भिती तयाला॥२॥\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nउगाची भितोसी भय हे पळु दे\nवसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे\nजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा\nनको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nखरा होई जागा श्रद्धेसहीत\nकसा होशी त्याविण तु स्वामीभक्त\nआठव कितीदा दिली त्यांनीच साथ\nनको डगमगु स्वामी देतील हात॥४॥\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nविभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ\nहे तीर्थ घे आठवी रे प्रचिती\nन सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥ ५॥\nअशक्य ही शक्य करतील स्वामी \nश्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु\n॥ श्री स्वामी समर्थ ॥\nगुरु ब्रम्हा गुरु विष्णू\nतस्मै श्री गुरुवे नमः\nनिशंक होई रे मना,निर्भय होई रे मना\nप्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना\nअतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,\nअशक्य ही शक्य करतील स्वामी\nजिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,\nस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय\nआज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,\nपरलोकी ही ना भीती तयाला\nअशक्य ही शक्य करतील स्वामी\nउगाची भितोसी भय हे पळु दे,\nवसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे\nजगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,\nनको घाबरू तू असे बाळ त्यांचा\nअशक्य ही शक्य करतील स्वामी\nखरा होई जागा श्रद्धेसहित,\nकसा होसी त्याविण तू स्वामिभक्त\n कितीदा दिली त्यांनीच साथ,\nनको डगमगु स्वामी देतील हात\nअशक्य ही शक्य करतील स्वामी\nविभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,\nहे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,\nना सोडती तया, जया स्वामी घेती हाती \nअशक्य ही शक्य करतील स्वामी\nअशक्य ही शक्य करतील स्वामी\n||श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु ||\nआपण, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयीची पुस्तके, आरती संग्रह, नित्यसेवा, स्वामी चरित्र, फोटो, मूर्ती खालील लिंक वरून खरेदी करू शकता.\nश्री स्वामी चरित्र सारामृत\nश्री स्वामी समर्थ महाराज फोटो फ्रेम\nश्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती\nमंत्र जप यंत्र श्री गुरुचरित्र\nश्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, नित्यसेवा, भक्तिगीते इ. इथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/chandrapur-tadoba.html", "date_download": "2022-12-09T10:16:36Z", "digest": "sha1:FFLXOPUSQH4FGILDXT6OGDAQEVXJSMRM", "length": 15986, "nlines": 75, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "मोहर्ली बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता वढोली बीट मार्गे नवीन गेटला परवानगी द्या #chandrapur #tadoba - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / म��हर्ली बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता वढोली बीट मार्गे नवीन गेटला परवानगी द्या #chandrapur #tadoba\nमोहर्ली बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता वढोली बीट मार्गे नवीन गेटला परवानगी द्या #chandrapur #tadoba\nBhairav Diwase शुक्रवार, फेब्रुवारी ०४, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nराज्याचे वन राज्यमंत्री यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली मागणी\nचंद्रपूर:- चंद्रपूर शहरालगत असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून याचे क्षेत्रफळ जवळपास ६२५.४ कि.मी. पसरलेले आहे. सदर अभयारण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहे.\nया व्याघ्र प्रकल्पात शहराच्या जवळ असलेल्या मोहर्ली क्षेत्रातील सफारी करिता जंगल व प्राणी प्रेमिंचा कल मोठ्या प्रमाणात असतो व यामुळे अनेकांना अनेकदा ऑनलाइन बुकिंग मिळत नसल्याने भ्रमनिरास देखील होत असतो.\nमोहर्ली क्षेत्रातील (कोअर/बफर) सफारी करिता शहरानजीक असलेल्या मोहर्ली, आगरझरी व अडेगाव-देवाळा या तीन मार्गे पर्यटनाकरिता मर्यादित जिप्सिंद्वारे प्रवेश दिल्या जातो व यामुळे सभोवतालच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे.\nतसेच ताडोबा येथील मोहरली बफर अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रालगत वढोली बीट असून वढोली, कडोली, चिचोली, किटाळी व भटाळी असे जवळपास पाच गावे लागुन व अतिशय जवळ आहेत. तसेच सदर मार्ग हा ईरई डॅम करिता जाणारा आहे. या मार्गावर अनेक मोठमोठ्या खाजगी रिसॉर्टचे बांधकाम झालेले असून काही प्रस्तावित आहे. व म्हणून वढोली बीट मधून मोहरली क्षेत्रात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाकरिता जाण्याकरिता काही मर्यादित जीप्सिंना सकाळ व दुपारच्या वेळेस परवानगी दिल्यास शासनाच्या महसुली उत्पन्न वाढिसह लगतच्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.\nव म्हणून सदर मार्गाद्वारे पर्यटनाकरिता प्रवेश द्यावा याकरिता महाराष्ट्र राज्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांची मंत्रालयात प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी लेखी निवेदन दिले.\nसदर मागणी स��दर्भात स्थानिक अधिकार्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही वन राज्यमंत्री श्री. भरणे यांनी नितीन भटारकर यांना दिली.\nसदर निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेसह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, राजकुमारजी खोब्रागडे, माजी सरपंच अमोल ठाकरे हे उपस्थित होते.\nमोहर्ली बफर क्षेत्रात पर्यटनाकरिता वढोली बीट मार्गे नवीन गेटला परवानगी द्या #chandrapur #tadoba Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, फेब्रुवारी ०४, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\n��धार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-09T09:09:36Z", "digest": "sha1:HNMUJMMBK3URQ363E3RU36D6IVCG4TBA", "length": 10667, "nlines": 140, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "बुलढाण्यातलं एक आगळं गाव – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nबुलढाण्यातलं एक आगळं गाव\nJun 1, 2022 प्रशांत दैठणकर\nगाव करील ते राव काय करील अशा आशयाची एक म्हण आहे. गावात असलेला एकतेची शक्ती गावाचा कसा विकास करते आणि त्यातून आदर्श कार्य समोर येतं अशाच स्वरुपाचं काम बुलढाणा जिल्हयातील माळविहीर या १५० उंबऱ्याच्या गावातील लोकांनी करुन दाखवलं आहे.\nगावच्या पारावर हनुमान मंदिर आहे त्याच्या मंडपात बसून विठ्ठलराव रामभाऊ आडवे माहिती देत होते की या गावाची ग्रामपंचायत १९७० साली स्थापन झाली.गावात असणाऱ्या एकीची साक्ष त्यापुढील काळातल्या वाटचालीतून दिसते. गेल्या ४२ वर्षांमध्ये या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. प्रत्येक वेळी अविरोध सदस्य निवड त्याचप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यांचीही अविरोध निवड करण्याची परंपरा या गावामध्ये आहे.\nलगतच बसलेला गावच्या सरपंच उषा सुनील खयवाल यांनी गावच्या लोकांबाबत सांगितलं की गावात सदस्यांची वा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याच्या वेळी सर्व ग्रामस्थ एकत्र बसून विचारणा करतात .ज्याला सदस्य व्हायची इच्छा आहे त्याने आपली इच्छा प्रगट करायची आणि इतरांनी संमती द्यायची इतक्या साध्या पध्दतीने सहजरित्या सदस्य व पदाधिकारी निवडले जातात.\nयेथील पोलिस पाटील देवीदास संपतराव आडवे हे आहेत. तंटामुक्तीची चळवळ सुरु झाल्यानंतर गावातल्या या एकीचं बळ अधिकच वाढीला लागलं .गावकऱ्यांनी एकत्र बसून या तंटामुक्तीत सहभागी व्हावं असा निर्णय घेतला. तंटामुक्ती योजनेची घोषणा झाल्यापासून गावात वाद झाले नाही असं नाही परंतु हे वाद सर्वांनी एकत्र बसून मिटवले. आजवर या गावातून साधा अदखलपात्र गुन्हा घडल्याचीही नोंद नाही. योजना सुरु होण्यापूर्वी जी प्रकरणे न्यायालयात होती तितकीच काय ती जूनी वादाची नोंद. या गावाच्या कामाची नोंद घेऊन गावाला तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देवून नुकतच गौरविण्यात देखील आलं आहे.\nगावाच्या कामाची दखल घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे गाव विकासासाठी दत्तक घेण्यात आलं आहे. बँकेन गावाचा मुख्य रस्ता सिमेंटने बांधून दिला तसच ग्रामस्थांच्य सुविधेसाठी एक सुंदर अशी ग्रंथालयाची इमारत देखील बांधून दिली आहे.\nहनुमान मंदिरा समोरच एक मोठा पार बांधण्यात आला आहे. गावातलं प्रत्येक लग्न या एकाच ठिकाणी होतं. सगळं गाव लग्नात निमंत्रित असतं आणि काम करायलाही असतं हे विशेष घरालगत घर म्हटलं की शेजार आणि त्यात वादाचे प्रसंग येत असतात मात्र थोडं समंजसपणानं वागता आलं तर खूप मोठं कार्य उभं राहतं हेच या गावानं करुन दाखवल.\nई विश्व आणि टपालखाते\nनवे लेख स्त्री विश्व\nअक्षर��ारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/pet-bottle/", "date_download": "2022-12-09T09:48:50Z", "digest": "sha1:YLEVWGERJ7MJLWQWOH3KIRKJRRSNTJE5", "length": 10572, "nlines": 244, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " पीईटी बाटली उत्पादक आणि पुरवठादार |चीन पीईटी बाटली कारखाना", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nदोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅकेजिंग आय क्रीम ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nआम्ही हजारो उत्पादने प्रदान करतो ज्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या कॉस्मेटिक ट्यूब आणि बाटल्यांचा समावेश होतो, जसे की आय क्रीम ट्यूब, हँड क्रीम ट्यूब, लिप ग्लॉस ट्यूब, फेस क्लीन्सर ट्यूब, पंप बाटली आणि असेच.शिवाय, आमच्या उत्पादनांमध्ये बायोडिग्रेडेबल पीसीआर ट्यूब आणि इतर पर्यावरणास अनुकूल उत्पादनांचा समावेश आहे.त्याची उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे.\nहॉट सेलिंग 60ml 120ml 200ml राउंड कस्टमायझेशन प्लास्टिक बॉडी लोशन PET बाटल्या\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nकॅप प्रकार: फ्लिप कॅप/पंप कॅप/स्क्रू कॅप\nघाऊक रिकामी 10ml 30ml 50ml 60ml 100ml 120ml गोल आकाराचे पॅकेजिंग PET प्लास्टिक फेशियल स्प्रे बाटली\nमूळ ठिका��: यंगझोउ, चीन\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nकॅप प्रकार: फ्लिप कॅप/पंप कॅप/स्क्रू कॅप\nघाऊक रिकामी 10ml 30ml 50ml 60ml 100ml 120ml गोल आकाराचे पॅकेजिंग PET प्लास्टिक फेशियल स्प्रे बाटली\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nकॅप प्रकार: फ्लिप कॅप/पंप कॅप/स्क्रू कॅप\nकस्टम राउंड उत्पादक पीसीआर इको 250 मिली पीईटी प्लास्टिकच्या बाटल्या रीसायकल करतात\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nकॅप प्रकार: फ्लिप कॅप/पंप कॅप/स्क्रू कॅप\nकॉस्मेटिक पॅकेजिंग स्किनकेअर प्लास्टिक पीईटी बाटली\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nकॅप प्रकार: फ्लिप कॅप/पंप कॅप/स्क्रू कॅप\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://3dcoat.com/mr/tutorials/category/quick-tips/", "date_download": "2022-12-09T08:14:36Z", "digest": "sha1:WTIBV37XY7DN3K2B7FXUXPJIACDOG75X", "length": 10957, "nlines": 140, "source_domain": "3dcoat.com", "title": "3DCoat व्हिडिओ ट्यूटोरियल | द्रुत टिपा", "raw_content": "\n3DCoat हे एक असे ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची 3D कल्पना डिजिटल मातीच्या ब्लॉकमधून उत्पादनासाठी तयार, पूर्णपणे टेक्सचर्ड सेंद्रिय किंवा कठोर पृष्ठभागाच्या मॉडेलपर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आहेत. हे विविध तंत्रज्ञान एकत्र करते: व्हॉक्सेल आणि बहुभुज - 3D मॉडेल निर्मितीसाठी. आज 3DCoat जगभरातील 300+ विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये शिकण्यासाठी उपलब्ध आहे.\n3DCoatTextura ही 3DCoat 2021 ची तयार केलेली आवृत्ती आहे ज्यात 3D टेक्चरिंग आणि रेंडरिंगसाठी सर्व व्यावसायिक साधने अधिक किफायतशीर किमतीत आहेत. ब्रशेस, स्मार्ट म��ेरिअल्स आणि लेयर्स वापरून तुमचे 3D मॉडेल जलद रंगवा, हाताने पेंट केलेले आणि PBR पोत तयार करा. मोफत अमर्यादित शिक्षण.\n3DCoatPrint ही प्रिंट-रेडी 3D मॉडेल्सच्या जलद निर्मितीसाठी डिझाइन केलेली वोक्सेल मॉडेलिंगसह 3DCoat ची एक विशेष विनामूल्य आवृत्ती आहे. सर्व 3DCoat Voxel मॉडेलिंग आणि आत प्रस्तुत. निर्यातीच्या वेळी फक्त मर्यादा लागू केल्या जातात: मॉडेल कमाल 40K त्रिकोणापर्यंत कमी केले जातात आणि जाळी विशेषतः 3D-प्रिंटिंगसाठी गुळगुळीत केली जाते.\n500+ PBR स्कॅन केलेल्या साहित्याची मोफत लायब्ररी आणि 1200+ PBR नमुने 8K पर्यंत वेगवेगळ्या रिझोल्यूशनमध्ये. तुमचे 3D मॉडेल वास्तववादी आणि प्रभावी दिसण्यासाठी आमच्या स्कॅनच्या विस्तृत संग्रहातून साहित्य डाउनलोड करा दर महिन्याला तुमच्याकडे 120 पॉइंट्स असतील, जे तुम्ही स्मार्ट मटेरियल, सॅम्पल, मास्क आणि रिलीफवर खर्च करू शकता. सर्व विनामूल्य\n3D मध्ये हे सोपे करा: शिल्पकला, वोक्सेल, मॉडेलिंग, रेटोपो, पेंटिंग, पीबीआर, यूव्ही आणि रेंडरिंगसह टेक्सचरिंग. मोफत अमर्यादित शिक्षण.\nडाउनलोड करा आणि 30-दिवसांची चाचणी/अनलिम शिक्षण\nRetopo आणि UV मॅपिंग साधने\n3DCoat मध्ये आपले स्वागत आहे\nआमच्यात सामील व्हा आणि नवीनतम अद्यतने पहा:\nRetopo आणि UV मॅपिंग साधने 3DCoat 2021 वैशिष्ट्ये\nGoogle सह साइन इन करा Facebook सह साइन इन करा\nकृपया तुमचा ईमेल आयडी टाका\nकृपया, तुमचा पासवर्ड टाका\nआम्ही एका बॅचमध्ये ऑर्डर केलेल्या एकाधिक परवान्यांवर सूट देऊ करतो, खाली दर्शविल्याप्रमाणे:\nतुमचा 3DCoat V4 (किंवा V2-V3) परवाना खरेदी करण्यासाठी तुम्ही वापरलेला ईमेल पत्ता एंटर करा\nकृपया, तुमचा वैध ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nतुमची परवाना की एंटर करा\nकृपया, तुमची वैध परवाना की प्रविष्ट करा\nतुम्ही आता आवृत्ती 2021 वर अपग्रेड करू शकता आम्ही तुमच्या खात्यात नवीन 2021 परवाना की जोडू. तुमची V4 मालिका 14.07.2022 पर्यंत सक्रिय राहील.\nकिंमत खूप जास्त आहे\nमला यापुढे या उत्पादनाची गरज नाही\nमी उत्पादनावर समाधानी नाही\nमी दुसऱ्या उत्पादनावर स्विच केले\nसध्या याला प्राधान्य नाही\nमी चुकून सदस्यत्व घेतले\nमी दुसर्या सबस्क्रिप्शन प्लॅनवर स्विच करत आहे\nकिमान एक परवाना निवडा\nकार्टमध्ये जोडा रद्द करा\nतुमच्याकडे मोफत अपग्रेड उपलब्ध आहे. तुमच्या प्रोफाइलमध्ये फ्री अपग्रेड वर क्लिक करा. प्रोफाइल लिंक\nमजकूर ज्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे\nमजकूर सुधारणा प्रविष्ट करा\nतुम्हाला मजकुरात चूक आढळल्यास, कृपया तो निवडा आणि आम्हाला कळवण्यासाठी Ctrl+Enter दाबा\nखालील परवान्यांसाठी उपलब्ध असलेल्या फ्लोटिंग पर्यायावर नोड-लॉक श्रेणीसुधारित करा:\nअपग्रेड करण्यासाठी परवाना(ले) निवडा.\nकिमान एक परवाना निवडा\nकार्टमध्ये जोडा रद्द करा\nआमची वेबसाइट कुकीज वापरते\nआमचे विपणन धोरण आणि विक्री चॅनेल कसे कार्य करतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही Google Analytics सेवा आणि Facebook पिक्सेल तंत्रज्ञान देखील वापरतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bakhar.dattaprabodhinee.com/2018/01/blog-post_70.html", "date_download": "2022-12-09T08:18:13Z", "digest": "sha1:VTYMPRTQTEU63JAFA3ZRDYXST4YLDN4G", "length": 14490, "nlines": 113, "source_domain": "bakhar.dattaprabodhinee.com", "title": "क्र (१०७) अरे त्यापाशी भक्ती नाही", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (१०७) अरे त्यापाशी भक्ती नाही\nक्र (१०७) अरे त्यापाशी भक्ती नाही\nएके दिवशी बडोद्याचे श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांनी सरदार मानकर्यांसमोर दरबारात असा विचार मांडला की जो कोणी श्री स्वामी समर्थांस बडोद्याला घेऊन येईल त्यास आम्ही मोठी जहागिरी देऊ व महाराजांस आणण्याप्रित्यर्थ पाहिजे तितके द्रव्य खर्च करु हे ऐकून तात्यासाहेब हर्षे सरदाराने मी आणतो असे म्हणून पैजेचा विडा उचलला पुष्कळ द्रव्य देऊन लव्याजम्यानिशी तात्यास अक्कलकोटास रवाना केले तात्यासाहेब अक्कलकोटला आल्यावर अक्कलकोटात त्यांनी श्री स्वामी समर्थांसन्निध असलेल्या सेवेकरी मंडळीस अन्नवस्त्रादी देऊन खूष ठेवण्याचा क्रम चालू ठेवला आणि श्री स्वामी महाराजास कोणानाकोणा मार्फत बडोद्यास जाण्याबद्दल रदबदली करण्याचाही क्रम चालू ठेवला सहस्त्रभोजन द्याल म्हणजे येऊ ब्राम्हणाला द्रव्य दे गोरगरिबास वस्त्र दे असे रोज काही ना काही करावयास लावून श्री स्वामी समर्थ वेळ मारुन नेत तात्यासाहेबही त्याप्रमाणे पुष्कळ खर्च करीत चार महिन्यांपर्यंत तात्या श्री स्वामी समर्थांना बडोद्यास नेण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत होता चोळाप्पा श्री स्वामी समर्थांच्या मर्जीतले आहेत असे हेरुन श्री स्वामी महाराजांस बडोद्यास घेऊन चलाल तर तुम्हाला दहा हजाराची जहागिरी मल्हाररावाकडून करुन देवविन असे चोळाप्पास सांगितले हे ऐकून चोळाप्पाच्या तोंडास पाणी सुटले एके दिवशी चोळाप्पा श्री स्वामी महाराजांपुढे जाऊन ��ात जोडून म्हणाला महाराज आपण बडोद्यास चलाल तर मला दहा हजाराची जहागिरी मिळत आहे हे ऐकून श्री स्वामी महाराज हसत हसत म्हणाले अरे त्याजपाशी भक्ती नाही.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलाकथेच्या भागावरुन मानवी स्वभावाच्या आचार विचार धर्माची दृष्टिकोनाचे कसे विविध पदर असतात याची सहज कल्पना येते श्रीमंत मल्हारराव गायकवाडास राजसत्तेची आणि वैभवाची इतकी घमेंड होती की श्री स्वामी समर्थांसारखे परब्रह्य दैवत आपण सत्ता संपत्तीच्या जोरावर सहज बडोद्यास आणू पैजेचा विडा उचलणारे सरदार तात्यासाहेब हर्षे यांनीही सारासार विचार खुंटीला टांगून श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा पैजेचा विडा उचलला आपण कोणाच्या संदर्भात हा विडा उचलतो याचे भान आणि ज्ञान त्यांना त्या बडोद्याच्या वैभवशाली दरबारात आणि सत्ता संपत्तीच्या उन्मादात राहिले नाही बडोद्याच्या दरबारातल्या या सर्व घडामोडी श्री स्वामींना त्यांच्या अंतःसाक्षित्वाने इकडे अक्कलकोटात कळत होत्या जेव्हा सरदार तात्यासाहेब हर्षे यांनी मी आणतो म्हणून पैजेचा विडा दरबारात उचलला तेव्हा श्री स्वामी समर्थ खदा खदा पोट धरुन हसू लागले तात्या पैज लावतो हावरा लुच्चा जहागिरी हवी त्याला असे बोलू लागले कुणासही श्री स्वामींचे हे बोलणे कळेना श्री स्वामी आज असे काय बोलताहेत ते कोण तात्या कसली पैज परंतु थोड्याच दिवसात सरदार द्रव्य आणि लवाजम्यासह बडोद्याहून अक्कलकोटास आले श्री स्वामींना बडोद्यास नेण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांनी केले यावरुन तात्यांच्या अविवेकीपणाचा श्री स्वामींमधील देवत्व न जाणण्याचा कोतेपणाच दिसून येतो या लीलेत तात्या जरी सरदार असले तरी सर्वसामान्य जीवच आहेत निखळ भक्ती निर्लोभीपण आणि निरामयता त्यांच्यात नव्हती परमेश्वर प्राप्तीपेक्षाही पैज जिंकणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते चोळाप्पा प्रत्यक्ष श्री स्वामींच्या सहवासात राहूनही कच्च्या शिष्या सारखा वागला लोभीपणात गुरफटलेल्या चोळाप्पाला श्री स्वामींनी स्पष्टपणे नकार देत म्हटले अरे त्याजपाशी भक्ती नाही या लीलाभागातून निखळ निर्लेप एकनिष्ठ भक्तीपेक्षा काहीच श्रेष्ठ नाही याचा सुस्पष्ट बोध होतो.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष���णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nअगाध सद्गुरू महिमा 32\nदररोजच्या नित्य पारायणासाठी 52\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 71\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध 63\nस्वामी समर्थ सद्गुरूकृपा 34\nहम गया नहीं जिंदा है 15\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nहम गया नहीं जिंदा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bakhar.dattaprabodhinee.com/2018/02/blog-post_71.html", "date_download": "2022-12-09T08:07:51Z", "digest": "sha1:LRFMYKJHWDJ275HIJMHJKPJYGJIWXLQY", "length": 13619, "nlines": 113, "source_domain": "bakhar.dattaprabodhinee.com", "title": "क्र (२४०) अक्कलकोटला जाऊन श्री समर्थांचा दास होईल", "raw_content": "\nHomeअगाध सद्गुरू महिमाक्र (२४०) अक्कलकोटला जाऊन श्री समर्थांचा दास होईल\nक्र (२४०) अक्कलकोटला जाऊन श्री समर्थांचा दास होईल\nगोविंदरावांनी मुंबईस आल्यावर तीर्थयात्रेबद्दल मावंदे केले त्यात लक्ष्मण विनायक पंडित नावाच्या ब्राम्हणास अक्कलकोटची गोष्ट ऐकून आश्चर्य वाटले लक्ष्मणरावाला गवताच्या व्यापारात तोटा होऊन सर्व कर्ज झाल्यामुळे तो चिंतेत होता माझे कर्ज जर आठ दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दास होऊ गोविंदरावांनी पंडितास सांगितले की तुमच्या निश्चयाप्रमाणे तुमचे कार्य खचित होईल हरिभाऊ तावडे आणि गजानन श्रीधर खत्री आठव्या दिवशी लक्ष्मण पंडिताकडे गेले आणि त्यांस सांगितले की आम्हा दोघांस तोटा होऊन आमचे दिवाळे निघणार आणि आमची नोकरीही जाणार तुम्ही आमचे मित्र म्हणून तुमच्याकडे आलो तरी आमच्याबरोबर दुकानावर येऊन आमच्याबद्दलची सही द्या त्यात जो तोटा होईल तो आणि तुमची कर्जाची रक्कम मिळून तुम्ही लहा घ्या (जामीन राहा) म्हणजे झाले लहा घेण्यास आम्ही मदत करु पंडितास त्या दोघांचे म्हणणे मान्य होऊन त्याने पेढीवर जाऊन तीन दिवसात त्या दोघांकडची जी रक्कम असेल ती भरुन देऊ असे हमीपत्र लक्ष्मण पंडितांनी सही करुन लिहून दिले.\nगोविंदराव तीर्थयात्रा करुन मुंबईस आले नंतर त्याबद्दल त्यांनी मावंदे घातले श्री स्वामींबद्दल आलेल्या प्रचितीची कहाणी गोविंदरावांच्या तोंडून ऐकल्यावर लक्ष्मण पंडितास आश्चर्य वाटले अक्कलकोटचे महाराज आपल्याही अडीअडचणीचे निराकरण करतील असा त्यास विश्वास वाटू लागला म्हणूनच तो म्हणाला माझे कर्ज जर आठ दिवसात फिटले तर आपण अक्कलकोटास जाऊन श्री समर्थांचे दास होऊ गोविंदरावास श्री स्वामींचा अनुभव आलेला होता त्यांनी लक्ष्मण पंडितास खात्री दिली की तुमचे कार्य खचित होईल लक्ष्मण पंडिताला कर्ज झाले होते ते लवकरात लवकर फिटावे या चिंतेत ते होते साधारणतः आनंदात परमेश्वराची आठवण क्वचितचयेते दुःख अडचणी पीडा संकटे परमेश्वराची आठवण करुन देतात पंडित गळ्यापर्यंत कर्जात बुडाल्याने त्यास देवाची आठवण येणे साहजिकच होते गोविंदरावांनी लक्ष्मण पंडितास मावंदे घालण्याचे कारण सांगितले त्यातूनच त्यांस श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची व भेटण्याची उर्मी निर्माण झाली त्यामुळे तर लक्ष्मण पंडितानेही श्री स्वामींस नवस केला पंडिताचा बुडत्याचा पाय खोलात म्हणून की काय ते हरिभाऊ तावडे व गजानन खत्री यांच्या बुडीत व्यवहारास जामीन राहिल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली येथे लक्ष्मण पंडित हे साधे सुधे सरळ प्रापंचिक गृहस्थ वाटतात कारण ते स्वतः कर्जात गळ्याप��्यंत बुडालेले असतानाही हरिभाऊस आणि खत्रीस जामीन राहिले व्यवहारात इतका चांगुलपणा आणि भलेपणा चालत नाही तेव्हा एकवेळ ठीक होते पण सद्यःस्थितीत तर तो पूर्णतः अव्यवहारी पणा अथवा मूर्खपणाच ठरेल यातील पूर्व सुकृताचा भाग म्हणा वा त्यांचे पूर्वप्रारब्ध म्हणा पंडितांना गोविंदरावांसारख्याच्या घरी मावंद्याच्या निमित्ताने जाता आले आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या त्यातूनच ते नवस बोलले अक्कलकोटला श्री स्वामींकडे मार्गस्थ होण्याचा त्यांना शुभ संकेत मिळाला हा सुसंकेतच त्यांना लाभदायी ठरला.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nअगाध सद्गुरू महिमा 32\nदररोजच्या नित्य पारायणासाठी 52\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 71\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध 63\nस्वामी समर्थ सद्गुरूकृपा 34\nहम गया नहीं जिंदा है 15\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nहम गया नहीं जिंदा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/train-viral-video-mobile-phone-snatcher-beaten-latest-news-and-130378055.html", "date_download": "2022-12-09T10:17:36Z", "digest": "sha1:GG6MD6TV5XT2LP5RSGY6JJYXEPUWTU2K", "length": 5276, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "खिडकीतून मोबाइल चोरण्याचा केला होता प्रयत्न; प्रवाशांनी केली बेदम मारहाण | Bihar Bhagalpur Train Viral Video; Mobile Phone Snatcher Beaten, latest news and update - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रवाशांनी धावत्या रेल्वेत चोराला लटकवले:खिडकीतून मोबाइल चोरण्याचा केला होता प्रयत्न; प्रवाशांनी केली बेदम मारहाण\nबिहारच्या भागलपूरमध्ये बुधवारी रेल्वे प्रवाशांनी मोबाइल चोराला तब्बल 80 किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वेबाहेर लटकवल्याची घटना उजेडात आली आहे. हा तरुण रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करत होता. पण सावध प्रवाशाने त्याचा हात पकडला. त्यानंतर त्याला त्याच स्थितीत रेल्वेबाहेर लोंबकळवत ठेवले.\nभागलपूरच्या ममलखा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. रेल्वे फलाटावर उभी होती तेव्हा एका तरूणाने खिडकीतून मोबाइल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रवाशांनी तत्काळ त्याचा हात पकडला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्याला जवळपास 10 किमीपर्यंत तसेच रेल्वेबाहेर लोंबकळत ठेवले. यावेळी रेल्वेचा वेग ताशी 80 ते 100 किमीच्या आसपास होता.\nप्रवाशी खिडकीतून हात बाहेर काढून त्याचा व्हिडिओ बनवत होते. तरुणाचे पाय अनेकदा रुळांवरील गिट्टीवर आदळले. पण प्रवाशांचे हृदय द्रवले नाही. काहींनी तर त्याला ठार मारण्याचे सूतोवाच केले. पण सुदैवाने तो वाचला.\nप्रवाशांनी चोराला धावत्या ट्रेनच्या गेटला लोंबकळत ठेवले.\nचोर प्राणांची भीक मागत होता, लोक व्हिडिओ बनवत होते.\nविशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वीच बेगुसरायमध्येही अशीच एक घटना घडली होती. तेव्हाही प्रवाशांनी चोराला 15 किमीर्यंत रेल्वेबाहेर लोंबकळत ठेवले होते. हा चोरही रेल्वे फलाटावरून हलल्यानंतर मोबाइल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रवाशाने हात पकडल्यामुळे तो त्याच स्थितीत जवळपास 15 किमीपर्यंत तसाच लोंबकळत राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/meiosis-chemicals-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:25:02Z", "digest": "sha1:3JNCTI57ARFPFALLOX7WM2JWWBOKDBAE", "length": 13839, "nlines": 213, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Meiosis Chemicals Recruitment 2017 Apply Offline For 03 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nमीयोसिस केमिकल्स प्राइवेट लिमिटेड मेयोसिस केमिकल भर्ती 2017 को लागू करने के लिए जॉब विज्ञापन प्रकाशित किया है यह नया विज्ञापन लेखाकार सह एचआर Managern – मैटेनेंस स्टाफ और अधिक की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन लेखाकार सह एचआर Managern – मैटेनेंस स्टाफ और अधिक की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 03 रिक्तियां हैं पूरी तरह से 03 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nजनकल्यान मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी सोलापूर मध्ये नवीन 34 जागांसाठी भरती जाहीर २०२१.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/08/17/17855/", "date_download": "2022-12-09T08:34:51Z", "digest": "sha1:M4C2KY6XI2ASSYQY6UALCCZ37VE5TQDI", "length": 13019, "nlines": 143, "source_domain": "mavalmitra.com", "title": "खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा - MavalMitra News", "raw_content": "\nखांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा\nमावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील खांडशी गावामध्ये गेली ४ ते ५ दिवसापासून वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. त्यांच्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खांडशी,नेसावे ही गावे डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास गाव आहे की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.\nतरी वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सरपंच नवनाथ राणे,नंदिनी शिरसट यांच्यासह अन्य सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.\nसरपंच राणे व उपसरपंच शिरसट यांच्यासह अन्य सदस्यांनी महावितरणच्या कार्यालयास निवेदन दिले आहे. महावितरणच्या कामशेत कार्यालयाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. अशा संबंधित अधिकान्यावर वायरमनवर योग्य तो नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nपैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन\nटाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या ट���ळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T09:36:57Z", "digest": "sha1:ET2G3F3CMJ4VTTN44VVKQJI7ZGD5HAEH", "length": 8679, "nlines": 104, "source_domain": "news24pune.com", "title": "#उरवडे Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nरासायनिक कंपनी भीषण आग प्रकरण : कंपनी मालकाला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी\nJune 9, 2021 June 9, 2021 News24PuneLeave a Comment on रासायनिक कंपनी भीषण आग प्रकरण : कंपनी मालकाला 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी\nपुणे—पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे एमआयडीसीतील एसव्हीएस या रासायनिक कंपनीत लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी अटक केलेले कंपनीचे मालक निकुंज शहा यांना न्यायालयाने 13 ज��नपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शहा यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनी मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आलं. […]\nउरवडे येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू: 15 महिलांचा समावेश\nJune 7, 2021 June 7, 2021 News24PuneLeave a Comment on उरवडे येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू: 15 महिलांचा समावेश\nपुणे-पिरंगुट एमआयडीसी परिसरात पौड रस्त्यावरील घोटवडे फाट्याजवळील उरवडे रोड येथील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस svs aqua technologies या रासायनिक कंपनीला आ कंपनीला आग लागून 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आग लागली त्यावेळी कंपनीत 37 कामगार […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/health/here-are-4-special-tips-for-choosing-the-right-coffee-549292.html", "date_download": "2022-12-09T10:26:53Z", "digest": "sha1:C5HDVTQE4ILZIASSMG2J4DS4YPMSFDUV", "length": 11881, "nlines": 192, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nयोग्य कॉफी निवडण्याचे 4 सोपे आणि प्रभावी मार्ग जाणून घ्या\nकॉफी पिण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच सौंदर्याच्या दृष्टीने देखील कॉफी महत्त्वाची आहे. कॉफीने तुमच्या शरीराला आणि तुमच्या आरोग्यासाठी बरेच फायदे होतात. कॉफीचे मूळ उत्पादन आफ्रिकेतील इथिओपिया आणि सुडान येथे व्हायचे. पण आता मदगास्कर आणि मॉरिशससारख्या देशातही याचे उत्पादन होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल\nमुंबई : कॉफी पिण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच सौंदर्याच्या दृष्टीने देखील कॉफी महत्त्वाची आहे. कॉफीने तुमच्या शरीराला आणि तुमच्या आरोग्यासाठी बरेच फायदे होतात. कॉफीचे मूळ उत्पादन आफ्रिकेतील इथिओपिया आणि सुडान येथे व्हायचे. पण आता मदगास्कर आणि मॉरिशससारख्या देशातही याचे उत्पादन होते.\nकॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने ती वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. काही आजारातही कॉफी गुणकारी ठरते. आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत, जे आपल्या सकाळची सुरूवात एक कप काॅफीने करतात. परंतु आपल्यासाठी योग्य कॉफी कशी निवडावी हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कळत नाही.\n1. उत्कृष्ट बीन्सपासून बनवलेली कॉफी निवडा\nआपण झटपट कॉफी किंवा भाजून आणि ग्राउंड मायक्रोलोट्स निवडत असलात तरीही, आपल्या कॉफी पावडरमधील कॉफी बीन्सचे प्रकार आणि उत्पत्तीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण यामुळे गुणवत्तेवर आणि चववर मोठा परिणाम होऊ शकतो. रोबस्टा आणि अरेबिका सध्या बाजारात कॉफी बीन्स आहेत.\n2. वेगवेगळ्या स्वादांचा नमुना घ्या\nआपण कोणत्या प्रकारची हलकी किंवा बोल्ड कॉफी पसंत करता हे ठरवण्यासाठी विविध प्रकारचे नवीन फ्लेवर्स आणि मिश्रण वापरत राहा. ज्यामुळे आपल्याला नेमकी कोणती कॉफी आवडते हे ठरवता येईल.\n3. नेहमी पॅकेजिंग तपासा\nआपण चांगले कॉफी पावडर वापरत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी आपण नेहमी पॅकेजिंग तपासणे महत्वाचे आहे. नेहमी पॅक तारीख तपासा जेणेकरून बीन्स भाजून किती दिवस गेले याची कल्पना येईल. आपली कॉफी पावडर तपासा कारण ही एक महत्त्वाची चव आहे. परंतु जर तुम्ही असे असाल ज्यांना अनेक फ्लेवर्सचा प्रयोग करायला आवडत असेल तर तुम्ही फ्लेवर्ड कॉफीची निवड देखील करू शकता.\n4. कॉफी पावडर किंवा क्रिस्टल्स\nकॉफी निवडताना एक महत्त्वाचे म्हणजे कॉफी पावडर किंवा क्रिस्टल्स निवडणे. या दोघांमधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यावर प्रक्रिया करण्याची पद्धत. झटपट कॉफी पावडर स्प्रे ड्रायिंगद्वारे बनवले जाते, तर कॉफी क्रिस्टल्स फ्रीज ड्रायिंगद्वारे तयार केले जातात. या दोन्ही प्रक्रिया त्यांच्या स्वाद टिकवण्याच्या प्रक्रियेमुळे गुणवत्तेवर आणि चवीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कॉफीचे क्रिस्टल्स मात्र नैसर्गिक चव आणि कॉफीचा सुगंध टिकवून ठेवण्यासाठी चांगले म्हणून ओळखले जातात.\nWeight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स\nMilk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर\nHealth care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare\nHigh Cholesterol : हात अथवा पायात खूप वेदना होतात लक्ष द्या हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते\nSafed Musli : पौरुषत्व आणि स्टॅमिना वाढवण्यासह अनेक समस्यांवर गुणकारी सफेद मुसळी\nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nपोटाची चरबी कमी करण्याचे उपाय\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/is-there-depression-in-your-career-then-try-these-solutions-550681.html", "date_download": "2022-12-09T10:16:47Z", "digest": "sha1:ZOV3PANDUNYN242QQHSESKCOBLAGAN6V", "length": 11535, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nकरिअरमध्ये नैराश्य येतेय का मग हे उपाय नक्की करून पहा\nजर तुम्हाला सर्व प्रयत्न करूनही तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल तर दररोज स्नान करताना थोडी हळद पाण्यात मिसळून आंघोळ करा. हा उपाय केल्यास तुम्हाला चमत्कारिक यश मिळेल.\nखूप मेहनत करुनही करिअरमध्ये यश मिळत नाहीये मग करा हे 6 ज्योतिषीय उपाय\nवैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सचिन पाटील\nमुंबई : आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात कार्यालय असो किंवा व्यवसाय, प्रत्येकावर कामाचा दबाव वाढत आहे. आपले करिअर जसजसे पुढे सरकत जात आहे, तसतसे आपल्��ासमोर नवीन समस्या निर्माण होत आहेत. अनेक वेळा अशी परिस्थिती देखील येते की सर्व प्रयत्न करूनही आपले करिअर पुढे जाण्याचे नाव घेत नाही. करिअरमध्ये आपण स्वतःला चांगले सिद्ध करू शकलो नसल्याचे नैराश्य आपल्यामध्ये येते. जर आपण स्वतः संबंधीत क्षेत्रात सिद्ध झाले नाही तर काय होईल, ही चिंता आपल्याला सतावत असते. अनेकदा आपण बरीच मेहनत करूनही करिअरमध्ये अशा प्रकारची समस्या येत असते. जर तुमच्या करिअर संदर्भात अशाच काही समस्या असतील तर नाराज होऊ नका. काही गोष्टी आपल्या नशिबाशीही संबंधित असू शकतात. यासाठी तुम्ही ज्योतिषशास्त्राशी संबंधित खाली दिलेले उपाय एकदा नक्की करून पहा. त्यातून तुमचे करिअर योग्य दिशेने मार्गी लागू शकते. (Is there depression in your career, Then try these solutions)\n1. करिअर उजळण्यासाठी अर्थात करिअरमध्ये चांगले यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठणे सुरू केले पाहिजे. रोज उगवत्या सूर्यदेवाची भेट घ्या आणि त्याला तांब्याच्या भांड्यात रोली आणि अक्षत पाण्यात मिसळून अर्घ्य द्या. तसेच सूर्य मंत्र किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे दररोज पठण करा.\n2. जर तुम्हाला सर्व प्रयत्न करूनही तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल तर दररोज स्नान करताना थोडी हळद पाण्यात मिसळून आंघोळ करा. हा उपाय केल्यास तुम्हाला चमत्कारिक यश मिळेल.\n3. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आठवड्यातील एक दिवस स्वत:साठी द्या, आत्मचिंतन करा, मनशांती ठेवा\n4. जर तुमच्या व्यवसायात समस्या असतील आणि तुम्ही लाख प्रयत्न करूनही पुढे जाऊ शकत नसाल कामाच्या ठिकाणी आवश्यक ते बदल करुन पाहा\n5. जर काही कारणामुळे तुमची बढती रखडली असेल किंवा त्यात सर्व प्रकारचे अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी जवळच्या व्यक्तींशी, तज्ज्ञांनी बोला\n6. जर तुम्हाला तुमचे करिअर घडवायचे असेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचे सहकार्य मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या वागण्यात सकारात्मक बदल घडवून आणा. कारण तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी गोड शब्द बोलून सहज काम करू शकता. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुमचे सहकारी तुम्हाला मदत करायला सदैव तयार असतील. (Is there depression in your career, Then try these solutions)\n2022 कॉमनवेल्थ गेम्समधून भारतीय हॉकी संघाची माघार, ‘या’ कारणामुळे घेतलं नाव मागे\nVideo | पूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं, तब्बल 25 गाई वाहून गेल्या, हृदय पिळवटून टाकण���रा व्हिडीओ\nवैवाहीक जीवनातील समस्यांवर पुरुषांसाठी रामबाण उपाय, भाजलेलं लसूण\nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nदारु किती वेळ शरीरात राहते\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/independence-day-contest/", "date_download": "2022-12-09T09:31:25Z", "digest": "sha1:2CUJ73CZPP5JGOTMZ5S4ADDWQZCYWT5S", "length": 8458, "nlines": 162, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "अक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nकविता नवे लेख फीचर्ड\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nJul 8, 2022 निबंध स्पर्धा\nस्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे.\nनिबंध पाठविण्याची कालावधी :\nदिनांक 10 जुलै 2022 ते 31 जुलै 2022.\n1. देशभक्ती वर स्लोगन स्पर्धा\n2. एका मिनिटाचे देशभक्ती वरचे गाणे रेकॉर्ड करून पाठवणे.\n3. देशावरील स्वलिखित कविता पाठवणे.\n4. स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा स्पर्धा\n5. स्त्रियांच्या दृष्टीने भारताचे स्वातंत्र्य\n6. शक्यतो निबंध टाईप केलेला असावा\n३ विजेत्यांना रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्रक दिले जाईल\nइतर 0३ उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र\nविजेत्यांची नावे 15 ऑगस्टला 2022 संस्थेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतील.\nअटी व नियम :\n१) निबंध किमान २५० -३०० शब्दांचा असावा.\n२) निबंध मराठीत असावा\n३) निबंध स्वलिखित असावा\n४) निबंध कोणत्याही जात, धर्म, समुदाय, संप्रदाय, देश, राजकीय विचार, इत्यादी विरुद्ध नसावा. कोणतेही वादग्रस्त किंवा भावना दुखावतील असे लिखाण करू नये.\n५) परीक्षकांचा व संस्थेचा निर्णय अंतिम असेल\n६) स्पर्धेत प्राप्त झालेले लेख, कविता इत्यादी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाऊ शकते\n७) वेशभूषा स्पर्धेसाठी मोबाईल उभा धरून काढलेला फोटो सदस्यांनी पाठवायचे आहेत.\n८) केवळ संस्था सदस्यच अर्ज भरू शकतील.\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्ण�� प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-braking-bike-skids-off-road-one-youth-killed-one-injured/", "date_download": "2022-12-09T08:20:36Z", "digest": "sha1:Y6M62Q3LIFOM2EHEGLDK7Z3MNYS74FCR", "length": 3756, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: रस्त्यावरून दुचाकी घसरली; एक युवक ठार, एक जखमी - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: रस्त्यावरून दुचाकी घसरली; एक युवक ठार, एक जखमी\nअहमदनगर ब्रेकींग: रस्त्यावरून दुचाकी घसरली; एक युवक ठार, एक जखमी\nअहमदनगर- रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक आतिष सुरेश आजबे (वय 24 रा. एकनाथनगर, केडगाव) याचा मृत्यू झाला आहे, तर अथर्व विजय सपकाळ (वय 20 रा. गवळीवाडा, भिंगार) हे जखमी झाले आहेत.\nसपकाळ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अथर्व सपकाळ व आतिष आजबे हे त्यांच्या दुचाकीवरून आयुर्वेद कॉर्नरकडून बोल्हेगावकडे जात असताना नेप्तीनाक्याकडे जाणार्या रस्त्यावरील बाबावाडीजवळ चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून दुसरी चारचाकी गाडी आल्याने आतिषने दुचाकीचे ब्रेक मारले.\nब्रेक मारल्यामुळे दुचाकी रस्त्यावरून घसरली. या अपघातात आतिषचा मृत्यू झाला असून अथर्व जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/what-do-you-say-dead-lovers-got-married-maharashtra-news-regional-marathi-news-121080200034_1.html", "date_download": "2022-12-09T08:53:51Z", "digest": "sha1:J4CO2EIYBJKNTDQZERZ74WACBPQCZCTR", "length": 16497, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय सांगता,मृत प्रेमींचे चक्क लग्न लावले - What do you say, dead lovers got married Maharashtra News Regional Marathi News | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nपॅकेज म्हणा वा मदत म्हणा, पण घोषणा करा”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार\nराज ठाकरे भाजपसोबत युती करण्याबाबत काय म्हणाले\nअभिनेत्री दीपाली सय्यदनेही कोल्हापूर जिल्हामधील भुदरगडचा केला दौरा\nहा धक्कादायक प्रकार भडगाव जिल्हा जळगाव येथे घडला.मुकेश कैलाश सोनवणे वय वर्षे 22 राहणारे वाडे आणि नेहा बापूराव ठाकरे वय वर्षे 19 या मृतक असलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. या दोघांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते.या दरम्यान मुकेशला बघण्यासाठी मुलीवाले येणार होते.आपले लग्न होणार नाही असा विचार करून त्यांनी रविवारी सकाळी एका माध्यमिक शाळेत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.हे कळतातच तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले.दोघांचे मृतदेह बघून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.त्यांच्या दोघांवर शोकाकुल वातावरणांतअंत्यसंस्कार करण्यात आले.या पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाला मान्य करून दोघांचे लग्न लावून दिले.\nत्यांचे एकमेकांवर प्रेम आहे हे आम्हाला माहितीच नव्हते असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.या घटनेमुळे सम्पूर्ण गाव हादरून गेले आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळा�� देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच���या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nकन्नड रक्षण वेदिके : बेळगावात हिंसक आंदोलन करणारी ही संघटना काय आहे\nदीपाली जगताप महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या मुद्यावरून कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेकडून कधी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांवर हल्ला होताना दिसतो तर कधी गाड्यांना काळं फासलं जातं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक म्हणून बेळगाव येथे आपला दौरा जाहीर केला आणि इकडे बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके संघटना आक्रमक झाली.\nलग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू\nजयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/09/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%82-%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-09T10:01:30Z", "digest": "sha1:NDGZC2QBNWTIKEC2HNEX3VBZTU4VKCZA", "length": 10899, "nlines": 83, "source_domain": "onlinenews15.com", "title": "‘अजय देवगण’चा चेहरा पाहणं देखील पसंद करत नाही ‘रविना टंडन’, एकमेकांच्या समोर येताच रागाने लाल होतात दोघेही पहा हे आहे कारण.. – Epic Marathi News", "raw_content": "\n‘अजय देवगण’चा चेहरा पाहणं देखील पसंद करत नाही ‘रविना टंडन’, एकमेकांच्या समोर येताच रागाने लाल होतात दोघेही पहा हे आहे कारण..\n‘अजय देवगण’चा चेहरा पाहणं देखील पसंद करत नाही ‘रविना टंडन’, एकमेकांच्या समोर येताच रागाने लाल होतात दोघेही पहा हे आहे कारण..\nOctober 9, 2022 RaniLeave a Comment on ‘अजय देवगण’चा चेहरा पाहणं देखील पसंद करत नाही ‘रविना टंडन’, एकमेकांच्या समोर येताच रागाने लाल होतात दोघेही पहा हे आहे कारण..\nबॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आजही असे अनेक स्टार्स आहेत, जे एकमेकांवर खूप प्रेम करता���. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते एकमेकांशी लग्न करू शकले नाहीत, आणि काही हिरो हिरोइन्स असे आहेत ज्यांचे प्रेम एकतर्फी होते म्हणजेच दुसऱ्याच्या मनात प्रेम नव्हते. किंवा त्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त केले.\nतर त्या बदल्यात त्याने त्यांची फसवणूक केली, किंवा चुकीचे शब्द बोलले. आमच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका नायिकेबद्दल सांगणार आहोत, जी आजकाल एका विकाराची शिकार झाली आहे. बरेच वाद झाले कारण यामागे त्यांचे पहिले प्रेम होते आणि त्यांना प्रेमात यश मिळू शकले नाही, आपण आज रवीना टंडनबद्दल बोलत आहोत.\nरवीना टंडन एक अशी हिरोईन आहे, जिने अनेक चित्रपट आणि अनेक लोकांसोबत काम केले होते पण आता ती चित्रपटांमध्ये दिसत नाही तर ती वेब सिरीजमध्ये दिसत आहे.आणि आम्ही तुम्हाला सांगतो की, रवीना टंडन ज्याच्यावर प्रेम करायची ते सुपरस्टार अजय देवगण होते. आणि अजय देवगण हा एक मोठा स्टार आहे.\nज्याला बॉलीवूड इंडस्ट्रीचा सिंघम, असे म्हटले जाते. तर मग आम्ही तुम्हाला सांगतो शेवटी यांच्या प्रेमकहाणीचे काय झाले, ज्याच्यामुळे आज रवीन टंडनला अजय देवगणचा चेहरा पाहायलाही आवडत नाही. रवीना टंडन दिसायला किती सुंदर आहे आणि ती नेहमीच चर्चेत राहते, ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय दिसते, ती रोज तिच्या मित्रासोबतचे तिचे फोटो शेअर करतअसते.\nएक काळ असा होता जेव्हा रवीना टंडनने अजय देवगणसोबत प्रेम व्यक्त केले होते. आणि जेव्हा रवीनाने अजय देवगणकडे आपले प्रेम व्यक्त केले तेव्हा त्याने तिला असे काही शब्द बोलले, ज्यामुळे रवीना टंडनने अजय देवगणचा तिरस्कार करायला सुरूवात केली.आज रवीना टंडन अजयसोबत बोलतही नाही आणि त्यांच्याकडे बघतही नाही.\nरवीना टंडनने जेव्हा अजय देवगणसमोर तिचे प्रेम व्यक्त केले तेव्हा काय झाले अजय देवगणने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. जेव्हा रवीना टंडन म्हणाली की, अजय देवगन मी तुझ्यावर खूप प्रेम करते, तेव्हा अजय देवगणने रवीना टंडनला अनेक वाईट गोष्टी बोलल्या, ज्यानंतर रवीना टंडन त्याच्याशी थेट आजवर बोलत नाही,आणि आज ती अजयचा तिरस्कार करते.\nनवीन लग्न झालेल्या अभिनेत्रीला ‘सलमान खान’ने विचारला अ’श्ली’ल प्रश्न, अभिनेत्री म्हणाली – मला जे आवडत त्याची मज्जा मला फक्त रात्री येते…\nमहेश भट्ट च्या एका फोनवर मोठमोठ्याने रडायला लागली होती विद्या बालन, म्हणा��ी – जेव्हा मला फोन आला महेश भट्ट म्हणाला…तुला माझ्यासोबत\nअंघोळीला बाथरूम मध्ये गेली होती हि महिला, खूप वेळ झाला तरी बाहेर येईना म्हणून घरच्यांनी तोडला दरवाजा, दरवाज्या तोडल्यावर त्यांना मध्ये जे दिसलं ते पाहून मोठमोठ्याने रडू लागले सर्वजण..”\nरात्री-बेरात्री बॉडीगार्ड ‘शेरा’ सोबत ‘कतरीना कैफ’ला जेव्हा मीडियाने हॉटेलच्या रुमवर पकडले होते रंगेहात, अशाप्रकारे मिटवलं होत प्रकरण..\n१५ वर्ष्याची असतानाच ऐश्वर्या प्रे’ग्नें’ट होऊन दिला होता बाळाला जन्म, आज तोच मुलगा ३२ वर्षाची असताना आला समोर, म्हणाला – फोटो दाखवून म्हणाला ऐश्वर्या रॉय माझी आई आहे..पहा काय झाले\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2021/09/", "date_download": "2022-12-09T09:16:08Z", "digest": "sha1:FHQGZPSBHGW6MVIB5IG5BSBLEQKS4OR4", "length": 8963, "nlines": 84, "source_domain": "www.impt.in", "title": "September 2021 | IMPT Books", "raw_content": "\nslide इस्लाम कुरआन दहशतवाद मुहम्मद (स.) विविध स्त्री आणि इस्लाम\nSeptember 01, 2021 स्त्री आणि इस्लाम\n- सय्यदा परवीन रिझवी\nया पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रियांची किती महत्त्वाची भूमिका असते याबाबत जगाच्या क्रांतीवर लक्ष ठेवणाऱ्या विचारवंतांना कल्पना आहेच.\nजेव्हा स्त्रिया लज्जाहीन होऊन अश्लिलता व नग्नतेचा मार्ग स्वीकारतात तेव्हा देशाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. इस्लाम मानवी प्रवृत्तीस अनुकूल धर्म आहे. तो पुरुषांसह स्त्रियांच्या उन्नतीवर भर देते आणि बुरखा त्यातलाच एक भाग आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 88 -पृष्ठे - 8 मूल्य - 06 आवृत्ती - 4 (2013)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/vodafone-idea-likely-to-shut-down-from-november-warning-to-stop-services-from-indus-towers-if-loan-is-not-repaid-130377698.html", "date_download": "2022-12-09T09:48:18Z", "digest": "sha1:LEVOQRC3L7V7MTPCMARDXNJTPSPYA47W", "length": 7121, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कर्जाची परतफेड न केल्यास इंडस टॉवर्सचा सेवा बंद करण्याचा इशारा, याच टॉवर्सने कंपनी देते सर्व्हिस | Vodafone-Idea likely to shut down from November । Warning To Stop Services From Indus Towers If Loan Is Not Repaid । Company Provides Services Using Same Towers - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनोव्हेंबरपासून बंद होणार VI:कर्जाची परतफेड न केल्यास इंडस टॉवर्सचा सेवा बंद करण्याचा इशारा, याच टॉवर्सने कंपनी देते सर्व्हिस\nव्होडाफोन-आयडियाच्या 25 कोटींहून अधिक ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कर्जबाजारी कंपनीला नोव्हेंबरपासून सेवा बंद करावी लागू शकते. प्रत्यक्षात इंडस टॉवर्स कंपनीने आपल्या टॉवरचा वापर करणाऱ्या व्होडाफोन आयडियाला कर्जाची परतफेड न केल्यास सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.\nइंडस टॉवरचे व्होडाफोन आयडियावर 7,000 कोटींहून अधिक कर्ज आहे. या कंपनीत भारती एअरटेलचा सर्वाधिक 47.76% हिस्सा आहे आणि व्होडाफोन ग्रुपचा 21.05% हिस्सा आहे. व्होडाफोन आयडियाकडे यापूर्वी इंडस टॉवर्समध्ये 11.5% स्टेक होता, परंतु दोन वर्षांपूर्वी जेव्हा इंडस टॉवर्स भारती इन्फ्राटेलमध्ये विलीन झाली तेव्हा त्यांनी हा भाग विकला होता.\nकंपनीवर 1.99 लाख कोटींचे कर्ज\nVIL वर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत एकूण 1,94,780 कोटी रुपयांचे कर्ज होते. एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीअखेर हे कर्ज 1,99,080 कोटी रुपये झाले.\nदूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओचा दबदबा वाढत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) नुसार, व्होडाफोन-आयडिया कंपनीच्या 15.4 लाख वापरकर्त्यांनी जुलैमध्ये नेटवर्क सोडले आहे. यासह, कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 25.51 कोटींवर आली आहे.\nत्याच वेळी जिओने आपल्या नेटवर्कमध्ये 29.4 लाख नवीन वापरकर्ते जोडले आहेत. यासह, जिओ नेटवर्कच्या वापरकर्त्यांची संख्या 41.59 कोटी झाली आहे. भारती एअरटेलने जुलैमध्ये 5.1 लाख नवीन वापरकर्ते जोडले. त्यानंतर एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 36.34 कोटी झाली आहे.\nव्होडा-आयडियाचा बाजारातील हिस्सा 22%\nट्रायच्या मते, जुलैमध्ये टेलिकॉम मार्केटमध्ये रिलायन्स जिओचा बाजार हिस्सा 36% वरून 36.23% पर्यंत वाढला आहे, तर भारती एअरटेलचा बाजार हिस्सा 31.63% वरून 31.66% पर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, व्होडाफोन-आयडियाचा हिस्सा जूनच्या तुलनेत 22.37 वरून 22.22% वर आला आहे.\nजिओ आल्यानंतर दोन कंपन्या झाल्या विलीन\nरिलायन्स जिओच्या आगमनानंतर बिर्लाची आयडिया आणि व्होडाफोन यांचे एकत्रीकरण झाले. यानंतर भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सह चार दूरसंचार कंपन्या देशात आघाडीवर राहिल्या. व्होडाफोन आयडिया सतत तोट्यात आहे आणि अलीकडेच ती दिवाळखोर होत असल्याची चर्चा होती. व्होडाफोन आयडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/10/19/navara-ghari-yeto/", "date_download": "2022-12-09T08:11:51Z", "digest": "sha1:X5SADZIWWEN4KQHBB45DCBJQNQAQ4YPK", "length": 14520, "nlines": 91, "source_domain": "live29media.com", "title": "नवरा दा 'रू पियुन रा त्री घरी येतो... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nनवरा दा ‘रू पियुन रा त्री घरी येतो…\nआम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-\nविनोद 1 : चार मित्र बरेच दिवसांनी भेटले गप्पागोष्टी झाल्या एकत्र हॉटेलात जेवायचे ठरले गेले..जेवले काउंटर ला आले प्रत्तेक जण पॉकेट काढून पैसे द��ऊ लागला….\nमालकाला प्रश्न पडला घेऊ कोणाकडून मालकाला मित्रप्रेम पाहून आंनद वाटला चोघेही म्हणाले,\n”मालक तुमच्या हॉटेलला फेरी मारून जो प्रथम परत येईल त्याने बिल द्यावे,असे ठरले मालकाला प्रेम पाहून आंनद झाला परवानगी दिली…..\n1,2…3…4 पळत सुटले……. मालक अजून त्यांची येण्याची वाट पाहत आहेत\nविनोद 2 : बा र समाेरच एक तलाव हाेता. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमा रीसाठी गळ टाकून बसला हाेता. तापमान होतं 43.3 \nएका तरूणाला दया आली… तरूण : बाबा किती उन आहे चला मी तुम्हाला थंड बी अ र पाजताे.\nबी अ र पीता पीता….तरूण : बाबा किती मासे गळाला लागले \nम्हातारा : तू आठवा आहेस बेटा.. पोराला हसावे का रडावे ते समजले नाही\nविनोद 3 : काल बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होतात तसं उद्या एक दिवस ट्रीट करा.\nमी म्हणालो ठीक आहे…….दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या फिल्म ला गेलो, तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. बाईकवरून भरपूर फिरलो,\nखूप गप्पा मा रल्या ,रस्त्यात आईस्क्रीम खाल्लं….. आणि परत येताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो…….\nतेव्हा पासून सासरे फोनवर फोन करतायत\nविनोद 4 : एकदा नवीन लग्न झालेली नव री लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या नवऱ्या बरोबर ट्रेन ने सासरी जात असते….\nबायको: अहो आज आपली सुहाग-रात आहे, काही तरी करा ना असे शांत-शांत का बसले आहात…….\nनवरा: जवळ येतो आणि तिला सांगतो अग तू वाचले नाही का ते नोटीस बोर्ड त्यावर लिहले आहे – चालत्या रेल्वेमध्ये चढणे मनाई आहे…. (बायको जागेवर बेशु द्ध)\nविनोद 5 : पोलि सांपासून वाचण्यासाठी ३ चोर एकदा एका वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपून जातात….\nतेवढ्यात तिथे पो लीस आले आणि पोलि सांनी पहिल्या पोत्याला लाथ मारली लगेच त्यांच्यामधून आवाज आला भों-भों….\nपो लीस: असं वाटत आहे ह्या पोत्यामध्ये कु त्रा आहे….\nदुसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्याच्यातून आवाज आला म्याऊ-म्याऊ…….. पोली स- असं वाटत ह्या पोत्यात मांजर आहे…\nजेव्हा तिसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्या पोत्यातून आवाज आलाच नाही…… ३-४ वेळा अजून लाथ मारली तरी पण आवाज नाही आला…\nजेव्हा ५ व्या वेळेस पो लीस लाथ मारणार होते तेव्हा पोत्यामधून पिंट्याने आवाज दिला- मी बटाटा आहे, बटाटा….\nविनोद 6 : पन्नाशी नंतर चे प्रेम…… बायको- आज रात्री आपण घरी दोघंच आहोत,\nकोणीच नाही आहे काय करायचे \n���वरा: एक काम कर आधी दरवाजा लाव मच्छर येतील… आणि मस्त कडी-खिचडी बनव…. (ह्या वयात हेच होईल काही पण काय विचार करतात राव तुम्ही)\nविनोद 7 : गण्या पो*लीस स्टेशनमध्ये\nगण्या : इन्स्पे क्टर साहेब मला फोनवर ध*मक्या येत आहेत\nइन्स्पे क्टर : ध*मक्या\nगण्या : हो मला “का*पून टाकू” अशी ध*मकी दिली आहे\nइन्स्पे क्टर : कोण देत आहे ध*मक्या गण्या : वीज बिल वाले.. गण्या : वीज बिल वाले.. बोलता आहे वीज बिल भर नाहीं तरी का*पून टाकू \nविनोद 8 :बायको रो मँ टिक होऊन नवऱ्याला विचारते….. बायको- खरं सांगा तुम्ही किती बायकांबरोबर झोपला आहात \nनवरा एकदम गप्प होतो…….बायको: सांगा ना मी नाही रागावणार …\nनवरा : अग वेडी… जाऊ दे तुला राग येईल… बायको लाडात येते सांगा ना \nनवरा – मी आतापर्यंत फक्त तुझ्या बरोबरच झोपलो आहे बाकीच्या बायकांबरोबर जागाच असतो…\nविनोद 9: न वरा दा रू पियुन रा त्री उशिरा घरी येतो\nबायको झाडू घेऊन दारात उभी असते…\nबायको – आलात ढोसून… नवरा- अगं बाई… ते सो ड किती वेळ काम करशील \nरात्रीचे दोन वाजले… झोपायचं नाही का\nनवरा- अगं एवढ्या रा त्री तू झाडू घेऊन घरातलं काम करतेय म्हणून बोललो…\nबायको जागेवर बे शुद्ध\nआम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-\nपिंकी- भाऊ, कं ड म द्या…\nसोन्या- ओ बाई झऊ कस\nलग्नात काकूंनी केला सुंदर डान्स…\nपिंकी आणि तिची डॉक्टर कडे जातात…\nचा’वट बाई रेल्वे ने जात असते…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/major-dispute-in-shiv-sena-devendra-fadnavis-comment-on-ramdas-kadams-audio-clip-548604.html", "date_download": "2022-12-09T09:59:18Z", "digest": "sha1:63IVIIAUUHPSIYMZCKVAXGFNOLISAF7X", "length": 13442, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nरामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद: देवेंद्र फडणवीस\nशिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (major dispute in shiv sena, devendra fadnavis comment on Ramdas Kadams audio clip)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: भीमराव गवळी\nनांदेड: शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही. पण शिवसेनेत मोठी खदखद आहे हे निश्चित आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज ते नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खरी की खोटी यावर मी काही कमेंट करणार नाही. मात्र शिवसेना अंतर्गत मोठी खदखद निश्चित आहे. मी काही त्यांच्या पक्षाचा नेता नाही. त्यामुळे त्या संदर्भात जी काही कारवाई करायची आहे, ते त्यांचा पक्षाचा नेता करेल, असं सांगतानाच शिवसेनेती अनेक नेत्यांशी पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून संबंध आहेत. तिथले अनेक लोक मला भेटत असतात. त्यांच्या मनातलं काय ते सांगत असतात. त्यामुळे शिवसेनेत म���ठी खदखद आहे, एवढं मात्र निश्चित, असं फडणवीस म्हणाले.\nवीज कनेक्शन कापणे बंद करा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याला प्रत्यक्ष भरघोस मदत केली पाहिजे. पूरस्थिती असताना विजेचे कनेक्शन कापणेही सुरू आहे. ते बंद केलं पाहिजे. वाळू माफियांमध्ये महसूल आणि राजकीय नेत्यांचे नेक्सस पाहायला मिळत आहे. वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याला राजकीय आशीर्वाद मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. मी अनेक जिल्ह्यांतील वाळू उपसाचा माहिती घेतली आहे. कोर्टाने वाळू उपसा करण्यावर बंधन घातल्यावर यांना दु:ख होत नाही तर आनंदच होतो. कारण त्यांना वाळू उपसा करायला अजूनही एक कुरण चरायला मिळतं. अवैध वाळू उपसा करण्यास पूर्णपणे सरकारी प्रोटेक्शन आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nदोषी आढळले तर कारवाई करा\nएनसीबीने आज अंमलीपदार्थ घेणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एनसीबीने जी कारवाई केली आहे. त्यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\nस्वप्न पाहायला हरकत नाही\nअजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा असं आवाहन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्वप्न पाहायला काही हरकत नाही. या तिघांमध्ये समन्वय नाही हे आधीच सांगितलं आहे. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यात अडचणी निर्माण व्हायच्या. या तीन पायाच्या सरकारमध्ये समन्वयचा अभाव आहेच, पण त्यामुळे जनतेला अडचणी निर्माण होत आहेत. हा एकप्रकारचा तमाशाच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\nतीन दिवसात देगलूरच्या उमेदवाराची घोषणा\nदेगलूर पोटनिवडणुकीत भाजप कुणाला तिकीट देणार यावर फडणवीस यांनी थेट भाष्य केलं नाही. देगलूर विधानसभा पोटनिवडणुसाठी दोन ते तीन दिवसात चेहरा तुमच्यासमोर येईल, असं ते म्हणाले.\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचा सेना खासदाराला विसर, म्हणाले, ‘मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब\nकोण महेश मांजरेकर, चित्रपसृष्टीत त्यांचं काय योगदान; ‘गोडसे’ चित्रपटाच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड संतापले\nसोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा ���ृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/boy-drowned-in-river-police-trying-to-take-him-put-in-hingoli-548240.html", "date_download": "2022-12-09T09:47:58Z", "digest": "sha1:WU2ZAFDYHP43IJQWKMCEF6T4CP54IE7N", "length": 9585, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nकयादू नदीला पूर, पात्रात तरुण वाहून जाताना आढळला, बाहेर काढण्याचे हिंगोली पोलिसांकडून प्रयत्न\nळमनुरी तालुक्यातील पूर गावाजवळ एक धक्कादायक घटान घडली आहे. या गावाच्या परिसरात कयादू नदीच्या पात्रात एक तरुण वाहून जाताना आढळलाय.\nतरुण अशाप्रकारे पाण्यात वाहून जाताना आढळला.\nहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पूर गावाजवळ एक धक्कादायक घटान घडली आहे. या गावाच्या परिसरात कयादू नदीच्या पात्रात एक तरुण वाहून जाताना आढळलाय. सध्या मराठवाड्यात मुसळधार पावसासह अनेक नद्यांना पूर आला आहे. कयाधु नदीसुद्धा दुथडी भरून वाहत आहे. याच नदीच्या पात्रातून एक तरुण वाहून जातना ग्रामस्थांना दिसलाय. या तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहे.\nतरुण नदीपात्रात वाहून जाताना आढळला\nकयादू नदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या गावातदेखील गेले आहे. याच नदीच्या पात्रात एक तरुण वाहत येताना नागरिकांना दिसलाय. पाण्यात तो पूर्णपणे उलटा पडल्याचे दिसतेय. नाक आणि तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा तरुण पाण्यातून वाहून जात असल्याचे समजताच नागरिकांना पोलिसांना ही माहिती दिली आहे.\nतरुणाला बाहेर काढण्याचे पोलीस, नागरिकांचे प्रयत्न\nसध्या पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्या तरुणाला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा तरुण नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.\nVIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के\nVIDEO: मी मागच्या जन्मी पाप केलं, पण आता बाहेर पडलोय, साखर��म्राटांच्या भरसभेत गडकरींचं वक्तव्य, काय घडलं\nओ शेट, नाद कराच; स्वस्तातलं सोनं घ्यायची संधी हुकवू नका\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/high-quality-cosmetic-plastic-tube-with-screw-cap-product/", "date_download": "2022-12-09T09:40:20Z", "digest": "sha1:L3I53BBCVGZTZA7HV3MHXAT6ZZXXTYZ5", "length": 11223, "nlines": 209, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " स्क्रू कॅप उत्पादक आणि पुरवठादारांसह घाऊक उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब |रनफांग", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nदोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅकेजिंग आय क्रीम ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nकॉस्मेटिक प्रकार: हँड क्रीम ट्यूब, फेशियल क्लीन्सर ट्यूब, शैम्पू ट्यूब आणि असेच.\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 19-40 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nया प्रकारची कॉस्मेटिक ट्यूब खूप आकर्षक आहे.तुम्हाला आढळेल की आमची प्लास्टिक कॉस्मेटिक ट्यूब विविध रंग आणि डिझाइन्सच्या विविधतेसह तुमची विपणन धोरण सुधारण्यात मदत करेल.\n1. रनफॅंग प्लास्टिक पॅकेजिंग हे सर्व स्क्वीज ट्यूब्ससाठी एक कॉस्मेटिक आहे (टूथपेस्ट, शैम्पू, बाथ जेल, मेकअप इ. वैयक्तिक काळजी उत्पादनांसाठी).आम्ही मोठ्या प्रमाणात कॉस्मेटिक ट्यूब वैयक्तिकरित्या किंवा मोठ्या प्रमाणात आमच्या स्वतःच्या मुद्रणासह घाऊक करतो.या कॉस्मेटिक ट्यूब्सची किमान ऑर्डर तुमच्या लोगो प्रिंटिंगसह फक्त 10000pcs आहे.\n2. स्क्रू कॅप असलेली कॉस्म���टिक प्लास्टिक ट्यूब ही सामान्य ट्यूब आहे, ती पांढरा रंग, हिरवा रंग, लाल रंग, निळा रंग इत्यादी अनेक रंगांमध्ये बनवता येते.तुम्ही तुमच्या कॉस्मेटिक ट्यूबसाठी तुमची स्वतःची खास रचना तयार करू शकता आणि तुमच्या कॉस्मेटिक ट्यूबला तुमच्या ग्राहकांना अधिक फॅशनेबल बनवू शकता.\nहे चेहरा, शरीर, हात आणि केस इत्यादींवर लावले जाऊ शकते. फेस वॉश, फेशियल क्लीन्सर, सनस्क्रीन क्रीम आणि बीबी क्रीम इ.शरीराच्या वापरामध्ये बॉडी लोशन, बॉडी क्रीम, बॉडी वॉश, बाथ क्रीम आणि शॉवर जेल इ.हाताच्या वापरामध्ये हँड क्रीम, हँड लोशन आणि हँड केअर क्रीम इ.केसांच्या वापरामध्ये हेअर क्रीम, हेअर लोशन, शॅम्पू, केस कंडिशनर आणि शॅम्पू orl इत्यादींचा समावेश होतो.\n1. सर्वोत्तम गुणवत्ता: आमच्याकडे व्यावसायिक QC विभाग आणि stict गुणवत्ता तपासणी आहे.\n2. उच्च कार्यक्षमता: सर्वात जलद वितरण तारीख 10 दिवस आहे जेणेकरून ग्राहकांना कमीत कमी वेळेत माल मिळू शकेल.\n3. वाजवी किंमत: वाजवी किमतीत गुणवत्ता प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे.\n4. सर्वोत्तम सेवा: आम्ही तुमच्यासाठी मुद्रण हस्तलिखित डिझाइन करू शकतो.\nमागील: मऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nपुढे: सवलत किंमत चीन 5ml/10ml रिक्त प्लास्टिक पिचकारी पॅकेजिंग पोर्टेबल स्प्रेयर पॉकेट परफ्यूम बाटली स्प्रेयर कॉस्मेटिक पॅकेजिंग फ्लॅट स्क्वेअर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nसानुकूल रिक्त इको-फ्रेंडली बायोडिग्रेडेबल प्लास्टिक...\nसानुकूलित हँड क्रीम ट्यूब पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग पी...\nघाऊक 30ml प्लास्टिक पिळून हँड क्रीम ट्यूब ...\nरिकामा स्वस्त सॉफ्ट स्क्विज प्लास्टिक हँड क्रीम टब...\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:52:10Z", "digest": "sha1:ZIMXQJMAITG6F45BXPRZJPVMYZG2BBMX", "length": 3209, "nlines": 91, "source_domain": "prahaar.in", "title": "गुलाबराव देवकर -", "raw_content": "\nHome Tags गुलाबराव देवकर\nगुलाबराव देवकर पोलिसांना शरण\nघरकुल घोटाळा, गुलाबराव देवकरांना दणका\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T10:03:06Z", "digest": "sha1:WG355432SUZAIL3UWSJTFUCJVZZNVZZT", "length": 3234, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "पृथ्वीभोवती फिरणा-या एअरोसोलची स्थिती -", "raw_content": "\nHome Tags पृथ्वीभोवती फिरणा-या एअरोसोलची स्थिती\nTag: पृथ्वीभोवती फिरणा-या एअरोसोलची स्थिती\nपृथ्वीवर वाढले धुळीचे साम्राज्य\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T10:06:23Z", "digest": "sha1:VYE3ATLISTGGLKY7TDANNUFPCN6DQJ2F", "length": 7077, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#एटीस Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; व्हिडिओ व्हायरल\nपुणे–पुण्यात दहशदवाद विरोधी पाठक (एटीएस) आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल ६० ते ७० कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इ��डियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2021/01/", "date_download": "2022-12-09T09:37:13Z", "digest": "sha1:NFMRBTWJ6BC6UTIK3MFFJCS5JSKQNT5L", "length": 9798, "nlines": 138, "source_domain": "spsnews.in", "title": "January 2021 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nकाळुंद्रे चे सागर पाटील यांचा वारणा नदीत बुडून मृत्यू\nशित्तूर तर्फ वारुण (शिवाजी नांगरे) : शित्तूर तर्फ वारुण येथील वारणा नदीच्या पात्रात सागर तानाजी पाटील राहणार काळुंद्रे ता. शिराळा\nशाहुवाडी तालुक्यातील १०६ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर\nशाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील १०६ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण सोडती शाहुवाडी पंचायत समिती च्या सभागृहात तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या\nबांबवडे आरोग्यवर्धिनी केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न\nबांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कोल्हापूर जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती हंबीरराव पाटील , रणवीरसिंग\n…आणि तालुक्याच्या उत्तर भागाचा काळंच संपला.: रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न\nशित्तूर तर्�� वारुण (शिवाजीराव नांगरे ) : एकेकाळी डोलीतून रुग्णांची ने-आण करायला लागणाऱ्या शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागाचा जणू काळंच संपला.\nशाहुवाडी तालुक्यात लसीकरणास प्रारंभ\nशाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात पहिल्या कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात अंगणवाडी सेविकांना लस देवून करण्यात आला.\nपन्हाळ्यात ४२ पैकी ४१ ग्रामपंचायती जनसुराज्य शक्ती कडे\nवारणानगर प्रतिनिधी : पन्हाळा तालुक्यात लागलेल्या ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला असून, ४२ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर जनसुराज्य शक्ती पक्षाचा विजय\nग्रामीण पत्रकारांनी व्यवसायाभिमुख व्हावे : सर्जेराव पाटील पेरीडकर\nमलकापूर प्रतिनिधी : ” पत्रकार ” हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. प्रत्येक पत्रकार दिनाला केवळ पत्रकारांना शुभेच्छा देवून प्रत्येकजण आपले\nतालुक्यात शिवसेना १३, जनसुराज्य ८, तर आघाडी ११, पेरीड निरंक : उत्तर भागात शिवसेना\nशाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यात ४१ पैकी निवडणूक लागलेल्या ३३ गावांपैकी बहुतांश गावांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यापैकी तालुक्याच्या उत्तर\nसेवाभाव हा रयत संस्थेचा मुलभाव: प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्रा. एन.डी. महाविद्यालय\nमलकापूर प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्था, हि सेवाभाव हा मूलाधार धरून वाढलेली संस्था आहे. म्हणूनच कोरोना सारख्या महामारी च्या संकटात\nशाहुवाडी तालुक्यात ४१ पैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध\nशाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यात ४१ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून, पेरीड ग्रामपंचायत ची निवडणूक फक्त एका जागेसाठी लागली\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/79145.html", "date_download": "2022-12-09T10:11:29Z", "digest": "sha1:JV2F2FJUIWLYCH6GN2K5LTRB7VWSQHPV", "length": 72307, "nlines": 603, "source_domain": "www.sanatan.org", "title": "‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आध्यात्मिक उपाय > आध्यात्मिक त्रासांवरील उपाय > देवतांचे नामजप > ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे\n‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे\n१. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपाचे महत्त्व\n१ अ. पुढील प्रयोग करा \n२. वाईट शक्तींचा त्रास असलेले\n३. भक्तीयोगी आणि ज्ञानयोगी\n४. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना भाव ठेवणे आवश्यक नसणे\n५. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतील नामजपाला ‘निर्विचार’ या नामजपाची जोड देणे\nAudio – श्री निर्विचाराय नमः\nAudio – ॐ निर्विचार\n७. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत\n८. ‘निर्विचार’ नामजप सर्व टप्प्याच्या साधकांसाठी का आहे \n८ अ. ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकाने कोणता नामजप करावा \n८ आ. केवळ ‘निर्विचार’ जप करणे जमत नसल्यास ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ’ हा नामजप करावा \n८ इ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार��� आणि ‘श्री निर्विचाराय नमः ’ हे नामजप आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांनी का करू नयेत \n९. क्रमांक १ मधिल प्रयोगाचे उत्तर\n९ अ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ’ हे नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे असूनही ते भावाच्या स्तरावरील का \n१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता \n(परात्पर गुरु) डॉ. आठवले\n१. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपाचे महत्त्व\n‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धिलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.\n१ अ. पुढील प्रयोग करा \n१. कोणत्याही वस्तूकडे पाहून ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करतांना काय जाणवते, हे पहा. आपल्याला हे लक्षात येते की, आनंददायी वस्तूकडे पाहून आनंद होत नाही, तसेच दुःखदायक वस्तूकडे पाहून दुःखही होत नाही.\n२. साधकांनी ‘निर्विचार’ हा नामजप किंवा तो नामजप करणे कठीण जात असल्यास ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप काही मास (महिने) प्रतिदिन अधिकाधिक वेळ करावा आणि ‘काय जाणवते ’, ते [email protected] या ई-मेल पत्त्यावर टंकलेखन करून पाठवावे किंवा लिखित स्वरूपात ‘सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१’ या पत्त्यावर पाठवावे. कालांतराने हा नामजप करणे जमू लागल्यास, हाच नामजप पुढे सतत चालू ठेवावा. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप ‘गुरुकृपायोगानुसार साधनामार्गा’तील शेवटचा नामजप आहे \n२. वाईट शक्तींचा त्रास असलेले\nवाईट शक्तींचा तीव्र, मध्यम आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी त्यांना आध्यात्मिक उपायां���ाठी सांगितलेलेच नामजप करावेत. याचे कारण म्हणजे त्या साधकांसाठी वाईट शक्तींचा त्रास दूर होणेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी उपायांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही उपायांमध्ये आलेल्या नामजपांपैकी एखादा नामजप उर्वरित वेळी येता-जाता करावा.\n३. भक्तीयोगी आणि ज्ञानयोगी\nदेवांच्या नामजपात भक्ती असू शकते, तर ज्ञानयोगात मनाची निर्विचार स्थिती असल्यामुळे निर्विचार स्थितीचा लाभ होतो; कारण अध्यात्मात शेवटी निर्गुण, निर्विचार स्थितीला जायचे असते. भक्तीयोगींनाही शेवटी सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीत जायचे असते. त्यामुळे भक्तीयोगी असो, ज्ञानयोगी असो किंवा अन्य कोणत्या योगमार्गाने साधना करणारा असो, सर्वांनाच ‘निर्विचार’ या नामजपाचा लाभ होणार आहे.\n४. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना भाव ठेवणे आवश्यक नसणे\nनामजप भावपूर्ण केल्याने भावातून मिळणार्या ईश्वराच्या आशीर्वादामुळे प्रगती लवकर होते. बुद्धीने भावपूर्ण नामजप करणे ज्ञानयोग्यांना कठीण जाते; म्हणून त्यांच्यासाठी ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करणे सुलभ जाते. थोडक्यात ‘निर्विचार’ हा नामजप करणे सर्वांनाच सहज शक्य आहे.\n५. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतील नामजपाला ‘निर्विचार’ या नामजपाची जोड देणे\nआतापर्यंत साधक स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेद्वारे मनातील अयोग्य विचारांवर मात करण्यासाठी प्रयत्न करत होते; परंतु त्यासाठी अनेक वर्षे लागतात. दोष अधिक असल्यास ते दूर करायला अनेक जन्मही लागू शकतात. या पद्धतीने एका एका दोषावर प्रयत्न करण्यासह त्याला ‘निर्विचार’ या नामजपाची जोड दिल्यास एकाच वेळी अनेक स्वभावदोष न्यून होतील. त्यामुळे प्रगती लवकर होईल. आता साधनेसाठी कलियुगातील पुढचा काळ फार अल्प आहे. त्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्यास ‘निर्विचार’ हा नामजप साहाय्यभूत ठरेल. यावरून ‘एक साधै सब सधै, सब साधै सब जाय ’ या हिंदी वचनाची आठवण होते.\nया नामजपाबरोबर वेगळी मुद्रा करण्याची आवश्यकता नाही; परंतु एखाद्याला मुद्रा करणे आवश्यक असल्यास सोयीस्कर वाटेल ती मुद्रा करावी.’\n– (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nAudio – श्री निर्विचाराय नमः\nAudio – ॐ निर्विचार\n७. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा\nनामजप करतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत\nश्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ\n१. आतापर्यंत साधकांना सकाळी किंवा रात्री ९.३० ते १० या वेळेत बसून ध्यान किंवा नामजप करण्यास सांगितले होते. यापुढे साधकांनी आता या वेळेत बसून ध्यान किंवा नामजप करण्याची आवश्यकता नाही.\n२. ‘कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी सांगितलेला नामजप (‘श्री दुर्गादेव्यै नमः ’ (३ वेळा) – ‘श्री गुरुदेव दत्त ’ (३ वेळा) – ‘श्री गुरुदेव दत्त ’ – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ’ – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ’ (३ वेळा) – ‘ॐ नमः शिवाय ’ (३ वेळा) – ‘ॐ नमः शिवाय ’) प्रतिदिन १०८ वेळा एका जागी बसून करावा. तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास उत्तरदायी साधकांना विचारून आवश्यकतेनुसार हा जप अधिक संख्येत करावा.\n३. एखादा साधक कुलदेवतेचा नामजप करत असल्यास तो साधक त्याच्या इच्छेनुसार तोच जप चालू ठेवू शकतो; मात्र त्याला पुढच्या टप्प्याचा ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करावासा वाटल्यास, तो हा नामजप करू शकतो.\n४. समष्टीसाठी नामजप करणारे संत आणि साधक : काही संत समष्टीसाठी काही घंटे नामजप करतात, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले काही साधक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रसाराचे उपक्रम राबवतांना त्यांतील वाईट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करतात. त्यांनीही आवश्यक ती प्रार्थना करून ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हाच नामजप करावा.’\n– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२१)\n८. ‘निर्विचार’ नामजप सर्व टप्प्याच्या साधकांसाठी का आहे \nगुरुकृपायोगामध्ये ‘साधनेच्या प्रारंभी कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करावा’, असे सांगितले आहे. तसेच गुरुकृपायोगाचे एक तत्त्व आहे की ‘पातळीनुसार साधना’. असे असतांना ‘निर्विचार’ हा ‘गुरुकृपायोगातील सर्वांत शेवटचा नामजप’ ‘प्रारंभीच्या साधकापासून संतांपर्यंत कुणीही करू शकतो’, असे का दिले आहे ’, असा प्रश्न काही जणांच्या मनात येऊ शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.\nपरात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, सनातन संस्था\nअध्यात्मात प्रगती करण्यासाठी साधनेतील विविध टप्पे पूर्ण करावे लागतात. उदा. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती. ‘नामजप’ हा टप्पा पूर्ण करून ���अखंड नामजप चालू रहाणे’ या स्थितीला येण्यास साधकाला १० ते १५ वर्षे लागू शकतात. यामध्ये ४ – ५ वर्षांत केवळ ४-५ टक्के प्रगती होऊ शकते. त्यानंतर तो साधनेच्या ‘सत्संग’ या टप्प्याला येतो. या गतीने साधनेत पुढे जायचे झाल्यास एका जन्मात साधना पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. यासाठी जर का साधनेत ज्या टप्प्याला साधक असेल, त्याच्या पुढच्या टप्प्याचे थोडे थोडे प्रयत्न करत राहिल्यास साधकाचे प्रगती होण्याचे प्रमाण वाढते, उदा. नामजप करतांनाच ‘सत्संग’ या टप्प्याचेही प्रयत्न केले, तर आध्यात्मिक प्रगतीची गती वाढते. याच तत्त्वाच्या आधारे गुरुकृपायोगामध्ये प्राथमिक टप्प्याच्या साधकाला स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती या आठ टप्प्यांचे एकत्रित प्रयत्न करायला सांगितले जातात. त्यामुळे या योगात अन्य साधनामार्गांपेक्षा प्रगती जलद होते.\nहाच भाग ‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भात लागू होतो. हा जप होण्यासाठी साधकाची आध्यात्मिक पातळी कमीतकमी ६० टक्के असणे, म्हणजे त्याच्या मनोलयाचा आरंभ होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो साधक निर्विचार स्थितीला जाऊ शकतो; परंतु त्याने प्रारंभीपासूनच ‘निर्विचार’ हा नामजप चालू केला, तर त्याच्या मनावर या नामजपाचा थोडाफार संस्कार लवकर होऊन आठ टप्प्यांची साधना करून पुढे मनोलयाच्या टप्प्याला जाण्यासाठी लागणार्या कालावधीच्या तुलनेत अल्प वेळेत तो या टप्प्याला पोचू शकतो.\n८ अ. ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकाने कोणता नामजप करावा \n‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा आहे. त्यामुळे कुलदेवतेचा नामजप करणार्या साधकांना किंवा ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकांना हा नामजप करणे कठीण होऊ शकते. यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जपाच्या बरोबर हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. हा नामजप करणे जमू लागल्यास तो निरंतर करावा. कारण शेवटी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊन पूर्णवेळ हाच नामजप करावयाचा असतो.\n– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले\n८ आ. केवळ ‘निर्विचार’ जप करणे जमत नसल्यास ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ’ हा नामजप करावा \n‘काही साधकांना केवळ ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जाऊ शकते. अशा वेळी त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करून ��घावा.\n‘ॐ’ मध्ये सामर्थ्य आणि शक्ती आहे. त्यामुळे ‘निर्विचार’ या नामजपाच्या प्रारंभी ‘ॐ’ जोडल्यास त्याच्या उच्चाराने ‘निर्विचार’ या नामजपाचा परिणाम जलद होण्यास साहाय्य होते.\nज्यांचा ‘श्री निर्विचाराय नमः ’ हा नामजप सुलभतेने होत असेल त्यांनी तोच नामजप चालू ठेवावा. ’\n– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले\n८ इ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः \nहे नामजप आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांनी का करू नयेत \n‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ’ हे नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे आहेत. आध्यात्मिक त्रास असणारा साधक हे नामजप करू लागल्यास त्याला वाईट शक्तींकडून विरोध होऊ शकतो. हा विरोध तीव्र स्वरूपाचा झाला, तर त्रास असणार्या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते आणि त्यासाठी संतांना नामजप करण्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. यासाठी त्रास असणार्या साधकाने त्याचा त्रास न्यून होण्यासाठी असणारा नामजपच करावा.\n६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असणारे आणि आध्यात्मिक त्रास असणारे साधक हा नामजप त्यांना असणार्या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करू शकतात.\n९. क्रमांक १ मधिल प्रयोगाचे उत्तर\nप्रयोगाचे उत्तर : ‘आरंभी हा नामजप भावाच्या टप्प्यावरील आहे.’\nहा जप केल्यानंतर अनेक साधकांची भावजागृती होऊन निर्विचार स्थितीकडे जाण्यास साहाय्य होत असल्याचे जाणवले आणि साधकांना तशा अनुभूतीही आल्या आहेत.\n९ अ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः \nनामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे असूनही ते भावाच्या स्तरावरील का \nसाधक निर्गुण स्थितीला जाईपर्यंत त्याच्या मनात भाव असतोच, तसेच मनाला भावाची सवय असतेच. त्याचा लाभ घेऊन हा नामजप भावाच्या स्तरावर केल्यास या नामजपाचे फळ अधिक प्रमाणात मिळते. यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभाग समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेले ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ’ हे नामजप भावाच्या स्तरावरील आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n– (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता \nकुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता \n‘कुलदेवतेची उपासना केल्यास ती पुढे उपासकाला शिष्यपदापर्यंत नेते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार साधनेच्या आरंभी कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले. साधनेचा तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काळानुसार विविध जप दिले, उदा. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निर्मूलनासाठी सप्तदेवतांचे जप, पंचमहाभूतांचे जप, धर्मसंस्थापनेच्या कार्याला पोषक असलेला भगवान श्रीकृष्णाचा जप इत्यादी आणि ते करण्यास सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार आवश्यक त्या तत्त्वाची उपासना साधकांकडून करवून घेतली. गेल्या वर्षभरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी त्यांनी साधकांना ‘श्री विष्णवे नमः ’, ‘श्री सिद्धीविनायकाय नमः ’, ‘श्री सिद्धीविनायकाय नमः ’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ’, हे नामजप करण्यास सांगितले. यासमवेतच परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या निर्गुण स्तरावरील अभिनव जपांद्वारे साधकांना साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याच्या अनुभूती दिल्या. आता परात्पर गुरु डॉक्टर गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटचा ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ’, हे नामजप करण्यास सांगितले. यासमवेतच परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या निर्गुण स्तरावरील अभिनव जपांद्वारे साधकांना साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याच्या अनुभूती दिल्या. आता परात्पर गुरु डॉक्टर गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटचा ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ’ हा जप सांगून साधकांचे मनोलय, बुद्धीलय, चित्तलय आणि शेवटी अहंलय या साधनेच्या अंतिम ध्येयाकडे वेगाने मार्गक्रमण करून घेत आहेत. साधनेला कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या जपापासून आरंभ करून परात्पर गुरुदेव साधकांना आता निर्गुण स्तरावरील निर्विचार स्थितीला घेऊन जात आहेत.\nअशा प्रकारे साधकाच्या साधनेच्या स्थितीनुसार, त्रासानुसार आणि काळानुसार नामजप करण्यास सांगून साधकांना अध्यात्मातील पुढच्या पुढ���्या स्थितीला घेऊन जाणारे त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय आहेत काळाची प्रतिकूलता जितक्या झपाट्याने वाढत आहे, त्याच्या अनंत पटीने गुरुदेव साधकांवर कृपेचा वर्षाव करत आहेत. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कलियुगी भूतलावर अवतरलेले श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सर्व सद्गुरु, संत आणि साधक यांच्या वतीने अनंत अनंत कृतज्ञता काळाची प्रतिकूलता जितक्या झपाट्याने वाढत आहे, त्याच्या अनंत पटीने गुरुदेव साधकांवर कृपेचा वर्षाव करत आहेत. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कलियुगी भूतलावर अवतरलेले श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सर्व सद्गुरु, संत आणि साधक यांच्या वतीने अनंत अनंत कृतज्ञता \n– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१३.५.२०२१)\nदेवतांचे सर्व नामजप, स्ताेत्र, आरती इ. विनामूल्य ऐकण्यासाठी ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ॲप ‘गूगल प्ले स्टोअर’च्या पुढील मार्गिकेवरून डाउनलोड करावे. https://www.sanatan.org/Chaitanyavani\nविकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप\nविकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप\nआध्यात्मिक त्रासाच्या निवारणासाठी उपयुक्त ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप ऐका \nकाळानुसार आवश्यक असलेले सप्तदेवतांचे नामजप सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांवर उपलब्ध \nजागतिक महामारी पसरवणार्या ‘कोरोना विषाणूं’नंतर आता आलेल्या ‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी हा नामजप करा...\nविकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप\n3 thoughts on “‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे”\nखूप खूप कृतज्ञता सदगुरु बिंदा ताई\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (244) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (51) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (670) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T10:16:26Z", "digest": "sha1:PTQI4OKLAFWGV55VV6PL3LOH3C7AI44G", "length": 6017, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "गौरी गणपती निमित्त आज सायंकाळी भजनसंध्या; फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन - India Darpan Live", "raw_content": "\nगौरी गणपती निमित्त आज सायंकाळी भजनसंध्या; फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन\nनाशिक – गौरी गणपतींच्या आगमनाने वातावरण मंगलमय झाले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या तर्फे गौरी गणपती भजनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज ( २५ ऑगस्ट ) संध्या ६.३० ते ७.३० यावेळेत भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन ताम्हणे व त्यांचे वाद्यवृंद भजनसंध्या सादर करणार आहेत.\nसर्वच सणांवर यंदा कोरोनाचे सावट असल्याने लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत करण्याकडे सर्वांचा कल आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे सातत्याने लाईव्ह भजन संध्येचे आयोजन करण्यात येते. यंदा गौरी गणपतीच्या निमित्ताने सचिन ताम्हणे यांच्या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यक्रमांना लाईव्ह स्वरूप प्राप्त झाले आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक लाईव्ह प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवावी असे आवाहन अमर्त्य व आव्हाड परिवारातर्फे करण्यात आले आहे. हि भजन संध्या आज संध्याकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत होणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फेसबुक पेजवर भजन संध्या पाहता येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या www.facebook.com/nashikaol किंवा https://www.facebook.com/avinash.avhad.52 या फेसबुक फेजला भेट द्या.\nएमबीबीएसच्या अभ्यासक्रमात ‘महामारी व्यवस्थापन’ची भर\nपाठवा आपल्या घरातला बाप्पा आणि सजावटीचा फोटो\nपाठवा आपल्या घरातला बाप्पा आणि सजावटीचा फोटो\nकलानगर भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nमोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/02/13/2852/2852-gold-rate-change-today-trending-news-economy-investment-news-89297357897465876324365864-gold-news-982756827597/", "date_download": "2022-12-09T10:36:00Z", "digest": "sha1:CXCC7FK4S7VOVU4B3IJLVYNDO734Y7A6", "length": 14240, "nlines": 147, "source_domain": "krushirang.com", "title": "आजही सोन्याच्या दरात घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»आजही सोन्याच्या दरात घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर\nआजही सोन्याच्या दरात घ��रण; वाचा, काय आहेत ताजे दर\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर केला होता. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी केली असल्याचे सांगितले. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला.\nगेल्या आठवडाभरात सोने जवळपास अडीच हजारांनी कमी झाले. मधल्या काळात एकदा सोन्याच्या दरात एकदा हलकीशी तेजी आली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. .\nकाल सोन्याचे दर जवळपास 600 रुपयांनी घसरले होते. तर आज सोन्याचे दर अवघ्या 10 रुपयांनी कमी झाले. आज सलग तिसर्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.\nसोन्याच्या दरात सतत होत असलेल्या घसरणी मुळे सोने खरेदीसाठी मागणी वाढली आहे. कोरोना काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते.\nआज राजधानी दिल्लीत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्यासाठी 46 हजार 390 रूपये मोजावे लागत आहेत. तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्यासाठी 50 हजार 610 रूपये मोजावे लागत आहेत.\nकाही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अजूनही दर कमी होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी संगितले आहे.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृद���विकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/07/27/15297/maharashtra-agriculture-fruit-crop-farming-fertilizers-management/", "date_download": "2022-12-09T10:15:39Z", "digest": "sha1:W33ZKKVKE3C2OIU5SIVLK346MKLFE676", "length": 33350, "nlines": 186, "source_domain": "krushirang.com", "title": "फळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा की.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा क��ा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»फळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा की..\nफळबागेच्या खतव्यवस्थापनात लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; खर्चात बचतीचे महत्वाचे मुद्दे वाचा की..\nराज्यामध्ये सन १९९०-९१ पासून रोजगार हमी अंतर्गत १०० टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेंव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरल, अस म्हटल तर वावग ठरू नये.राज्यात आता पर्यंत 19 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही ही वस्तूस्थिती आहे.\nलेखक : डॉ. आदिनाथ ताकटे (मो.९४०४०३२३८९)\nमृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरी\nफळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमिन सुपिक ठेवणे जरुरीचे आहे.फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नंद्रव्यावर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते त्यामुळे या दोन महत्वाच्या बाबीपैंकी जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.सुपिकतेकडे दुर्लक्ष केल्यास झाडांची वाढ कमी होते आणि झाडे कीड व रोगास बळी पडतात.झाडाच्या निकोप वाढ व्हावी म्हणून योग्य मशागत, तणांचा बंदोबस्त,खतांचा संतुलित वापर,सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन,आंतरपिके आणि पाणी व्यवस्थापन,इत्यादी मार्गांनी जमिन सुपिक ठेवणे फायद्याचे ठरते. फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन, हवामान, खत व्यवस��थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे.यापैकी जमिन आणि खत व्यवस्थापनास अन्यन्य साधारण महत्व आहे.\nजमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी.जमिनीची खोली किती आहे जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे जमिनीचा निचरा कसा आहे जमिनीचा निचरा कसा आहे त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी.फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत,मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा.मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे,त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.\nयोग्य जमिनीतच फळझाड लावा \nअ.न. जमिनीचा प्रकार फळपिके\n१. हलकी ते मध्यम अंजीर,पेरु,डाळिंब,कागदीलिंबू,द्राक्षे,पपई,सीताफळ,बोर,करवंद,जांभूळ, कवठ,चिंच\nफळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम ३ X ३ X ३ फुट खोलीचा (१०० से.मी) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणी साठी पाठवावा.माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे.आपले विहिरीचे/ बोअर चे पाणी क्षारयुक्त वा मचूळ असू नये ते गोड असावे. तेव्हा माती बरोबरच,पाण्याचेही रासायनिक परिक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.\nफळझाडांना खते केव्हा आणि कशा पद्धतीने द्यावीत\nसर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी मध्ये खते द्यावीत.परंतु खते देताना प्रत्येक फळझाडांचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालवधी लक्षात घेऊन खतेद्यावीत.सर्वसाधरणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत, संपूर्ण स्फूरद व पालाशची मात्रा द्यावी व नत्राची मात्रा एक किंवा दोन हप्त्यात विभागून द्यावी.खताची मात्रा देताना बांगडी पद्धतीने द्यावीत. मध्यान्ही झाडाची सावली जेवढ्या भागावर पडेल त्या क्षेत्राच्या मधोमध १ ते १.५ म���टर दूर,१५ से. मी. खोल आणि ३० ते ४० से.मी. रुंद चर घेऊन गोलाकार पद्धतीने द्यावीत प्रथम चरात पालापाचोळा व शेणखत टाकून नंतर रासायनिक खते सर्व बाजूनी सारखी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.\nविविध फळझाडांच्या वाण व लागवडीचे अंतर:\nअ.न. फळझाड वाण लागवडीचे अंतर (मी) हेक्टरी झाडे\n१. आंबा केशर, हापूस,रत्ना,तोतापुरी,नीलम,पायरी,लंगडा,वनराज, सिंधू, लालबाग, १० X १० १००\n२. नारळ बाणवली, प्रताप, टी x डी ,डी X टी, ग्रीन डॉर्फ,ऑरंज डॉर्फ, यलो डॉर्फ ७.५ X ७.५ १७७\n३. चिकू कालीपत्ती, पिली पत्ती,क्रिकेटबॉल १० X १० १००\n४. पेरू सरदार (एल -४९), ललित, अलाहाबाद, सफेद, श्वेता ६ X ६ २७७\n५. सीताफळ बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी ५ X ५ ४००\n६. आवळा कृष्णा, कांचन , चकैया व निलम ७ X ७ २०४\n७. चिंच पीकेएम-२६३, प्रतिष्ठान, अकोला स्मृती , अजिंठा गोड चिंच १० X १० १००\n८. जांभूळ स्थानिक, कोकण बहाडोली १० X १० १००\n९. अंजीर पुन फिग,दिनकर,फुले राजेवाडी ४.५ x ३ ७४०\n१०. कवठ एलोरा १० X १० १००\n११. बोर उमराण,कडाका, चुहारा ,मेहरूण नरेंद्र बोर -१ ५ X ५ ४००\nआंबा जमिन व खत व्यवस्थापन:\nलालसर पोयट्याची जमिन उत्तम.जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा’ चुनखडीचे प्रमाण १०% पेक्षा कमी असावे.चोपण जमिन,खूप हलकी,कठीण मुरूम,पाषण असणारी जमिनी अयोग्य. डोंगर उताराच्या जमिनीवर आंब्याचे उत्पादन कमी मिळते.खूप खोलीच्या,चिकणमाती जास्त असणाऱ्या जमिनीत आंबा लागवड टाळावी\nपूर्ण वाढ झालेल्या ( १० वर्ष) आंब्याच्या झाडास ५० किलो शेणखत , १५०० ग्रॅम नत्र , ५०० ग्रॅम स्फूरद आणि ५०० ग्रॅम पालाश म्हणजेच सर्वसाधारणपणे ३ किलो युरिया, ३ किलो, सिंगल सुपर फॉसपेट आणि १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात निम्मे नत्र,संपूर्ण स्फूरद आणि पालाश दयावे.उर्वरित नत्र सप्टेंबर महिन्यात दयावे.\nचिकू जमिन व खत व्यवस्थापन:\nविविध प्रकारच्या जमिनीत लागवड शक्यउत्तम निचरा होणारीजमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. खोल जमिन,वालुकामय पोयटा,रेताड जमिन, खारवट जमिनी सुद्धा चालते. उथळ जमिन, कडक मुरूम, पाषण आणि चुनखडी असणाऱ्या जमिनीत चिकूची लागवड करू नये.पाण्याचा निचरा होणारया क्षारांना चिकू सहनशील.\nपूर्ण वाढलेल्या झाडास १०० किलो शेणखत,(३०००:२०००:२००० ग्रॅम नत्र: स्फुरद : पालाश प्रति झाड) ३ किलो नत्र, २ किलो स्फूरद आणि २ किलो पालाश दयावे..म्हणजेच ६.५० किलो युरिया,१२.५० किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि ३.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. जून व सप्टेंबर महिन्यात विभागून दयावे\nनारळ जमिन व खत व्यवस्थापन:\nपाण्याची उपलब्धता असल्यास सर्व प्रकारच्या जमिनीत नारळाची लागवड करता येते .समुद्रकिनाऱ्याच्या वालुकामय जमिनीत,नदीकाठच्या रेताड जमिनीत, डोंगर उताराकडच्या वरकस जमिनीत तसेच कातळावरही करता येते\n५ वर्षाच्या नारळाच्या झाडास ५० किलो शेणखत,१ किलो १०००:५००:१००० ग्रॅम नत्र:स्फूरद:पालाश प्रती झाड म्हणजेच २.२५ किलो युरिया,३ किलो सिंगल स्फूरद फॉसपेट आणि २ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.\nनत्र व पालाश म्हणजेच युरिया व म्युरेट ऑफ पोटॅश ही खते जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात समान हप्त्यात द्यावी. संपूर्ण सिंगल सुपर फॉसपेट जुने-जुलै महिन्यातच दयावे.\nपेरू जमिन व खत व्यवस्थापन:\nहलकी,वालुकामय पोयटा व चिकण युक्त पोयटा जमिन उत्तम असतात नदीकाठच्या जमिनीत चांगले उत्पादन येते.सामू ४.५ ते ८.२ असावा.क्षारास थोड्या प्रमाणात सहनशील\nपूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत, ९००:३००:३०० ग्रॅम नत्र:स्फूरद:पालाश प्रती झाड दयावे.यापैकी निम्मे नत्र (४५० ग्रम) बहराच्या वेळी व उर्वरित फलधारणेच्या वेळी दयावे,तर स्फूरद व पालाश एकाच हप्त्यात बहारच्या वेळेस दयावे.सर्वसाधारणपणे २ किलो युरिया, २ किलो किलो सिंगल स्फूरद फॉसपेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.\nसीताफळ जमिन खत व्यवस्थापन:\nमुरमाड,डोंगराळ जमिन, हलकी ते भारी उत्तम निचऱ्याची चिकणमाती असणाऱ्या जमिनीत लागवड करू नये .जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.\nसीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास ( वर्ष ५) ५० किलो शेणखत २५०:१२५: १२५ ग्रॅम नत्र:स्फूरद: पालाश प्रती झाड म्हणजेच सर्वसाधरणपणे १/२ किलो युरिया, ८०० ग्रॅम सिंगल सुपर फॉसपेट आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटश जून-जुलै महिन्यात दयावे.उर्वरित नत्राचा अर्धी मात्रा पावसाचा अंदाज घेऊन पहिल्या मात्रेनंतर एक महिन्यांनी किंवा फुलोरा धरताना द्यावा.\nबोर जमिन व खत व्यवस्थापन:\nसर्व प्रकारच्या जमिनीत,अत्यंत हलक्या,मुरमाड,डोंगर उताराच्या जमिनीपासून ते रेताड वालुकामय गाळाच्या पोयटायुक्त खोल,कसदार ,भारी जमिनीत योग्य निचरा असल्यास पीक चांगले येते.थोड्याशा पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीतही बोर चांगले येऊ शकते.\nपूर्ण वाढलेल्या झाडास ५० किलो शेणखत,२५०:२५०:५० ग्रॅम नत्र: स्फूरद :पालाश् प्रती झाड म्हणजेच ५५० ग्रॅम युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि १०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटश जून-जुलै मध्ये दयावे.अर्धे नत्र फळधारणा सुरु झाल्यावर ऑगस्ट –सप्टेंबर महिन्यात दयावे.\nअंजीर जमिन व खत व्यवस्थापन :\nअंजीर फळपिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमिन लागते.जमिनीची खोली ६० ते ९० से.मी. व सामू ७.५ असावा.अंजीर लागवडीसाठी सुपीक,पाण्याचा निचरा होणारी जमिन मानवते.\nपूर्ण वाढलेल्या ( ५ वर्ष) झाडास ४० ते ५० किलो शेणखत ,९०० :२५०:२७५ २५०:२५०:५० ग्रॅम नत्र: स्फूरद :पालाश् प्रती झाड म्हणजेच सर्वसाधारणपणे २ किलो युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती झाड द्यावे. नत्र दोन फ्प्त्यात विभागून द्यावे.\nआवळा,चिंच,जांभूळ जमिन व खत व्यवस्थापन:\nआवळा : कोणत्याही प्रकारच्या जमिनीत अत्यंत हलकी, खडकाळ, भरड, गाळाची व भारी ,क्षारपड जमिन\nचिंच : हलक्या, निकृष्ट, बरड माळरानाच्या जमिनीत मध्यम काळ्या भारी, सुपीक जमिनीत\nजांभूळ: वरकस जमिन, मध्यम ते भारी जमिनीत\nपूर्ण वाढलेल्या आवळा, चिंच व जांभूळ या फळपिकांना झाडास ५ वर्षानंतर ५० किलो शेणखत,५००: २५०:२५० ग्रॅम नत्र :स्फूरद : पालाश दयावे.नत्र दोन हप्त्यात विभागून दयावे.म्हणजेच १ किलो युरिया,१.५ किलो दीड किलो सिंगल सुपर फॉसपेट आणि १/२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश जुन-जुलै महिन्यात व उर्वरीत नत्र सप्टेंबर मधे द्यावे.\nकवठ जमिन व खत व्यवस्थापन:\nमध्यम ते भारी ,उत्तम निचऱ्याची जमिन निवडावी.हे फळझाड खऱ्या किंवा चोपण जमिनीतही चांगले येते. पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत व,८०० ग्रॅम युरिया,१६०० ग्रॅम सिंगल सुपर फॉसपेट आणि ४०० ग्रम म्युरेट ऑफ पोटॅश जुन-जुलै महिन्यात व उर्वरीत नत्र सप्टेंबरमधे द्यावे.\nयोग्य जमिनीची निवड/माती परीक्षण, सेंद्रिय खते,हिरवळीची खते, निबोळी पेंड ,जैविक खतांचा वापर , वेळेवर व योग्य खतांची मात्रा, रासायनिक खतांचा संतुलित वापर, आंतर मशागत- आंतर पिके ,पाणी व्यवस्थापन या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यासं फळबाग नक्कीच फायद्याची ठरेल.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/09/02/18307/", "date_download": "2022-12-09T10:17:39Z", "digest": "sha1:VIMJQ7TAIKWAUPFLEKLLYWOMS42DRE2W", "length": 13175, "nlines": 143, "source_domain": "mavalmitra.com", "title": "कोथुर्णेच्या समता नगर मधील नागरिकांसाठी लाउडस्पीकर संच भेट - MavalMitra News", "raw_content": "\nकोथुर्णेच्या समता नगर मधील नागरिकांसाठी लाउडस्पीकर संच भेट\nकोथुर्णे ग्रामपंचायत च्या वतीने कोथुर्णे येथील समता नगर मधील नागरिकांसाठी लाउडस्पीकर संच भेट देण्यात आला.\nकोथुर्णे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्या सौ. अबोली अतुल सोनवणे यांच्या प्रयत्नातून व कोथुर्णे ग्रामपंचायत चे सरपंच श्री प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांच्या सहकार्यातून सोनवणे वस्ती साठी शुभकार्यासाठी आवश्यक असणारा लाउड स्पीकर संच भेट देण्यात आला.\nयावेळी सरपंच श्री प्रमो�� ज्ञानेश्वेर दळवी उपसरपंच सौ रुपाली भीमराव दळवी , सौ अबोली अतुल सोनवणे, आरपीआय चे माजी युवा अध्यक्ष अतुल बाजीराव सोनवणे ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भगवान फाटक, ग्रामसेवक शशिकांत तिडके साहेब, भाऊ सोनवणे ,संदीप सोनवणे, भीमराव दळवी ,नंदू सोनवणे, सुधीर सोनवणे ,मनीष गायकवाड, अनिकेत गायकवाड, सोपान सोनवणे, संतोष सोनवणे, आदिनाथ थोरात, पार्थ सोनवणे उपस्थित होते.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nजांबवडे गावातील ठाकरवाडीवर होणार काँक्रिटचा रस्ता\nअपघातात मृत्यू झालेल्या कामगाराच्या वारसा कंपनी व्यवस्थापनाकडून आर्थिक मदत\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळ��\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2022-12-09T10:35:15Z", "digest": "sha1:EBCLA36ICSJVDGT2XQ6WWZH52ZOXQYVR", "length": 6004, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिनलंडचे आखात - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nबाल्टिक समुद्राचा नकाशा ज्यात पूर्वेला फिनलंडचे आखात आहे\nफिनलंडचे आखात (फिनिश: Suomenlahti; रशियन: Финский залив, Finskiy zaliv; स्वीडिश: Finska viken; एस्टोनियन: Soome laht) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात पूर्वेकडील अंग आहे. ह्या आखाताच्या उत्तरेला फिनलंड, पूर्वेला रशिया व दक्षिणेला एस्टोनिया हे देश आहेत. सेंट पीटर्सबर्ग, हेलसिंकी व तालिन ही मोठी शहरे फिनलंडच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत.\nउपग्रहाने टिपलेले छायाचित्र (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०२२ रोजी १९:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T08:47:17Z", "digest": "sha1:BWYXVO7GWKDLLM23YD75CMUPXOWGJP3H", "length": 7519, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "माथेरानची ट्रेन कायमची बंद होणार नाही | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा माथेरानची ट्रेन कायमची बंद होणार नाही\nमाथेरानची ट्रेन कायमची बंद होणार नाही\nमाथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी माथेरानची मिनी ट्रेन कायमची बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी स्पष्ट केल्याने माथेरानकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.माथेरान ट्रेनची दोन इंजिन्स अन्यत्र हलविण्यात आल्याने माथेरानची ट्रेन कायमची बंद होणार असल्याची चर्चा दोन दिवस माथेरान-नेरळमध्ये सुरू होती.त्यावरून संतापाची भावना व्यक्त होत होती.या पार्श्वभूमीवर गोयल यांनी केलेल्या खुसाश्याने माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे.”मिनी ट्रेन बंद होत असल्याच्या अफवेत तथ्य नसून इंजिन अधयावत करण्यासाटी दार्जिलिंगला पाठविण्यात येत आहेत.ही इंजिन्स अद्ययावत ��रून परत माथेरानला आणली जाणार आहेत.या अगोदर देखील दोन इंजिन्स दार्जिलिंगला नेण्यात आले होते” असे गोयल यांनी स्पष्ट केले.मे मध्ये दोन वेळा इंजिन्स रूळावरून घसरल्याने माथेरानची रेल्वे बंद करण्यात आली होती.ती सुरू करावी यासाठी माथेरानकरांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप ती सुरू झालेली नसल्याने माथेरानकर अस्वस्थ होते.त्यातच दोन इंजिन्स अन्यत्र हलविण्यात येत असल्याच्या बातमीने अस्वस्थतेत भर पडली होती.-\nPrevious articleमिलिंद,मुळे,पाटोदेकर यांचे अभिनंदन\nNext articleकळंबोलीजवळ अपघात 7 जखमी,6 गंभीर\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/former-up-cm-samajwadi-party-leader-mulayam-singh-yadav-shifted-to-icu-at-medanta-hospital-in-gurugram-msr-87-3165525/", "date_download": "2022-12-09T09:43:09Z", "digest": "sha1:7EH4EI3V3JWKP2OY26ZHQ6LCS37XSLRI", "length": 22312, "nlines": 274, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Former UP CM & Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav shifted to ICU at Medanta hospital in Gurugram msr 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nमुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली; अतिदक्षता विभागात उपचार सुरू\nगुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सुरू आहेत उपचार; अखिलेश यादव लखनऊहून रवाना\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसमाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची प्रकृती आज (रविवार) अचानक बिघडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे डॉक्टर मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. आज तब्येत बिघडल्याने त्यांना आता अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये हलवण्यात आले आहे.\nवडिलांची प्रकृती बिघडल्याचे समजताच अखिलेश यादव हे लखनऊहून दिल्लाकडे रवाना झाले आहेत. तर मुलायम सिंह यांचा दुसरा मुलगा प्रतीक यादव आणि धाकटा भाऊ शिवापल सिंह हे आधीच दिल्लीत आहेत.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्प���श ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nयाशिवाय त्यांची सून अपर्णा यादव या देखील दिल्लीला रवाना झाल्या आहेत. मुलायम सिंह यादव यांच्यावर डॉ. सुशीला काटरिया यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. याशिवाय, मेदांताचे वरिष्ठ डॉक्टर नरेश त्रेहान हे स्वत: त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“मादी चित्ता गर्भवती…”, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी कोणाचेही नामकरणं केलं नाही”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उर��ून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nअक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\n“तू खरोखरच…”; घरच्याच लो��ांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nराज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\n बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nपंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्र्ह बँकेच्या वकिलांचा दावा\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nराज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/wholesale-customer-eco-friendly-pcr-plastic-cosmetic-tube-packaging-product/", "date_download": "2022-12-09T08:11:58Z", "digest": "sha1:53G3ITHPJAXQ4766ZK745F5ZSGORJSKZ", "length": 11401, "nlines": 200, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " घाऊक घाऊक ग्राहक इको-फ्रेंडली पीसीआर प्लास्टिक कॉस्मेटिक ट्यूब पॅकेजिंग उत्पादक आणि पुरवठादार |रनफांग", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्य��ब\nमऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nदोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅकेजिंग आय क्रीम ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nघाऊक ग्राहक इको-फ्रेंडली पीसीआर प्लास्टिक कॉस्मेटिक ट्यूब पॅकेजिंग\nकॉस्मेटिक प्रकार: हँड क्रीम ट्यूब, फेशियल क्लीन्सर, बॉडी क्रीम इ.\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25-40 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nपर्यावरण संरक्षणाच्या संकल्पनेतून आम्ही पीसीआर कॉस्मेटिक ट्यूब्सची निर्मिती केली आहे.पीसीआर कॉस्मेटिक ट्यूब हा कॉस्मेटिक मार्केटमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे.सामान्य प्लास्टिक कॉस्मेटिक ट्यूबपेक्षा वेगळे, ते कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करू शकते, अशा प्रकारे आपल्या पृथ्वीचे प्लास्टिक प्रदूषणापासून संरक्षण करू शकते.\nरनफँग सौंदर्य उत्पादन कंपन्यांसाठी पर्यावरणपूरक, किफायतशीर PCR कॉस्मेटिक ट्यूब प्रदान करते, माझ्या चित्रातील ट्यूब प्रमाणेच, ती फेशियल क्लिन्झर ट्यूब आहे, व्यास 40 मिमी आहे आणि ट्यूबची क्षमता 100 मिली आहे.नळीचा पृष्ठभाग चकचकीत असतो.सिल्क स्क्रीन प्रिंटिंग हे मुद्रण तंत्रज्ञान आपण स्वीकारतो.ट्यूबवरील चिन्ह हा आमच्या कंपनीचा लोगो आहे, जो आमच्या कंपनीने डिझाइन केलेले उत्पादन आहे.अर्थात, आम्ही ग्राहकाच्या डिझाइन आवश्यकतांनुसार ट्यूब बनवू शकतो.ट्यूबची टोपी ही लाकूड धान्याची प्लास्टिकची टोपी आहे, जी पर्यावरण संरक्षणाच्या आमच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.अर्थात, आम्ही तुमच्यासाठी नळ्या आणि कॅप्सचे रंग सानुकूलित करू शकतो.आमच्याकडे अनेक प्रकारच्या कॅप्स आहेत, जसे की स्क्रू कॅप, फ्लिप कॅप आणि असेच.\nआम्हांला माहीत आहे की नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या आणि शाश्वत उत्पादनाच्या निर्मितीमध्ये पर्यावरण उत्पादनाची ताकद असते.आमचे टिकाऊ ट्यूब पॅकेजिंग कंपोस्टेबल आहे आणि पुनर्नवीनीकरण केले जाऊ शकते, महाग कचरा व्यवस्थापनावर तुमचे पैसे वाचवतात.तुम्ही इको फ्रेंडली कॉमेटिक पॅकेजिंग उत्पादने शोधत असाल तर.रनफांग हा तुमचा सर्व��त्तम पर्याय आहे.\n(ग्रीन सस्टेनेबिलिटी) हा जागतिक सौंदर्याचा ट्रेंड आहे, अधिकाधिक सौंदर्य ब्रँड सतत कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे वचन देतात आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला एंटरप्राइझ आत्मा मानतात.पर्यावरण संरक्षणासाठी पुनर्नवीनीकरण केलेल्या प्लास्टिकचा वापर करा तुमच्या ब्रँडमध्ये गुण वाढवा.\nमागील: कॉस्मेटिक स्क्वीझ ट्यूब पॅकेजिंगसाठी सर्वात लोकप्रियांपैकी एक - रोल्स आणि ऍप्लिकेटरसह लॅमिनेटेड/पीई कॉस्मेटिक आय क्रीम ट्यूबसाठी सुपर खरेदी - रनफॅंग\nपुढे: प्लॅस्टिक कॉस्मेटिक एअरलेस पंप पॅकेजिंग\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nघाऊक ग्राहक इको-फ्रेंडली पीसीआर प्लास्टिक कॉस...\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/international/plane-crashes-into-lake-in-tanzania-153575/", "date_download": "2022-12-09T08:33:11Z", "digest": "sha1:AONFTZXFUEIYR2I5ML2ZIWBIOJLJEC6P", "length": 7836, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "टांझानियामध्ये तलावात कोसळले विमान", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयटांझानियामध्ये तलावात कोसळले विमान\nटांझानियामध्ये तलावात कोसळले विमान\nडोडोमा : टांझानियात रविवारी ४९ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान व्हिक्टोरिया तलावात कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार तलावात कोसळलेले विमान प्रिसिजन एअरलाईन्सचे आहे. हे विमान टांझानियाच्या कागेरा भागातील बुकोबा येथील व्हिक्टोरिया तलावात कोसळले आहे. सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे.\nविमानतळापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली, असे प्रादेशिक पोलिस कमांडर विल्यम मवाम्पघले यांनी बुकोबा विमानतळावर पत्रकारांना सांगितले. विमानातील प्रवाशांच्या संख्येबद्दल कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र या विमानातून ४९ जण प्रवास करत होते, असे सांगितले जात आहे.\nअपशब्द पडला तरुणाला महागात\nनांदेडात चार ढाब्यांवर उत्पादन शुल्कची कारवाई\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nयुरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती\nश्रद्धाचे वडील फडणवीसांकडे गा-हाणे मांडणार\nकर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू\nकर्नाटकात मुख्यमंत्री शिंदेच्या पुतळ्याचे दहन\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/substantial-help-should-be-given-to-the-farmers-152993/", "date_download": "2022-12-09T08:36:43Z", "digest": "sha1:VWTOZITAJW4DND6HXH67B2WVTCGFKFC5", "length": 11167, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "शेतक-यांना भरीव मदत द्यावी", "raw_content": "\nHomeलातूरशेतक-यांना भरीव मदत द्यावी\nशेतक-यांना भरीव मदत द्यावी\nअतिवृष्टी व संततधार पावसातून बचावलेल्या पिकांचे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरसकट भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी गुरुवारी पालकमंत्री गिरीश महाजन कडे केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग���रीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विषय उपस्थित केले. लातूर ग्रामीणमध्ये यंदा अतिवृष्टी, संततधार पाऊस आणि गोगलगाय प्रादुर्भाव या संकटांमुळे शेतक-यांच्या सोयाबीन, कापूस, ऊस, फुले, फळभाज्या, पालेभाज्या यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण, सरसकट भरीव आर्थिक मदत मिळाली नाही. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकरी बांधवांना सरसकट भरीव मदत करावी, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.\nआमदार धिरज देशमुख म्हणाले, लातूर ते टेंभुर्णी आणि खरोळा फाटा ते पानगाव हे दोन्ही रस्ते लातूरकरांसाठी अत्यंत महत्वाचे व वर्दळीचे बनले आहेत. पण, या रस्त्यांची स्थिती वाहतुकीस अत्यंत अयोग्य झाली असल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यांचे काम सुरु व्हावे. लातूरमधील प्रादेशिक पशुसंवर्धन विभागासाठी रोगनिदान प्रयोगशाळा मंजूर करावी.\nसकारात्मक प्रतिसादाबद्दल आमदारांनी मानले आभार\nजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान रेणापूर क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी आमदार धिरज देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विनंती केली. त्यांनी तत्काळ पाच कोटी निधीला तत्वत: मंजूरी दिली. तसेच, मतदारसंघातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ्तागृह, रस्ते इत्यादीसाठी देखील निधीची तरतूद करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. तसेच, लातूर ग्रामीणमधील इतर प्रश्नांबाबतही सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार धिरज देशमुख यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.\nकार्तिकीसाठी पंढरीत सहा लाख भाविक दाखल\nशिक्षणाची पंढरीत आता क्रीडा नैपुण्य असलेले खेळाडू निर्माण व्हावेत\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nजिल्ह्य���तील ६० टक्के मुलांना गोवरची पहिली मात्रा\nलातूर जिल्ह्यातील शेतक-यांचा अश्वगंधा लागवड योजनेस चांगला प्रतिसाद\n९७६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात\nडॉ. श्रीराम गिधवानी यांच्या संशोधनास पारितोषिक\nसरपंचासाठी १२५, सदस्यांसाठी ८४० उमेदवार रिंगणात\nअहमदपूर येथील किलबिलचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात\nबांबू फर्निचर उद्योगासाठी लोदगा आकर्षणाचे केंद्र\nलातूर जिल्हयातील शेतक-यांचा अश्वगंधा लागवड योजनेस प्रतिसाद\nलेखिका सौ वृषाली विक्रमजी पाटील राज्य शासनाचा साने गुरुजी पुरस्कार जाहीर\nप्राधान्य कुटुंबातील साडेतीन लाख सदस्यांची आधार जोडणी रखडली\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/02/26/pahilya-ratri-bayko-navara/", "date_download": "2022-12-09T09:16:48Z", "digest": "sha1:LPMDRGYIRJCB4AYMTU7SWW4IHJTNHIG5", "length": 14075, "nlines": 92, "source_domain": "live29media.com", "title": "पहिल्या रात्री बायको नवऱ्याला विचारते... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nपहिल्या रात्री बायको नवऱ्याला विचारते…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया \nविनोद १- एक पुणेरी माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, खूप बडबड करत असतो… “डॉक्टर, दुखेल का” डॉक्टर गप्प….. “डॉक्टर, साईड इफेक्टस कधी जाणवतील” डॉक्टर गप्प….. “डॉक्टर, साईड इफेक्टस कधी जाणवतील\n“डॉक्टर, हे वॅक्सीन काम करेल ना अहो काहीतरी बोलाल की नाही अहो काहीतरी बोलाल की नाही” डॉक्टर गप्पच वॅक्सीन दिल्यावर मात्र डॉक्टर म्हणाले, ” काळजी करू नका, सगळं ठीक होईल.”\n“पेशंटने विचारलं ” आतापर्यंत गप्प होतात आणि टोचून झाल्यावर मग बोललात.. असं का बरं\n“डॉक्टर म्हणाले, ” माझं सर्व शिक्षण पुण्यातच झालंय. तिथे मोजकंच बोलतात. पण जेव्हा बोलतात तेव्हा…. टोचूनच बोलतात\nविनोद २- मी आणी माझे बॉस दा रू पिऊन गाडीने घरी जात होतो.\nतेव्हा मी ओरडलो, सर, समोर भिंत बघा. भिंत आहे, भिंत, भिंत बघा… आणि धम्म…. आम्ही भिंतीवर जोरात आपटलो.\nदुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी सरांना विचारलं, मी ओरडून ओरडून सांगत होतो भिंत आहे, भिंत आहे, ऐकलं की नाही तुम्ही \nसर बोलले, ऐकून काय केलं असतं बेव ड्या… गाडी तर तू चालवत होतास. 🤨🤓😃😃\nविनोद ३- नवरा बायको एका हाॅटेल मधे जेवायला गेले असतानाचा संवाद…. बायको – आहो.. मला एक सांगा ना \nनवरा – हा विचार काय ते… 🤨 बायको – ही हाॅटेल मधील झाडे वाढत का नाहीत..🤨 बायको – ही हाॅटेल मधील झाडे वाढत का नाहीत..\nनवरा – कारण इथे वाढायला वेटर असतात… 🤪 🤦🏻♂ 🤦🏻♂ 🤦🏻♂\n(बायकोने एक कुंडी उचलून मारली म्हणे…) सूत्रांच्या माहिती नुसार😄😄😄😄\nविनोद ४- नवरा-बायको एका लग्नाला गेले होते……बायकोची मैत्रीण- अगं, ती साडीतली मुलगी एकसारखी तुझ्या नवऱ्याकडे बघतेय.\nबायको – महीत आहे,पण माझं लक्ष त्यांच्याकडे जास्त आहे.\nकिती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकता\nते मला बघायचं आहे. 😛😝🤪\nविनोद ५- बायको- म्हणजे.. संपलं का वर्क फ्रॉम होम.. संपलं का वर्क फ्रॉम होम.. नवरा- हो ना… आता ऑफिसला जावं लागणार…\nबायको- बरं ऐका… नवरा- काय गं… बायको- ऑफिस सुटल्यावर उशीर होणार असेल तर खूप काम होतं असं कारण सांगू नका..\nतुम्ही किती आणि काय काम करता, ते बघितलंय मी गेली दीड वर्ष…😅😅\nविनोद ६- “साड्यांचा रंग जाणार,नाही गेल्यास पैसे परत.” असा बोर्ड वाचून स्त्रियांची दुकानात साड्या खरेदीसाठी झुम्बड उडते.\nघरी गेल्यावर कळते की सर्व साड्यांचा रंग तर जातोय.😳 सर्व स्त्रिया साड्या घेऊन दुकानात जातात.दुकानदारावर खेकसतात.दुकानाचा बोर्ड आणि प्रत्यक्ष विक्री यांत फसवणूक करत असल्याची तक्रार करतात.\nसर्व ऐकून घेतल्���ावर दुकानदार शांतपणे त्यांना म्हणतो,मी तुमची अजिबात फसवणूक केलेली नाही. #बोर्डपुन्हानीट_वाचा.😃😃😃\nदुकानदार कोण होता हे सांगायला नको😂 😂पुण्यात गेलात तर स्वल्प,अल्प,अर्ध,पूर्ण विराम चिन्हे वाचत चला \nविनोद ७- एका हॉटेलात शिरत असताना समोरच एक बोर्ड झळकत होता… ‘पोटभर जेवा, मनसोक्त खा, बिनधास्त मागवा…बिल तुमचा नातू देईल\nसाहजिकच एकजण आत शिरला…हवं ते मागवलं…मनसोक्त खाल्लं कारण नातू अजून जन्माला यायचा होता…तो बघून घेईल\nपोटभर जेवून, पोटावर हात फिरवत जेव्हा तो काउन्टरवर आला… त्याच्या हातात बिल पडलं\n‘आता हे बिल कसलं’ त्यानं चौकशी केली…मॅनेजरने सांगितलं, “तुमचे आजोबा पोटभर जेवून गेले होते’ त्यानं चौकशी केली…मॅनेजरने सांगितलं, “तुमचे आजोबा पोटभर जेवून गेले होते\nविनोद ८- ८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस\nबायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी कशाला घराचा फोन वापरू.\nमुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला घराचा फोन वापरू.\nकामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस\nविनोद ९- हसलाच पाहिजे भाऊ 😄 😄 😄 😄 शिक्षकांचा मोर्चा चालू असतो.सगळे शिक्षक घोषणा देत असतात.\nमोर्चाच्या पाठिमागे केळीविक्रेता असतो……शिक्षक- “पगार वाढ झालीच पाहिजे.”.\nविक्रेता- ” केळं घ्या केळं” शिक्षक-आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे…..विक्रेता- केळं घ्या केळं🍌🍌🍌\nलय धुतला केळं विक्रेत्याला 😝 😆 😂 😆 😝\nविनोद 10 -लग्नाच्या पहिल्या रात्री बायको नवऱ्याला विचारते\nबायको- अहो तुम्ही मला कधी पसंत केले…\nनवरा- नको तुला राग येईल…. बायको- सांग ना जानू… नाही येणार राग…\nनवरा- अगं तुला बघयाला आलेलो तेव्हा तू चहा देण्यासाठी माझ्या समोर वाकली ना…\nतेव्हा तुझी दुधाची डेअरी बघून मी तुला पसंत केले….\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nसो���्या टॉयलेट मध्ये B P बघत होता…\nबाई घाई-घाईत डॉक्टर कडे आली…\nमॅडम फळ्यावर केळ्याचे चित्र काढतात…\nनवीन लग्न झालेल्या सुनेने आईला फोन केला…\n3 ताईनीं केला खुपच सुंदर डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T08:26:53Z", "digest": "sha1:DWEJ4YODGFQOCGW7QS3D7QL5RCJDOOUM", "length": 7069, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#आमदार प्रशांत बंब Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: #आमदार प्रशांत बंब\nआमदार बंब, शिक्षक आणि ग्रामीण शिक्षणाचे प्रश्न\nडोनेशन ची दुकाने चालवणाऱ्या शिक्षणसम्राटावर कोणी बोलत नाही, लाखभर पगार घेणाऱ्या प्राध्यापक व महाविद्यालयावर कोणी बोलत नाही, कॉर्पोरेट हॉस्पिटल आणि शाळांवर कोणी बोलत नाही.माझ्यासकट मीडिया आणि सर्वजण सरकारी शाळा व दवाखान्यावर बोलत राहतात.यात समाज हक्काची भावना आणि खेड्यापाड्यात सर्वदूर त्या असल्याने व डोळ्यासमोर असल्याने त्याविषयी सरपंच ते आमदार सगळे बोलत राहतात. आमदार प्रशांत बंब यांच्या […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि ���ेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/23/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%97/", "date_download": "2022-12-09T10:04:36Z", "digest": "sha1:OFVOQZ3OHY54244LPPAIN3H7NDJ4DMQ7", "length": 11181, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "‘दा’रू आणि सि’गा’रेट’ शिवाय एक क्षणही जगू शकत नाही बॉलिवूड च्या या ६ नामांकित अभिनेत्र्या, एकीला तर जेवणासोबतही लागते… – Epic Marathi News", "raw_content": "\n‘दा’रू आणि सि’गा’रेट’ शिवाय एक क्षणही जगू शकत नाही बॉलिवूड च्या या ६ नामांकित अभिनेत्र्या, एकीला तर जेवणासोबतही लागते…\n‘दा’रू आणि सि’गा’रेट’ शिवाय एक क्षणही जगू शकत नाही बॉलिवूड च्या या ६ नामांकित अभिनेत्र्या, एकीला तर जेवणासोबतही लागते…\nOctober 23, 2022 October 25, 2022 RaniLeave a Comment on ‘दा’रू आणि सि’गा’रेट’ शिवाय एक क्षणही जगू शकत नाही बॉलिवूड च्या या ६ नामांकित अभिनेत्र्या, एकीला तर जेवणासोबतही लागते…\nबॉलीवूडची चकचकी आणि तारे-तारकांच्या आयुष्याशी संबंधीत विवाद सर्वांनाच माहीत आहेत. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पडद्यावर सर्वांच्या पसंतीस उतरलेले कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. पडद्यावर स्टार्सचे आयुष्य खूप चांगले दिसते.\nपण खऱ्या आयुष्यात हे स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणाने नाराज असतात.असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या ड्र-ग्ज-च्या सवयीमुळे त्रस्त आहेत, आणि ते इतके न-शा करतात की ते कुठेतरी गोंधळ घालत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी नशेच्या अवस्थेत धुमाकूळ घातला.\nमनिषा कोईराला: या यादीत पहिले नाव आहे मनीषा कोईरालाचे. ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. मात्र त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. त्यामुळे तिने ड्र-ग्ज घेण्यास सुरुवात केली आणि हळूहळू ती ड्र-ग्जच्या आहारी गेली. त्यानंतर तिने दा-रूचाही सहारा घेतला आणि ती पार्ट्यांमध्ये गोंधळ घालताना दिसली.\nअमिषा पटेल: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अमीषा पटेलचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट हिट ठरला होता. पण ड्र-ग्जची सवय लागल्याने ती हळूहळू इंडस्ट्रीपासून दूर गेली. इतकंच नाही तर ती अनेक पार्ट्यांमध्ये ड्र-ग्जचं सेवन करताना दिसली आहे.\nराणी मुखर्जी: राणी मुखर्जी हे नाव सर्वांनाच माहीत आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्येही काम केले आहे, पण तिला एक वाईट सवय आहे,जी सर्वांना माहित नाही. राणी मुखर्जीला ड्र-ग्जचे व्य-सन आहे आणि ती सि-गा-रेट ओढते, सि-गा-रेटमुळे अन्न पचते असा तिचा विश्वास आहे.\nकरीना कपूर: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या स्टायलिश लूक आणि अभिनयाने जगाला वेड लावले आहे. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण करीना कपूरला ड्र-ग्जचे व्य-सन आहे. जेव्हा ती दा-रूच्या न-शेत असते, तेव्हा तिला ती कुठे आहे, हे देखील कळत नाही आणि ती गोंधळ घालू लागते.\nविद्या बालन: प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. तिचे सौंदर्यही लोकांना वेड लावू लागते. पण त्यांच्या आत एक वाईट सवय आहे. कृपया सांगतो की अभिनेत्रीला म-द्य-पानाचे व्य-सन आहे.\nकंगना राणौत: पंगा क्वीन कंगना राणौत तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. पण त्याच वेळी ती तिच्या निर्दोष शैली आणि वादग्रस्त कमेंटसाठीही ओळखली जाते. अभिनेत्रीला ड्र-ग्जचे व्य-सन आहे, तिला ड्र-ग्सचे व्य-सनी देखील मानले जाते, तिला अनेकदा सि-गा-रेट ओढताना आणि दा-रू पिताना पाहिले जाते.\n‘ब्रा’ न घालताच बाहेर आली ‘मलायका अरोरा’, गाडीत बसताना सगळ्यांना दिसले तिच्या श’री’रा’चे हे पा’र्ट…\nराहुल द्रविडसोबत रिलेशनशिप मध्ये होती ‘रवीना टंडन’, करणार होती एंगेजमेंट पण रवीना टंडन ने केला राहुल द्रविड विषयी हा खतरनाक खुलासा…म्हणाली\nटा-ईट क’पडे घालून जिम’मधून बाहेर पडत होती ‘जान्हवी कपूर’, अशाप्रकारे झाली ‘opps’ मो’मेन्ट ची शि’का’र.. पहा आणखी फोटो’\nदीपिका आणि रणवीर होऊ शकत नाहीत आई-वडील, दोघांचे मे’डि’क’ल रि’पो’र्ट झाले ली’क, जाणून घ्���ा कोणामध्ये आहे क’म’त’रता..\nप्रा-य-व्हे-ट फोटो ली-क झाल्यानंतर खूप रडल्या होत्या या 5 अभिनेत्री, यादीत आहे या दोन सख्या बहिणींची नाव…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2022/11/23/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7/?noamp=mobile", "date_download": "2022-12-09T09:26:11Z", "digest": "sha1:FA7SCGDSUFOO42KSJTOML3IQR3GGW7FM", "length": 9511, "nlines": 115, "source_domain": "spsnews.in", "title": "क्षयरुग्णांनी वेळेवर औषधोपचार केल्यास तो लवकर बरा होतो- श्री हंबीरराव पाटील बापू – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nक्षयरुग्णांनी वेळेवर औषधोपचार केल्यास तो लवकर बरा होतो- श्री हंबीरराव पाटील बापू\nभेडसगाव प्रतिनिधी : क्षय रुग्णाने वेळेत उपचार व योग्य पोषण आहार घेतल्यास बरा होतो. तेंव्हा अशा रुग्णांनी घाबरून न जाता, न लाजता उपचार करून घ्यावे, असे आवाहन माजी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील ( बापू ) यांनी केले आहे.\nयावेळी त्यांच्या भेडसगाव नागरी सह. पतसंस्थेने, भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या क्षेत्रातील चार क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे. अशी माहिती यावेळी हंबीरराव पाटील यांनी दिली.\nराष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण पोषण आहार हि एक सामाजिक बांधिलकी आहे. या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर , जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. कुंभार मॅडम, शाहुवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.आर.निरंकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव कार्यक्षेत्रातील चार क्षयरुग्णांना श्री. हंबीरराव पाटील यांनी भेडसगाव नागरी सह.पतसंस्थेच्या माध्यमातून पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे. हा कार्यक्रम भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाला.\nयावेळी बोलताना श्री हंबीरराव पाटील बापू पुढे म्हणाले कि, एखाद्या व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाल्यास त्यांची तब्येत ढासळते. त्यांनी वेळेवर औषधोपचार केल्यानंतर योग्य सकस पोषण आहाराची गरज भासते. या रुग्णांनी वेळेत औषधे घेतल्यास, पोषण आहार घेतल्यास, क्षयरोगाचा प्रसार कमी होवू शकतो. तेंव्हा अशा रुग्णांनी वेळेवर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन देखील श्री हंबीरराव पाटील यांनी केले.\nसदर च्या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. श्रेया मॅडम, श्री.संजय शिकवणे ( एस.टी.एस.), बबन झोकांडे ( एस.टी.एल.एस.), ए.एस.महिंद, एम.बी.यादव ( आरोग्य सहाय्यक ), श्री.सुभाष यादव तालुका सुपरवायझर, भेडसगाव नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री संजय पाटील, तसेच भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.\n← आरपीआय च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी चंदर कांबळे तर उपाध्यक्षपदी प्रकश माने यांची निवड\nअरे, कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र आमचा \nसाई हॉस्पिटल म्हणजे ग्रामीण जनतेला आरोग्याचा आधार – श्री. विश्वास नांगरे-पाटील\nशेतकऱ्यांसाठी १०००० कोटींचे पॅकेज मुख्यमंत्र्यांकडून जाहीर\nस्मार्ट फोन खरेदी करा आणि मिळवा मोफत घड्याळ :माऊली खुटाळे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/the-coal-ministry-will-come-up-with-a-plan-to-surrender-the-coal-blocks-what-exactly-is-the-benefit-548813.html", "date_download": "2022-12-09T08:13:38Z", "digest": "sha1:EQT52ZSVMV35CTP357EU3RHBPWOJBGXY", "length": 10716, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nकोळसा मंत्रालय कोळसा ब्लॉक्स सरेंडर करण्यासाठी योजना आणणार, नेमका फायदा काय\nअजेंडा 2021-22 मध्ये असे म्हटले आहे की, वाटप केलेल्या कोळशाच्या ब्लॉक्समधून उत्पादन आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी एक योजना तयार केली जात आहे, ज्या अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे ते विकसित करण्यास असमर्थ असलेल्या ब्लॉकला सरेंडर करण्याची परवानगी दिली जाईल.\nनवी दिल्लीः कोळसा मंत्रालय ‘सरेंडर’ किंवा कोळसा खाणी परत करण्याची योजना आणण्याच्या तयारीत आहे. या अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे कोळसा खाणी विकसित करण्याच्या स्थितीत नसल्यास खाणींना सरेंडर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. 2021-22 साठी कोळसा मंत्रालयाच्या अजेंडा नुसार, प्रस्तावित योजनेंतर्गत चौकशी समितीमार्फत खाण सरेंडर करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर कोळसा ब्लॉक आर्थिक दंडाशिवाय परत करण्याची परवानगी दिली जाईल.\nव्यवसाय सुलभ करण्यासाठी एक योजना तयार\nअजेंडा 2021-22 मध्ये असे म्हटले आहे की, वाटप केलेल्या कोळशाच्या ब्लॉक्समधून उत्पादन आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी एक योजना तयार केली जात आहे, ज्या अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे ते विकसित करण्यास असमर्थ असलेल्या ब्लॉकला सरेंडर करण्याची परवानगी दिली जाईल. या योजनेंतर्गत परत आलेले ब्लॉक्स ताबडतोब व्यावसायिक खाणकामासाठी लिलावासाठी दिले जातील, जिथून लगेच उत्पादन सुरू केले जाईल. हे पाऊल लिलावाच्या मार्गाने वाटप केलेल्या कोळशाच्या खाणींमधून उत्पादन वाढवण्यास मदत करेल.\nकोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी केलेली नवीन योजना\nदेशातील कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक योजना तयार केली जात आहे, ज्या अंतर्गत संबंधितांना त्यांच्या स्वतःच्या बंदीची गरज पूर्ण केल्यानंतर उत्पादनाच्या 50 टक्के विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. हे पाऊल खाण मालकांना अधिक उत्पादन करण्यास प्रोत्साहित करेल आणि ते बाजारात अधिक कोळसा विकू शकतील.\nदेशात कोळशाचे उत्पादन घटले\nगेल्या आर्थिक वर्षात देशातील कोळशाचे उत्पादन 2.02 टक्क्यांनी घटून 71.60 दशलक्�� टन झाले. कोळसा मंत्रालयाच्या तात्पुरत्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोळशाचे उत्पादन 73.08 दशलक्ष टन होते. एकूण कोळसा उत्पादनात नॉन-कोकिंग कोळशाचा वाटा 6712 दशलक्ष टन होता आणि कोकिंग कोळसा 44.7 दशलक्ष टन होता. यापैकी सार्वजनिक क्षेत्राचे उत्पादन 68.59 दशलक्ष टन आणि खासगी क्षेत्राचे उत्पादन 30.1 दशलक्ष टन होते.\nSBI ने ही विशेष एफडी योजना 2022 पर्यंत वाढवली, कोणाला फायदा होणार\nकंपनीकडून पेन्शनचे पैसे घ्यायचे असतील तर हा फॉर्म नक्की भरा, ‘या’ 12 टप्प्यांत काम करा\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:17:59Z", "digest": "sha1:MM4LSK55NI4T5LAYBK3UHGPQRQFO2LT7", "length": 15529, "nlines": 88, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, गर्दी टाळा - मुख्यमंत्र्याचे आवाहन - India Darpan Live", "raw_content": "\nगणेशोत्सव साधेपणाने साजरा करा, गर्दी टाळा – मुख्यमंत्र्याचे आवाहन\nमुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. याकाळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच कोरोना युद्धाच्या मध्यावर आपण काही ठिकाणी शिखराकडे गेलो तर काही ठिकाणी जात आहोत त्यामुळे गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.\nगणेशोत्सव, राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य टास्क फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय कोरोना उपाययोजना आणि मृत्यूदर यासंदर्भात आढावा घेतला.\nमुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. याप्रमाणेच आता येऊ घातलेला गणेशोत्सव आणि मोहरम हे गर्दी न करता साजरे करावेत. गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक निर्गमित केले आहे त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.\nसार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणपतीची मूर्ती ४ फुटांची तर घरगुती गणेश मुर्ती २ फुटांची असावी असे या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद केले आहे त्याचे पालन करतानाच आगमन आणि विसर्जन मिरवणूका निघणार नाहीत, गणेशोत्सवात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असून गृह विभागाचे परिपत्रक सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\nविसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी\nया मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, जिथे शक्य नाही तिथे मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण करावेत व तेथेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन विसर्जनाची व्यवस्था करण्यात यावी. महापालिका यंत्रणेकडे गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.\nगणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश द्यावा. कोरोना आणि एकंदरीतच आरोग्य विषयक जनजागृती मोहिम होती घेण्याचे आवाहन करतानाच दर्शनासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था चोख राहील याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात लोक गेले असून तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.\nमृत्यूदर रोखण्यासाठी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या\nकोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर सूचना करताना मुख्यमंत्र��� म्हणाले, काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात तर काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत तेथे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड आणि ऑक्सीजनची व्यवस्था असलेले बेड वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nकोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगत पावसाळी आजार डोके वर काढतात त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्यांचे दर नियंत्रित राहतील याकडे लक्ष द्यावे,चाचणी रिपोर्ट लवकर येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर रुग्णांना पुन्हा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे पोस्ट कोविड परिस्थितीकडे, रुग्णांकडे लक्ष देण्याची अधिक गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nकोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम\nस्वयंशिस्त, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छता राखणे यासारखे उपायच कोरोनावर सध्याचे औषध असल्याचे सांगतानाच आज ८० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. पण ते संक्रमण करू शकतात. त्यांच्या माध्यमातून होणारा प्रसार गंभीर बाब असल्याने अशा रुग्णांचे विलगीकरण करणे, त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक असून या रुग्णांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती मोहिम घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या विषाणुला जोपर्यंत हरवत नाही तोपर्यंत अहोरात्र अविश्रांत मेहनत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले.\nदेशात कोविड चाचण्यांचा विक्रम, एका दिवसात सुमारे नऊ लाख चाचण्या\nराखेचा वापर रस्ते , सिमेंट निर्मितीसाठी; राज्याचे धोरण लवकरच\nराखेचा वापर रस्ते , सिमेंट निर्मितीसाठी; राज्याचे धोरण लवकरच\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2022/10/11/54518/pune-3/", "date_download": "2022-12-09T10:12:45Z", "digest": "sha1:HB6B67GNZ57UH45TDY2BG5R2N55MHRDN", "length": 16059, "nlines": 139, "source_domain": "krushirang.com", "title": "Pune : चांदणी चौकात गाजावाजा करत स्फोट तर केला पण काम अर्धवटच राहिले - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अ 1 न्यूज»Pune : चांदणी चौकात गाजावाजा करत स्फोट तर केला पण काम अर्धवटच राहिले\nPune : चांदणी चौकात गाजावाजा करत स्फोट तर केला पण काम अर्धवटच राहिले\nPune: चांदणी चौकात (Chandani Chowk) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority of India) मोठा गाजावाजा करून चांदणी चौकात स्फोट (Blast) केला, पण ६०० किलो स्फोटके वापरूनही काम अर्धवटच राहिले आहे. येथील खडक फोडण्यासाठी पुढील ८ दिवस मध्यरात्री १२.३० ते १ वाजेपर्यंत महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे रात्री वाहतुकीचा खोळंबा होणार आहे.\nचांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाचे (Flyover) काम सुरू आहे. आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम करताना मात्र ‘एनएचएआय’ च्या मंकी नऊ येत आहे. पाषाण बावधन (PASHAN BAVDHAN) हा पूल पाडल्यानंतर या ठिकाणचा रस्ता मोठा होईल, असे सांगण्यात आलेले होते. पण पूल पाडल्यानंतरही खडक फोडण्याचे काम सुरू आहे. भर दुपारी वाहतूक असताना रस्ता बंद करून खडक फोडल्याची घटना यापूर्वी दोनदा घडली आहे. त्यामुळे आता स्वतःच्या कामात सुधारणा करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खडक फोडण्यासाठीचे नीटनेटके नियोजन केलेले आहे.\nPune : कात्रज – कोंढवा रस्ता बाधितांसाठी पुणे महापालिकेने मागितले (Pune Municipal Corporation) इतके कोटी\nAir India Women Pilot Joya Agarwal : झोया अग्रवाल या महिला पायलटला भेटा जिने आपल्या कष्टाने बालपणीची स्वप्ने केली साकार\nGopika Govind: गोपिका गोविंद बनली राज्यातील पहिली आदिवासी एअर होस्टेस, 12 वर्षांच्या संघर्षानंतर ती घेणार स्वप्नांचे उड्डाण\nPune Municipal Corporation : म्हणून केली महापालिकेने सिंहगड रस्त्यावर कारवाई\nपुण्यातील चांदणी चौकात १० ऑक्टोबरपासून रात्री १२.३० ते १ पर्यंत अर्धा तासासाठी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात येत असून साधारणपणे ८ ते १० दिवस दररोज रात्री अर्धा तास वाहतूक थांबवण्यात येणार आहे.\nदोन्ही बाजूचे खडक फोडण्याचे काम सध्या सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.\nचांदणी चौकातील वाहतुकीस अडथळा ठरत असलेला पुल २ ऑक्टोबर रोजी पाडण्यात आला. त्यानंतर साताऱ्याहून (Satara ) मुंबईकडे (Mumbai ) जाण्याचा पुल पाडला त्या ठिकाणी तीन लेन आहेत. तर मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करताना त्या भागात चार लेन तयार करण्यात आल्या आहेत.\nपूल पाडला पण बॉटलनेक कायम\nचांदणी चौकातील एनडीए पाषाण पूल पाडला असला तरीही मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाताना झिनिया सोसायटीपासून पुढे रस्ता रुंदीकरण रखडलेले आहे. महापालिकेने या ठिकाणचे भूसंपादन पूर्ण करून ही जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) हस्तांतरित केली. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) काम सुरु न केल्याने सहा पदरी (लेन) असलेला महामार्ग सोसायटीपासून पुढे केवळ दोन पदरीच होतो. त्यामुळे मोठा गाजावाजा करून चौकातील पूल पाडला असला तरी साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील बॉटलनेक कायम आहे.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/important-news-for-farmers-now-use-whatsapp-for-information-on-agricultural-schemes-mhas-496523.html", "date_download": "2022-12-09T09:36:27Z", "digest": "sha1:7DZLKMSHZRRNCQBV4VRDA2ICH6LFUF7Z", "length": 8605, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' नंबरवर मेसेज करा आणि मिळवा सर्व कृष��� योजनांची माहिती Important news for farmers now use WhatsApp for information on agricultural schemes mhas – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' नंबरवर मेसेज करा आणि मिळवा सर्व कृषी योजनांची माहिती\nशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' नंबरवर मेसेज करा आणि मिळवा सर्व कृषी योजनांची माहिती\nमातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nमातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nकेंद्र सरकारने बदलला नियम, पाहा आता कोणाला मिळणार PM किसानचा लाभ\nएका गायीपासून सुरू केला दूध व्यवसाय, आज 150 गायी अन् वर्षाला दीड कोटींचा नफा\nकांद्याच्या दरात का होतेय घसरण, सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बळ देणार का\nआता तुमची सगळी कामं घरबसल्या होणार, SBI देतंय खास सुविधा\nमुंबई, 13 नोव्हेंबर : राज्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांशी माहिती तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचे काम सुरू असून विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी आता व्हाटसॲप आणि ब्लॉग या माध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज सांगितलं आहे.\nराज्यात सुमारे 9 कोटी 37 लाख मोबाईलधारक असल्याची बाब लक्षात घेवून कृषी विस्तार कार्यामध्ये ह्या बाबीचा फायदा होवू शकतो हे लक्षात घेऊन व्हाटसॲपव्दारे कृषी विषयक योजना व अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत परिणामकारक माहिती मिळावी म्हणून ऑटो रिप्लायची सुविधा तयार करण्यात आली आहे.\nमातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ब्लॉग आणि व्हाटस्ॲपचा वापर करण्यात येत आहे.\nमोबाईलवरून 8010550870 या व्हाटस्ॲप क्रमांकावर ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ शब्द टाईप करून पाठविणाऱ्या व्यक्तिस स्वागत संदेश प्राप्त होतो. ज्यामध्ये कृषी विभागाच्या प्रचलित योजनांबाबत संक्षिप्त शब्द (की वर्डस् ) दिले आहेत. ते टाईप करून या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठविल्यावर शेतकऱ्याला हव्या त्या योजनेची माहिती मिळते.\nसध्या या उपक्रमात कृषी विभागाच्या जवळपास 27 योजनांचा समावेश केला असून त्यात कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचाही समावेश करून त्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.\nविभागामार्फत योजनांच्या अद्ययावत माहितीसाठी krushi-vibhag.blogspot.com हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे कृषी योजनेची व्याप्ती, लाभार्थी, निकष अनुदान व अर्ज कुठे करावा याबाबत माहिती देण्यात आली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/drone-attacks-iran-kurdish-groups-two-killed-seven-injured-ysh-95-3157909/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T09:20:52Z", "digest": "sha1:PKBFCLNCMO4QPJ7MEYD7YFNHNMSM32KQ", "length": 22363, "nlines": 283, "source_domain": "www.loksatta.com", "title": "drone attacks Iran Kurdish groups Two killed seven injured ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nइराणकडून कुर्दीश गटांवर ड्रोन हल्ले; दोन ठार, सात जखमी\nइराणने बुधवारी उत्तर भागातील इराणविरोधी कुर्दीश गटांवर ड्रोन हल्ले केले. इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने होत असताना हे हल्ले करण्यात आले आहेत.\nWritten by लोकसत्ता टीम\nइराणमध्ये फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यात १९ जण ठार\nएपी, कोया : इराणने बुधवारी उत्तर भागातील इराणविरोधी कुर्दीश गटांवर ड्रोन हल्ले केले. इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने होत असताना हे हल्ले करण्यात आले आहेत. कुर्दीश अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इराणी कुर्दीस्तानचे (केडीपीआय) सदस्य सोरान नूरी यांनी सांगितले, की बुधवारी पहाटे कोया येथे हे हल्ले करण्यात आले. कोयाचे नागरी संरक्षण प्रमुख आणि कुर्दीश ब्रिगेडियर जनरल गोरान अहमद यांनी सांगितले, की या हल्ल्यात दोन जण मृत्युमुखी आणि सात जण जखमी झाले. इराणमध्ये एका २२ वर्षीय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कुर्दीश तरुणीच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या निदर्शनांना रोखण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे समजते. ‘केडीपीआय’ हा इराणमधील हा डावा सरकारविरोधी सशस्त्र गट आहे.\nइराणच्या सरकारी वृत्तसंस्थेसह काही प्रसारमाध्यमांनी सांगितले, की देशाच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने उत्तर इराकमधील फुटीरतावादी गटाच्या काही अड्डय़ांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य केले होते. कुर्दीश टेलिव्हिजन नेटवर्क ‘रुदाव’ने १५ जण जखमी झाल्याचे वृत्त द��ले आहे. इराणी सरकारी वृत्तसंस्थेने रिव्होल्युशनरी गार्ड प्रमुख हसन हसनजादाने दिलेल्या माहितीनुसार वृत्त दिले आहे, की या निदर्शने आणि आंदोलनांत झालेल्या संघर्षांत १८५ बसिजी (इराणी नागरी सशस्त्र दल) चाकूहल्ल्यात जखमी झाले. पाच बसिजांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. नूरी यांनी सांगितले, की इराणी ड्रोनने कोयाच्या आसपासच्या लष्करी छावण्या, घरे, कार्यालये व इतर भागांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की इराणचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. इराणच्या निमलष्करी दलाच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने शनिवारी आणि सोमवारी कुर्दीश गटांवर तोफ व ड्रोन हल्ले केले.\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nबळ अनावश्यक वापरू नये\nसंयुक्त राष्ट्र सरचिटणीस इराणमध्ये पोलीस कोठडीत तरुणीच्या मृत्यूनंतर सुरू झालेले देशव्यापी निदर्शने थांबवण्यासाठी निदर्शकांवर बळाचा अनावश्यक वापर करू नये, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस यांनी बुधवारी केले. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले, की अधिकाऱ्यांनी महसा अमिनी या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी. १७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या निदर्शनांचे लोण सुमारे ४६ शहरे, गावे आणि वस्त्यांत पसरले आहे. या आंदोलनातील हिंसाचारात आतापर्यंत ४१ आंदोलक, पोलिसांचा मृत्यू झाला आहे.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलेफ्ट. जन. अनिल चौहान संरक्षण दलप्रमुख\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\n बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nPhotos: ‘या’ कॉमेडिअन्सची संपत्ती पाहून भले-भले अभिनेतेही लाजतील; पाहा, देशातील सर्वाधिक श्रीमंत विनोदवीर\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nIND vs BAN: “केएल राहुल हा पर्याय असू…” भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटूने कर्णधारपदावर केली खरपूस टीका\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रेदरम्यानच्या झाडांचा समावेश\nआधी ‘हास्यजत्रा’ सोडलं, आता ‘फू बाई फू’लाही पॅडी कांबळेचा रामराम, कारण आले समोर\nIPL 2023 New Rule: कोणताही विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनू शकत नाही, जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर ��सने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nराज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\n बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nपंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्र्ह बँकेच्या वकिलांचा दावा\nGujarat Election Result 2022 : घरच्यांनीच केला विरोधात प्रचार, पण जिंकूनच दाखवलं रविंद्र जडेची पत्नी रिवाबा जडेजांचा दणदणीत विजय\nन्यायवृंद यंत्रणेविरोधात भाष्य अयोग्य; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा फटकारले\nHimachal Pradesh election 2022: मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळय़ात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/amp/husband-and-wife-funeral-on-at-one-time-5950614.html/", "date_download": "2022-12-09T10:11:32Z", "digest": "sha1:3L427CX4RXYWREZTSXYFLRPT5B6U25BC", "length": 11309, "nlines": 84, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पतीचा मृतदेह पाहून बेशुद्ध झाली पत्नी, एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा, अंत्यसंस्कारही एकाच सरणावर | husband-and-wife funeral on at one time - Divya Marathi", "raw_content": "आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपतीचा मृतदेह पाहून बेशुद्ध झाली पत्नी, एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा, अंत्यसंस्कारही एकाच सरणावर\nदैनिक दिव्य मराठी वाचण्यासाठी...\nमुरैना - 70 वर्षांपूर्वी ते विवाहबंधनात बांधले गेले. एखाद्या नातेवाईकाकडे जायचे असो की कुठे प्रवासात कायम एकत्रच असायचे. शेवटी अखेरच्या वेळीही दोघांनी एकत्रितच जगाचा निरोप घेतला. छोटेलाल शर्मा (90) आणि गंगादेवी (87) यांची ही कथा. दोघांनी एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच��� अंत्ययात्राही एकत्रित निघाली आणि अंत्यसंस्कारही एकाच सरणावर झाला.\nनवऱ्याचा मृतदेह पाहून झाल्या बेशुद्ध\nपोरसा येथील राहणाऱ्या छोटेलाल शर्मा यांचे लग्न गंगादेवी यांच्याशी 70 वर्षांपूर्वी झाले होते. लग्नानंतर दोघांना चार मुले आणि सहा मुली झाल्या. छोटेलाल यांनी त्यांच्या सर्व मुलांचे लग्न केले. त्यांना नातवंडेही झाली. संपूर्ण कुटुंबाबरोबर ते आनंदाने जीवन जगत होते. शनिवारी सायंकाळी छोटेलाल यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी असल्याने गंगादेवी यांना त्यांच्या मृत्यूबाबत सांगितले नाही. पण रविवारी त्यांना याबाबत सांगण्यात आले.\nरविवारी सकाळी जेव्हा नातवंडे गंगादेवी यांना छोटेलाल यांच्या अंत्यदर्शनासाठी घेऊन आली तेव्हा गंगादेवी बेशुद्ध झाल्या. इतरांना त्यांना त्यांना सावरले. काही वेळातच छोटेलाल यांची अंत्ययात्रा सुरू झाली. अंत्ययात्रा घरापासून काही अंतरावरच गेली असेल तेवढ्यात गंगादेवींनीही प्राण त्यागला.\nएकाच सरणावर केले अंत्यसंस्कार\nगंगादेवींच्या मृत्यूबाबत समजताच कुटुंबीयांनी दोघांचा अंत्यसंस्कार एकत्र करण्याचा निर्णय घेतला. दोघांना एकाच सरणावर अंत्यसंस्कारासाठी ठेवले. त्यांचे हात एकमेकांच्या हाती देऊन दोघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.\nरणथंबोरमध्ये सोनिया गांधींचा वाढदिवस साजरा : 37 वर्षांनी संपूर्ण कुटुंब आले एकत्र; राजीव गांधींच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक\nलंका प्रीमियर लीगमध्ये चमिका जखमी : कॅच घेताना बॉल तोंडावर लागला, हातात आले 4 दात\nरवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाचे केले अभिनंदन : फोटो शेअर करत म्हणाला, हॅलो MLA, निवडणूक विजयाच्या तुम्हीच खऱ्या हक्कदार\nदिव्य मराठी एक्सप्लेनरमोदी v\\s राहुल सामना टाळण्याची रणनीती उलटली : 2017 मध्ये 30 सभा, 12 मंदिरांना भेटी, काँग्रेसने 77 जागा जिंकल्या; यंदा 17 वर मर्यादित\nगैरमुस्लिमांना प्रवेश देणाऱ्या मदरशांच्या चौकशीचे आदेश : NCPCR ने सर्व राज्यांना पत्र लिहून एका महिन्यात अहवाल मागवला\nहिमाचलमध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीत 20 चेहरे : कॅबिनेटविषयी काँग्रेसचे मंथन सुरु; कांगडातून 2-3 चेहरे चर्चेत\nआफताबच्या कोठडीत आणखी 14 दिवस वाढ : श्रद्धा खून प्रकरणातील आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी\nमुस्लिमांनी जास्त लग्न करावे ही भाजपची इच्छा नाही : आसाम��े मुख्यमंत्री म्हणाले- 25 मुलांना जन्म द्यायला तयार, पण खर्च अजमल यांनी उचलावा\nनवरदेव तयार होताना सिलिंडरचा स्फोट : लग्नघरावर शोककळा, 5 ठार; जोधपूरमध्ये मुख्यमंत्री गेहलोत यांनी घेतली जखमींची भेट\nदिव्य मराठी इंटरव्ह्यू‘गोली मारो’ म्हणणारे उजळ माथ्याने फिरतात : उमर खालिदचे वडील म्हणाले- निर्दोषत्वानंतरही मुलगा तुरुंगात का\nहिमाचलमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत 6 नावे : प्रतिभा-सुखू व्यतिरिक्त आणखी 4 चेहरे चर्चेत, प्रियांकाचेंही हालचालींवर लक्ष\nगुजरातची छाती आता 156 : भाजपचा सर्वात मोठा विजय, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणे कठीण, वाचा निकालाची 5 वैशिष्ट्ये\nहिमाचलच्या 6% व्होटर्सनी केला भाजपचा पराभव : 2% टक्के जास्त मतांमुळे काँग्रेसला 19 जागांचा फायदा, बंडखोरांमुळे खेळ बिघडला\nनवदीप- सौरभची टीम इंडियात होऊ शकते एंट्री : मोहम्मद शमी, रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतात\nराहुल गांधींनी शब्द पाळला : उज्जैनमध्ये दिलेलं वचन राजस्थानमध्ये केलं पूर्ण; 3 मुलींसोबत केली हेलिकॉप्टर राईड\n400 फूट खोल बोअरवेलमध्ये दोन दिवसांपासून अडकला चिमुकला : तन्मयपासून NDRF अवघ्या 4 फूट अंतरावर\nमुलाचा स्वतःवर गोळी झाडतानाचा LIVE VIDEO : 12 तासांनंतर मृत्यू; प्रेयसीसाठी लिहिले - तुझ्याशिवाय जगू शकत नाही\nदिव्य मराठी एक्सप्लेनरगुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेणार 'AAP' : 12% मते मिळवली, त्यामुळे काँग्रेसला 32 वर्षांतील कमी जागा\nलखनऊच्या हॉटेलला भीषण आग : एकाचा मृत्यू, 3 जणांची प्रकृती चिंताजनक; नाशिकहून लग्नासाठी आले होते 7 मित्र\nमुलांनी बुरखा घालून केला डान्स, चौघेही निलंबित : कॉलेजचा दावा- डान्स करणारे मुस्लीम समुदायाचेच विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-09T09:48:38Z", "digest": "sha1:IYWZLLBOQ3BYT6UDTVWARABZJ4WMYZXL", "length": 8555, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "युवकांनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा – Janshakti Newspaper", "raw_content": "\nयुवकांनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा\nयुवकांनी सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा\n युवकांनी सोशल मिडिया साधनांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे त्यातच त्यांचा वापर काळजी पुर्वक करवा असे प्रतिपादन दैनिक जनशक्तीचे कार्यकारी संपादक शेख��� पाटील यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत आयोजित सोशल मिडियाचा जागृत वापर एक काळाची गरज या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ.मधुलिका सोनवणे होत्या. तर कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अतुल बारेकर हे उपस्थित होते. तसेच एमबीए आणि बीबीएमच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nभावना दुखावतील अशा पोस्ट टाकू नका\nशेखर पाटील पूढे म्हणाले की, सोशल मिडियाचा वापर करताना युवकांनी स्वंय शिष्टाचार निर्धारित करावे. सोशल मिडियाचे फायदे व तोटे त्यांनी सांगितले. वापरकत्र्याने सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. भ्रमणध्वनीवर प्राप्त झालेल्या पोस्ट पुढे पाठवताना त्यातील सत्यता जाणून घेवून मगच पाठवाव्यात. कुठल्याही जात, धर्म, पंथ, महिला वा कोणाच्याही भावना दुखावतील अशा पेास्ट टाकू नये अथवा त्यांना पसंती देऊ नये. त्यांच्या गंभीर परिणामांचा विचार करावा. युवकांनी स्वत:च्या सृजनशीलतेचा वापर करुन स्वत: तयार केलेली माहिती पाठवावी, असे त्यांनी सांगितले.\nमुलांकडे लक्ष देण्याची गरज..\nपाटील यांनी व्टिटर, फेसबुक, स्नॅपचॅट आदी सोशल मिडिया साधनांबाबत त्यांनी सरळ व सोप्या भाषेत विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. यानंतर प्रा.मधुलिका सोनवणे यांनी सजगतेने सोशल मिडियाचा वापर करावा. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अतुल बारेकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रिया नागोलकर या विद्यार्थिनीने केले. डॉ.मिलिंद धनराज यांनी आभार मानले. तसेच यावेळी कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.\nबनावट नियुक्तपत्रे दिल्याप्रकरणी एकाला 10 मार्चपर्यंत कोठडी\nचौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकी��्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/who-was-varun-dhawans-first-crush/", "date_download": "2022-12-09T08:29:08Z", "digest": "sha1:O2ZGC4BZ4FNRKQXMQX6OLX7GXZNEFK5F", "length": 7760, "nlines": 82, "source_domain": "hellobollywood.in", "title": "वरुण धवनची पहिली क्रश कोण होती..? जिच्यासाठी त्याने तिच्या आईचा ओरडासुद्धा खाल्लाय | Hello Bollywood", "raw_content": "\nवरुण धवनची पहिली क्रश कोण होती.. जिच्यासाठी त्याने तिच्या आईचा ओरडासुद्धा खाल्लाय\nin Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट\n बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भेडिया’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामुळे तो विविध ठिकाणी चाहत्यांच्या भेटीसाठी जात आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मध्यवर्ती भूमिकेत असल्यामुळे ते दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात मग्न आहेत. ‘भेडिया’ हा चित्रपट उद्या शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या प्रमोशन सरम्यान वरुणने त्याच्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहेत या गोष्टी.\nअभिनेता वरुण धवन को स्टार क्रिती सेननसोबत ‘भेडिया’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या दरम्यान त्याने स्वतःची पहिली क्रश कोण होती. याबाबत खुलासा केला आहे. अनेक तरुणी वरुणवर फिदा आहेत हे काही वेगळं सांगायला नको. अशातच आता वरुणने क्रशचं नाव सांगितल्यानंतर कितीतरी तरुणींचा हिरमोड झाला आहे. वरुण धवन याने सांगितले की, त्याची पहिली क्रश ही अभिनेत्री नाही तर टेनिस पटू सानिया मिर्झा ही होती. तो सानियाचा जबरा फॅन होता आणि तीच त्याची पहिली वहिली क्रश होती.\nआपल्या पहिल्या क्रशबद्दल बोलताना वरूण धवन म्हणाला कि, ‘सानिया मिर्झा���ा भेटण्याची माझी खूप अगोदरपासून इच्छा होती. परंतू आमची पहिली भेट ही फार जास्त खास आणि चांगलीच नक्कीच झाली नाहीये. आम्ही एका जाहिरातीच्या शूट वेळी पहिल्यांदा भेटलो. यावेळी मला सानियाने येताना अॅपल आणायला सांगितले होते. मग मी घेऊन गेलो. परंतू यावेळी मी खूप जास्त घाबरलेला होतो. सानियाला काय बोलायचे काय नाही हे सर्व विचार माझ्या मनात सुरू होते.\nमी सानियाने सांगितल्याप्रमाणे अॅपल घेऊन गेला होतो. परंतू तिला ते देण्याची माझी हिंम्मतच होत नव्हती. मग तिथे सानियाची आई होती आणि मग मी हे घाबरत घाबरत त्यांना देण्याचा प्रयत्न केला. मी अॅपल सानियाच्या आईला देत असताना त्यांनी सांगितले की, सानिया अॅपल खात नाही आणि तिला ते आवडत देखील नाहीत. तुला हे कोणी आणायला सांगितले असे म्हणत त्या मला ओरडल्या. परंतू तेवढ्यात तिथे सानिया आली आणि तिने हा सर्व विषय व्यवस्थित हाताळला.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2022-12-09T10:23:24Z", "digest": "sha1:TXOGY2LVCEPTR34LEKS3M23WGFIR7SH6", "length": 4098, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अश्व खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nघोड्यांच्या शर्यती (१ प)\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२२ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_42.html", "date_download": "2022-12-09T08:09:22Z", "digest": "sha1:5JPIEMN5X7VVRHSUF24S2LA6XN2LILEB", "length": 9991, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "तलाक-समज गैरसमज | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनत���मध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- गुलाम रसूल देशमुख\nतलाक बाबत अनेक मुस्लिमांना वास्तविकतेचे ज्ञान नसल्यामुळे ते त्याचा अवैधिरित्या दुरुपयोग करतात आणि प्रसार माध्यमांना आयतेच खाद्य पुरवितात. यास्तव प्रस्तुत पुस्तिकेत तलाकवर सोप्या व सरळ भाषेत प्रकाश टाकला आहे.\nसध्या `तलाक' हा चर्चेचा व वादाचा विषय बनला आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, मुस्लिमेतर तर सोडाच, स्वत: अनेक मुस्लिम तलाक म्हणजे काय त्याचा उपयोग केव्हा, कशासाठी व कोणत्या पद्धतीने करावा या विषयी अनभिज्ञ आहेत.\nआयएमपीटी अ.क्र. 174 -पृष्ठे -16 मूल्य - 10 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्��ा वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=2", "date_download": "2022-12-09T08:07:41Z", "digest": "sha1:YJPDPISHA3J7B3KT4GXLOJ5MNF7DLOW6", "length": 7605, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतामिळ अभिनेता धनुष याचे ‘कोलावरी डी’ हे गीत सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते आहे. रजनिकांची मुलगी निर्मिती करत असलेल्या आगामी 3 या चित्रपटासाठी हे गीत तयार करण्यात आले आहे.\nदिवाळी अंक २०११: \"दृष्टीचा डोळा पाहों गेलीये\"\nनंदन यांचा लेख खूप आवडला. स्वच्छ आणि नेमक्या भाषेत \"आधुनिक कलाप्रवाहा\"चा मस्त आढावा घेतला आहे.\nढगाळलेलं आकाश आणि मावळता सुर्य म्हणजे विलोभनीय रंगांची उधळण.. असाच एक क्षण टिपण्याचा प्रयत्न माझ्या गॅलरीतून..\nपयसा कमलेन विभाति सर:\nमुंबईतील राणीच्या बागेत एक छान पुष्करणी आहे. त्या पुष्करणीमध्ये आणि सभोवती खूप सुंदर फुलं आहेत.\nत्या पुष्करणीमधील काही कमळ फुलं\nअनेक कलावंत / साहित्यिक ( स्त्री वा पुरुष ) यांचे एकाहून अधिक व्यक्तींशी प्रेम प्रकरणे झालेली / होताना दिसतात. ( सामान्य माणसाचे एखादे होते आणि त��यातच तो त्रासतो, गिल्ट वाटते इ.) यावर पुस्तकेही लिहिली जातात्.\nमक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका\nथोर औलिया चित्रकार आणि पंढरपूरचे सुपुत्र मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांचे नुकतेच ९ जून रोजी लंडन येथील एका रुग्णालयात वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.\nमराठी संगीत आता तुमच्या ब्लॉग/ संकेतस्थळावर आणि सोबत् उत्पन्नही\nमी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल चालवत आहे.\nतुलना - तैलरंगातील चित्र व मूळ छायाचित्र\nजवळपास दोन वर्षांपूर्वी येथील सदस्य कोलबेर यांनी छायाचित्र-टीकेअंतर्गत मिसिसिपी नदीवरील पुलाचे एक छायाचित्र टाकले होते (दुवा - http://mr.upakram.org/node/2062).\nगेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५\nमागे एक उत्तर अमेरिकेत आढळणार्या घरांविषयी लेखमाला सुरू केली होती. त्याचे पुढचे भाग मधल्या काही वर्षांत इच्छा असूनही जमले नव्हते. ते या वर्षात पूर्ण करेन असा विचार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/sveri/", "date_download": "2022-12-09T09:42:28Z", "digest": "sha1:NAECWXPPXD4FCVBY3B4BM7YQ7BE4JX4V", "length": 4325, "nlines": 57, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "sveri - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nमॅरेज मटेरियल Marriage Material marriage material- नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. मॅरेज मटेरियल Marriage Material आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 10 31 sec read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://swadeshinews.co.in/?tag=timeline", "date_download": "2022-12-09T08:55:14Z", "digest": "sha1:XXFOS3GOHZLOGMSD24YZHFUJOZXNPPAI", "length": 8468, "nlines": 187, "source_domain": "swadeshinews.co.in", "title": "Timeline – स्वदेशी न्युज", "raw_content": "\nइज्तेमातून संपुर्ण देशात शांती व एकात्मतेचा संदेश.\nजिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.\nनातूचे रुग्णालय उपचार करून गावाकडे जात असलेल्या आजोबाचा अपघातात मृत्यू\nमुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.\nपरभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.\nजिल्ह्यातील परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस बदल\nजिंतूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदाचा१, सदस्य पदाचे ६ अर्ज अवैद्य\n‘त्या’ अपघातातील वाहन चालक पोलिसास अटक;नानलपेठ ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल .\nधर्मांतरण व लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी जिंतूरात भव्य मुकमोर्चा\nमुख्य कार्यालयOctober 18, 2021\nमुख्य कार्यालयOctober 18, 2021\nमुख्य कार्यालयOctober 18, 2021\nइज्तेमातून संपुर्ण देशात शांती व एकात्मतेचा संदेश.\nजिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.\nनातूचे रुग्णालय उपचार करून गावाकडे जात असलेल्या आजोबाचा अपघातात मृत्यू\nमुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.\nपरभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.\nनानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी...\nनानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती...\nजिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.\nनातूचे रुग्णालय उपचार करून गावाकडे जात असलेल्या आजोबाचा अपघातात मृत्यू\nमुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.\nपरभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.\nजिल्हापरिषद अध्यक्ष पद न भेटने ही��� नाना साहेब राऊत यांची पोटदुखी–प्रसाद बुधवंत\nनानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी...\nनानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती...\nया पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=3", "date_download": "2022-12-09T09:31:57Z", "digest": "sha1:ZARWUMJPPASZWYVJROIY6QZF3Q5ET4LZ", "length": 8340, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nघरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन\nचित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.\nजीवन जगण्यालायक करणार्या गोष्टी\nवुडी ऍलनच्या मॅनहॅटन ह्या चित्रपटात एक स्वगत आहे. ज्यात कथेतील पात्र एक यादी बनवते, की हे आयुष्य का जगावेसे वाटते कारण; (why is life worth living\nज्यामधे काही कलाकार, खेळाडू, संगित, सिनेमे, पुस्तके, वैयक्तिक गोष्टी अशी यादी हे पात्र सांगते.\nआधुनिकोत्तरवादः आक्षेप, प्रवाद, परिणाम इ.\n' या चर्चेमध्ये अनेक उपक्रमींना त्यांची मते मांडता आली नाही. धनंजय यांनी एका उपप्रतिसादात उपचर्चा सुरू केली जावी, असे मत मांडले.\nपाण्यावर टिचकी मारली वा दगड टाकला तर वर्तुळाकार तरंग तयार होतात. असे दोन भिन्नकेंद्री तरंग एकमेकावर आदळतात तेंव्हा त्यांच्या छेदन बिंदूतून एक छानशी नक्षी तयार होते. असेच काही तरंग.\nबाहुल्यांच्या अनोख्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद\n''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या क\nछायचित्र टिका - अग्निशलाका\nहोमातिल ज्वाळा टिपण्याचा माझा प्रयत्न मांडत आहे.\nमराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी\nकाहीही अदल-बदल न करता हे छायचित्र जोडत आहे... कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..\nपेरियार अभयारण्य, टेकडी येथे काढलेला एक फोटो -\nकॅमेरा : कोडॅक Z712 IS\nआपल्या मतांचे स्वागत आहे.\nशेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न\n���ेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत.\nमेणबेत्त्या एका ओळीत मांडून घरीच केलेले साधेच कंपोजिशन आहे. पण १.८ इतके मोठा ऍपर्चर साइझ ठेवला की चित्रातल्या हव्या त्या भागावर लेन्स केंद्रित करुन अतिशय शार्प चित्र काढता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T08:33:35Z", "digest": "sha1:G6JRAHWQOQ6SUVODBOWOUYO253RX4M7J", "length": 3114, "nlines": 91, "source_domain": "prahaar.in", "title": "डॅरन सॅमी -", "raw_content": "\nHome Tags डॅरन सॅमी\nजेतेपद राखणे सोपे नाही\nकुणाशीही स्पर्धा करायची नाही\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/rahuri-mpkv-professor-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:20:27Z", "digest": "sha1:NG4JLKG25PGO5KTHK2ZQK26NWAT76LIH", "length": 14000, "nlines": 217, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Rahuri MPKV Professor Recruitment 2017 Apply Offline For 77 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nमहात्मा फुले कृषि विद्यापिठ ने राहुरी एमपीकेवी भर्ती 2017 को लागू करने के लिए जॉब विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन प्रोफेसर की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन प्रोफेसर की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 77 रिक्तियां हैं उम्��ीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nमहानिर्मिती कोराडी मध्ये 135 अपरेंटिसशिप पदाच्या भरती २०१९\nउमेद– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान यवतमाळ मध्ये वर्धिनी पदाच्या भरती २०१८\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २��२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2022-12-09T09:29:36Z", "digest": "sha1:YNOGDDTB6DHENZ2RDU6KZMUFV347XI3K", "length": 6429, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७०५ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे\nवर्षे: १७०२ - १७०३ - १७०४ - १७०५ - १७०६ - १७०७ - १७०८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ५ - लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट.\nऑगस्ट १६ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.\nइ.स.च्या १७०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=4", "date_download": "2022-12-09T08:46:02Z", "digest": "sha1:B2WN4HRDKLQ3YKTMHHPMQDI5V2RRRSKB", "length": 6604, "nlines": 149, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम\nपुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १\nएकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.\nनासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री.\nछायाचित्र : क्रिस्टीन फॉल्स\nमाउंट रेनियर नॅशनल पार्क ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील अतिशय सुंदर जागा आहे.\nमाउंट रेनियर हे मूख्य आकर्षण असले तरी तिथल्या कडेकपारीत काही छान झरेही बघण्यासारखे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे क्रिस्टीन फॉल्स.\nहाजीअली घराजवळच असल्याने येता-जाता हाजीअलीचेच फोटो टिपणे होते. विशेषत: सूर्यास्ताचे फोटो\nप्रत्यक्ष सूर्यास्ताप��क्षा सूर्यास्तानंतर रंगांची, ढगांची फार छान आतषबाजी होते\nअशीच एक सूर्यास्तोत्तर संध्याकाळ\nएम ८० चा वापर\nकॅमेरा नीकॉन कूलपिक्स ९९०. ऑटो मोड अंतर १० व २० फूट\nमाऊंटन ब्लू-बर्ड (डोंगरी नीलपक्षी\nमुंबईच्या वरळी कोळीवाड्यात सागरीसेतूचे फोटो काढायला गेलो असताना तिथे एक सागरकन्या खेळताना दिसली. बालकवींच्या 'फुलराणी' सारखी\nएक सूर्यास्त - लायन्स व्ह्यू पॉईंट, लोणावळा\nलोणावळ्यापासून १२ किमि अंतरावर, ऍम्बी व्हॅली मार्गावर लायन्स व्ह्यू पॉईंट आहे. तेथील एक सूर्यास्त\nछायचित्र टिका - सोलोमन टेंपल\nहे छायाचित्र 'सोलोमन टेंपल ', बक्स्टन इग्लंड येथील आहे. बक्स्टन येथील एका लहानशा टेकडीवर वरिल छायाचित्रातील वास्तु बांधलेली आहे.\nहिंदू कादंबरीः आनंदाची बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-gemini-horoscope-in-marathi-18-11-2021/", "date_download": "2022-12-09T08:55:24Z", "digest": "sha1:5FEKTSMGCE3BNLF6F2IUZOG7Y2IDRTGW", "length": 13580, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays mithuna (Gemini) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nआईचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान\nअनैतिक संबंधांत अडसर, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा करेक्ट कार्यक्रम\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\n'तो' लॉकरसह घराचा दरवाजाही घेऊन जायाचा, पाहा कसं फुटलं बिंग, Video\n'...तर माझी मुलगी वाचली असती'; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप\nअनैतिक संबंधांत अडसर, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा करेक्ट कार्यक्रम\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nलग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले\n'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् भयानक घडलं\nआईचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी कपूर मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; बिकीनीतील PHOTO व्हायरल\nआमिर खानचं चाललंय काय घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nबांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश\nपाकिस्तानात इंग्लंडचा संघाच्या हॉटेलजवळ गोळीबार, सरावाला जाण्याआधी घटनेने खळबळ\n2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nलग्नसराईत सर्वात जास्त मागणी असलेल्या गुलाबाची शेती कशी करायची\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\n नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया\nतुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nकेसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video\nअसा कसा football वेडा ऑपरेशन सुरु आणि मॅच पाहातोय रुग्ण... फोटोची एकच चर्चा\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहिरव्या मिरचीचे हे उपाय आहेत चमत्कारिक; अनेक अडचणींचा होईल The End\nहोम » अॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआजचा दिवस उत्साहवर्धक व स्फूर्तीदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्रांचा व आप��तांचा सहवास यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी अनुकूल दिवस आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.\nमिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.\nसंपला या 5 राशींचा वाईट काळ, शुक्राचे संक्रमण या लोकांना करेल मालामाल\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%93-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T08:14:36Z", "digest": "sha1:MG7S4V2W2IVCAOQU7U46LF3OQ2RIGAWA", "length": 7696, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#एन. ओ. बी. डब्ल्यू. Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: #एन. ओ. बी. डब्ल्यू.\nएन. ओ. बी. डब्ल्यू.(NOBW) चे जेष्ठ कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक के. टी. खेर्डे उर्फ तात्या खेर्डे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन\nFebruary 15, 2022 February 15, 2022 News24PuneLeave a Comment on एन. ओ. बी. डब्ल्यू.(NOBW) चे जेष्ठ कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक के. टी. खेर्डे उर्फ तात्या खेर्डे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन\nपुणे -बँक ऑफ महाराष्ट्र मधील एन.ओ. बी.डब्ल्यू जेष्ठ कार्यकर्ते तात्या खेर्डे (केशव त्रिंबक खेर्डे )यांचे सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २२ रोजी पुणे येथील (बिबवेवाडी,सहकार नगर पुणे) त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित कन्या,एक अविवाहित कन्या होत. तात्या खेर्डे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/05/24/sarpanch/", "date_download": "2022-12-09T09:26:40Z", "digest": "sha1:DKDBCF2AMWR5KLEDZSMRR6SJ4BFEVYYJ", "length": 6679, "nlines": 113, "source_domain": "spsnews.in", "title": "उद्या दि.२५ मे रोजी बांबवडे सरपंच निवड – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nउद्या दि.२५ मे रोजी बांबवडे सरपंच निवड\nबांबवडे : उद्या दि.२५ मे २०१७ रोजी बांबवडे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवड होणार आहे.\nबांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरपंच पदाचा राजीनामा श्री विष्णू यादव यांनी शाहुवाडी पंचायत समिती च्या सभापती सौ. स्नेहा जाधव यांच्याकडे सुपूर्द केल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते. दरम्यान गावातील जनावरांचा बाजार जवळील दुकान गाळे लिलाव प्रक्रियेतून हा वाद धुमसत होता. या अगोदर जिल्हापरिषद निवडणूक काळात विष्णू यादव व गटाचे नेते कर्णसिंह गायकवाड यांच्यात उमेदवारी वरून वाद उत्पन्न झाला. सदर वादामुळे यादव यांनी गटाच्या विरोधात जाण्याचा पवित्र घेतला. यावरून गावात शाब्दिक वाद होत होते. दरम्यान दुकान गाळे लिलाव प्रक्रिया पुढे आली. यातून साळशी व बांबवडे असे प्रकरण रंगू लागले. याचे पर्यावसान विष्णू यादव यांच्या सरपंच पदाच्या राजीनाम्यात झाले.\nसध्या सरपंच पदाचे प्रमुख दावेदार म्हणून उपसरपंच गजानन निकम यांचे नाव पुढे येत आहे.\n← एसटी अपघातात संजीवनी कॉलेजचा तरुण ठार\nमहाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव बंदी →\nबांबवडे जि.प. मतदारसंघाचे बिगुल वाजले : रणवीरसिंग सरकार यांच्या उमेदवारीची मागणी\nस्व.खास.उदयसिंगराव गायकवाड यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन\nतडवळे च्या उपसरपंच पदी महेश गायकवाड\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/category/educational/", "date_download": "2022-12-09T09:18:10Z", "digest": "sha1:A5XGLYQWS6FMJT5JFQP7LBGWIVRHHNQB", "length": 10078, "nlines": 138, "source_domain": "spsnews.in", "title": "educational – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nजागतिक एड्स दिन निमित्त मलकापूर मध्ये जनजागृती रॅली संपन्न : ग्रामीण रुग्णालय व प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड यांचा सहभाग\nमलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : १ डिसेंबर हा ” “जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या एड्स दिनाचे\nलोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली मध्ये भरला ” आठवडा बाजार “\nशिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यालय चिखली मध्ये ” आठवडा बाजार ” चा उपक्रम विद्यार्थी आणि\nअभिनव शिक्षणाचे नवे संकुल : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डो��ोली\nबांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील डोणोली येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील यांच्या\nतालुक्याच्या क्षेत्रात ” डिजिटल शाळेचे ” अभिनव पाऊल : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज\nबांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये अवघी शाळा डिजीटल करण्यात आली आहे.\neducational क्रिडा गुन्हे विश्व सामाजिक\nपाटणे इथं बांबवडे व भेडसगाव च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : भेडसगाव चे विद्यार्थी गंभीर जखमी\nबांबवडे : बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय व भेडसगाव येथील आनंद माध्यमिक विद्यालय यांच्या पाटणे इथं सुरु असलेल्या शालेय क्रीडा\nबांबवडे इथं अद्ययावत स्व.पै. महिपती बोरगे गुरुजी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरु\nबांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्व.पै. महिपती बोरगे गुरुजी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकादि. ६\nधावपळीच्या काळात ज्ञानाबरोबर कौशल्य गरजेचे- प्रा. डॉ. एच.एस. वनमोरे\nमलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : मोबाईल व टीव्ही हि साधनांचा प्रभाव सध्या वाचन संस्कृतीला खीळ घालत असल्याचे दिसून येत\nकेंद्रशाळा माण इथं वाचन प्रेरणा दिन संपन्न\nशाहुवाडी प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील केंद्रीय शाळा माण इथं माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती चे औचित्य साधून\nसोनवडे च्या सोनाली वाघमारे कॉम्प्यूटर ऑपरेटर प्रशिक्षणात महाराष्ट्रात ६२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण: पंचक्रोशीतून अभिनंदन\nबांबवडे प्रतिनिधी : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील रंगराव वाघमारे यांची कन्या सोनाली रंगराव वाघमारे यांनी कॉम्प्यूटर ऑपरेटर या ट्रेड मध्ये\n…अथक परिश्रमातून दीप्ती वाघमारे वकील झाल्या\nबांबवडे : सोनवडे तालुका शाहुवाडी येथील गौतम वाघमारे यांची कन्या कु. दीप्ती गौतम वाघमारे हिने लॉ म्हणजेच वकील च्या अभ्यासक्रमातील\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर र���जी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://swadeshinews.co.in/?tag=about", "date_download": "2022-12-09T08:30:08Z", "digest": "sha1:BYWUUWHX2A3DZMKNSNWTIHYN2Z5BUQIU", "length": 8467, "nlines": 187, "source_domain": "swadeshinews.co.in", "title": "About – स्वदेशी न्युज", "raw_content": "\nइज्तेमातून संपुर्ण देशात शांती व एकात्मतेचा संदेश.\nजिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.\nनातूचे रुग्णालय उपचार करून गावाकडे जात असलेल्या आजोबाचा अपघातात मृत्यू\nमुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.\nपरभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.\nजिल्ह्यातील परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस बदल\nजिंतूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदाचा१, सदस्य पदाचे ६ अर्ज अवैद्य\n‘त्या’ अपघातातील वाहन चालक पोलिसास अटक;नानलपेठ ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल .\nधर्मांतरण व लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी जिंतूरात भव्य मुकमोर्चा\nमुख्य कार्यालयOctober 18, 2021\nमुख्य कार्यालयOctober 18, 2021\nमुख्य कार्यालयOctober 18, 2021\nइज्तेमातून संपुर्ण देशात शांती व एकात्मतेचा संदेश.\nजिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.\nनातूचे रुग्णालय उपचार करून गावाकडे जात असलेल्या आजोबाचा अपघातात मृत्यू\nमुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.\nपरभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.\nनानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी...\nनानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती...\nजिंतूरच्या वेदांत देव्हडेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड.\nनातूचे रुग्णालय उपचार करून गावाकडे जात असलेल्या आजोबाचा अपघातात मृत्यू\nमुस्लिम समाजाच्या इज्तेमास सुरुवात लाखो नागरीकांचा सहभाग.\nपरभणी शहरातील जिंतूर रोडवरील अपघात प्रकरणातील आरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी.\nजिल्हापरिषद अध्यक्ष पद न भेटने हीच नाना साहेब राऊत यांची पोटदुखी–प्रसाद बुधवंत\nनानासाहेब राऊत यांनी लक्ष्मणराव यांची औलाद असल्याचे वेळोवेळी...\nनानासाहेब राऊत यांना अध्यक्षपद नाही मिळाल्याने पोट दुखी होती...\nया पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/abhidnya-patil-selected-asian-championship-shooting-competition-6216", "date_download": "2022-12-09T09:24:50Z", "digest": "sha1:WE4NOX4N6AHWGHAIMJFDXZ3XZVRXJAFO", "length": 7674, "nlines": 117, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी अभिज्ञा पाटीलची निवड - Abhidnya Patil selected for Asian Championship Shooting competition | Sakal Sports", "raw_content": "\nएशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी अभिज्ञा पाटीलची निवड\nएशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी अभिज्ञा पाटीलची निवड\nपेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.\nखोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.\nनुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी स्पर्धा झाल्या. स्पर्धेमध्ये अभिज्ञाने 600 पैकी 576 गुणांची कमाई करून या एशियन शूटिंग चॅम्पियन नाव पक्के केले. ती जिल्हा क्रिडा प्रबोधनी कोल्हापूरची अनिवासी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे यांचे मार्गदर्शन मिळाले. तिला गगन नारंग शूटिंग फाउंडेशन, पुणेचे पवन सिंग यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.\nतिला आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत, गगन नारंग, सय्यद तौसिफ, वेद सर, संदीप तरटे, अजित पाटील, जितेंद्र विभुते, युवराज साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. यशश्री उद्योग समूह पुणे विकासराव पाटील आणि विद्यासागर पाटील\nतिला श्रीकृष्ण उद्योग समूह (खोची) संस्थापक अध्यक्ष बी. के. चव्हाण व माजी सरपंच एम. के. चव्हाण आणि श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ, पेठवडगावचे अध्यक्ष माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सचिव व माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांचे पाठबळ लाभले. मंत्री चंद्रकांत पाटील तसेच आई प्रतिभा पाटील, वडील अशोक पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/article-indian-team-shailesh-nagwekar-6819", "date_download": "2022-12-09T08:27:25Z", "digest": "sha1:72ATSRQUHAZORXTLHLSKVV2E7JGKUDK6", "length": 9976, "nlines": 117, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "क्रिकेटवर वर्चस्व गाजविलेल्यांवर वर्चस्व गाजविणारी टीम इंडिया - article on Indian Team by Shailesh Nagwekar | Sakal Sports", "raw_content": "\nक्रिकेटवर वर्चस्व गाजविलेल्यांवर वर्चस्व गाजविणारी टीम इंडिया\nक्रिकेटवर वर्चस्व गाजविलेल्यांवर वर्चस्व गाजविणारी टीम इंडिया\nएकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजविणाऱ्या; परंतु आता तितके ताकदवान नसले, तरीही वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या संघाने केला आहे.\nएकेकाळी क्रिकेटविश्वावर वर्चस्व गाजविणाऱ्या; परंतु आता तितके ताकदवान नसले, तरीही वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या संघाने केला आहे. समोर प्रतिस्पर्धी किती ताकदीचा आहे, यापेक्षा केलेला खेळ तुमच्या कामगिरीचा निदर्शक असतो. त्यामुळे क्रिकेटजगतात सध्या विजयी पताका झळकविणारा भारतीय संघ एखादा सामना हरला तर आश्चर्य वाटावे, अशी स्थिती आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या हे मॅचविनर संघात नसताना त्यांच्या जागी खेळण्याची संधी मिळालेल्यांनी भारतीय संघाची दुसरी फळीही भक्कम असल्याचे सिद्ध केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ज्या चौथ्या क्रमांकावरून भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेत अडचणीत आला होता, तो आता श्रेयस अय्यरमुळे संपुष्टात आला, असे म्हणता येईल. थोडक्यात काय तर, भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंचा झरा अव्याहत वाहतो आहे. त्यामुळेच, मालिका विजयांचे देदीप्यमान यश साकार होत असते.\nऑस्ट्रेलियाने निवडले संघ अन् कर्णधार चक्क भारतीय, पाहा कोण\nआधी दक्षिण आफ्रिका, नंतर श्रीलंका आणि आता वेस्ट इंडीजला टीम इंडियाने चितपट केले आहे. पण, पराभवातून जशा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, तसे विजयातूनही बोध घेण्यासारखे काही प्रसंग असतात आणि याची जाणीव असते त्याचे पाय टीम इंडियासारखे कायम जमिनीवर असतात. याच वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत दुसरा सामना गमावल्यानंतर तिसऱ्या लढतीत सर्व ताकद पणाला लावून भारताने मालिका विजय मिळविला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर प्रतिष्ठा पणास लागल्यासारख��� खेळ करून दुसरा सामना जिंकला.\nINDvsWI : स्वत:लाच सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी वनडे खेळू शकतो\nविजयाचा रथ चौफेर धावण्यासाठी खेळाडूंची क्षमताच नव्हे, तर विजिगीषू मानसिकताही परिणामकारक ठरत असते. विराटसारखा कर्णधार आणि रवी शास्त्रीसारखा \"हेडमास्तर' असल्यामुळे भारतीय संघ सदैव जागरूक असतो. सध्या आपल्या क्षेत्ररक्षणात ढिलाई होत आहे. त्यामुळे कडवा प्रतिकार करण्याची वेळ आली, ही वस्तुस्थिती आहे. सातत्याने खेळत असताना असे दोष निर्माण होत असतात. पण, येत्या काळात वेळ मिळेल तेव्हा हे दोषही दूर होतील, हे नक्की. एकूणच, विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील हार सोडल्यास 2019 हे वर्ष टीम इंडियासाठी अजेय यश मिळवून देणारे ठरले. विंडीजवरील विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/is-it-possible-to-make-your-card-in-ayushman-bharat-yojana-learn-in-these-4-steps-549112.html", "date_download": "2022-12-09T09:41:35Z", "digest": "sha1:ELVVO5CNNXNUBH3LUASKDNHZOQQ34PE7", "length": 13150, "nlines": 187, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nआयुष्मान भारत योजनेत तुमचे कार्ड बनवता येते का, या 4 स्टेप्समध्ये जाणून घ्या\nजर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल. हे काम खूप सोपे आहे आणि घरी बसून ऑनलाईन करता येते. तुमच्या मोबाईल क्रमांकावर लॉगिन करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश आहे की नाही हे शोधू शकता.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सचिन पाटील\nनवी दिल्लीः प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील 10 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागेल, त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आलीय. पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.\n🛑 तर तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल\nजर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे का���्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल. हे काम खूप सोपे आहे आणि घरी बसून ऑनलाईन करता येते. तुमच्या मोबाईल क्रमांकावर लॉगिन करून तुम्ही तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समावेश आहे की नाही हे शोधू शकता. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या कुटुंबाचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत समावेश असेल, तर तुम्ही वैद्यकीय उपचारासाठी कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता.\n🛑 या चार टप्प्यांचं पालन करा\n💠 सर्वप्रथम पीएम जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाईट mera.pmjay.gov.in वर जा 💠 येथे तुम्हाला डाव्या हाताला LOGIN लिहिलेले दिसेल, जिथे मोबाईल नंबरची माहिती विचारली जाईल. एंटर मोबाईल नंबरसह कॉलममध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या खाली तुम्हाला कॅप्चा कोड भरा, तोच टाका. यानंतर तुम्हाला मोबाईलवर OTP मिळेल 💠 यानंतर तुम्हाला तुमच्या प्रांत आणि जिल्ह्यावर क्लिक करावे लागेल. 💠 हे केल्यानंतर तुम्हाला दस्तऐवज किंवा आयडी क्रमांक निवडण्यास सांगितले जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्चवर क्लिक करा 💠 जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला पीएम आरोग्य योजना (PMAY) द्वारे आयुष्मान कार्ड दिले जाईल. या कार्डद्वारे तुमच्या कुटुंबाला एका वर्षात कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील. 💠 पीएमएवाय अंतर्गत सरकारने देशभरातील निवडक रुग्णालये सूचीबद्ध केली आहेत, ज्याची माहिती पीएम जन आरोग्य योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.\n🛑 PMJAY ची वैशिष्ट्ये\n💠 या योजनेला केंद्र सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे आणि केंद्र त्याचे संपूर्ण पैसे देते. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे 💠 या योजनेअंतर्गत देशातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहे, जी आयुष्मान भारत योजनेंतर्गत सूचीबद्ध आहेत. 💠 या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. 💠 एका वर्षात 10.74 कोटीहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबे किंवा सुमारे 50 कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात 💠 या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होण्याच्या 3 दिवस आधी आणि उपचारानंतर 15 दिवसांनी आरोग्य उपचार आणि औषधे मोफत उ���लब्ध आहेत. 💠 कुटुंब कितीही मोठे किंवा लहान असले तरी या योजनेचा लाभ तितकाच दिला जातो. 💠 या योजनेअंतर्गत आधीपासून अस्तित्वात असलेल्या विविध वैद्यकीय परिस्थिती आणि गंभीर रोगांना पहिल्या दिवसापासून संरक्षण देण्यात आले.\nअॅमेझॉन, फ्लिपकार्टवर बंपर विक्री सुरू, छोट्या शहरांमधून मागणीत मोठी वाढ\nElon Musk ची स्टारलिंक सेवा डिसेंबर 2022 पासून भारतात सुरू, हायस्पीड इंटरनेट मिळणार\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/slapped-to-uddhav-thackeray-condition-was-like-that-of-crushed-dog-nilesh-ranes-tongue-slipped-130369566.html", "date_download": "2022-12-09T08:38:06Z", "digest": "sha1:SW6OS7YZTAQSS7ZQLRKPWJPCYLIX4Z2L", "length": 5915, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "त्यांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, नीलेश राणेंची जीभ घसरली | Slapped to Uddhav Thackeray | condition was like that of crushed dog | Nilesh Rane's tongue slipped - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजे:त्यांची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी, नीलेश राणेंची जीभ घसरली\nउद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे, हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे, अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नीलेश राणेंनी यांनी टीका केली आहे.\nशिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर रविवारी अमरावतीत काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. बांगर आपली बहीण आणि पत्नीसह देवदर्शनाला आले होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला केला आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.\nत्यांच्याच भाषेत उत्तर देऊ\nराणे म्हणाले, ते चांगल्या भाषेत ऐकणार नाही. त्यांना फटके द्यायला पाहिजे. उद्धव ठाकरे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावे हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचे काय करायचे हे मला वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल.\nपुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ श���ंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावे, असा इशाराही नीलेश राणेंनी यावेळी दिला.\nशिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटामध्येमध्ये गेलेले आमदार संतोष बांगर हे रविवारी (दि. 25) येथील देवनाथ मठातून दर्शन करून निघाले असता, शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनावर हल्ला करत नारेबाजी केली होती. यावर आमदार बांगर म्हणाले की, भ्याड हल्ले काय करता, मर्द असाल तर समोर या. मग बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक काय असतो हे दाखवतो असा इशाराच त्यांनी विरोधकांना दिला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2022-12-09T10:25:31Z", "digest": "sha1:MMLAXT4FH5VK6FYLSPQ42TF7KTJDP4B7", "length": 6676, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "प्राथमिक शिक्षकांनी मांडल्यास समस्या – Janshakti Newspaper", "raw_content": "\nप्राथमिक शिक्षकांनी मांडल्यास समस्या\nप्राथमिक शिक्षकांनी मांडल्यास समस्या\nखिर्डी : रावेर तालुका प्राथमिक शिक्षक तक्रार निवारण सभा सर्व शिक्षा अभियान कार्यालय रावेर येथे गटविकास अधिकारी नाकाडे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी धिमते, शिक्षण विस्तार अधिकारी प्रधान, तडवी, केंद्रप्रमुख उपस्थित होते. सभेला दुय्यम सेवा पुस्तक भरणे, गोपनीय अहवाल मिळणे, शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होणे, एकस्तर वेतन श्रेणी जानेवारीपासून फरकासह मिळणार, वरीष्ठ वेतन श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांना जानेवारीपासून लागू, शालेय पोषण आहार महिनावार शिल्लक पावती मिळणार अशा प्रमुख मागण्या सभेत मान्य झाल्या.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nसदर सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तायडे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र बखाल, जिल्हा कोषाध्यक्ष राहूल पाटील, कार्याध्यक्ष गजमल पाटील, विनायक तायडे, हबीब तडवी, दिलीप पाटील, निलेश पाटील, शिक्षकसंघ अध्यक्ष गौस खान जनाब, कैलास घोलाणे आदी कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिष बोंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन भुषण चौधरी यांनी मानले.\nभारत्तोलन स्पर्धेत 135 खेळाडूंचा सहभाग\nशासनाकडून शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/11/blog-post_29.html", "date_download": "2022-12-09T09:55:37Z", "digest": "sha1:I4LLMPCQBNA5OMSJC5CXRIH2JWTQTJHY", "length": 7902, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "मंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक मंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते....पाहा व्हिडीओ\nमुंबई: सध्या सगळीकडेच लग्नाची धूम आहे. लग्नाच्या हंगामात असे काही लोक असतात ज्यांना लग्नाशी काही देणं घेण नसतं. पण त्यांना लग्नातील जेवणात खूप जास्त इंट्रेस्ट असतो.\nअशा लोकांना आपल्या अवती-भवतीचं भानही नसतं. एका लग्नात मोठी दुर्घटना घडली. त्याचा व्गिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nया व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लग्नासाठी आलेले लोक जे होते ते लग्नाऐवजी जेवणात जास्त मग्न होते. या लग्नादरम्यान मंडपाला आग लागली. त्यावेळी ती विझवण्यासाठी जेवत असलेल्यांपैकी एकहीजण उठला नाही. जणू काही त्यांना पडली नाही.\nया व्हिडीओमध्ये दिसत आहे की मंडपाला भीषण आग लागली आहे. दुसरीकडे आलेले पाहुणे जेवणाचा आनंद घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nहा व्हिडीओ भिवंड���तील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र झी 24 तासने या व्हिडीओची कोणतीही पुष्टी केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंडप जळत होतं आणि लोक जेवणात मग्न होते. असंच हा व्हिडीओ पाहून तरी परिस्थिती दिसत आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/nana-fadanis", "date_download": "2022-12-09T08:16:52Z", "digest": "sha1:C7M3TSYKRRSM3UKNHSJEWUZOWKIHY7UI", "length": 3082, "nlines": 57, "source_domain": "dpbooks.in", "title": "नाना फडणीस | Nana Fadnis | dpbooks.in – Diamond Publications Pune", "raw_content": "\nरूढ अर्थाने हे नाना फडणिसांचे चरित्र नाही. पानिपतच्या धामधुमीतून केवळ दैवयोगाने देशी सुखरूप परत आलेल्या नाना फडणिसांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि कार्यकुशलतेने मराठी राज्याची घडी कशी बसविली विशेषत: थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर अराजक सदृश्य परिस्थितीत, फुटीर सरंजामी सरदारांना लगामी राखून त्यांना पेशव्यांचे सार्वभौमत्व कसे मान्य करावयास लावले विशेषत: थोरल्या माधवरावांच्या निधनानंतर अराजक सदृश्य परिस्थितीत, फुटीर सरंजामी सरदारांना लगामी राखून त्यांना पेशव्यांचे सार्वभौमत्व कसे मान्य करावयास लावले देशी-विदेशी शत्रुंच्या महत्त्वाकांक्षेला कसा लगाम घातला देशी-विदेशी शत्रुंच्या महत्त्वाकांक्षेला कसा लगाम घातला बारभाई प्रयोग राबविताना नाना कुठे कमी पडले बारभाई प्रयोग राबविताना नाना कुठे कमी पडले सातारकर छत्रपती, पेशवे यांच्याशी त्यांचा राजकीय व्यवहार कसा राहिला, या सार्यांचे अस्सल - प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांच्या आधारे केलेले ‘नाना फडणीस’ या पुस्तकातील विवेचन बोधप्रद वाटेल, असा विश्वास वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T10:07:04Z", "digest": "sha1:PVXOEXEX55YE7L5XUSNWSF434GAOIQZ2", "length": 4588, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन - India Darpan Live", "raw_content": "\nमाजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन\nसोलापूर – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन. सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणात त्यांना आदराचे स्थान होते. त्यांनी पंढरपूर मतदार संघाचे विधानसभेत दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. सहकारी साखर कारखाना, बँक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाने त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.\nमराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका\nबघा नाशिककर, आपल्��ा शहरात आहे असं पक्षीवैभव\nबघा नाशिककर, आपल्या शहरात आहे असं पक्षीवैभव\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/08/20/bandya-pappu-khup-diwasanni-bhetat/", "date_download": "2022-12-09T09:18:08Z", "digest": "sha1:W5NLBOU4BIUKLDWCES6ACYYHW4JYHRXH", "length": 18378, "nlines": 124, "source_domain": "live29media.com", "title": "बंड्या आणि पप्पू खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतात… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nबंड्या आणि पप्पू खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतात…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nविनोद १- एक बाई चप्पलच्या दुकानात जावून दोन तास वेगवेगळ्या चप्पला ट्राय करत बसल्या होत्या.\nशेवटी कशीबशी एक चप्पल पसंत पडली\nबाईंनी दुकानदाराला विचारले “हिची किंमत किती आहे”\nदुकानदार : “बाई ही चप्पल अशीच घेवून जा.”…..बाई : का बरं \nदुकानदार : “बाई ह्या तुम्ही घालून आलेल्याच चप्पला आहेत”😆😆😆\nविनोद २- बेक्कार हसणार…. एका ओळखीच्या ठिकाणी सत्यनारायणाची कथा चालु होती. आरती झाल्यावर माझ्या समोर आरतीची ताट आलं..\nनमस्कार करुन मी खिशातुन १० रुपयांची फाटकी नोट काढुन त्या ताटात अशा प्रकारे ठेवली की कुणी पाहु नये. गर्दी खुप होती,\nत्या गर्दीचा फायदा घेत फाटकी नोट चालवल्याचा आंनद झाला… तेवढ्यात त्या गर्दीमध्ये माझ्या मागे उभ्या असलेल्या काकुंनी माझ्यापुढे २००० रु.ची नोट धरली….\nमी ती नोट घेउन आरतीच्या ताटात टाकली…..ती २००० रु.ची नोट बघून आपण फक्त १० रुपयेच तेही फाटके आरतीच्या ताटात टाकले,\nया गोष्टीची थोडी लाज पण वाटली आणि त्या काकुंबद्दल चांगलाच आदर वाटला, म्हणुन बाहेर जाताना मी त्यांना नमस्कार केला.\nतशी त्या म्हणाल्या, “तुम्ही १० रूपयांची नोट काढताना तुमच्या खिशातुन २००० रुपयांची नोट खाली पडली होती, ती तुम्हाला मी परत देत होते…\nविनोद ३- बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाक घरात घुसला…😀\nघरी असलेले चार ब्रेड स्लाईस भाजले व त्यावर हिरवी चटणी लावून खाल्ला 😀\nएक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे 🤔\nआणि त्याची बायको त्याला वारंवार विचारत आहे…\nमेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवले होती कुठे गेली. 😂😂\nविनोद ४- बायको : तुम्ही एकही काम नीट नाही करू शकत\nनवरा: वैतागून, आता काय झालं\nबायको : काल तुम्ही जे सिलेंडर लावलं होत ना…\nनवरा : हो, काय झालं मग बायको : काय माहित कसं लावलं आहे बायको : काय माहित कसं लावलं आहे \nकाल पासून २ वेळा दूध उतु गेलं आहे 😆😛😅😂\nविनोद ५- बेक्कार हसणार…. एक गरीब माणूस रोज एका कागदावर’ हे देवा मला ५०,००० रुपये पाठवून दे’ असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे.\nतो फुगा एका ग्रामपंचायतीच्या वरुन उडत असे आणि तेथील सरपंच रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत.\nएक दिवस सरपंचानी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सरपंच व त्यांच्या पेनलने मिळून २५,०००/- रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले.\nदुसर्या दिवशी सरपंचांना परत फुगा दिसला… फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक् झाले त्यामध्ये लिहीले होते…\n तुमच्या कडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण सरपंचासोबत पाठवायला नको होते, त्यांनी मध्येच २५,००० रुपये खाल्ले…. 😀😀😀🤪🤪\nविनोद ६- पुण्यात नाटकाचा *पहिला प्रयोग* संपतो… आणि लेखक प्रेक्षकात जाऊन..\nलेखक :- कसे वाटले नाटक म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का \nपुणेकर :- नाटकाच्या शेवटी नायिका वि ष घेऊन म रते, त्याऐवजी बंदु-कीने गो ळी झाडून घेते असे दाखवा.\n😇 पुणेकर :- म्हणजे बंदु कीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.😝😆😆😆\nविनोद ७- बेक्कार हसणार…. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट���स्ट नंतर एका व्यक्तीला करोनाबाधित घोषित करण्यात आले व त्वरीत व्हेंटिलेटर लावावं लागेल व सर्व खर्च ३ लाख होईल असे सांगण्यात आले.\nखर्च जास्त वाटला तरी जीव आहे तर सर्व आहे, असा विचार करून त्याने होकार सांगितला. त्याला एक फॉर्म भरून देण्यास सांगण्यात आले.\nव्यवसाय कॉलम मधे त्याने ‘ सर्विस C.B.I. ‘असे लिहिले. अचानक हाॅस्पिटलमधिल वातावरण बदलून गेले.\nडॉक्टरांची दुसरी टीम त्या व्यक्तिला तपासण्यासाठी आली आणि ५ च मिनीटात त्यांनी घोषणा केली की, ‘ साधा सर्दी-खोकला आहे, २ दिवसात औषधाने बरे वाटेल ‘\nसारा ‘ C.B.I. ‘ चा परिणाम….. गंमत : ती व्यक्ती Central Bank of India मधे सर्विसला होती…🤣😂🤣😂🤣\nविनोद ८- पुणेरी खवट्या….🤨🤨🤨 शेजाऱ्यांकडे लग्न 🎊🎉👩❤️👨🎉🎊 होतं….\nआम्हाला बोलावणं नाही आलं…..🤭 पण शांत 🤫 बसण्या शिवाय पर्याय नव्हता…\nदूर गार्डन पाशी ऊभा 🧍🏻राहून आत जाणारी माणसं 👫🏻👭🏻👬🏻🧍🏻♂️🧍🏻🧍🏻♀️मोजत बसलो….\nजसे ५० क्रॉस झाले …… तसा पोलि सांना 🚔☎️📞 फोन लावला…….🤗🤗*😂😂\nविनोद ९- आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली,\nतेव्हा त्याला ते फार रो-मँटिक वाटलं… 💓😍…\nवस्तरा गळ्यावर असताना तिने विचारलं, …🔪\nविनोद १०- लग्नानंतर एका बाईचं वजन खूप वाढत होत… बाई दवाखान्यात गेली…\nबाई- डॉक्टर माझं वजन खूप वाढत आहे… काय कारण असेल \nडॉक्टर – सं-भोग केल्यामुळे… बाई- कस काय पण…\nडॉक्टर – अहो बाई तुम्हाला माहित नाही का के-ळ्यामध्ये १०८ कॅलोरी\nअसतात.. त्यामुळेच वजन वाढत…\nविनोद 11- एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात…\nतेव्हा मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते….\nआजोबा- सूनबाई का ओरडतेस नातूवर सूनबाई- बघाना बाबा बंडू नुसतच कोलगेट खातोय…\nखेड्यातील आजोबा हसायला लागतात… आजोबा- अरे बंडू…. नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत.. सूनबाई, दवाखान्यात…..\nविनोद 12- शेजारची चा वट बाई पिंकीला येऊन सांगते…\nबाई- अगं माझ्या मांडीवर जशी तीळ आहे… तशीच तीळ तुझ्या नवऱ्याच्या मांडीवर आहे….\nपिंकी ने नवऱ्याशी जोरदार भांडण केले……थोड्या वेळांने शेजारची चावट बाई पिंकीला बोलते\nबाई – अहो मी मजाक करत होती माझ्या मांडीवर तीळ\nनाहीए, खोटं वाटत असेल तर तुझ्या नवऱ्याला विचार…\nपिंकी ने नवऱ्याला धुवायला सुरुवात केली…. 😝😜😝😜\nविनोद 13 – एकदा चा वट बंड्या बाईला बघून जोरात बोलतो…\nबंड्या- काय मोठे बॉल आहे यार\nबा��� बंड्याचे गाल धरते आणि हसायला लावते… बंड्या- काय झालं हो\nबाई- अरे बाळा मोठे बॉल खेळण्यासाठी मोठ्या बॅट ची पण गरज असते 😂😂😂😂 बंड्या गायब\nविनोद 14- सुहा गरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवरा रूमच्या बाहेर आला…\nनवरा- अगं मला चहा दे ना… नवऱ्याला बघून बायको पळून गेली….\nनंतर सासू-सासरे पण पळून गेले… नवऱ्याचा छोटा भाऊ हसायला लागला…\nनवरा- काय झालं रे का हसतोय\nभाऊ- अरे वेड्या खाली बघ तू च ड्डी न घालताच बाहेर आलाय 😂😂😂😂\nविनोद 15- बंड्या आणि पप्पू खूप वर्षानंतर एकमेकांना भेटतात…\nपप्पू- काय रे बंड्या… काय म्हणते तुझी आयटम….\nबंड्या- अरे आता ती माझी आयटम नाही राहिली…\nपप्पू- बर झालं रे… साली खूप चालू होती… कॉलेज मध्ये खूप लोकांनी तिचा गेम वाजवला होता…\nबंड्या- अरे साल्या…तोंड सांभाळून बोल आता ती माझी बायको आहे\nपप्पू- अरे मी मजाक करत होतो एप्रिल फुल्ल 😃😃🤫🤫🤣🤣\nमराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – थांबून वाजते पण घड्याळ नाही, बारीक आणि लांब आहे पण काठी नाही, दोन तोंडे आहेत पण साप नाही, ओळखा पाहू मी कोण\nनवरीचा खान्देशी हळदी सुंदर डान्स…\nलग्नात नवरी बाई खूप रडली…\nपप्पूची लग्नाची पहिली रात्र असते…\n५ बायकांनी केला भन्नाट डान्स…\nबायको- मला कि’स नाही करत\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/347790", "date_download": "2022-12-09T10:28:39Z", "digest": "sha1:BY7ZZB3AXQZEE4YOUX27PGAW5JZFNBBC", "length": 1967, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७०८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:५१, १० मार्च २००९ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n०६:५१, ८ जानेवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nPurbo T (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: vo:708)\n१४:५१, १० मार्च २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nrm:708)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/03/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T09:12:13Z", "digest": "sha1:J4TUPNCZ725CBHMXORTIINEOLEWJS44W", "length": 8272, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "वडिलांसमोर असे कपडे घालून बाहेर पडली जान्हवी कपूर, सर्वांसमोर झाली ‘Oops Moment’ ची शिकार… पहा video… – Epic Marathi News", "raw_content": "\nवडिलांसमोर असे कपडे घालून बाहेर पडली जान्हवी कपूर, सर्वांसमोर झाली ‘Oops Moment’ ची शिकार… पहा video…\nवडिलांसमोर असे कपडे घालून बाहेर पडली जान्हवी कपूर, सर्वांसमोर झाली ‘Oops Moment’ ची शिकार… पहा video…\nJune 3, 2022 June 3, 2022 adminLeave a Comment on वडिलांसमोर असे कपडे घालून बाहेर पडली जान्हवी कपूर, सर्वांसमोर झाली ‘Oops Moment’ ची शिकार… पहा video…\nबॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मनोरंजनाच्या जगात खूप नाव कमावत आहे. जान्हवीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार बनते. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे, परंतु कॅमेऱ्याचा प्रकाश तिच्या ड्रेसवर पडताच सर्व काही विस्कळीत होते.\nव्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत दिसत आहे. अभिनेत्रीने पर्पल कलरचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीने हलका मेकअप केला असून केस खुले ठेवले आहेत. यादरम्यान पापाराझी त्यांना घेरतात आणि फोटो काढण्यास सांगतात.\nमात्र, जान्हवी आधी तिची बहीण खुशीसोबत मागे राहते. पण नंतर वारंवार सांगितल्यावर ती पुढे येते आणि न थांबता तिच्या गाडीकडे जाऊ लागते. यादरम्यान कॅमेऱ्याचा प्रकाश त्यांच्या दिशेने पडतो तेव्हा त्यांची अंतर्वस्त्रे स्पष्टपणे दिसतात.\nजान्हवी कपूरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की, अभिनेत्रीला तिच्या ड्रेसमध्ये काहीतरी गडबड असल्याची कल्पना आली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूप जुना असला तरी. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत.\nचित्रपटात न���ली बॉडी दाखवून लोकांना वेड्यात काढतो सलमान खान, या एका गोष्ट्टीमुळे समोर आले त्याचे कटू सत्य…\nवयाच्या 47 व्या वर्षी सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात अजय देवगणची पत्नी काजोलने करवून घेतला स्वतःचा अपमान, ड्रेस मधून दिसत होत सगळं काही…\nहॉटेल मध्ये रंगेहात पकडले गेले होते शाहिद कपूर आणि सानिया मिर्झा, सोशल मीडियावर वायरल झाले होते त्यांचे नको त्या अवस्थेतले फोटो…\nअक्षय कुमार समोर तिचे सर्व कपडे काढायला तैयार होती चित्रांगदा सिंग, म्हणाली – मी अक्षय म्हंटला तर त्याच्यासोबत शा’री’रिक….\nजितेंद्रचे या 5 हिरोईनशी होते शा-री-रि-क सं-बं-ध, अमिताभ बच्चनच्या गर्लफ्रेंडलाही नाही सोडले….\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/mars-orbiter-craft-non-recoverable-mangalyaan-mission-over-confirms-isro-ssa-97-3168740/", "date_download": "2022-12-09T09:25:25Z", "digest": "sha1:FCFAZKGMUU6YBDNGT3NUYENSFTKTUOXP", "length": 24170, "nlines": 277, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mars Orbiter craft non recoverable Mangalyaan mission over confirms ISRO ssa 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nMission Mangalyaan : आठ वर्ष कार्यरत, ४५० कोटींचा खर्च; इंधन संपल्याने मंगळयानाशी संपर्क तुटला\nMission Mangalyaan : भारताचा मंगळयानाशी संपर्क तुटला आहे. आठ वर्ष कार्यरत राहिल्यानंतर त्यातील इंधन संपल्याचं समोर आलं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nभारताचे ‘मिशन मंगळयान’ संपुष्टात आलं आहे. कारण, मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी पाठवलेल्या मंगळयानाचे इंधन आणि बॅटरी संपल्याचं स्पष्ट झालं आहे. आठ वर्षांनी मंगळयानशी संपर्क तुटल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इसरो ) जाहीर केलं आहे.\n२०१३ साली मंगळयान हे उपग्रह भारताने सोडले होते. सहा महिन्यांचा कालावधी गृहीत धरून हे उपग्रह तयार करण्यात आले होते. मात्र, मंगळाच्या भोवती हे उपग्रह आठ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिले. अलिकडेच मंगळावरती एकामागे एक अनेक ग्रहण झाली. यातील एक ग्रहण हा ७ तास १० मिनिटे चालले. उपग्रहाची बॅटरी ही केवळ १ तास ४० मिनिटे ग्रहणामध्ये काम करू शकते. दीर्घ ग्रहणाने उपग्रहाची बॅटरी सुरक्षित मर्यादा ओलांडून संपल्याने त्याने काम करणे बंद केले.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा – केजरीवाल सरकारकडून राष्ट्रपतींचा अवमान ; दिल्लीच्या नायब राज्यपालांचा आरोप\nमंगळयान मोहिमेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ सप्टेंबर २०२२ रोजी एक बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी उपग्रहातील इंधन व बॅटरी संपल्याने यानाला परत मिळवता येणार नाही. मंगळयान मोहिमेला एक उल्लेखनीय वैज्ञानिक किर्ती म्हणून ओळखण्यात येईल. या मिशनने मंगळाच्या पृष्ठभागची वैशिष्टे, वातावरण आणि बाह्यमंडळातील वायूंच्या संरचनेची माहिती मिळाली, असे इसरोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटलं.\nहेही वाचा – संघ-भाजपविरोधात लढण्यासाठी सक्षम कोण ; काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मुद्दा\n४५० कोटी रुपयांत निर्मिती\nभारताने हे उपग्रह ५ नोव्हेंबर २०१२ साली सोडले होते. २४ सप्टेंबर २०१४ ते मंगळाच्या कक्षेत पोहचले. केवळ ४५० कोटी रुपयांमध्ये या उपग्रहाची निर्मिती झाली होती. मंगळाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, खनिजपदार्थ आणि मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी हे उपग्रह मंगळाच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ��ाज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकेजरीवाल सरकारकडून राष्ट्रपतींचा अवमान ; दिल्लीच्या नायब राज्यपालांचा आरोप\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने म��ळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nराज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\n बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nपंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनका���क नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्र्ह बँकेच्या वकिलांचा दावा\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nराज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/technology/14759/", "date_download": "2022-12-09T08:29:28Z", "digest": "sha1:VYHR3MVXZ6VVIYHP3AQBKCRPEIMJB7E7", "length": 12247, "nlines": 115, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Realme 7 Pro, Realme 7 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये | Maharashtra News", "raw_content": "\nHome Technology Realme 7 Pro, Realme 7 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nRealme 7 Pro, Realme 7 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-वैशिष्ट्ये\nनवी दिल्लीः Realme ने गुरुवारी आपले लेटेस्ट हँडसेट्स आणि वरून पडदा हटवला आहे. ७ सीरीजचे हे लेटेस्ट हँडसेट्स ६५ वॉट फास्ट चार्जिंग आणि क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियलमी ७ जगातील पहिला स्मार्टफोन आहे. जो सोबत लाँच करण्यात येणार आहे. रियलमी ७ सीरीज सुपर पॉवर सेविंग मोड सोबत येते. रियलमी इव्हेंटमध्ये रियलमी ७ सीरीज सोबत टूथब्रश, सूटकेस सोबत आणि टोट बॅग लाँच केले आहे.\nरियलमी ७ प्रोचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी ७ प्रो मिरर ब्लू आणि मिरर सिल्वर कलरमध्ये येतो. फोनचा पहिला सेल १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. हँडसेटला फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या इंडिया वेबसाइटवरून खरेदी करता येवू शकतो. हँडसेट लवकरच ऑफलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध केले जाणार आहे.\nरियलमी ७ चा ६ जीबी रॅम ���्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. रियलमी ७ मिस्ट व्हाइट आणि मिस्ट ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात येईल. याचा पहिला सेल १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी ऑनलाइन स्टोरवर होणार आहे. त्यानंतर हा फोन ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होणार आहे.\nRealme 7 Pro: ची वैशिष्ट्ये\nरियलमी ७ प्रो मध्ये फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8 टक्के आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. हँडसेटला ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये लाँच केला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा IMX682 प्राइमरी, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, २ मेगापिक्सल मोनोक्रोम आणि २ मेगापिक्सल मायक्रो सेन्सर दिला आहे. फोनचा रियर कॅमेरा स्टारी मोडी सपोर्ट करतो. म्हणजेच रात्री एकदम स्पष्ट क्लिक होईल. या फोनमध्ये नाईट व्हिडिओ मोड दिला आहे. AI कलर पोर्ट्रेट मोडचा सपोर्ट करतोच फोन मध्ये सेल्फी आणि विडियोसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियलमी ७ प्रोला पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. 65 वाट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. फोन अवघ्या १५ मिनिटात बॅटरी शून्य ते ५८ टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे.\nRealme 7: चे वैशिष्ट्ये\nरियलमी ७ जगातील पहिला हँडसेट आहे. जो मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर सोबत येतो. कंपनीचा दावा आहे की, हा एक पॉवरफुल स्मार्टफोन आहे. ग्राफिक्स साठी माली G72 GPU दिला आहे. रियलमी ७ ला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा ३० वॉट डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ६५ मिनिटात बॅटरी शून ते १०० टक्क्यांपर्यंत बॅटरी चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. 6.5 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आहे. फोनच्या बाजुला दिलेल्या पॉवर बटनात फिंगरप्रिंट सेन्सर इंटिग्रेटेड आहे. फोनला ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे.\nरियलमी ७ मध्ये फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा सोनी IMX682 प्राइमरी कॅमेरा दिला आहे. स्टारी मोड नाइट स्केप , अल्ट्रा वाइड-ऐंगल व���डियो सपॉर्ट करतो. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.\nPrevious articleसुशांत प्रकरणात बातम्या देताना संयम बाळगा: हायकोर्ट\nNext articleगुडघ्याला दुखापत, रोज तीन पेनकिलर घेऊन मोहम्मद शमी खेळला होता विश्वचषक\n पाहा हे शानदार पर्याय, मिळतील टॉप फीचर्स – these are top smartwatches to buy...\nWhatsApp features in 2022, WhatsApp Features 2022: यावर्षी लाँच झालेल्या WhatsApp फीचर्सने वाढविली मेसेजिंगची मजा, तुमचे फेव्हरेट कोणते\ntop smartphones 2022, Top Smartphones: या वर्षी लाँच झालेल्या ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन्सने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला – these are top 5 smartphones launched in 2022...\n'एवढे सहन करण्याची ताकद महिलांमध्ये कुठे आहे'; महिला अधिकाऱ्याचे लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप\nउत्तर प्रदेशातही मोदी सरकार तीच चूक करत आहे; शिवसेनेचा इशारा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/veerapa-moily/", "date_download": "2022-12-09T10:13:53Z", "digest": "sha1:WZZ6IBGL6YWQHGAGPE5MTWCUYBPVG4EP", "length": 3412, "nlines": 97, "source_domain": "prahaar.in", "title": "veerapa moily -", "raw_content": "\nगॅसची भाववाढ मागे घेणार नाही- मोईली\nवैयक्तिक टीकेचा उद्देश नाही – मोईली\nप्रत्येक पेट्रोलियम मंत्र्याला मिळते धमकी\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/14673", "date_download": "2022-12-09T09:21:46Z", "digest": "sha1:DMLCOKGSF24PBXAQ5CKV6V2YPOMYMCNY", "length": 7836, "nlines": 95, "source_domain": "www.khaasre.com", "title": "सुशांत सिंगच्या मृत्युनंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट, वाचा काय लिहल आहे... - Khaas Re", "raw_content": "\nसुशांत सिंगच्या मृत्युनंतर अंकिता लोखंडेची पहिली पोस्ट, वाचा काय लिहल आहे…\nin बातम्या, जीवनशैली, नवीन खासरे\nसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला एक महिना पूर्ण होत आहे. संपूर्ण एक महिन्याच्या कालावधीत सुशांत सिंग राजपूत यांच्या करिता त्याचे चाहते पोस्ट करत नाही असा दिवस नाही आहे. यामध्ये सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिताने इंस्ताग्रामला एक पोस्ट केली आहे ज्यावर अनेक लोक तिला मजबूत राह असे सांगत आहे.\nअंकिता नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असते ती काहीना काही पोस्ट शेअर करत असे. परंतु सुशांतच्या मृत्यूनंतर तिला एक झटका लागला आहे ती एक महिन्यापासून सोशल मीडियापासून दूर होती. अंकिताने या अगोदरची पोस्ट सुशांतच्या मृत्युच्या एक दिवस आधी केली होती, यामध्ये तिने आपला एक tiktok व्हिडीओ अपलोड केला होता.\nसुशांतच्या मृत्युनंतर ती सुशांतच्या घरी देखील गेली होती. पटना येथे जाऊन तिने सुशांतच्या घरच्यांची भेट घेतली होती. पवित्र रिश्ता या मालिके पासून सुरु झालेली त्यांची प्रेम कथा खूप चर्चेत होती. २०१६ मध्ये ते लग्न करणार होते अश्या अनेक गोष्टी न्यूजवर आल्या होत्या परंतु दोघांचे संबंध खराब झाले आणि दोघे वेगवेगळे झाले.\nअंकिताने घरातल्या मंदिरात एक दिवा लावला आहे आणि त्या भोवताल काही फुले ठेवलेली आहे असा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत अंकिताने फक्त ३ शब्द लिहले आहे आणि हे तीन शब्द तिचे दुखः आपल्या पर्यंत पोहचवणार हे नक्की तिने लिहलेले आहे. चाईल्ड ऑफ गॉड\nअंकिताचे चाहते तिला या पोस्ट नंतर हिम्मत ठेव अश्या प्रतिक्रिया देत आहे. तसेच तिला लोक समजवत आहे कि तुझे दुखः आम्ही समजू शकतो आणि तुझ्या करिता आम्ही प्रार्थना करत आहो. काही जणांनी लिहल आहे कि, पाहिलं प्रेम हे पाहिलं प्रेमच असते, सुशांतला ती विसरू शकणार नाही.\nसुशांतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील आपला whatsapp डीपी बदलला आहे तिने त्यांच्या दोघाचा फोटो whatsapp वर ठेवलेला आहे ज्यामध्ये दोघे खूप खुश दिसत आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nमंत्र्याच्या मुलाला रात्री फिरण्यापासून रोखलं, महिला कॉन्स्टेबलला द्यावा लागला राजीनामा\nशेवटी केतकी चितळेने दिला त्या वायरल फोटो बाबत खुलासा..\nशेवटी केतकी चितळेने दिला त्या वायरल फोटो बाबत खुलासा..\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शु���्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/07/7276/", "date_download": "2022-12-09T09:26:46Z", "digest": "sha1:ZQFLN2JGENE3FROKJJZ4ZPINY7AHZTSC", "length": 27871, "nlines": 82, "source_domain": "www.sudharak.in", "title": "करोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल ! - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nकरोना साथ हीसुद्धा इष्टापत्ती ठरू शकेल \nजुलै, 2021समाजरमेश नारायण वेदक\n२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगात करोना विषाणूचा उद्रेक झाला आणि जगाबरोबरच आपल्या देशातसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याची चाहूल लागू लागली. यापूर्वीसुद्धा जगात आणि आपल्या देशातसुद्धा महाभयंकर साथींचा उद्भव झाला होता आणि त्या त्या वेळी त्या रोगांमुळे अपरिमित मनुष्यहानीही झाली होतीच. पण त्या काळात त्या साथींचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण विश्वात कधीही झालेला नव्हता. पण आता हा करोनाचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण जगात झाला आणि अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे संपूर्ण विश्वात हाहाकार माजला. बरे या रोगाचा उद्भव नैसर्गिक जीवाणूमुळे नाही तर कृत्रिम विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर औषधोपचार काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. या विषाणूंचा प्रसार सुरुवातीला हवेतून होत नव्हता, तर स्पर्शातून होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जनसंपर्क टाळणे, एकमेकांपासून दूर राहणे आणि कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श न करणे आवश्यक होऊन बसले. परिणामी होता होईतो लोकांनी घराबाहेर न पडणे आवश्यक होऊन बसले. लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी सरकारी पातळीवर टाळेबंदी घोषित करणे भाग पडले.\nपण त्यामुळे गरीब आणि ज्यांचे पोट रोजच्या आवकीवरच अवलंबून होते अशा लोकांची पंचाईत झाली. घराबाहेर पडून कामधंदा केला नाही तर खाणार काय ही समस्या उद्भवली. अश्या परिस्थितीत गरीब लोकांना घराबाहेर पडणे अनिवार्य होऊन टाळेबंदी शंभर टक्के यशस्वी होऊ न शकल्याने काही लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ लागला. त्यामुळे करोनाचा प्रसार पूर्णपणे रोखणे अशक्य होऊन बसले. परिणामी, आपल्या देशात करोनाचा प्रसार होतच राहिला. जगात अनेक देशातसुद्धा लोकांनी टाळेबंदी गांभीर्याने न घेतल्याने तेथे मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रसार होऊन अपरिमित मनुष्यहानी झाली. पण आपल्या देशात बहुतांश लोकांनी टाळेबंदीला प्रतिसाद दिल्याने आपल्या देशांतील आवाढव्य लोकसंख्येचा विचार करता जास्त लोकांपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे आपल्या देशात जगाच्या तुलनेत मनुष्यहानीचे प्रमाण खूपच कमी होते ही जमेची बाजू म्हणावी लागेल.\n२०१७ पासून आपल्या देशातील मृत्यूचे सरासरी प्रमाण ७ ते ७.५० टक्के होते, ते करोना काळातसुद्धा तेवढेच होते. त्यामुळे करोनामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असे म्हणणे योग्य होणार नाही. पण राजकारणी लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनी अतिरंजित वृत्ते प्रसारित करून जनतेच्या मनात करोनासंबंधी भीती उत्पन्न करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला.\nवर म्हटल्याप्रमाणे टाळेबंदी शंभर टक्के यशस्वी होऊ न शकल्याने, करोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिल्याने टाळेबंदीची मुदत वाढवणे भाग पडत गेले. त्याचा अनिष्ट परिणाम उद्योगांवर, व्यवसायांवर होऊ लागला. त्याचा जास्त परिणाम गरीब, रोजंदारीवर कामे करणाऱ्या मजुरांवर झाला. गरिबांची उपासमार होऊ लागली. सरकारने जरी गरिबांना अन्नपुरवठा करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा होतीच. अनेक सामाजिक संस्थांनी, गुरूद्वारांनी लंगर सुरू करून गरीब बेरोजगारांना अन्नपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. परप्रांतातून आलेले मजूर, कामगार कामे उपलब्ध नसल्याने मुंबईहून, महाराष्ट्रातून आपापल्या प्रांतात परतण्याचा प्रयत्न करू लागले. पण करोनामुळे रेल्वेसेवा बंद असल्यामुळे त्यांचे हाल झाले. काहींनी तर आपले प्राणही गमावले.\nतोपर्यंत खेड्या-पाड्यात करोनाचा प्रसार झालेला नव्हता. पण पुढे देव-देवतांच्या यात्रा, गणपती उत्सव, लग्नसराई यानिमित्ताने झालेल्या गर्दीत पुरेशी काळजी न घेता लोक आपापल्या गावांत गेल्याने खेड्या-पाड्यातसुद्धा करोनाचा प्रसार होऊ लागला. मुख्यतः राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कौटुंबीक लग्नात स्वतःचा बडेजाव मिरवण्यासाठी करोनाकाळात लागू करण्यात आलेले निर्बंध न पाळण्याचा निष्काळजीपणा केल्याने करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यास मदतच झाली. त्यातच कुंभमेळ्यासारखे धार्मिक सोहळे आणि काही राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणूक-प्रचा��ात झालेल्या गर्दीमुळे करोनाच्या प्रसाराला चालना मिळाली, असे म्हणणे वावगे ठरू नये.\nकरोनाचा प्रादुर्भाव वाढतच राहिला. जगात, तसेच आपल्या देशातसुद्धा करोनाविरोधी लसनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पूर्वी अशा प्रकारच्या साथींच्या काळात लसनिर्मितीत यश मिळण्यास वर्षोनवर्ष थांबावे लागत असे. पण अलिकडच्या वैज्ञानिक क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे पाश्चिमात्य देशांतच नाही तर आपल्या देशातसुद्धा वैज्ञानिकांच्या प्रयत्नांना यश येऊन लसनिर्मिती होऊ लागली.\nकरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे औद्योगिक उत्पादन ठप्प होऊन देशाची आर्थिक घडी विस्कटून आर्थिक मंदीसदृश परिस्थिती उद्भवली. काही आस्थापनांनी संगणकावरून होऊ शकणारी कार्यालयीन कामे घरून करण्याची अनुमती त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली नाही. टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या आर्थिक मंदीला आळा घालण्यासाठी जेथे जेथे करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला, तेथे तेथे टाळेबंदी शिथिल करून उद्योगांना, व्यवसायांना चालना देण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू करण्यात आले. आपल्या पंतप्रधानांनी तर आत्मनिर्भर भारताची घोषणा करून उद्योगधंद्यांना चालना देण्यास प्रोत्साहन दिले.\nआपल्या देशात मोठ्या प्रमाणात गरीबी ही गेली कित्येक दशके आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीही रुंदावत आहे. पूर्वी टाटा, बिर्ला आणि इतर काही हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे धनाढ्य लोक होते. त्यात आता अंबानी आणि आदानी यांची भर पडली आहे. ही दरी वाढवण्यास कारणीभूत भ्रष्टाचार गेल्या कित्येक दशकांपासून बोकाळतोच आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्व आर्थिक व्यवहार आधारकार्डाशी निगडित केल्यामुळे आणि डिजिटल व्यवहारांना चालना दिल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांच्या नाड्या नक्कीच आवळल्या गेल्या.\nकरोनाकाळात सरकारने आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था केली होती. पण अचानक उद्भवलेल्या या आपत्तीमुळे सुरुवातीच्या काळात ती पुरेशी नव्हती. हळूहळू त्यांत बऱ्यापैकी वाढ करण्यात आली. लसउत्पादन सुरू करण्यात आले. सुरुवातीला चाचणी प्रयोगशाळांची संख्या फक्त एक होती, ती २४६३ पर्यंत वाढवण्यात आली. ५०,००० कृत्रिम श्वसनयंत्रांची (व्हेंटीलेटर्स) निर्मिती देशातच करण्यात आली. प्राणवायूचा पुरवठा १५,००० मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यात आला. अतिदक्षता विभागातील बेड्सची संख्या २१६८ वरून ८१००० पर्यंत वाढवण्यात आली. केंद्रसरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेतली. सरकारी, म्युनिसिपल हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी, नर्सेसनी, इतर कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून, धोका पत्करून रुग्णसेवा पुरवली. पण उडदामाजी काळे गोरे या न्यायाने काही कर्मचाऱ्यांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचा प्रयत्न केलाच. करोनारुग्णांना सेवा पुरवण्यातही भ्रष्टाचार करण्यात येऊ लागला. काही खाजगी रुग्णालयांनी या परिस्थितीचा गैरफायदा उठवून गरजवंत रुग्णांना लुटण्याचे उद्योग केले. लाखो रुपयांची बिले करून रुग्णांना नाडले. करोनासंबंधित औषधांचा काळाबाजार करण्यात येऊ लागला. सर्वसामान्य लोक डॉक्टरना परमेश्वर मानतात. पण काही डॉक्टरांची वागणूक सैतानालाही लाज वाटावी अशी होती. तर पोलिसयंत्रणा, म्युनिसिपल सफाई-कर्मचारी अशा अनेकांनी करोनाकाळात मानवतेचे दर्शन घडवले.\nकरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शाळा, कॉलेजेस बंद ठेवणे भाग पडले. पण त्यातूनही मार्ग काढून आंतरजालाच्या (इलेक्ट्राँनिक नेटवर्कची सुविधा) मदतीने शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. पण अशी सुविधा खेड्या-पाड्यात उपलब्ध नसल्याने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले. तरीही काही गावांतील जिद्दी शिक्षकांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशातील बहुतांश लोकांना राष्ट्रीयभावना असल्याचे दिसून आले. आंतरजालाच्या मदतीने शिक्षण जरी चालू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी परीक्षा आयोजित होऊ शकल्या नाहीत. दहावी, बारावीच्या महत्त्वाच्या परीक्षाही न घेताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले.\nआता लोकांनी आपली मानसिकता बदलून फक्त कार्यालयात नोकरी मिळण्याची वाट बघत न बसता लहान, मोठे व्यवसाय करण्याची प्रवृत्ती अंगी बाणणे आवश्यक आहे. करोनामुळे परप्रांतीय कामगार आपापल्या प्रदेशात परतल्यामुळे जेंव्हा काही व्यवसाय सुरू झाले, तेंव्हा मजुरांची कमतरता भासू लागली होती, त्यावेळी स्थानिक लोकांनी त्याचा लाभ उठवणे आवश्यक होते. पण तसे होताना दिसले नाही. आता हळूहळू लसीकरण वाढून करोनाला आळा बसेल. ह���ूहळू करोनाचा उद्रेक पूर्णपणे नष्ट झाल्यावरसुद्धा जेथे जेथे शक्य आहे अशा आस्थापनांनी करोनाकाळात अवलंबलेली घरून काम करण्याची (वर्क फ्रॉमहोम) पद्धत चालूच ठेवली, तर कर्मचाऱ्यांचा कार्यालयात जाण्याचा व घरी परतण्याचा वेळ वाचू शकेल. रेल्वेमधील, सार्वजनिक बसेसमधील गर्दीला आळा बसेल. कार्यालयात जाण्यासाठी व परतण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन रस्त्यावरील वर्दळ कमी होईल. इंधन बचत होईल, त्याचप्रमाणे वाहनातून निघणाऱ्या कार्बनमोनाक्साईडचे प्रदूषण कमी होईल. आस्थापनांचा कार्यालयीन सुविधांवर होणारा खर्च कमी होईल. या दृष्टीकोनातून विचार करता करोना भविष्यात इष्टापत्तीच ठरू शकेल.\nकरोनाची आपत्ती नष्ट झाल्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करत न बसता आणि जनतेनेही फक्त सरकारला दोष देत न बसता या आपत्तीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तरच आपला देश पुन्हा सावरू शकेल.\nसिलिकॉन एन्क्लेव्ह, टिळक गणेश को.हौ.सो. टिळक नगर, चेंबूर, मुंबई, ४०००८९\nकोरोना साथ तेव्हाच इष्टापत्ती ठरेल जेव्हा शहरामध्ये कामाच्या ठिकाणी जवळपास कामगार व नोकरांची राहण्याची व्यवस्था होईल .शहर नियोजन त्यात खुल्या जागा बागा क्रीडांगणे असतील , शहर केन्द्री व्यवस्थेत बदल करू .जंगल टिकवणे वर्धन करणे हेही महत्वाचे आहे म्हणजेच विकासाच्या कल्पना बदलाव्या लागतील ……..पण हे आपल्या देशात होणे अशक्य वाटतेय .या लेखात कठोर विश्लेषण टाळले असे माझे मत झाले\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भ���रे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?p=61", "date_download": "2022-12-09T08:53:39Z", "digest": "sha1:JVRFZE3AAKNI7MOP4NWV4OODOWUZF2W6", "length": 10054, "nlines": 95, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "अवेळी पाऊस, गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nअवेळी पाऊस, गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले\nनाशिक (प्रतिनिधी) : निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले असून हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस, अतिवृष्टी आणि ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यातच गेल्या पाच दिवसात झालेला बेमोसमी पाऊस आणि गारपीट यामुळे ८८८ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात जवळपास दोन हजार क्विंटल द्राक्षांना तडे गेले असल्याने द्राक्षांचे दर किलोमागे २० रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झालेला असतानाच राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळेही शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय द्राक्षांमध्ये सर्वात जास्त नुकसान निफाड तालुक्यात झाले आहे.\nद्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना मागील आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार या चार दिवसांत जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यांमध्ये द्राक्षांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तडे गेलेल्या द्राक्षांना बाजारात मागणी नसल्याने शेतकऱ्यांना बेदाणा उत्पादकांकडे धाव घ्यावी लागत असून दराबाबतही चौकशी वाढली आहे. सध्या बेदाण्यासाठी लागणारे द्राक्षमणी ७ ते १० रुपये तर द्राक्ष घड हे १२ ते १५ रुपये किलो दराने विक्री होत आहेत. तडे जाण्याचे प्रमाण अधिक राहिले आणि बेदाणा उत्पादन वाढले, तर बेदाणा दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता बेदाणा उत्पादकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यापही ४० ते ५० टक्के द्राक्षबागा काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. दिंडोरीतील दिंडोरी १३०.००, नाशिक ५३.४४, सिन्नर ४.३०, येवला ०.६०, सटाणा ०.८० असे एकूण ८८८.७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. चाचडगाव , निगडोळ , निळवंडी तर निफाड तालुक्यात कोळगाव येथे द्राक्षबागा पडल्या आहेत , तसेच इतर तालुक्यांत जोरदार पावसाने द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक ७०० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसात दिंडोरीत ७२ व नाशिक तालुक्यात ५१ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीची द्राक्ष ३० ते ४० रुपये किलो आहेत. उष्णता वाढल्यानंतर द्राक्षांत गोडवा उतरुन ग्राहकांकडून मागणी वाढते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक सध्या उन्हाची तीव्रता वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत.\nदेशभरात होळी व धुळवड उत्साहात\nमराठी माध्यमांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा; यावर्षीपासून पहिल्याच्या मुलांना द्विभाषिक पुस्तकं\nमहिलांनी कपडे नाही घातले तरीही सुंदर दिसतात :रामदेव बाबा अमृता फडवणिस यांची हसुन दाद\nNov 25, 2022 दैनिक अभिमान\nअन् रशियन तरूणीनं चक्क बीडच्या आमदाराच्या मिशीचा मुका घेतला\nNov 22, 2022 दैनिक अभिमान\nलोककलेचा अथांग सागर : डॉ. गणेश चंदनशिवे\nNov 22, 2022 दैनिक अभिमान\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T09:21:35Z", "digest": "sha1:P7SHQDOICKAJIUNJ3FLPZHS3ONWNUY5U", "length": 6431, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पीपल्स बँकेला सर्वोत्तम बँक पुरस्कार – Janshakti Newspaper", "raw_content": "\nपीपल्स बँकेला सर्वोत्तम बँक पुरस्कार\nपीपल्स बँकेला सर्वोत्तम बँक पुरस्कार\nदि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेला सोमवार 6 मार्च रोजी दि महाराष्ट अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन, मुंबई, तर्फे शेड्युल्ड बँका या विभागातून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, महाराष्ट अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते देण्यात आला. समारंभात मान्यवरांनी बँकेविषयी गौरवद्गार काढले. बँकेने शेडयुल्ड दर्जाचा मिळवीला आहे. स्थापनेपासून सहकार क्षेत्रात विश्वासार्ह बँकिंगची परंपरा कायम ठेवली आहे.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nपुरस्कार बँकेस शेडयुल्ड दर्जा मिळाल्याबद्दल विशेष पुरस्कार म्हणून सन्मान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यात बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक डॉ.सी.बी.चौधरी, दादा नेवे, प्रा.विलास बोरोले, सुनिल पाटील, रामेश्वर जाखेटे व अनिकेत पाटील, सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख, जनसंपर्क अधिकारी गोविंद खांदे उपस्थित होते.\nग्लॅडिएटरतर्फे महिलांना मोफत नृत्य प्रशिक्षण\nबनावट नियुक्तपत्रे दिल्याप्रकरणी एकाला 10 मार्चपर्यंत कोठडी\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्य��र्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T10:35:43Z", "digest": "sha1:QJRYWFAPEL6HTJKW63RTEXQ3QKZU4JPH", "length": 8071, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "सिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट - India Darpan Live", "raw_content": "\nसिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट\nसिन्नर शहरात लॉकडाऊनच्या नावाखाली सुरू असलेली आर्थिक लूट थांबवा; नाशिक ट्रान्सपोर्ट व गुड्स ट्रान्सपोर्टची मागणी\nनाशिक : सिन्नर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्या वाहतुकदारांची मात्र बेकायदेशीर लूट केली जात असून सदर लूट थांबाबवी तसेच लॉकडाऊन मधून अत्यावश्यकत सेवेत काम करत असलेल्या वाहतूक क्षेत्राला वगळण्यात यावे अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम सैनी व सिन्नर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील ढाने यांनी केलेली आहे. याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ, सिन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सिन्नर तहसीलदार यांना दिले आहे.त्यावेळी सुभाष जांगडा, अजय जाधव,दत्ता ढमाले,शरद खालकर,वाशिम सय्यद , उत्तम कातकाडे ,दीपक अहिरे,विनायक तांबे,बळीराम कदम,इकबाल सय्यद आदी सोबत होते.\nनिवेदनात म्हटले आहे की,कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सिन्नर शहरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र या भागात एमआयडीसीक्षेत्र नियमित सुरु आहे. असे असतांना या ठिकाणाहून मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना नगरपालिका ��िभागाकडून नोटीस देण्यात येत असून याठिकाणी येण्या जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. वास्तविक ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांचा सिन्नर शहरातील लॉकडाऊन विभागास कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. या भागात एमआयडीसी सुरु असल्याने आपत्कालीन सेवेत असलेले ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरु राहणे आवश्यक असतांना ट्रान्सपोर्ट उद्योजकांना नोटीसा देण्यात येत आहे. तसेच वाहतूकदारांकडून बेकायदेशीर आर्थिक लूट करण्यात येत आहे. तरी आपत्कालीन परिस्थितीत कुठलाही अडथळा निर्माण न करता सुरु आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय नियमित सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.\nनाशिक विभागात ४० लाख क्विंटल कापसाची खरेदी\nसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली\nसंपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली\nसमृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/chalisgaon-wedding-ceremony-organizer-fined-rs-50000-in-action-taken-administration-6882/", "date_download": "2022-12-09T08:42:30Z", "digest": "sha1:LRN5UPVELRYNNZ3EBYXDM5O5LW2KM5WO", "length": 7179, "nlines": 123, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "विवाह सोहळ्याला क्षमतेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती ; आयोजकास ५० हजाराचा दंड | Jalgaon Live News", "raw_content": "\nविवाह सोहळ्याला क्षमतेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती ; आयोजकास ५० हजाराचा दंड\nWritten By चेतन पाटील\n सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिाकर्यांच्या आदेशान्वये केवळ २५ जणांच्या उपस्थितीतच विवाह करण्याला परवानगी दिलेली आहे. असे असतानाही क्षमतेपेक्षा जास्त लोक जमवून कन्नडरोडस्थित कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये विवाह सोहळा साजरा करणाऱ्या लासूर येथील विवाह सोहळा आयोजकावर आज बुधवारी पालिकेतर्फे ५० हजारा��ची दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे काहीवेळ येथे वऱ्हाडी मंडळींमध्ये खळबळ उडाली होती.\nयाबाबत असे की, कन्नड रस्त्यावरील कमलशांती पॅलेज या हॉटेलमध्ये आज लासूर (जि. औरंगाबाद) येथील विवाह सोहळा पार पडत होता. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण हॉटेल बुक करण्यात आली होती. उच्चभ्रू कुटुंबातील विवाह असल्याने अनेक चारचाकी वाहने हॉटेलच्या बाहेर तसेच हॉटेलपासून काही अंतरावर शेतात लावलेली होती. त्यामुळे या विवाह सोहळ्यात २५ पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याची खबर कोरोना प्रतिबंधक पथकाला मिळाल्यानंतर येथे छापा टाकण्यात आला. जवळपास १५० ते १६० वऱ्हाडी उपस्थित असल्याचे आढळून आले.\nकोरोना महामारीत शासनाने जारी केलेल्या निर्देशात विवाह सोहळ्यात २५ हून अधिक व्यक्ति उपस्थितीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. महसूलसह पालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने विवाहाच्या आयोजकांकडून ५० हजाराचा दंड वसूल केला. मंगल कार्यालयाच्या मालकांकडूनही दोन दिवसांपूर्वी पाच हजाराचा दंड पथकाने वसूल केल्याची माहिती देण्यात आली.\nया बातम्या देखील वाचा\nजळगाव हादरले : भर रस्त्यावर मूक-बधीर तरुणीवर अत्याचार, दोघांनी केली मारहाण\nजळगावात भव्य राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, 300 पोते साखरेच्या बुंदीचा महाप्रसाद\nचाळीसगावातील माजी नगरसेवकाच्या मुलावर चॉपरने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/pradhan-mantri-pik-bima-yojana-appoints-representatives-to-provide-services-to-farmers-16485/", "date_download": "2022-12-09T08:07:46Z", "digest": "sha1:I5L2NFT7FHD4TS563VSQTEYKUYSIZBRK", "length": 9007, "nlines": 126, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी प्रतिनिधींची नेमणूक | Jalgaon Live News", "raw_content": "\nप्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी प्रतिनिधींची नेमणूक\nWritten By चेतन पाटील\n जळगाव जिल्ह्यात खरिप हंगाम-2021 करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.\nजिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक\nजिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023, इमेल [email protected] कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239, [email protected] सोमय्या शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो. 7208912093, [email protected],\nतालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक\nअमळनेर तालुका-रामोशी शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187, [email protected] भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061, [email protected] भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, [email protected] बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, [email protected] चाळीसगाव तालुका- राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897, [email protected] चोपडा तालुका- सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा, 7208912093, [email protected] धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक, धरणगाव, 8055451008, [email protected] , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, [email protected] जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772, [email protected] मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड, मुक्ताईनगर, 8624952403, [email protected] पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066, [email protected] पाचोरा तालुका- योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, [email protected] रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, [email protected] यावल तालुका- विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607, [email protected] यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.\nया बातम्या देखील वाचा\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nदूध संघ निवडणूक : बी ग्रेड तूपावरुन सी ग्रेडचे राजकारण\nगुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/11/25/62385/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T09:24:31Z", "digest": "sha1:T3IFYKN2UAO3G2MEPBFJISHZCWLQNXRK", "length": 15336, "nlines": 138, "source_domain": "krushirang.com", "title": "न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्याचे नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; भारताची फलंदाजी सुरू - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अ 1 न्यूज»न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्याचे नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; भारताची फलंदाजी सुरू\nन्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्याचे नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; भारताची फलंदाजी सुरू\nमुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला आज 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. अनुभवी खेळाडू शिखर धवन वनडे मालिकेचे नेतृत्व करत आहे. पहिला सामना ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळला जात आहे. तत्पूर्वी, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 मालिका 1-0 अशी जिंकली होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग भारताकडून वनडे पदार्पण करत आहेत.\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळवला जात आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या सामन्यातून वनडे पदार्पण करत आहेत. टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाची नजर आता पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. त्याची तयारी शुक्रवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपासून सुरू होईल. रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत हंगामी कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना या मालिकेत नव्या जोड्या तपासून पाहण्याची संधी मिळेल.\nसध्या मैदानावर कर्णधार शिखर धवन आणि गिल हे दोघे खेळी करत असून भारताने आपली चांगली सुरुवात केली आहे. भारताने पहिल्या 7 षटकात एकही गडी न गमावता 27 धावा केलेल्या आहेत. यावेळी शिखर धवनने 16 धावा केल्या असून त्याच्या जोडीला असणाऱ्या गिलने 11 धावा केल्या आहेत.\nभारत व न्यूझीलंड संघाचे खेळाडू\nन्यूझीलंड प्लेइंग 11: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन.\nभारत प्लेईंग 11: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.\nभारताला नंबर-1 बनण्याची आहे संधी; धवनच्या टीमला न्यूझीलंडविरुद्ध करावी लागेल ही कामगिरी, जाणून घ्या सविस्तर\nJio वापरकर्त्यांना मोठा धक्का; आता Disney+ Hotstar मोफत बघता येणार नाही, जाणून घ्या यामागचे कारण\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आल��� नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/vaccination-shortages-are-likely-to-slow-down-vaccinations-for-people-between-the-ages-of-18-and-44-121051100027_1.html", "date_download": "2022-12-09T08:56:38Z", "digest": "sha1:BDLUDDVQM375MZF3G2ZHABMKRT4A4Z37", "length": 17820, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मंदावण्याची शक्यता - Vaccination shortages are likely to slow down vaccinations for people between the ages of 18 and 44 | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nमे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता - भ्रमर मुखर्जी\nराज्यात कोरोना मंदावला 50 हजारांपेक्षा कमी केसेस\nKKR vs RCB IPL Match Rescheduled: वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर कोरोना पॉझिटिव्ह, RCB विरुद्ध सामना स्थगित\n१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात लसीकरण सुरू होण्याची शक्यता\nराज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता\n१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांपुढील नागरिकांची जबाबदारी घेतली आहे. पण, राज्यात सध्या कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध आहेत. आता दुसरा डोस द्यायचा आहे, त्यांची संख्या ५ लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिन आहे, ते आज साधारपणे पावणेतीन लाखांपर्यंत उपलब्ध आहे. त्याचबरोबर केंद्राकडून आलेले ३५ हजार, असे मिळून तीन ते सव्वातीन लाख कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षापुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.\nत्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेलं जे कोव्हॅक्सिनचे जे डोस आहेत ते ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठी वापरा, अशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या असल्याची माहिती टोपे यांनी दिली. केवळ कोव्हॅक्सिनचे डोस केंद्राकडून यायचे बाकी नसून कोव्हिशिल्डचे देखील १६ लाख डोस केंद्राकडून यायचे आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्षन यांच्याशी फोनवर १५ ते २० मिनिटं चर्चा केल्याचं टोपेंनी सांगितलं.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. प��, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nकन्नड रक्षण वेदिके : बेळगा���ात हिंसक आंदोलन करणारी ही संघटना काय आहे\nदीपाली जगताप महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या मुद्यावरून कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेकडून कधी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांवर हल्ला होताना दिसतो तर कधी गाड्यांना काळं फासलं जातं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक म्हणून बेळगाव येथे आपला दौरा जाहीर केला आणि इकडे बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके संघटना आक्रमक झाली.\nलग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू\nजयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/05/26/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T09:38:52Z", "digest": "sha1:2IETV45IFKCEYDPU3TPKH4SCDP2IPTDS", "length": 9468, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी कार मध्येच बनवले शा-री-रिक सं-बं-ध, फोटो झाले वायरल फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही..” – Epic Marathi News", "raw_content": "\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी कार मध्येच बनवले शा-री-रिक सं-बं-ध, फोटो झाले वायरल फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही..”\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी कार मध्येच बनवले शा-री-रिक सं-बं-ध, फोटो झाले वायरल फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही..”\nMay 26, 2022 RaniLeave a Comment on शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी कार मध्येच बनवले शा-री-रिक सं-बं-ध, फोटो झाले वायरल फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही..”\nबॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतो. शाहीद कपूरने त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्न केले. शाहिद आणि मीरा यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याचबरोबर मीराचे सौंदर्य कुठल्याही अभिने��्रीपेक्षा कमी नाही. मीरा आपल्या सौंदर्याने बड्या अभिनेत्रींना मागे टाकते.\nशाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वेळोवेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मीराची फॅन फॉलोइंग मोठी आहे. आणि तिचे चाहते तिचे व्हिडिओ आणि फोटोंवर जबरदस्त लाईक आणि कमेंट करतात. मात्र, एका मुलाखतीदरम्यान मीरा राजपूतने शाहिद कपूरसोबतच्या ना-त्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.\nमीराने एका शोमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मीराने तिच्या आणि शाहिदच्या शा-री-रि-क सं-बं-धाबाबत मोठा खुलासा केला आहे. तसे, मीरा आणि शाहिद हे खूप क्यूट कपल आहेत आणि ते त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण एका मुलाखतीत मीराने एक धक्कादायक खुलासा केला आहे.\nमीराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिने शाहिद कपूरसोबत कारमध्ये शा-री-रि-क सं-बंध ठेवले होते. त्यांनी कारमध्येच से-क्स केला, त्यानंतर कार पूर्णपणे हालत होती. मीराच्या या बोलण्याने तिथे उपस्थित लोक पूर्णपणे हालून गेले. मात्र, कधी कधी दोघेही न्यू-ड झोपतात, असाही खुलासा शाहिदने केला होता.\nमीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि दोघांनाही दोन सुंदर मुले आहेत. दोन मुलांची आई असूनही मीरा कपूर खूपच सुंदर दिसते. ती अनेकदा तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टावर शेअर करत असते.तसेच शाहिद आणि तिचे फोटोज् सुध्दा ते दोघे अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात.\n5 मुलींच्या खांद्यावर निघाली वडिलांची अंत्ययात्रा, मुलाने खांदा देण्यास दिला होता नकार, आणि मग पहा काय झालं पुढे….’\nया महिलेच्या 10 वर्षांच्या लग्नावर भारी पडले 10 दिवस, ज्या मुलीला दिला होता घरात आसरा तिनेच केला कांड, वाचून धक्का बसेल…”\n‘राधिका आपटे’च्या वॉचमन’नेही पाहिला होता तिचा अ’श्ली’ल न्यू’ड व्हिडिओ, तिला समजल्यावर लाजेने 4 दिवस घराबाहेर निघाली नव्हती राधिका..\nबॉलीवूडच्या या टॉप 5 अभिनेत्रींचे होते या बड्या नेत्यांशी सं’बं’ध..\nअरबाज खान ने केले दुःख व्यक्त, बोलला – मलायका माझ्या मुला’सोबत रात्री-बेरात्री चुकीच काम…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्��ी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sabtechtalk.com/kareena-kapoor-faced-misbehavior-of-fans-at-airport/", "date_download": "2022-12-09T09:56:14Z", "digest": "sha1:S66TUEG4CAMMDQNRK6NRZEOHXAY6MW6Y", "length": 8830, "nlines": 153, "source_domain": "sabtechtalk.com", "title": "Kareena Kapoor Faced Misbehavior Of Fans At Airport | SABTechTalk", "raw_content": "\nTeam India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर\nKareena Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध करीना कपूर (Kareena Kapoor Khan) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करीना मुंबई एअरपोर्टवर चाहत्यांसोबत सेल्फी काढताना दिसत आहे. पण या दरम्यान करीनाचे काही चाहते धक्का-बुक्की करताना दिसत आहेत.\nकरीनाच्या एका आगामी चित्रपटाचे शूटिंग लंडन येथे होत आहे. लंडनला जाण्यासाठी करीना सोमवारी (3 सप्टेंबर) मुंबई एअरपोर्टवर आली. यावेळी करीनाला पाहण्यासाठी एअरपोर्टवरील लोकांनी गर्दी केली. करीनासोबत सेल्फी काढण्यासाठी काही लोक धक्का-बुक्की करत होते. त्यावेळी काहींनी करीनाची बॅक देखील खेचली. हे सर्व घडत असताना करीना मात्र शांत उभी राहून सर्व चाहत्यांसोबत सेल्फी काढत होती. करीनाच्या या वागण्याचे आनेकांनी कौतुक केले. मुंबई एअरपोर्टवरील करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nव्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘हे बरोबर नाही, चाहत्यांनी तिला चांगली वागणूक दिली नाही.’ तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, ‘अशा परिस्थितीमध्ये करीना शांत राहिली. ती ओरडली असती तरी देखील लोकांनी तिला ट्रोल केलं असतं.’\nकाही दिवसांपूर्वी करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प���रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. आता करीनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.\nवाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:\nKaran Johar, Kareena Kapoor : करण जोहरचे बेधडक बोल, म्हणाला ‘करीना कपूरला डेट करायचं होतं’\nVikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …\nVikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/theft_12.html", "date_download": "2022-12-09T09:15:52Z", "digest": "sha1:27MH6TDIB53MV5OUVNO63TPN2NXWAG6E", "length": 13613, "nlines": 72, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या गेल्या चोरीला #Theft - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / राजुरा तालुका / गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या गेल्या चोरीला #Theft\nगोठ्यात बांधलेल्या बकऱ्या गेल्या चोरीला #Theft\nBhairav Diwase शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२ अटक, चंद्रपूर जिल्हा, चोरी, राजुरा तालुका\nएकास अटक तर दुसरा फरार\n(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा\nराजुरा:- गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्यांच्या कळपातून अचानक दोन अज्ञात चोरट्यांनी बांधलेल्या बकऱ्या चोरून नेल्या त्यानंतर अज्ञात चोरट्यांची तक्रार बकरी मालक यांनी पोलीस स्टेशन विरूर येथे दिली. त्या तक्रारीच्या आधारे विरूर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोन आरोपीवर गुन्हा दाखल केला.\nसविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुक्यातील येत असलेल्या विरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुणीतरी अज्ञात इसमाने गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरून नेल्याची तक्रार दिनांक 08/02/2022 ला पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीच्या आधारे विरूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी तपास चक्र फिरवली व घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली. या बकऱ्या चोरणारा नेमका कोण यांचे लक्कडकोट चेक पोस्ट परिसरात लावून असलेल्या सीसीटीव्हीच्या गोपनीय माहितीच्या आधारे चौकशी केली असता व, चौकशीअंती दोन इसम आढळून आले. यातील आरोपी 1) गणे�� पांडुरंग किनाके वय 22 वर्ष, 2) काशीद शेख उर्फ बबलू हे दोन्ही आरोपी लक्कडकोट येथील रहिवासी आहेत. गणेश पांडुरंग किनाके याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून काशीद शेख उर्फ बबलू हा आरोपी फरार झालेला आहे. फरार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.\nसदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिवाकर पवार, मल्ल्या नर्गेवार, सविता गोनेलवार, लक्ष्मीकांत खंडाळे, प्रमोद मिलमिले, सुरेंद्र काळे, यांनी केली.\nगोठ्यात बांधलेल्या बकऱ्या गेल्या चोरीला #Theft Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख���य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/", "date_download": "2022-12-09T08:48:39Z", "digest": "sha1:666SZ6WQQKAZN3D4XLWB6QWIMUBWE3U6", "length": 18527, "nlines": 150, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "क्रीडा बातम्या : Latest Sports News Headlines in Marathi | Breaking Sports News | Cricket, Hockey, Tennis, Football, Formula 1, Live Cricket News | SakalSports", "raw_content": "\nटोकियोतील निवडणुकीमुळे ऑलिंपिक संयोजन खडतर\nऑन्स जॅबेऊरने इगा स्विआतेकचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली\nमेरी कोम, मनप्रीत भारतीय पथकाचे ध्वजधारक\nआयपीएलमुळे अमिरातीतील खेळपट्ट्यांवर परिणाम\nआयपीएलसाठी श्रेयस अय्यर तयार\nआयपीएलमुळे अमिरातीतील खेळपट्ट्यांवर परिणाम\nनवी दिल्ली - आयपीएलचे उर्वरित सामने अमिरातीत होणार आहेत, त्याचा खेळपट्ट्यांवर निश्चितच परिणाम होईल, त्यामुळे तेथेच होत असलेल्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचाच अधिक बोलबाला राहील, अशी भीती दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी व्यक्त केली आहे. भारतातली कोरोनाच्या भयंकर स्थितीमुळे आयपीएल स्थगित करावी लागली होती. आता उरलेले ३१ सामने अमिरातीत खेळवले जाणार आहेत आणि त्यानंतर काही दिवसांतच तेथे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर असा आयपीएलचा...\n‘सीमोल्लंघना‘च्या आयपीएलची दसऱ्याला सांगता\nउर्वरित आयपीएल न खेळल्यास मानधन कपात\nभारतातील ते दिवस फारच विदारक होते - वॉर्नर\nभारताचे गुणगान गाणाऱ्या रमीझला अध्यक्ष करू नका\nकराची - रमीझ राजा यांनी पाकिस्तान संघावर वारंवार टीका केलेली आहे आणि सध्या तर ते भारतीय गुणगान गात आहेत, त्यामुळे त्यांना पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख करू नका, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाझ यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे. इम्रान खान, सर्फराज नवाझ आणि रमीझ खानही समकालीन खेळाडू आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुखपद सध्या रिकामे असून त्या ठिकाणी रमीझ राजा यांची वर्णी पंतप्रधान इम्रान खान लावण्याची शक्यता आहे. यावरून रमीझ यांचे विरोधक सरसावले आहेत. रमीझ यांच्याऐवजी झहीर...\nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महिला क्रिकेट संघ जाहीर\nइंग्लंडमध्ये फलंदाजी करणे सर्वांत आव्हानात्मक : कोहली\nतिसऱ्या कसोटीत भारताचे पारडे जड\nजोकोविचचा आता ‘नंबर १’ चाही विक्रम\nपॅरिस - ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझपदकानेही हुलकावणी दिली. त्याअगोदर गोल्डन स्लॅमची संधी हुकली तरीही टेनिस सुपरस्टार नोवाक जोकोविचनने नवा विक्रम केला आहे. सर्वाधिक ३३४ आठवडे एटीपी टेनिस मानांकनात अव्वल स्थान त्याने मिळवले आहे. रॉजर फेडररचा ३१० आठवडे अव्वल मानांकनावर राहण्याचा विक्रम त्याने मोडला. जोकोविचला स्पर्धक निर्माण होत नाही किंवा तो काही स्पर्धा खेळला नाही; तर यापुढेही त्याची अव्वल स्थानावरील आठवड्यांची संख्या वाढतच राहणार आहे. त्याला स्पर्धा होती ती रॉजर फ���डररची. पण ४० वर्षीय फेडररचे पुनरागन अजून अनिश्चित...\nटेनिसच्या पत्रकार परिषदेत ओसाकाला अश्रू अनावर\nविल्यम्स भगिनींचीही सिनसिनाटीतून माघार\nजोकोविचचा झंझावात कायम; निशिकोरी निष्प्रभ\nचर्चा रोनाल्डोला उशिरा खेळविण्याची\nमिलान - ख्रिस्तियानो रोनाल्डो युव्हेंटस संघाला गुडबाय करण्याच्या चर्चा रंगत असताना त्याला उदिनेसी संघाविरुद्ध सुरवातीपासून खेळवण्यात आले नाही त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले. प्रत्यक्ष सामन्यात मात्र युव्हेंटसने दोन गोलांची आघाडी गमावली आणि त्यांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. एकीकडे लिओनेस मेस्सीने बार्सिलोना सोडून पीएसजीत प्रवेश केल्यामुळे मेस्सीवर प्रकाशझोत आलेला आहे त्याचवेळी रोनाल्डो आता युव्हेंटसमधून बाहेर जाणार अशा चर्चा रंगत आहेत. या सामन्यात रोनाल्डोला सुरवातीपासून खेळवण्यात आले नाही, काही...\nफ्रान्समधील लीग स्पर्धेत हाणामारी, सामना स्थगित\nसोशल मीडियावरही मेस्सी रोनाल्डोपेक्षा भारी\nक्रोएशियातील क्लबकडून संदेश झिंगन करारबद्ध\nक्रिकेटच्या मैदानातील सुंदरीचा साखरपूडा\nऑलिंपियन नेमबाज अंजुम मौदगिलने कोरोनाच्या...\nसचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे निधन\nबॅडमिंटन संघांना सोपा ड्रॉ\nनवी दिल्ली - बॅडमिंटनमधील प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर करंडक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांना सोपा ड्रॉ मिळाला आहे. ही स्पर्धा आर्हुस (डेन्मार्क) येथे ९ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. भारतीय पुरुषांचा ‘क’ गटात गतविजेत्या चीनसह समावेश करण्यात आला आहे. नेदरलँडस आणि ताहिती हे इतर देश या गटात आहेत, त्यामुळे चीनसह भारताला पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. भारतीय महिलांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात गतउपविजेते थायलंड, स्पेन आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. स्पर्धेचा ड्रा आज क्वालालंपूर येथे...\nआंध्र प्रदेशकडून सिंधूला ३० लाख\nसिंधूच्या प्रोत्साहनाने तई भारावली\nपी. व्ही. सिंधूसमोर जपानच्या अकेन यामागुचीचे आव्हान\nT-10 Cricket : छोट्याशा गावातील रिझवान करणार महाराष्ट्राचे नेतृत्व\nजळगाव जिल्ह्यातील छोट्याशा गावातील खेळाडू टी-10 क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करताना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र टी-10 असोसिएशनने नुकतीच महाराष्ट्राच्या संघाची घोषणा केली. यात महारा���्ट्र संघाच्या नेतृत्वाची धूरा ही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा गावच्या रिझवान पठाणकडे देण्यात आली आहे. 4 एप्रिलपासून टी-10 स्पर्धेचे सामने दिल्ली आणि ग्रेटर नोएडाच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. दिल्ली येथील टी 10 असोसिएशनतर्फे उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील पंधरा सामने हे डे...\nक्रिकेट गुणवत्ता शोध; वर्षभर विनामूल्य प्रशिक्षण\nऑलिम्पिकमध्ये ब्रेक डान्स;देशभरातून 32 जणांची होणार निवड\n26 सेकंदात सलग शंभरवेळा किक; चिमुकल्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड\nआशियाई टे.टे.पेक्षा चीनचे राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य\nबीजिंग - चीनने आगामी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेऐवजी देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना देशातील १४ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चीनच्या टेबल टेनिस संघटनेकडून देण्यात आली आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धा २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान कतारची राजधानी दोहा येथे नियोजित आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेवरून परतल्यानंतर खेळाडू आपापल्या स्थानिक संघांत सहभागी झाले असून त्यांनी चीनमधील ‘मिनी-...\nविश्वनाथसह चार बॉक्सरकडून पदक निश्चित\nदिव्यांग खेळाडूंमध्येही उड्डाणाची ताकद दर्शवणारा उद्घाटन सोहळा\nमरियप्पनसह सहा भारतीय खेळाडूंचे विलगीकरण\nIPL 2021 : कोण आहे शाहरुख खान\nIPL2021 : पृथ्वीचं 'फ्लॉप टू हिट शो'...\nINDvsENG : निर्णायक सामन्यातील हिरो सॅमच्या...\nISSF World Cup : ऑलिम्पिंकसाठी तेजस्विनीला मिळाला...\nगब्बर-राहुलसाठी धोक्याची घंटा; T20 वर्ल्डकपसाठी...\nविराट भावा, तुझं नेमकं चाललंय तरी काय\nधोनीची बेस्ट फिनिशिंग इनिंग\nगेल्या 'वर्ल्ड कप'चा हिरो..\nमहेंद्रसिंह धोनीची स्वातंत्र्यदिनी खास मुलाखत\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/katrina-kaif-celebrate-diwali-with-vicky-kaushal/", "date_download": "2022-12-09T08:54:37Z", "digest": "sha1:K52HW4ISGMYFOFNXZNMO44EP6R3QM2PB", "length": 4368, "nlines": 77, "source_domain": "hellobollywood.in", "title": "कॅटरिनानं नवरा विकीसोबत 'अशी' साजरी केली दिवाळी; पहा फोटो | Hello Bollywood", "raw_content": "\nकॅटरिनानं नवरा विकीसोबत ‘अशी’ साजरी केली दिवाळी; पहा फोटो\nin Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी\n दीपावलीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. बॉलिवूड स्टार्सदेखील दिवाळी उत्साहामध्ये सेलिब्रेट करताना दिसत आहेत. यामध्ये नवीन लग्न झालेल्या जोडप्यांकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे. कतरिनाने (Katrina Kaif) नवरा विकी कौशलसोबतही (Vicky Kaushal) अतिशय रोमँटिक अंदाजात दिवाळी (Diwali) सेलिब्रेट केली आहे.\nकॅटरिनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर केला आहे. शुभ दीपावली असं कॅप्शन कतरिनाने या फोटोला दिले आहे. फोटोत कतरिना पती कौशलसोबत पोझ देताना दिसत आहे. अतिशय रोमँटिक अंदाजात हे नवं दाम्पत्य यंदाची दिवाळी साजरी करत असल्याचं फोटोंवरून दिसत आहे.\nदरम्यान, कॅटरिना अन विकी कौशल नुकतेच आपल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. यंदाची दिवाळी दोघांनी आपल्या नवीन घरात आनंदात साजरी केली आहे. आता चाहत्यांना कतरीनाकडून कधी गुड न्यूज मिळणार याही उत्सुकता लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/marathi-vegetarian-recipes/chavisht-masala-vada-recipe-121062100052_1.html", "date_download": "2022-12-09T08:58:35Z", "digest": "sha1:RRVTMIIBBPV6X3RNJTHGAMPIFAMWRT46", "length": 15048, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चविष्ट मसाला वडा - Chavisht Masala Vada recipe | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nचमचमीत पनीर टिक्का मसाला\nऑक्सिजन प्रदान करणार्या 20 झाडांचे आध्यात्मिक रहस्य\nHanuman Aarti मारुतीची आरती\nपारंपरिक पद्धतीने बनवा सुंठवडा प्रसाद\nमसाला ताक : उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत\nमसाला वडा बनविण्यासाठी सर्वप्रथम चणा किंवा हरभरा डाळ चार ते पाच तास भिजत घाला आता मिक्सरमध्ये हिरव्यामिरच्या आणि आलं वाटून घ्या आता भिजत टाकलेल्या चणा डाळीतून अर्ध कप दरीदरीत वाटून घ्या.ही डाळ एका भांड्यात काढून घ्या त्यात अक्खी डाळ देखील मिसळा या मध्ये चिरलेला पानकोबी, मीठ, तिखट,गरम मसाला,कोथिंबीर मिसळा.आता एका भांड्यात हरभरा डाळीचे पीठ घ्या आणि त्यात पाणी घालून घोळ तयार करा.आता या मिश्रणाचे बॉल बनवा.हाताला तेल लावा जेणे करून मिश्रण हाताला चिटकणार नाही.हे बॉल हाताने चपटे करा हरभराडाळीच्या पिठात बुडवून घ्या.आता कढईत तेल तापवायला ठेवा आणि हे तयार वडे तेलात सोडा आणि मध्यम आचेवर सोनेरी तांबूस रंग येई पर्यंत तळून घ्या.\nगरम वडे सॉस सह सर्व्ह करा.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई, : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2022-12-09T10:20:31Z", "digest": "sha1:AG72CU2PQLRZDLATBIZ2OB5OFWK2ZBTZ", "length": 20748, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रबळगड - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे क���य जोडले आहे\nकिल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरून दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड.\nमुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसणारा हा नावाप्रमाने बलवान असणारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्णाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इर्शाळगड असा चहुबाजूंनी वेढलेला हा किल्ला मुरंजन उर्फ प्रबळगड.\nउत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बो॓द्ध् कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारात आला असावा.\nनंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे यांनी पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले. नंतर कोकणात जंजिऱ्या सिद्धिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली, त्यावेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे ह्याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. या किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलाना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.\nप्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.\nगडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी पाण्याच्या बाटल्या घेणे आवश्यक आहे.\nप्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला.\nगडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत.\nमात्र गडावरून माथेरानचे विविध पॉंईट फार सुंदर दिसतात, गड सध्या पर्यटन स्थळ बनला असून देशातील व देशाबाहेरील बरीच लोक ही महाराष्ट्राची ऐतिहासिक संपती पाहण्यासाठी येत असतात. गडावर चढण्याच्या पहिल्या टप्प्यावर एक ढाबा असून तिथे जेवणाची व राहण्याची उत्तम सोय असते, त्यामुळे पर्यटन प्रेमिंची संख्या वाढत चालली आहे.\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • ���प्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरु�� आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8122", "date_download": "2022-12-09T10:28:33Z", "digest": "sha1:Y2UJBIUAX2Q6JF2YCFD2XFUQIKSUXODS", "length": 9704, "nlines": 101, "source_domain": "www.khaasre.com", "title": "लंडनमध्ये मुस्लीम नेत्याच्या मुलीवर झालं प्रेम, सचिन पायलट यांची रोमांचक लव्ह स्टोरी - Khaas Re", "raw_content": "\nलंडनमध्ये मुस्लीम नेत्याच्या मुलीवर झालं प्रेम, सचिन पायलट यांची रोमांचक लव्ह स्टोरी\nin नवीन खासरे, बातम्या\n२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून सुरु झालेली काँग्रेसची पराभवाची मालिका नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत थांबली. मध्ये प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. यापैकी राजस्थान मधील विजयात सचिन पायलट यांचा सिंहाचा वाटा होता. खासरेवर बघूया सचिन पायलट यांची प्यारवाली लव्हस्टोरी..\n40 वर्षीय सचिन पायलट हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. सहारणपूर मध्ये जन्मलेले पायलट काँग्रेसचे नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. पंधराव्या लोकसभेतील मंत्रिमंडळात सचिन पायलट यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.\nसचिन पायलट यांचा 2004 साली जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या मुलीसोबत विवाह झाला. पण या विवाहाची कहाणी रोमांचक आहे.\nसचिन पायलट यांचे शिक्षण इयर फोर्स बाल भारती शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधील सेंट स्टीफन कॉलेजमधून बीएची डिग्री आणि गाजियाबाद मधील आयएमटी मधून डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. पेनसिल्व्हेनिया युनिव्हरसिटी मधून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले.\nतिथे शिक्षण घेत असताना त्यांची भेट सारा अब्दुल्लासोबत झाली. सारा हि जम्मूचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची मुलगी तर उमर अब्दुल्ला यांची बहीण आहे. तिथे दोघे सोबत शिक्षण घेत होते. त्यातून त्यांची मैत्री झाली आणि पूढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केले.\nपुढे सचिन हे भारतात परतले तर सारा तिथेच राहिली. तेव्हा ते दोघे एकमेकांना इमेल आणि फोनवर बोलायच��. पण जेव्हा त्यांनी आपल्या घरच्यांना प्रेमाविषयी सांगितले तेव्हा त्यांची खरी अग्निपरीक्षा सुरु झाली.\nकारण सारा हि एका मुस्लिम कुटुंबातून होती तर सचिन हे हिंदू कुटुंबातून. दोघे पण राजकीय कुटुंबातून असूनही त्यांच्या प्रेमात धर्माचा अडथळा आला.\nसाराला तेव्हा वाटायचं कि वडील तीच ऐकतील. पण जेव्हा ते या विषयावर बोलायचे देखील नाही तेव्हा सारा रात्ररात्रभर रडायची. सचिनला फारूक अब्दुल्ला आणि कुटुंबीय चांगले ओळखायचे आणि त्यांना पसंत देखील करायचे. पण राजकीय कारणांमुळे त्यांना हे लग्न करायचं नव्हतं.\nअनेक महिने वाट बघूनही घरून काही परवानगी मिळाली नाही. तेव्हा त्यांनी कुठलीही पर्वा न करता २०१४ मध्ये लग्न केले. फारूक अब्दुल्ला यांच्या परिवारातील कोणीच सदस्य या लग्नाला उपस्थित नाही राहिला. त्यांनी अनेक वर्ष सचिन यांना जावाई म्हणून स्वीकारले नाही.\nपुढे चालून त्यांनी या लग्नाचा स्वीकार केला. सचिन आणि सारा यांना आरान आणि विहान हि दोन मुलं आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nया व्यक्तीला जाते शरद पवारांचा कॅन्सर बरा करण्याचे श्रेय..\nविराटच्या अंगात आला स्पायडरमॅन हवेत उडी मारून घेतला अफलातून झेल..\nविराटच्या अंगात आला स्पायडरमॅन हवेत उडी मारून घेतला अफलातून झेल..\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/15x-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/AGS-KIT-754?language=mr", "date_download": "2022-12-09T10:40:58Z", "digest": "sha1:ODPTZ6INZUKBJXYTCBXQQLDIQNEHBTGT", "length": 2912, "nlines": 45, "source_domain": "agrostar.in", "title": "पॉवरग्रो 1.5X हेलिऑक्स कोम्बो - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nप्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू\nपिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला\n100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी\nहवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन\nकृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना\n६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा\nकॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन\nहेलिऑक्स (प्रोफेनोफॉस 40% +सायपरमेथ्रीन 4% ईसी) 1 लिटर X 1, हेलिऑक्स (प्रोफेनोफॉस 40% +सायपरमेथ्रीन 4% ईसी) 250 मिली X 2\nहे एक ब्रॉड-स्पेक्ट्रम किटकनाशक आहे ज्याचा स्पर्शजन्य आणि पोटातील क्रिया आणि भेदक कृतीमुळे पानांखालील आणि पानांच्या पृष्ठभागावरील किडींना नष्ट करते.\nकिडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते\nहे एक चांगले प्रभावी स्पर्शजन्य कीटकनाशक असून त्याचा जलद व जोमदारपणे प्रभाव दाखवते.तसेच जास्त काळ अवशेष क्रिया राहते.\n200 मिली/100 लिटर पाणी\nप्रोफेनोफॉस 40% +सायपरमेथ्रीन 4% ईसी\nअॅग्रोस्टार अटी व नियम|रिटर्न आणि रिफंड|Corporate Website", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/the-first-patient-of-mucormycosis-in-thane-200-patients-in-the-state-121051100030_1.html", "date_download": "2022-12-09T08:53:06Z", "digest": "sha1:KZPGTY3KWO6N5I3AU6DXV4635MRX6EVM", "length": 18045, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ठाण्यात म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण , राज्यात रुग्ण संख्या 200 - The first patient of mucormycosis in Thane, 200 patients in the state | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील मोफत धान्याचे मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात वाटप सुरू\nठाण्यातील खासगी रुग्णालयात भीषण आग लागून चार रूग्णांचा मृत्यू\nऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात दाखल, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूरला ऑक्सिजन मिळणार\nमहाराष्ट्रातील ठाणे येथे एका आवारा कुत्र्याला जिवंत जाळले\nएटीएसला ठाणे कोर्टाचे आदेश, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास तत्काळ थांबवा\nठाण्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला असून म्युकोरमायकोसिस झालेल्या या महिलेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ५६ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. ती महिला कोरोनावर उपचार घेत असताना तिच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे समोर आले. याची रुग्णालयाने गांभीर्याने दखल घेत त्या महिलेच्या काही चाचण्या करून घेतल्या. या चाचणीच्या रिपोर्टमधून त्यांना म्यूकरमायकोसिस या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.\nमिळालेल्या माह��तीनुसार, या महिलेवर कोरोनाचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. त्यावेळी त्यांचा उजवा डोळा लाल झाल्याचे दिसून आले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी नेत्र विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी त्या महिला रुग्णांची तपासणी केली. त्यावेळी त्या महिलेचे डोळे वर आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच त्यांच्या उजव्या डोळ्याची हालचाल होत नव्हती. तसेच लाईट दाखवल्यानंतर देखील त्यांच्या डोळ्यातील बाहुलीची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या उजव्या डोळ्याच्या मास पेशींना सूज असल्याचे दिसून आले. या सर्व बाबींवरून त्या महिलेला म्युकोरमायकोसिस हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nकन्नड रक्षण वेदिके : बेळगावात हिंसक आंदोलन करणारी ही संघटना काय आहे\nदीपाली जगताप महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आ���े आणि या मुद्यावरून कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेकडून कधी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांवर हल्ला होताना दिसतो तर कधी गाड्यांना काळं फासलं जातं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक म्हणून बेळगाव येथे आपला दौरा जाहीर केला आणि इकडे बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके संघटना आक्रमक झाली.\nलग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू\nजयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2022-12-09T09:27:34Z", "digest": "sha1:NH5I2WHGAEEKNCFY5ZCTSU27VTJBZKVM", "length": 4314, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फरीदकोट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nफरीदकोट भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर फरीदकोट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२१ रोजी २०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?p=64", "date_download": "2022-12-09T10:04:44Z", "digest": "sha1:ZO4NMXVXHL6BDPW2VFZ2E2SYRAEZ47JV", "length": 11978, "nlines": 83, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "सोशल मिडीयावर ‘घरबसल्या कमवा’ म्हणत आर्थिक लुट … - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nसोशल मिडीयावर ‘घरबसल्या कमवा’ म्हणत आर्थिक लुट …\nकोरोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या, बेरोजगार झालेल्या तरुण वर्गाला आता काहीतरी कामधंदा करणं गरजेचं आहे, त्यामुळं प्रत्येकजण नोकरीसाठी शोधमोहीम सुरु करतो. उदरनिर्वाह करण्यासाठी काही नाही काही पावलं उचलायला हवीतच. त्यामुळंच अनेकांचा कल हा आपल्याला पटकन कुठंतरी काम मिळेल अशी आशा बाळगुन असतो व ताबडतोब स्मार्टफोनच्या माध्यमातून नोकरीच्या शोधासाठी ऑनलाईन शोधमोहिम सुरु करतो. एरवी तरुण वर्ग घरबसल्या काही ना काही पार्ट टाईम जॉब मिळवण्याच्या धडपडीत नेहमीच असतो. ऑनलाईन नोकरी मिळवण्यासाठी किंवा घरबसल्या प्रत्येकजण काही तरी काम मिळवून त्यातून पैसा कमवण्याचा अनेकांचा त्याकडे ओघ तर असतोच शिवाय त्याप्रमाणे प्रयत्नशिलही असतो. एक्ट्रा इनकम कोणाला नको आहे, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे पैसा जेवढा जास्त कमवता येईल तेवढा कमवावा असा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. ऑनलाईन शोधमोहिम सुरु केल्यानंतर अनेक सोशल मिडीयावर अनेक फसव्या जाहिराती असतात व काही खर्या जाहिराती असतात. आता हया खर्या आणि फसव्या कशा ओळखायच्या हा सर्वांसमोर खुप मोठा पेच आहे. सोशल मिडीयावर ऑनलाईन पैशांवर डल्ला मारणारी टोळी नेहमीच तत्पर असते शिवाय दिवसागणीक कित्येकजणांना ही टोळी पैशाला भुर्दंड करत असेल याचं मोजमाप नाही. अनेकांना ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणुक करुन गंडवणे हा त्यांचा मुळ धंदा. परंतू यापासून आपली कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये असं आपल्याला वाटंत असेल तर आपण सतर्क रहायलाचं हवं. आपण आपली कोणत्याही माध्यमातून फसवणूक होऊ नये यासाठी अतिशय हुशारीने पावलं उचलायला हवीत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक वेळेस सकारात्मक माहितीचा सुध्दा प्रसार केला जातो. त्यामध्ये सोशल मिडीयापासून व ऑनलाईन होणार्या फसवणुकीपासुन स्वत:चा बचाव कसा करायचा याबाबत माहिती दिलेली असते. ती माहिती वाचून व व्हिडिओ पाहून आपण अशा प्रकारे केलेल्या जनजागृतीचा फायदा घेऊ शकतो व अशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपण आपला बचाव करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या घर बसल्या कमवा अशा प्रकारचा मेसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण आपण याबाबतीत अगदी खात्रीशीर विचार करूनच निर्णय घेतलेला केव्हाही चांगला, कारण या आधी घर बसल्या कमवा या जाहिराती खाली तुमच्या खिशाला कात्री लावण्यासाठी चोरट्यांची टोळी सज्ज आहे व अशा प्रकारच्या चोरीच्या घटना यापूर्वीही प्रचंड प्रमाणात घडलेल्या आहेत. अनेक वेळेला घरब��ल्या कामवा म्हणून मोबाईल नंबर सोशल मीडियावर प्रकाशित केला जातो एखादी व्यक्ती त्या व्यक्तीला फोनवर संपर्क करते व त्याला सांगितलं जातं की, आमच्याकडून अमुक अमुक प्रकारचे घरबसल्या तुम्हाला काम दिले जाईल. त्यासाठी जॉईनिंग फीस किंवा नोंदणी शुल्क तुम्हाला भरावे लागेल. किंवा अमुक अमुक या क्रमांकावर किंवा अमुक अमुक खात्यामध्ये तुम्ही अमुक अमुक एवढी रक्कम जमा करावी लागेल. महत्वाचं म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी किंवा एखादं काम मिळवण्यासाठी बेरोजगारासाठी हा खूप जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे हे करण्यासाठी त्याला भाग पडते व तो त्या खात्यामध्ये त्या मोबाईलवर पैसे पाठवतो त्याची यामाध्यमातून फसवणूक केली जाते आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे याचा काहीही उपयोग होत नाही. सर्वच जाहिराती फसव्या असतात असं पण नाही, अनेक वेळेला एखाद्या व्यक्तीला अनेकांचे संपर्क क्रमांक हवे असतात त्यामुळे हे जाणून बुजून अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर करतो व अत्यंत हुशारीने या माध्यमातून समोरच्याची आर्थिक फसवणूक करु शकते. त्यामुळे लॉकडाऊन काळामध्ये कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. कसल्याही प्रकारचा मोह धरून घर बसल्या कमवा च्या पोस्टला रिप्लाय देऊ नका. खात्री करूनच निर्णय घ्या.\n– शंकर चव्हाण 9921042422\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/05/06/9287/modi-government-to-sell-stake-in-idbi-bank/", "date_download": "2022-12-09T09:10:46Z", "digest": "sha1:MFJUK5R7DN6ISM76DPI4R3ZIJHTF7AZF", "length": 16624, "nlines": 142, "source_domain": "krushirang.com", "title": "मोदी सरकार विकणार 'या' बँकेतील हिस्सा, पहा ग्राहकांचे काय होणार..? - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»मोदी सरकार विकणार ‘या’ बँकेतील हिस्सा, पहा ग्राहकांचे काय होणार..\nमोदी सरकार विकणार ‘या’ बँकेतील हिस्सा, पहा ग्राहकांचे काय होणार..\nनवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने बँकाच्या खासगीकरणावर भर दिला आहे. त्यानुसार सरकारी बँका धडाधड विकण्याचा सपाटा लावला आहे. बँकांचे खासगीकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट आणि CCEA (Cabinet Committee on Economic Affairs)ची नुकतीच बैठक झाली. त्यात आयडीबीआय बँकेच्या संपूर्ण समभाग विक्रीस मान्यता देण्यात आलीय. CCEA ने त्यावर शिक्कामोर्तब केलेय.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही बजेट भाषणात बँकेचा उल्लेख केला होता. तसेच, बँकेला विकण्याचाही विचार असल्याचं सांगितलं होतं. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि सरकारने IDBI बँकेला संकटात���न बाहेर काढण्यासाठी ‘इक्विटी कॅपिटल’च्या (Equity capital) स्वरूपात 9,300 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. आता एलआयसीकडे या बँकेचे अधिकार आहेत.\nआयडीबीआय या सरकारी बँकेची 1964 मध्ये स्थापन झाली. ‘एलआयसी’ने 21000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून आयडीबीआयचा 51 % हिस्सा खरेदी केला होता. त्यानंतर एलआयसी आणि सरकारने एकत्रितपणे 9300 कोटी रुपये आयडीबीआय बँकेला दिले. आयडीबीआय बँकेत सरकारचे सुमारे 45.48 टक्के भागभांडवल आहे आणि एलआयसीने ताबा मिळवल्यानंतर ती खासगी बँक म्हणून वर्गीकृत केली गेली.\nCCEA च्या बैठकीत ‘आयडीबीआय’ने भागभांडवल विक्री आणि हस्तांतरण व्यवस्थापन नियंत्रण, यास मंजुरी दिली. सध्या सरकारकडे 45.48 टक्के आणि एलआयसीकडे 49.24 टक्के हिस्सा आहे. एलआयसी बोर्डाने यापूर्वीच बँकेतील हिस्सा कमी करण्यास मान्यता दिली होती. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात ‘आयडीबीआय’ बँकेचा हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर 10 मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने ‘आयडीबीआय’ला प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून काढले.\nतज्ज्ञांचे म्हणणे आहे, की बँकेचे कर्मचारी आणि ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या नोकर्या पूर्वीप्रमाणेच राहतील. तसेच सर्व ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सुविधा मिळत राहतील.\nआयडीबीआय बँक पाच वर्षांनंतर फायद्यात आलीय. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला 1,359 कोटी रुपयांचा नफा झाला. एका वर्षापूर्वी 2019-20 मध्ये बँकेचे 12,887 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. 31 मार्च 2021 रोजी बँकेचा सकल एनपीए सुधारून 22.37 टक्के झाला. याच काळात वर्षभरापूर्वी 27.53 टक्के नोंद झाली होती. निव्वळ एनपीए एक वर्षापूर्वी सुधारून 1.97 टक्के झाला होता, जो एक वर्षापूर्वी 4.19 टक्के होता.\nसंपादन : सोनाली पवार\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2022-12-09T09:10:17Z", "digest": "sha1:ALHKEI72F3OIOYEAZQR6E2J35GDO3LNK", "length": 7944, "nlines": 310, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\nसांगकाम्याने काढले: wuu:364年 (deleted)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:364, rue:364\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bxr:364 жэл\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:364年\nr2.7.3) (सांगकाम्याने काढले: id:364\nr2.7.2+) (सांगकाम्याने ���ाढविले: zh-yue:364年\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:364 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:364 ел\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 364\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:364\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:364\nसांगकाम्याने वाढविले: os:364-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ३६४\nसांगकाम्याने वाढविले: fa:۳۶۴ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:364 m.\nसांगकाम्या वाढविले: br:364, gd:364, mk:364\n→महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nवर्षपेटी, वर्ग व ई.स. ३६४ वरील मजकूर\nई.स. ३६४ कडे पुनर्निर्देशित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%AE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-12-09T08:58:29Z", "digest": "sha1:5YRDZ4TVJZWDMBIPM73XBXMCV26TAHYK", "length": 6999, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरक्कोणम लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(अरक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)\nअरक्कोणम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.\nदिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६७९३९९ पुरुष मतदार, ६९६२१६ स्त्री मतदार व ४० अन्य मतदार असे मिळून एकूण १३७५६५५ मतदार आहेत.[१]\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अरक्कोणम लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nतमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ\nतिरुवल्लुर • चेन्नई उत्तर • चेन्नई दक्षिण • चेन्नई मध्य • श्रीपेरुम्बुदुर • कांचीपुरम • अरक्कोणम • वेल्लोर • कृष्णगिरी • धर्मपुरी • तिरुवनमलाई • आरणी • विलुपुरम • कल्लकुरिची • सेलम • नामक्कल • इरोड • तिरुपूर • निलगिरी • कोइम्बतुर • पोल्लाची • दिंडीगुल • करुर • तिरुचिरापल्ली • पेराम्बलुर • कड्डलोर • चिदंबरम • मयिलादुतुराई • नागपट्टीनम • तंजावर • शिवगंगा • मदुराई • तेनी • विरुधु नगर • रामनाथपुरम • तूतुकुडी • तेनकाशी • तिरुनलवेली • कन्याकुमारी\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushi.world/mr/gavar-cultivation-method-458/", "date_download": "2022-12-09T08:16:07Z", "digest": "sha1:PR6TNJV4GYMJ7XKDBU7NJWJQTSZNKP6O", "length": 11630, "nlines": 62, "source_domain": "krushi.world", "title": "गवार लागवड पद्धत - Krushi World", "raw_content": "\nगवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळूवून देणारे पिक म्हणून याकडे पहिले जाते.\nगवारीच्या शेंगामध्ये फाँस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बरयाच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला होतो.\nगवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ३० अंश सेल्सिंअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमटहवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ७.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.\nगवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. बियांचे प्रमाण हेक्टरी १४ ते २४ किलो बी लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्व १० ते १५ किलो बियाण्यात २५० ग्रॅम रायझोबियम चीलावे.\nजमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी ठेवावे आणि झाडातील अंतर २० ते ३० सेंमी ठेवावे. काही शेतकरी ४५ सेंमी पाभारणे बी पेरून नंतर सारा यंत्राने सारे पडतात किंवा ४५ X ६० सेंमी अंतरावर स-या पडून सरीच्या दोन्ही बाजून दोन झाडातील अंतर १५ ते २० सेंमी राहील या अंतरावर दोन दोन बिया टोकतात.\nखते व पाणी व्यावस्थापन\nगवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र, ६० किलो पालाश द्यावे.\nजमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पुरण होइपर्यत नियमित पाणी द्यावे.\nखरीप कापुस लागवड नियोजन बद्दल जाणून घ्या…\nआधुनिक तंत्रज्ञान पध्दतीने सुर्यफुल लागवड कशी करता जाणून…\nकेळी लागवड व खोडवा\nसुर्यफूल लागवडीची संपूर्ण माहिती\nपेरणीनंतर १० ते २० दिवसांनी रोपांची विरळणीकरून जोमदार व उत्तम वाढीतील अशा अंतराने रोपे ठेवावीत. ३ आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावेत. दुसरी खुरपणी तणांचे प्रमाण पाहून करावी.\nपुसा सदाबहार – ही सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा १२ ते १५ सेंमी लांब असून शेंगा हिरव्या, कोवळ्या व बिन रेषांच्या असतात. शेंगाची काढणी ४५ ते ५५ दिवसांनी सुरु होते.\nपुसा नावबहार – ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. शेंगा १५ सेंमी लांब कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात. झाडांची सरळ वाढ होते. पानाच्या बोचक्यात शेंगाचा घोस असतो.\nपुसा मोसमी – ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीच्या शेंगा १० ते १२ सेंमी लांब असून ही जात ७५ ते ८० दिवसात काढणीस सुरु होते. शेंगा आकर्षक चमकदार, हिरव्या रंगाच्या असतात. या जातीत फांद्या अधिक प्रमाणात फुटून मुख्य खोड आणि फांद्याच्या टोकावर शेंगा येतात.\nशरद बहार – या जातीचे झाड उंच असून झाडाला १० ते १४ फांद्या असतात. शेंगा आकर्षक मऊ, रशरशीत, लांब असतात. ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे.\nभुरी – हा बुरशीजन्य रोग असून पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते. हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो.\nउपाय – ५०% ताम्रयुक्त औषध काँपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्राँम १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवाऱण्या काराव्यात.\nमर – हा बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते. प्रथमत: झाद्पिवले पडते व बुन्ध्याजवळ अशक्त बनते.\nउपाय – बियाणास प्रति क���लो ४ ग्रॅम थायरम चोळावे. रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतिने तम्ब्रयुक्त औषधाचे द्रावण ८ ते १० सेंमी खोल माती भिजेल असे ओतावे.\nकीड – या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो.\nउपाय – या किडीच्या नियत्रनासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक१.५ मिली किंवा मोनोक्रोटोफाँस ३६ डब्लूसी किंवा मिथिलडिमेटाँन २५ ईसी २ मिली प्रतिलिटरपाण्यात मिसळून फावरावे.\nभाजीसाठी हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगाची नियमित तोडणी करावी. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यात रेषांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकर शिजत नाहीत. शेंगाची तोडणी ३ ते ४ दिवसांतून करावी. सर्व साधारणपणे हिरव्या शेंगाचे हेक्टरी १०० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/cars/", "date_download": "2022-12-09T08:19:28Z", "digest": "sha1:RHUC7HANTUBMPPGTLWB7NXX5LREITUSZ", "length": 4157, "nlines": 57, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "cars - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nन्यू इयर पार्टी नाईट भाग ४ New Year Party Night\nरात्री पार्टीत तिचं कुणाशी वाजलं तर नसेल बायका बायकांची भांडणे तर झाली नसतील बायका बायकांची भांडणे तर झाली नसतील की बॉसशी खटके उडाले असतील की बॉसशी खटके उडाले असतील की ती पहाटे परतली होती तर आणखी. .काही.. की ती पहाटे परतली होती तर आणखी. .काही.. असे हरतऱ्हेचे प्रश्न त्याला सतावत होते.New Year Party Night तो तसाच आपल्या विचारांत हरवून गेला असता श्रेया तयार होऊन खाली आली आणि त्याला तिने विचारले, “कारची चावी कुठे आहे तुझ्या असे हरतऱ्हेचे प्रश्न त्याला सतावत होते.New Year Party Night तो तसाच आपल्या विचारांत हरवून गेला असता श्रेया तयार होऊन खाली आली आणि त्याला तिने विचारले, “कारची चावी कुठे आहे तुझ्या\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 0 22 sec read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायर���: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/category/tech/", "date_download": "2022-12-09T08:24:12Z", "digest": "sha1:BOAGRFXIZT5DKF2R5RACUHRC6XX5BJOR", "length": 12815, "nlines": 175, "source_domain": "panchnamanews.in", "title": "- पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारत��त दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मि���न संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/afc-champions-league-afc-congratulates-fc-goa-their-patience-13145", "date_download": "2022-12-09T09:39:14Z", "digest": "sha1:5MX6POIZ4YCRZFE6DFHOIYMGIDYRTENH", "length": 5700, "nlines": 55, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "AFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी | Dainik Gomantak", "raw_content": "\nAFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी\nपणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या एफसी गोवा संघाने लक्षवेधक खेळ केला, त्यात वीस वर्षीय गोलरक्षक धीरज सिंग मोईरांगथेम याने अफलातून कामगिरी प्रदर्शित करत वाहव्वा मिळविली, आता एएफसीनेही त्याला शाबासकी दिली आहे.\nएएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या पूर्व विभाग वगळता सर्व गट साखळी फेरीतील गोलरक्षकांत धीरज सर्वोत्तम ठरला आहे. ``फक्त पाच सामन्यांत स्पर्धेत सर्वाधिक 26 फटके रोखून धीरजने या खंडीय स्पर्धेत पदार्पण करताना नाव कमविले आहे. त्याचे कितीतरी प्रयत्न संस्मरणीय होते, त्यामुळे तज्ज्ञही प्रभावित झाले असून त्यांनी खूप कौतुक केले आहे,`` असे एएफसीने आपल्या संकेतस्थळावर भारताच्या युवा गोलरक्षकाबद्दल नमूद केले आहे. (AFC Champions League AFC congratulates FC Goa for their patience)\nAFC Champions League: एफसी गोवाची कामगिरी भूषणावह : क्लिफर्ड\nगोव्यातील फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ई गट (पश्चिम विभाग) स्पर्धेतील सामने 14 ते 29 एप्रिल या कालावधीत झाले. कोविड-19 महामारीमुळे यावेळेस सामने होम-अवे पद्धतीने न खेळता एकाच ठिकाणी झाले. या गटात एफसी गोवासह इराणचा पर्सेपोलिस एफसी, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा व कतारचा अल रय्यान या क्लबचा समावेश होता. गटात पर्सेपोलिसने पहिले, तर अल वाहदाने दुसरे स्थान मिळवून आगेकूच राखले. एफसी गोवास तिसरा, तर अल रय्यानला चौथा क्रमांक मिळाला. एफसी गोवाने पाचपैकी तीन सामने बरोबरीत राखल��.\nस्पर्धेत गोलरक्षकाने अडविलेले फटके\n- धीरज सिंग (एफसी गोवा, भारत) : 26\n- महंमद अल ओवेस (अल आहली सौदी एफसी, सौदी अरेबिया) : 24\n- अहमद बासिल (अल शोर्ता, इराक) : 19\n- महंमद रशीद माझाहेरी (एस्तेघलाल एफसी, इराण) : 18\n- आदेल अल होसानी (शारजा एफसी, संयुक्त अरब अमिराती) : 17\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/diwali-online-shopping-deception-of-youth/", "date_download": "2022-12-09T08:30:11Z", "digest": "sha1:WMETF2MNPHA62MBH7H7AVSO6LZZL44IW", "length": 4695, "nlines": 42, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "दिवाळीची ऑनलाईन खरेदी; युवकाची फसवणूक - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/दिवाळीची ऑनलाईन खरेदी; युवकाची फसवणूक\nदिवाळीची ऑनलाईन खरेदी; युवकाची फसवणूक\nअहमदनगर- सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग द्वारे अनेकांची फसवणूक होत आहे. स्त्री वस्त्र या वेबसाईट वरून ऑनलाईन शॉपिंगद्वारे साडी खरेदीत नगरच्या युवकाची फसवणूक झाल्याची फिर्याद तोफखाना पोलिसात दाखल करण्यात आली आहे.\nविराज विनय मुनोत (रा. रासने नगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनोत यांनी फेसबूक अकाउंटवरून स्त्री वस्त्र या वेब साइटवरून एक साडी बुक केली होती. बुकिंग केल्यानंतर ईकार्ट या कुरियर सर्विस कंपनी मार्फत ऑनलाइन डिलिव्हरी स्वरूपात ती साडी 1 सप्टेंबर रोजी मिळाली.\nईकार्ट कुरियर कंपनीचा डिलिव्हरी बॉय आकाश नरेश नागूल याने मुनोत यांच्याकडून 799 रूपये स्वतः च्या यूपीआय आयडीवर घेतले व पार्सलवरील कव्हर काढून पार्सल त्यांना दिले व तो घाईघाईने तेथून निघून गेला.\nमुनोत यांनी पार्सल उघडून बघितले असता जी साडी बुक केली, ती साडी नव्हती. अंत्यत निकृष्ट दर्जाची दुसरीच साडी पार्सलमध्ये होती. त्यांनी डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधून निकृष्ट दर्जाची साडी परत करावयाची असल्याचे सांगताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मुनोत यांना ऑर्डर रिजेक्ट केल्याचा मेसेज आला. डिलिव्हरी बॉय आकाश नरेश नागूल याने फसवणूक केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्���ाच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/08/17/17863/", "date_download": "2022-12-09T10:25:12Z", "digest": "sha1:TTEKOHSYHUWHYYSWHZRREUBASBHIWXJQ", "length": 15646, "nlines": 143, "source_domain": "mavalmitra.com", "title": "टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप - MavalMitra News", "raw_content": "\nटाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते त्यात प्रामुख्याने गावातील समाज मंदिरांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच टाकवे,बेलज,फळणे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांना संविधान पुस्तक वाटप करण्यात आले. त्यांचप्रमाणे तिन्ही शाळांना साठी स्पीकर संच वाटप करण्यात आले.\nकेंद्र पातळीवर ज्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा मध्ये नंबर पटकावला अशा विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती मार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सरपंच श्री भुषण असवले, उपसरपंच श्री परशुराम मालपोटे, सदस्या सौ.सुवर्णा असवले.सदस्य श्री.विश्वनाथ असवले, सदस्य श्री अविनाश असवले, सदस्या सौ.प्रतिक्षा जाधव, सदस्या, सौ.प्रिया मालपोटे, सदस्य श्री सोमनाथ असवले, सदस्या सौ.संध्या असवले, सदस्या सौ ज्योती आंबेकर, सदस्य श्री संतू दगडे , सदस्या सौ.जिजाबाई गायकवाड, सदस्या सौ.आशा मदगे , पोलिस पाटील श्री अतुल असवले, राष्ट्रवादी अध्यक्ष श्री.मारूती असवले, माजी सरपंच किसन ननवरे, माजी उपसरपंच रोहिदास असवले, माजी उपसरपंच श्री तानाजी असवले, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड माजी सदस्य श्री ऋषीनाथ शिंदे मा.पो.श्री.ज्ञानेश्वर साबळे, वि.वि.सो.संचालक श्री दत्तात्रय असवले, शालेय शिक्षण स.अध्यक्ष श्री अनिल असवले,माजी सदस्य राजू असवले, श्री राजाराम असवले, पत्रकार श्री संकेत जगताप, श्री चंद्रकांत असवले, माजी उपसरपंच श्री स्वामी जगताप, श्री दिलीप आंबेकर, माजी सदस्य श्री नवनाथ आंबेकर उपस्थित होते.\nसरपंच भूषण असवले म्हणाले,” देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बलिदान देणा-या हुतात्मांना अभिवादन करण्याचा हा दिवस. आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. आपल्या सर्वाना आपल्या संविधाना बाबत निश्चित आदर आहे.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nखांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा\nमोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\n���नावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:24:36Z", "digest": "sha1:32IQRVNQB7F25BGFTVXZQAXJW4UREKFG", "length": 21236, "nlines": 134, "source_domain": "mediawatch.info", "title": "कोई मिल गया…! - Media Watch", "raw_content": "\n‘त्या’ दोघांचे छायाचित्र पाहिले, आणि स्टोरी सापडली. या स्टोरीचे आयुष्य किती असेल माहीत नाही. ती तात्पुरती का असेना पण खूप आश्वस्थ करणारी. चित्रपटात नाट्य म्हणून जे घडू शकेल किंवा ओढून ताणून वाढवलेल्या मालिकांमधून कदाचित दिसू शकेल अशी ही स्टोरी. पण हे सारे कदाचित.\nपुढ्यात दोन मुले, ती नेहमीसारखीच बोल्ड, ब्युटीफुल आणि तो..कोई मिल गयाच्या स्ट��ईलने. हुड घालून. त्या तिघांच्या मागे. ‘पती,पत्नी और वह’ मुळे विस्कटलेले हे संपन्न कुटुंब..तशी त्यांच्या दुनियेत अशी अनेक संपन्न घरं तुटलेली आहेत. तिथे तो शाप आहे. जाडजूड लोखंडी दरवाजा लोटून बंगल्यात हा कुटुंब कबिला शिरतो..सर्वांच्या तोंडाला मास्क आणि प्रत्येकात थोडे अंतर..नेपथ्य असेच. चित्रपटाला साजेसे.\n“लॉकडाऊन : कोई मिल गया” ची ही अनटोल्ड स्टोरी. आत्ताच्या सामाजिक अंतरातून सामाजिक बदल सांगणारी. स्टोरीत गुंतागुंत आहे, नाट्य आहे, वाद आहे, तणाव आहे…ताटातूट आहे, घटस्फोटही आहे…तरीही पालकत्वाची सर्वोच्च जाणीव तीत आहे. म्हणून ती सच्ची, अबोल संसाराची व्यक्त गोष्ट.\n‘त्यांचे’ अलगीकरण का झाले, त्याला जबाबदार कोण, कोणी कोणास काय म्हटले, कोणी कोणास किती रक्कम दिली, संजय खान व राकेश रोशन यांच्यात कसा बेबनाव झाला, तिचा- त्याचा नवा मित्र- मैत्रीण..वगैरे ठोकताळे देत चार वर्षांचा लग्नपूर्व दोस्ताना व चौदा वर्षांचा गुण्यागोविंदाच्या संसाराचा काडीमोड कसा झाला, हा गॉसिपवाला धंदा इथे सांगायचा नाही.\nआपला मुद्दा घटस्फोटाच्या जागतिक चिंतेचा आणि त्याचबरोबरीने अंधुक कल्पनांसह कौटुंबिक दिलासा देणाऱ्या नव्या पालवीचा आहे. ती पालवी सुझानच्या रूपाने ‘सुजाण’ दिसली. पुढे काय घडेल, माहीत नाही तरीही त्यांचे सामाजिक अंतर कौटुंबिक स्तरावर कमी होणे, हा नवा सामाजिक बदल आहे. अर्थात, असे बदल होत असतील, झालेही असतील. पण ज्या चंदेरी जगातील ही स्टोरी आहे, तिथे असे सकारात्मक घडते तेव्हा सैरभैर समाज त्यात आपले प्रतिबिंब नक्की शोधतो. अन्यथा हिप्पीवाला मिथुन, उघडाबंब सनी, लांबकल्याचा अमिताभ…घराघरात माधुरी, कैफ नाहीतर दीपिका कशा असत्या\nकोरोनाच्या दहशतीखालील अनेक देशांच्या सामाजिक स्थितीचे आकलन सुरू झाले. युवकांची मानसिक स्थिती, रोजगार, उद्योग आणि निसर्ग हा एक विषय जशी भयकथा लांबवतो, तसेच विवाहितांवर होणारे परिणाम मानसिक विश्लेषकांची मती कुंठीत करतो आहे. जीव वाचवतानाच जगभर भीती, दैना आणि त्यांचे मानसिक विश्लेषण सुरू आहे.\nया दशकाच्या आरंभी, २०११ मध्ये भारतात ४३ हजार घटस्फोट झाले. त्यापैकी ६० टक्के सहमतीने झाले. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे २० हजार घटस्फोट झाले. त्यात १५ हजार घटस्फोट मुंबई व पुण्यात झाले आहेत. पुण्यात २००५ मध्ये सहमतीने ७२९ घटस्फोट झाल���. हेच प्रमाण २०१० साली ११३० एवढे झाले होते. मुंबईत लग्नानंतर एका वर्षांत घटस्फोट घेणाऱ्यात ३० टक्के लोक सामंजस्याने घटस्फोट झाले. मागील दोन वर्षांतील आकडेवारी सातपटीने वाढली. मागच्या डिसेंबरात हे प्रमाण दहामागे चार आहे. दशक समाप्त होताना ही संख्या कैकपटीने अधिक असेल.\nकोरोनाच्या विस्कोटानंतर चिन्यांचे घटस्फोटाचे अगदीच ताजे प्रमाण तपासले तर, दिवसाला एक आठशे आहे. दक्षिण- पूर्व चीनमध्ये घटस्फोट थांबविता येणार नाहीत, इतकी आणीबाणी निर्माण झाली. शेवटी, उपाय म्हणून दररोज दहा अर्ज निकाली काढण्याचे ठरले. चिन्यांत लग्नसंस्था नावाचा प्रकार आहे, पण तिचे आयुष्य दोन तास ते 98 वर्षे इतके आहे. कोरोनाच्या विळख्याने चिन्यांमध्ये हे प्रमाण आणखी खाली उतरले. घरात खूप दिवस सोबत राहिल्याने आता आमचे अधिक पटूच शकत नाही, त्यामुळे ‘अलगीकरणाचे’ हजारो अर्ज लग्न नोंदणी निबंधकाकडे आले आहेत. येणाऱ्या अर्जात हे एकच कारण आहे. आणि, हे कारण नसेल तर दुसरे कारण देवाच्या दयेने वाचलो, आता ‘या’ व्यक्तीच्या दयेवर जगायचे नाही, असे म्हटले आहे. जोडप्यांच्या समुपदेशनातून टोकाचा द्वेश, संताप, अपमान व सुडाची भावनाच परस्परांबद्दल उफाळून आली.\nदूरदेशीचा हा वारा सूं ss सूं ss आपल्या देशात येईल म्हणतो. दाराला सद्या कडीकुलूपे आहेत. एकदा ती ते उघडली, किलकिली झाली की, या नव्या विलगीकरणाची दस्तक देईल. विलक्षण मंदी, गेलेले रोजगार आणि संपलेली मिळकत या बाधित लक्षणानंतर कौटुंबिक घडी उध्दवस्त होऊ शकेल, असे अंदाज आहेत. ती होऊ नये म्हणून, ही स्टोरी मला अधिक भावली. ती तात्पुरती का असेना आशा सांगते… मुलांच्या भावनेची फिकीर न करता मुलांना कस्टडी देणाऱ्यांच्या मनात ही स्टोरी समंजस पालकत्वाची जाण निर्माण करते.\n२१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा झाली. सुझानने थेट ह्रतिकला संपर्क केला. संपर्क केला असला तरी, घटस्फोटाची एव्हाना सहा वर्षे झालेली आहेत. हा फरक दुर्लक्षित करण्याजोगा नाही. बरं, या सहा वर्षांत दोघांबद्दलही महाप्रचंड गॉसिप झाले. तरीही त्या दोघांमधील संवाद कायम आहे. रेहान आणि रिधान ही दहा-बारा वर्षांची लहान छोकऱ्यांची मनाची घालमेल आहेच. साधन संपत्ती अमाप असली तरी, आयुष्याचे मोल त्याच्या कैकपट आहे. सहानुभूती मिळेलही पण आपली माणसे कुठे मिळतील घटस्फोटाचा प्रत्येकच निर्णय काही आनंदी नसतो. या दोघांमध्ये जे पूर्वी झाले असेल ते क्षणभर दूर ठेऊ, पण आत्ताची सुझान अधिक ‘सुजाण’ दिसली.\nआठवडा होईल, ते चौघे एकत्र आहेत. भयाण मुंबईला उद्देशून हृतिक म्हणतो, ”आम्ही उत्तम पालक आहोत, हे मुलांना कळावे. इतके त्या फुलांना उमगले तरी जिंदगी जिंकली..”\nवातावरण आणखी आणखी अंधारलेले होत आहे. बाहेर निरव शांतता असली तरी, आत परतीचा दंश होतोच. तसेच सद्या या दोघांचे सुरू आहे. समाजमाध्यमातील त्यांचे व्यक्त होणे आईबाप म्हणून कोणालाही शिकवणारे आहे.\nनिळ्याभोर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच्या जुहूच्या बंगल्यातील देखण्या आलिशान हॉलमधील नक्षीदार टेबलासमोरच्या खुर्चीत सुझान बसली आहे. नव्या युगाचा संगणक तिथे नाही. भावना व्यक्त करायला ते पुरेसे नाही. खरड्यावर कागदे खोचून, हाताला पेन लावत सुझान पत्र लिहीत आहे..वाक्य आहे – ” ग्लोरियस अरेबियन सी अँड आईसोलेटेड जुहू बीच..’ पेशाने इंटेरिअर असलेली ती, वाक्यांनाही नेटकेपणाने सजवते. तिचे समारोपाचे वाक्य आहे, ” स्टे होम, स्टे सेफ…अँड डिझाइन युवर थॉट्स..”\n(लेखक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत)\nPrevious articleदलित-बहुजनांनी आपल्या विचारविश्वातून ‘ब्राह्मण’ हा शब्द वगळायला हवा\nNext articleसुखदुःखांची ‘बॅलेन्स शीट’\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\n���ुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/sonai-dairy-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:47:08Z", "digest": "sha1:VVBPW74CMQTIL6FSRGFZB72XL4EFONYT", "length": 13321, "nlines": 214, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Sonai Dairy Recruitment 2017 Apply Online For 38 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nसोनाई डेयरी ग्रुप ने सोनाई डेयरी भर्ती 2017 लागू करने के लिए कहा नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन विपणन कार्यकारी और बिक्री अधिकारी की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन विपणन कार्यकारी और बिक्री अधिकारी की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 38 रिक्तियां हैं पूरी तरह से 38 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को ध्यान से पढ़ने की सलाह दी जाती है\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/features/pure-breeding-steps-in-new-india-asj-82-3151311/lite/", "date_download": "2022-12-09T09:13:18Z", "digest": "sha1:AGCLXQ3GYXPGIIDXDZSHHEEFSELACBYR", "length": 41594, "nlines": 298, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pure breeding steps in new india? | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनवीन भारतात ‘सुप्रजनन शास्त्रा’ची पावले\nत्या बातमीचा, निधी मंजूर झाल्याचा इन्कारच सरकारने केला आहे. पण कथित ‘संशोधना’च्या यादीत पुन्हा तेच आदिवासी समूह का\nWritten by गणेश देवी\nनवीन भारतात ‘सुप्रजनन शास्त्रा’ची पावले\n‘सायन्स’ नियतकालिकाच्या सप्टेंबर २०१९ च्या अंकात एक अत्यंत महत्त्वाचा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेख���चे शीर्षक होते ‘दक्षिण आणि मध्य आशियातील मानवाची निर्मित” ( दि फॉर्मेशन ऑफ पॉप्युलेशन्स इन साउथ अँड सेंट्रल एशिया(सायन्स खंड ३६५ क्रमांक ६४५७)). हा लेख अतिप्राचीन मानवांच्या अनुवंशशास्त्रीय संशोधनावर आधारित होता. या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे १०८ शास्त्रज्ञांच्या गटाने केलेले संयुक्त संशोधन होते. जगातील विविध २० देशांमधील सर्वोत्कृष्ट विज्ञान संस्थांमध्ये हे संशोधन करण्यात आले होते. अशा भव्य संशोधन प्रकल्पावर आधारित हा लेख होता. लेखाचा असा निष्कर्ष होता की, “ दक्षिण आशियातील आजच्या आधुनिक लोकसंख्येच्या डीएनए (गुणसूत्र) प्रोफायलिंगनुसार या माणसांच्या पूर्वजांचे नाते हे मुख्यतः हॉलोसीन कालखंडातील इराण आणि दक्षिण आशियामधील अतिप्राचीन मिश्र वंशीय मानवांशी होते. आमच्या संशोधनात असे आढळले आहे की, या सर्व माणसांची उत्पत्ती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन (सिंधू नदीच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती) मधील मुख्यतः दोन सांस्कृतिक स्थळांच्या संपर्कातून आहे… … सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर या माणसांचे उत्तर पश्चिम भागातील स्टेप प्रदेशातील भटक्या मानवी टोळ्यातील मानवांशी संपर्क येऊन त्यातून उत्तर भारतीय पूर्वज तयार झाले. या पूर्वजांचा दक्षिण पूर्व टोळ्यांची संबंध येत गेला आणि त्यातून आणखी संमिश्र असे ‘दक्षिण भारतीय पूर्वज’ तयार होत गेले…”\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nया संशोधनामुळे गेल्या काही वर्षात पुरातत्व, संशोधनशास्त्र आणि अनुवंशशास्त्राच्या आधारे आणखी नवीन संशोधनाला चालना मिळाली आहे.\nअशा प्रकारचे तांत्रिक आणि वैज्ञानिक गुंतागुंतीचे संशोधन सहसा सर्वसामान्य नागरिकांच्या कुतूहलाचा विषय क्वचितच बनते. या संशोधन अहवालाच्याबाबत मात्र तसे घडले नाही. सुसंस्कृत आणि सभ्य मानवी जगाने अमानुष आणि अस्वस्थकारक ठरवलेल्या काही संज्ञा खूप पूर्वीच नाकारल्या होत्या. अशा काही संज्ञा अलीकडे भारतात पुन्हा एकदा वापरात आणल्या गेल्या आहेत. अशा संज्ञांपैकी सर्वात महत्त्वाची संज्ञा म्हणजे ‘शुद्ध’ किंवा ‘शुद्धता’ वरवर पाहू जाता शुद्ध या शब्दात काहीच आक्षेप घेण्याजोगे नाही. ‘शुद्ध’ हा शब्द अनेक वेळा भेसळमुक्त अन्न किंवा पेय यांच्या संदर्भात येतो किंवा दागदागिने आणि धातूंचा दर्जा सांगण्यासाठी वापरला जातो. ‘शुद्ध’ हा शब्द सुप्रजनन (युजेनिक्स) शास्त्राचे संदर्भ वगळता इतर कोणत्याही संदर्भात अक्षेप घेण्यासारखा ठरत नाही. परंतु सुप्रजननशास्त्र विषयात ‘शुद्ध’ किंवा ‘अशुद्ध’ या दोन्ही संज्ञा ‘अनैतिक वैज्ञानिक संज्ञा’ समजल्या जातात. सुप्रजनन शास्त्रात शुद्ध आणि अशुद्ध या दोन संज्ञा रक्ताची विशेषणे म्हणून वापरल्या जातात. त्यामुळे या संज्ञा ‘मानवी वंशभेदाचा’ पाया ठरतात.\nजर्मनीमध्ये १९३० च्या दशकात उन्टार्मेनशन – दुय्यम माणसे ही संज्ञा व्यापक प्रमाणात वापरात आली होती. ‘शुद्ध आर्य’ रक्ताची माणसे सोडून उर्वरित सर्व माणसांसाठी दुय्यम माणसे अशी अवमानकारक संज्ञा वापरली जात होती उन्टार्मेनशन किंवा दुय्यम मानव ठरवणाऱ्या या समाजशास्त्रामुळे निर्माण झालेले क्रौर्य आणि त्यातून घडलेल्या शोकांतिकेच्या धक्क्यातून संपूर्ण जग अजूनही बाहेर पडू शकले नाही. वंशभेदाची ही संकल्पना केवळ अशास्त्रीय आणि अनैतिक राजकीय संकल्पना नाही. ही संकल्पना लक्षावधी निष्पाप माणसांना छळ छावण्या आणि मानवी दफनभूमींत ढकलण्यासाठी सोयीस्कर सामाजिक तत्त्वज्ञान पुरवते. एकोणिसाव्या शतकात याच सुप्रजनन शास्त्राचा आधार घेत योहान फिश्त (Johann Fichte) या जर्मन तत्त्ववेत्त्याने सामाजिक पुनर्रचनेसाठी व्होल्किश (वंशभेद) राष्ट्रवादाची कल्पना मांडली. याच तत्त्वज्ञानाचा वापर करत अॅडॉल्फ हिटलरच्या शीघ्र कृती दलाच्या सैनिकांनी नागरी कायदा सुव्यवस्था उधळून लावली आणि जर्मनीच्या तंत्रवैज्ञानिक महाशक्तीच्या आधारे हिटलरवादाचा डोलारा उभा केला.\nहिटलरने ‘सर्ब, पोल, जिप्सी, ज्यू आणि आशियाई नागरिक शुद्ध आर्य रक्ताचे नाहीत’ हाच मुद्दा या नागरिकांविरुद्ध हिंसाचार आणि क्रौर्याचे समर्थन करण्यासाठी पुढे केला होता. हे नागरिक शुद्ध आर्य रक्ताचे नाहीत म्हणून त्यांना जिवंत राहण्याचा हक्क नाही, असे ते तत्त्वज्ञान होते. सत्तेवर आल्���ापासून दोन वर्षांत, म्हणजे मे १९३५ मध्ये ज्यू नागरिकांना जर्मन लष्करात प्रवेश बंदी करण्यात आली. तर त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ‘जर्मन रक्त आणि जर्मन प्रतिष्ठा संरक्षण कायदा’ या नावाचा अत्यंत लाजिरवाणा ठरणारा कायदा जर्मनीत लागू करण्यात आला. या कायद्यामुळे शुद्ध रक्ताचे जर्मन आणि अशुद्ध रक्ताचे ज्यू यांच्यातील संमिश्र विवाह आणि लैंगिक संबंध गुन्हा ठरविण्यात आले.\nचुकीची बातमी… की चुकीची विधाने\nअशाच प्रकारची ‘वांशिक शुद्धता’ ही संज्ञा भारतात २०२२ साली नव्याने प्रचलित व्हावी, हे नक्कीच धक्कादायक आहे. ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात २८ मे रोजी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. या वृत्तानुसार ‘केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने भारतातील अनुवंशिकतेच्या इतिहासाचा शोध घेण्यासाठी आणि वांशिक शुद्धता स्थापित करण्यासाठी डीएनए प्रोफायलिंग म्हणजेच गुणसूत्र रचना परीक्षण करण्यासाठी आवश्यक असे वैज्ञानिक उपकरण संच खरेदी करण्यासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. या डीएनए प्रोफायलिंग प्रकल्पाचे सूत्रधार असलेल्या वैज्ञानिकानी त्याबाबत असे सांगितले की, ‘आम्हाला भारतातील लोकसंख्येत गेल्या दहा हजार वर्षात किती प्रमाणात गुणसूत्रांचे मिश्रण आणि उत्परिवर्तन झाले आहे याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे’ .त्यांनी पुढे असेही सांगितले की, ‘या प्रकल्पामुळे आम्हाला भारतीय नागरिकांच्या जनुकीय इतिहासाचे नेमके चित्र मांडता येईल. तुम्ही असेही म्हणू शकता की, या प्रकल्पामुळे भारतातील नागरिकांच्या वांशिक शुद्धतेचाही नेमका शोध घेता येईल’.\nकेंद्रीय संस्कृती मंत्रालयाने या बातमीचे त्वरित खंडन केले. “ही बातमी चुकीची आहे” असे जाहीर केले. त्या पाठोपाठ सदर वृत्तात उल्लेख केलेल्या वैज्ञानिक सूत्रधारांनीही ताबडतोब या वृत्तापासून स्वतःला अलिप्त करत असे स्पष्टीकरण दिले की, त्यांच्या निवेदनातील विधाने चुकीच्या पद्धतीने उद्धृत करण्यात आली आहेत. त्यानंतरही या वृत्ताबाबत दावे आणि प्रतिदावे सुरूच राहिले. भारतातील काही प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या गटाने या वृत्ताबाबत चिंता व्यक्त करून ‘वंश’ ही संकल्पना कशी मागासलेली आहे आणि त्याचा वापर करणे धोकादायक आहे, असा इशारा दिला आहे. तसेच अनुवंशशास्त्रात ‘व��श’ या कल्पनेला आता शास्त्रीय संकल्पना म्हणून मान्यता नाही, असे म्हटले आहे. असा इशारा देणाऱ्या या गटात भारतातील मान्यवर वैज्ञानिक आणि इतिहास तज्ञ आहेत.\nभारतीय संविधानाशी पूर्णपणे विसंगत आणि धक्कादायक वाटावी अशी ही वांशिक शुद्धतेची संकल्पना नेमकी भारतीय संदर्भात काय असू शकते भारतीय समाजातील हजारो वर्ष जुन्या जातीव्यवस्थेशी संबंधित ही संकल्पना असेल का भारतीय समाजातील हजारो वर्ष जुन्या जातीव्यवस्थेशी संबंधित ही संकल्पना असेल का का, जातीय शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पनेचा हा परिणाम असेल का, जातीय शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पनेचा हा परिणाम असेल की या संकल्पनेच्या आडून, मध्ययुगात भारतात स्थलांतरित होऊन आलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे की या संकल्पनेच्या आडून, मध्ययुगात भारतात स्थलांतरित होऊन आलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आपल्या देशात नागरिकांच्या एखाद्या समुहाला दुय्यम नागरिक ठरवण्यासाठी अशा प्रकारच्या अनुवंशिक चाचण्यांची अजिबात गरज नाही. देशात दुय्यम नागरिक म्हणून घोषित करण्यासाठी आणि समाजात विभाजन करण्यासाठी आजच्या सत्ताधाऱ्यांनी अनेक अभिनव पद्धती शोधलेल्या आहेतच.\nयादीत आदिवासी समूह कसे\nया प्रकल्पाचा उद्देश शोधण्यासाठी आपल्याला या प्रकल्पाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. या प्रकल्पात अशा प्रकारच्या अनुवंशिक चाचण्या घेण्यात येणाऱ्या समाजांची यादी नमूद करण्यात आली आहे. ही यादी तपासली तर या यादीमध्ये भाषिक दृष्ट्या अलग ठरणाऱ्या महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील नेहाली सारख्या समाजाचा समावेश आहे, तसेच अंदमान निकोबार बेटावरील जारवा आणि निकोबारी अशा आदिवासी समाजांचा समावेश आहे किंवा ओडिशा मधील मलपहारिया आणि कोंड या समाजाचा समावेश दिसतो. नेमके हेच सारे समाज वीस वर्षांपूर्वी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या एका संशोधनाच्या यादीत नमूद केलेले आढळतात. तेव्हा त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या संशोधनातून ‘विशुद्ध’ म्हणजे कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेल्या ‘मानवी पेशींचा’ शोध घ्यायचा होता. यासाठी वरील समाजांना अनुवंश शास्त्रीय चाचण्यांसाठी लक्ष्य करण्यात आले होते. त्या चाचण्यांमधून अशी ‘विशुद्ध पेशीं’चा शोध घेण्याची कल्पना पूर्णत: असंभव असल्याचे सिद��ध झाले आहे.\nअनुवंश शास्त्रीय संशोधनातून ही वस्तुस्थिती यापूर्वीच सिद्ध झालेली असूनही, परत एकदा आदिवासींच्या असाच अशा चाचण्या कशाकरता करण्यात येणार आहेत याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. भारतातील सर्व लोकसंख्येत जगाच्या विविध भागातील मानवाच्या मातेच्या बाजूकडून आलेल्या गुणसूत्रांचे मिश्रण झालेले आहे, हे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. आता या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्रालय अशी ‘पूर्वसिद्ध’ वस्तुस्थिती पुन्हा एकदा नव्याने मांडून असे सिद्ध करू पाहत आहे की ‘आदिवासी समाज हे भारतीय उपखंडातील एकमेव मूलनिवासी नाहीत. एकदा असे सिद्ध केले की, भारतात हडप्पा पूर्व कालखंडात आलेले संस्कृत भाषिक लोक पश्चिम भारतातून उर्वरित आशिया खंडात आणि उत्तरेकडे स्टेप्स प्रदेशापर्यंत पसरले. असा एक काल्पनिक सिद्धांत प्रचारात आणण्यासाठी त्याचा आधार घेता येईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक अतिशय लाडका सिद्धांत आहे. त्यांच्या दाव्यानुसार सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीच्या काळापासून संस्कृत भाषा व्यापक प्रमाणात बोलली जात होती. या सिद्धांताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पछाडलेला आहे. वास्तविक या सिद्धांताला कोणताही शास्त्रीय आधार नाही. परंतु या दाव्यानुसार भारतातच संस्कृत भाषा उगम पावली आणि नंतर जगात इतरत्र अनेक भाषांच्या रूपात पसरत गेली, असे सतत सांगितले जाते.\nहिटलर सत्तेवर येण्यापूर्वी पन्नास वर्षे आधी अशाच प्रकारचे,आर्यांच्या इतिहास पूर्व काळापासूनच्या स्थानाविषयी काल्पनिक युक्तिवाद आणि दावे केले गेले होते. भारतातील सर्वोत्कृष्ट अशा शंभरहून अधिक वैज्ञानिकांच्या गटाने या दाव्यातील फोलपणा सिद्ध केल्यानंतरही आता पुन्हा एकदा तोच खेळ खेळला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सांस्कृतिक परिभाषिताचा एक वाळूचा किल्ला उभारला आहे. त्याला पोषक अशा प्रकारचा छद्म वैज्ञानिक पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न सांस्कृतिक मंत्रालय करत आहे का, असा प्रश्न पडतो. अशा प्रकारच्या छद्म विज्ञानाच्या आधारावर उभारलेल्या सिद्धांतामुळे आदिवासींना त्यांचा सांस्कृतिक अवकाश तर नाकारला जाईलच, परंतु त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा बळी दिला जाईल. त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे या सिद्धांतामुळे तथाकथित ‘शुद्ध’ आणि ‘अशुद्ध’ नागरिक असा भेदभाव आणि विभाजन निर्माण होईल. कारण अशा (अनुवंशशास्त्रीय) जनुकीय चाचण्यानंतर आणि नवीन चर्चा सुरू करत भारतीय संविधानाने लागू केलेल्या समान नागरिकत्वाच्या हक्कांच्या जागी द्वेष आणि उघड भेदभावाची वागणूक सुरू केली जाईल.\n‘शुद्धता’ हे केवळ एक शाब्दिक विशेषण नाही. हे विशेषण एखाद्या ‘वंशाला’ लागू केले जाते, तेव्हा ते अत्यंत विखारी बनते. भारताचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय देशातील जनतेला असे आश्वासन देईल का, की भारतीय नागरिकांना अशा प्रकारच्या जगात सर्व नागरी समाजांनी नाकारलेल्या विखारी वातावरणाला तोंड द्यावे लागणार नाही \nलेखक गणेश देवी हे ‘दि पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’चे अध्यक्ष असून या लेखाचे मराठी रूपांतर प्रमोद मुजुमदार यांनी केले आहे.\nमराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nगुजरातच्या निकालामुळे भाजपवर ‘आप’पेक्षा काँग्रेसच बरा, म्हणण्याची वेळ\nधम्मदीक्षेची ६६ वर्षांची परंपरा आजही तितकीच ओजस्वी… २६ हजार नागरिकांनी यंदा घेतली धम्मदीक्षा \nऊस दराचे नवे सूत्र कोणाच्या फायद्यासाठी\nबांसीच्या गावकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही रोखता येईल तुमच्या मुलांचे मोबाइलवेड…\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद कसा सोडवायचा\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम क��णारा ठरला जगातील पहिलाच संघ\n“सत्तेचा पट सतत बदल राहतो खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान\nVideo: क्लासिक इंटेरिअर, प्रशस्त हॉल अन् खिडकीतून दिसणारी मुंबई; सिद्धार्थ-मितालीने असं सजवलं त्यांच्या स्वप्नातलं घर\nOptical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From विशेष लेख\nगुजरातच्या निकालामुळे भाजपवर ‘आप’पेक्षा काँग्रेसच बरा, म्हणण्याची वेळ\nधम्मदीक्षेची ६६ वर्षांची परंपरा आजही तितकीच ओजस्वी… २६ हजार नागरिकांनी यंदा घेतली धम्मदीक्षा \nहल्लीच्या लोकप्रतिनिधींकडे संसदीय नव्हे, तर असंसदीय शब्दांचाच मोठा कोश आहे, याचे काय करायचे\n‘भारत जोडो’ हा फक्त इव्हेंट ठरू नये, यासाठी काँग्रेसने काय करणे आवश्यक आहे\nआभासी चलनाची समांतर व्यवस्था\nविद्रोहाला देशद्रोह मानणारी ‘ध्येयधुंदी’..\nबँकांना केवायसी नकोच; ही आहेत तीन कारणे…\nविद्यार्थी वर्गात का येत नाहीत, हे नव्याने शोधण्याची गरज आहे…\nजागतिक व्यवस्थेत बदलांचे वारे\nबोम्मईंच्या राजकीय लाभासाठी भाजपचे कर-नाटक\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shetkarinews.com/2021/11/walnut-farming.html", "date_download": "2022-12-09T09:41:22Z", "digest": "sha1:LEXFJITPYYRMRITCG6E5MVJA6G6YRFQG", "length": 11731, "nlines": 94, "source_domain": "www.shetkarinews.com", "title": "|Walnut farming|अक्रोड शेती अशी करा मिळवा लाखोंचा फायदा|मिळवा माहिती", "raw_content": "\n|Walnut farming|अक्रोड शेती अशी करा मिळवा लाखोंचा फायदा|मिळवा माहिती\nSHETKARI NEWS - नोव्हेंबर २४, २०२१\nनमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारच्या शेतीची माहिती जाणून घेणार आहोत.आपल्या व्यवसायासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.मी बोलत आहे अक्रोड शेतीविषयी.या पिकास बाजारात वेगवेगळ्या कामासाठी बरीच मागणी आणि या पिकाचा बाजारभाव शेतकऱ्याला करोडपती बनु शकतो.अशा या पिकाचे महत्त्व आहे.हे पीक एक फळ आहे.अक्रोडच्या अनेक गुणधर्मामुळे याची मागणी वाढत आहे.\nयामुळे शेतकरी पाण्याची शेती चांगल्या प्रमाणात करू लागले आहेत.जर आपण पाहिलं तर भारताची शेती डोंगराळ भागात केली जाते.जसे की काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश इत्यादी ठिकाणीही शेती भारतात जास्त प्रमाणात करतात.बाकी भारताच्या बाहेरही शेती परदेशामध्ये जातीचे इटली जर्मनी स्पेन फ्रान्स इटली इ.देशांमध्ये जास्त प्रमाणात केली जाते.\nशिवाय अक्रोड मध्ये अनेक आपल्या शरीराला खूप आवश्यक असणारे पोषक घटक असल्यामुळे अक्रोड घटकांसाठी पण खाल्ले जाते जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.त्यात आढळणाऱ्या पोषक घटकांमध्ये कॅलरीज,कर्बोदके,प्रथिने(proteins),फायबर इ.पोषक तत्वे ही महत्त्वाची आहेत.या अशा अनेक गुणधर्मामुळे अक्रोड ला \"जीवनाचे झाड\" म्हणतात.\nआपण जाणून घेतले अक्रोड चे महत्त्व तर आता आपण जाणून घेऊया की,कशी करायला हवी शेती,कशे हवामान या पिकासाठी गरजेचे असते.कशी केली जाते त्याची लागवड तर चला घेऊया जाणून.\n✓अशी केली जाते अक्रोड ची शेती:-\nअशा हवामानाची असते आवश्यकता:-\nअक्रोड या पिकाची लागवड मुख्यतः हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात केली जाते.हे असे हवामान या पिकास पूरक ठरते.अशा वातावरणात याची चांगली वाढ होते.अक्रोड ची लागवड करण्यासाठी 80 सेमी वार्षिक पाऊस लागतो. अक्रोडच्या लागवडीसाठी तापमान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी पूरक ठरते तर या पिकासाठी अशे हवामान आवश्यक असते.\nठाकूरवाडीच्या लागवडीसाठी चांगल्या निजरा झालेल्या जमिनीची गरज असते.आणि खोल जास्त गाळाची,आणि चिकन माती अशी जमीन लागते.व जमीन सें��्रिय पदार्थांनी भरयुक्त असावी.आणि जमिनीचा Ph(सामू) सहा ते सात असावा लागतो.\nअक्रोड लागवड हिवाळ्याच्या दिवसात करणे गरजेचे ठरते. त्यामुळे या पिकाची लागवड सप्टेंबर महिन्यात करावी. लागवड करताना अक्रोड ची रोपे दहा बाय दहा मीटर अंतरावर खोदून झाडांचे रोपण केले पाहिजे.इतके अंतराची गरजही त्याच्या झाडाची व होणारी वाढ यासाठी लागते.यानंतर त्या प्रत्येक खड्ड्यांनी चांगले सेंद्रिय खत (शेणखत) 50 किलो पर्यंत टाकने महत्त्वाचे असते.\nआपने पिकासाठी पाणी हे लागवडीनंतर लगेच देणे सुरू करावे. या पिकासाठी पाणी कमी प्रमाणात पण दररोज द्यावे लागते.जेव्हा झाडाची पूर्ण वाढ होऊन झाड फळ येण्याच्या स्टेपला येतात.किंवा त्याचे फुलापासून फळापर्यंत रूपांतर होताना हे फळ परिपक्व होईपर्यंत पाण्याची आवश्यकता भासते.यामुळे या दिवसात पाणी जास्त प्रमाणात घ्यावे.हे पाणी तुम्ही सिंचनाचा उपयोग करून देऊ शकता.\nअक्रोडच्या चांगल्या पिकासाठी खत व्यवस्थापन:-\nअक्रोड च्या चांगल्या उत्पादनासाठी आपणाकडून लागवडीनंतर पहिल्या पाच वर्षासाठी प्रति झाड दहा ग्रॅम फॉस्फरस आणि पोटॅशियम ठेवा.पिकासाठी जमिनीची सुपीकता पाच वर्षापासून तर उत्पादन होईपर्यंत आणि वनस्पतीचे तेजपणा यावर अवलंबून हेक्टरी 40 ते 80 किलो फॉस्फरस आणि 60 ते 100 किलोग्राम हेक्टरी पोटॅशियम देऊ शकतो.तर अशा खत व्यवस्थापन आणि आपले पिकाचे उत्पादनात वाढ होते.\nतर आपण अक्रोड या एका महत्त्वपूर्ण अशा पिकाची शेती कशी केली जाते,कशे हवामान या पिकास गरजेचे असते, आणि महत्त्वाचे म्हणजे या पिकाचे आपल्या जीवनात याचे महत्त्व आनी त्याचे वापरच्याविषयी जाणून घेतलं आहे.\nहे पण जाणून घ्या,ढोबळी मिरची शेती अशी केली जाते ही शेती\nतुम्हाला या पोस्ट आवडू शकतात\nथोडे नवीन जरा जुने\n|Walnut farming|अक्रोड शेती अशी करा मिळवा लाखोंचा फायदा|मिळवा माहिती\nbySHETKARI NEWS - नोव्हेंबर २४, २०२१\n|Mukyamantri shasvat sinchan yojana| मुख्यमंत्री शास्वत सिंचन योजने अंतर्गत शेततळे,ठिबक,तुषार सिंचन,पाईप्स| असा करा अर्ज\nland record || १८८० पासूनचे नवीन बदल केल्याले सातबारे ८- अ उतारे करा आपल्या मोबाईल वर डाऊनलोड\nPOCRA Yojana Update आता शेतकऱ्यांना पोकराच्या अंतर्गत मिळणार या योजनांचा लाभ ; येथे पहा पूर्ण माहिती\nPM Kisan Yojana : पीएम किसानच्या 11 व्या हप्त्यासाठी करावी लागणार ही कागदपत्रे सादर\nGoat Farming Scheme : शेळीपालन व शेड 50 ल���खापर्यंत अनुदान ; येथे करा अर्ज\n|Ramai avas Yojana 2021|रमाई आवास योजना २०२१| या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३६ हजार घरकुल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/railway-ministry-increased-platform-ticket-to-avoid-corona-infection-in-mumbai-552293.html", "date_download": "2022-12-09T08:16:40Z", "digest": "sha1:7STWHZ4TY2N5ZIB7BSKZSOZVER4PEFHS", "length": 12020, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nमुंबईत प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल 5 पटीने वाढ, कोरोना संक्रमण टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा निर्णय\nरेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केली आहे. लोकांनी निनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करणे टाळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरल्यास तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.\nहिरा ढाकणे, मुंबई : सध्या निर्बंध शिथिल केले जात असले तरी कोरोना संसर्ग नव्याने वाढू नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने चांगलीच शक्कल लढवली आहे. रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकिटात तब्बल पाच पटीने वाढ केलीय. लोकांनी विनाकारण रेल्वेस्थानकात गर्दी करु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच रेल्वे स्थानकाच्या परिसरात विनामास्क फिरल्यास तब्बल 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.\nमुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात 50 रुपयांची वाढ\nसध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणली जात आहे. राज्यात मंदिरं तसेच शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. परंतु निर्बंध शिथिल झाल्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने खरबदारी घेणे सुरु केलं आहे. रेल्वेस्थानकावर लोकांनी गर्दी करु नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यापूर्वी मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर हा 10 रुपये होता. आता नव्या दरांनुसार प्लॅटफॉर्म तिकीट हे 50 रुपये करण्यात आले आहे. हे नवे दर 8 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकावर हा दर आकारण्यात येणार आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतलाय.\nमास्क न वापरणाऱ्याला 500 रुपयांचा दं���\nतर दुसरीकडे प्लॅटफॉर्मचे तिकीट वाढवण्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाने अन्य नियमसुद्धा आणखी कठोर केले आहेत. मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये मास्क न वापरल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. सनासुदीच्या काळात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हे नियम लागू करण्यात आले आहेत.\nकोरोना नियमावली 6 महिन्यांसाठी वाढवली\nतसेच रेल्वे मंत्रालयाने कोविड-19 नियमावली आगामी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच पुढील निर्देश येईपर्यंत हीच कोरोना नियमावली राहील. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.\nAryan Khan Drugs Case | शाहरुख खानला मोठा धक्का, आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता जामीन मिळणार का\nधोनी मैदान हरला, दीपक चहरनं मारलं, भर मैदानात प्रेमाचा सामना कुणी जिंकला चर्चा त्या Video ची तर होणारच\nCruise Drugs Party | ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं, NCB अधिकाऱ्यांनी आर्यनला काय विचारलं वकिलांनी सांगितला सर्व घटनाक्रम\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-father-murdered-for-not-paying-for-drinking/", "date_download": "2022-12-09T08:39:58Z", "digest": "sha1:B7ETZ67X2CBDJ2ZC2XR7VS6ZKY7KJ64M", "length": 6101, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: दारू पिण्यास पैसे न दिल्याने बापाचा खुन - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: दारू पिण्यास पैसे न दिल्याने बापाचा खुन\nअहमदनगर ब्रेकींग: दारू पिण्यास पैसे न दिल्याने बापाचा खुन\nअहमदनगर- शिर्डी जवळील जवळके (ता. कोपरगाव) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्याकरिता पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या पित्याचा मुलाने खून केला आहे. सखाहारी चंदू थोरात (वय ८०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुदेश सखाहारी थोरात (वय ५०) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nया घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुदेश सखाहारी थोरात व वडील सखाहारी चंदू थोरात हे एकत्र राहत होते. २३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणामुळे मुलगा सुदेश यांने वडिल सखाहारी यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर व पायावर हातावर जबरी मारहाण करून गंभीर जखमी केले. सदरची घटना २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.\nघटनेनंतर याची माहिती कोणाला न देता जखमीला तसेच घरात ठेवून पळून गेला व सकाळी आपल्या वडिलांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मारहाण केली आहे. असा बनाव करून शेजारील लोकांना माहिती दिली. शेजारील नागरिकांनी तात्काळ सखाहारी थोरात यांना साईबाबा संस्थान हॉस्पिटलमध्ये दाखल केले.\nमात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याने. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.\nसंशयित सुदेश थोरात यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने या खुनाची कबुली दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सुरेश यास अटक केली असून त्यास कोपरगाव न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस दिली.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T10:10:31Z", "digest": "sha1:7XC5TDJJ2OZGPVQZLNZW6A5RZVWTOLP7", "length": 7322, "nlines": 79, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "अतिरिक्त ताणाने घेतला तरुण डॉक्टरचा बळी - India Darpan Live", "raw_content": "\nअतिरिक्त ताणाने घेतला तरुण डॉक्टरचा बळी\nनाशिक – सिन्नर तालुक्यातील वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अ��िकारी डॉ अजिंक्य वैद्य यांचे हृदयविकाराने शुक्रवारी दुपारी निधन झाले. ते ३२ वर्षांचे होते. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याचा हा परिणाम असल्याची चर्चा या निमित्ताने शासकीय वैद्यकीय क्षेत्रात सुरू झाली आहे.\nडॉ. अजिंक्य वैद्य हे सिन्नर तालुक्यातील वावी प्राथमिक आरोगय केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त होते. तर सिन्नर शहरातील शिवाजीनगरमध्ये ते राहत होते. शुक्रवारी सकाळी त्यांना छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी नाशिक येथे मॅग्नम हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवघे ३२ वर्षे वय असलेले डॉ. वैद्य यांच्या मृत्यूचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. यामुळे वैद्यकीय क्षेत्राला एकच धक्का बसला आहे. डॉ. वैद्य यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.\nडॉ. वैद्य हे गेल्या चार महिन्यांपासून सुट्टी न घेता वावी परिसरात कोरोनाविरोधात आरोग्यसेवा देत होते. सिन्नर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता, डॉ. वैद्य हे वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सातत्याने आसपासच्या खेड्यापाड्यावर जाऊन कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करीत होते. याशिवाय आरोग्यसेवाही अखंडितरीत्या देत होते. या काळात त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही, अपुरे मनुष्यबळ आणि नित्याची आरोग्यसेवा यामुळे सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. त्याचेच डॉ. वैद्य हे बळी ठरल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे.\nयुरियाची केंद्र सरकारकडे मागणी\nनिमाचा कारभार आता विशेष कार्यकारी समितीच्या हाती, निवडीला विरोध\nनिमाचा कारभार आता विशेष कार्यकारी समितीच्या हाती, निवडीला विरोध\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्��ा अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/05/09/9623/baghpat-me-murdon-ke-kafan-churakar-bechne-wale-7-log-arrest/", "date_download": "2022-12-09T09:36:29Z", "digest": "sha1:VHP542KMY6WRAKOEN7OEP2DX2PB4JY7P", "length": 14549, "nlines": 137, "source_domain": "krushirang.com", "title": "चोरच ते.. करोना संकटातही साधली संधी; केली कफनचोरी, पण पोलिसांनी पकडलेच त्यांना..! - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ट्रेंडिंग»चोरच ते.. करोना संकटातही साधली संधी; केली कफनचोरी, पण पोलिसांनी पकडलेच त्यांना..\nचोरच ते.. करोना संकटातही साधली संधी; केली कफनचोरी, पण पोलिसांनी पकडलेच त्यांना..\nलखनौ : जित्याची खोड मेल्याबिगर जात नाही, असे आपण अनेकदा ऐकतोच की. तसलाच प्रकार उत्तरप्रदेश राज्यातील बागपत येथेही उघडकीस आलेला आहे. चोरांची सध्या अनेक ठिकाणी गोची झाली आहे. सर्वजण घरीच असल्याने मग चोरी करायला जाणार तरी कोणत्या बंद घरात. मात्र, चोर हे चोरच असतात. अशावेळी त्यांनी चक्क कफनचोरी करण्याचा फंडा वापरला आहे. मात्र, पोलिसांनी त्या सातही सा���ीदारांना अटक केली आहे.\nस्मशानभूमीतून कफन चोरणाऱ्या सातजणांना बागपतच्या बरौत कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक कफनसाठी वापरलेले कापड चोरून ब्रँडेड कंपनीचे लेबल त्यावर लावत असत आणि ते पुन्हा बाजारात विकत असत. आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात असे कपडेही जप्त केले आहेत. इंस्पेक्टर अजय शर्मा यांनी सांगितले की, पोलिस तपासणी करत असतांना एक वाहन ब्रांडेड कपड्यांनी भरलेले आढळले. संशयास्पद वाटल्यावर पोलिसांनी कपड्यांचे बिल मागितले. आरोपींना बिल दाखवता आले नाही. जेव्हा पोलिसांनी कसून तपासणी केल्यावर हे लोक कफन चोरून विक्री करणारे असल्याचे समजले. हे लोक स्मशानभूमीतून कफन चोरून नेऊन त्यावर प्रसिद्ध ब्रँडच्या टॅगला जोडून विकत असत.\nKrushirang on Twitter: “या चोरांना हजार तोफांची सलामी… काय दिवस आलेत यार…😭😭😭” / Twitter\nपोलिसांच्या चौकशीत असे दिसून आले आहे की, मृतांचे कफन विकण्याचा हा धंदा हे आरोपी जवळपास दोन वर्षांपासून करीत आहेत. कोरोना कालावधीतही त्यांचा हा धंदा असाच चालू राहिला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविले आहे. मात्र, चोरांनी या करोनाच्या भीतीमुळे आपला चोरीचा धंदा अजिबात सोडला नव्हता. उलट या कालावधीत मृतांची संख्या वाढल्याने त्यांच्या कफनचोरीच्या धंद्याला बरकत आली होती.\nसंपादन : महादेव गवळी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, ज��णून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/12/01/mahatara-baai-bghayacha/", "date_download": "2022-12-09T10:13:57Z", "digest": "sha1:R6XARPV7VD3FD4K5NDHYDB2KLAI2XKYT", "length": 14270, "nlines": 103, "source_domain": "live29media.com", "title": "म्हा’तारा रोज बाय कांना बघायचा… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nम्हा’तारा रोज बाय कांना बघायचा…\nआम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-\nविनोद १ : ऐका मुलीच्या टी शर्ट वरती मांजराच चीत्र काढलेल असत\nआणि ते ऐक पाच वर्षांचा मुलगा डोळे मोठे करून पहात असतो\nमुलगी त्याला बोलते….काय बाळा\nकाय पहातोयस मां जर कधी पाहीली ना���ी का\nमुलगा – मांजर पाहीली होती पण दु*धाची राखण करणारी मांजर पहिल्यांदाच पहातोय\nविनोद 2 : भारतीय बायकांच्या ३६५ रात्री..\n६० रात्री- मासिक पा*ळी ५५ रात्री- डोके दुखी ५५ रात्री- डोके दुखी ५० रात्री- मी आज खुप थकलेय\n४० रात्री- ऊद्या सकाळी लवकर ऊठायचय ३५ रात्री- आज माझी तब्येत बरी नाही ३५ रात्री- आज माझी तब्येत बरी नाही २५ रात्री- अजुन मुल जागी आहेत\n२० रात्री- आपण उद्या करुया ना ३५ रात्री- आज उपवास आहे ३५ रात्री- आज उपवास आहे ४५ रात्री- आज मम्मी कडे जाणार आहे..\nविनोद 3 : चिंटू त्याच्या पहिल्या रात्री बायकोला कु शीत घेउन चो*ळताना\nएक सांग… तुला से* क्स विषयी विचारणारा मी पहिलाच पुरुष आहे ना..\nबायको (लाजून)- होय रे राजा…बाकी सगळे…..…. न सांगताच च*ढून गेले..\nविनोद 4 : भयं कर उकाडयात शुटिग पुर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूम मध्ये येवुन म्हणते :-\n असे वाटते की, सर्व कपडे का*ढून सरळ फॅन खाली झोपावे \nमेकपमन :- मॅडम मी तुमचा फॅन आहे.\nविनोद 5 : ऐकदा नवरयाने बायकोला सात च*डया आणल्या\nत्यातली जांभळी च*ड्डी सापडेना\nमग तीने मोलकरणी वर संशय घेतला\nगंगे खंर सांग जांभळी च*ड्डी कुठ आहे\nमोलकरीण: बाई साहेब उगंच माझ्यावर संशय घेऊ नका साहेबांना विचारा मी च*ड्डी तर घालते का\nविनोद 6 : नवरा त्याच्या बायकोला इंग्लिश शिकवत असतो\nबायको : (दुपारीच्या वेळेस) चला डिनर करण घेऊ\nनवरा : सकाळच्या जेवणाला लंच म्हणतात\nबायको : पण हे तर काळ रात्रीच जेवण आहे😁😁😁😁😁😁\nविनोद 7 : बायको : जर माझं लग्न कोणत्या र*क्षकास बरोबर झालं असत तरी मला इतकं त्रास झाला नसतात जितका आता होत आहे\nनवरा : पागल रक्ताच्या नात्यात कधी लग्न होत नाही😁😁😁😁😁😁\nविनोद 8 : बायको नवऱ्याला : आहो ऐकता का त्या बाजूच्या पिंकीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले\nनवरा : अरे, मग १ नंबर कुठे गेला\nबायको : आपल्या मुलाला मिळाला😁😁😁😁😁😁\nविनोद 9 : गो ट्या : मैने, तुला मी आणि टाँ*यलेट यापैकी जास्त कोण आवडतं..\nमैना : तूच आवडतोस.. पण तू असला फालतू प्रश्न का विचारात आहेस..\nगोट्या : कारण तू टाँ*यलेट समोर तुझी ‘च-ड्डी’ लगेच काढतेस आणि माझ्यासमोर मात्र लई नाटक करतेस म्हणून विचारल😁😁😁😁😁😁\nविनोद 12 : पहिली मुलगी:- मी काल स्वप्नात माझा खू*न होताना पहिला.\nदुसरी मुलगी:- तू काही घाबरू नकोस,\nअसली स्वप्न जर खरेच घडली असती तर मला रोज दिवस गेले असते😁😁😁😁😁😁\nविनोद 13 : मुलगी : मि शेजा���च्या पांडुवर खुप प्रेम करते आणि मि त्याच्यासोबत पळुन जात आहे..\n माझा वेळ आणि पैसे वाचले..\nमुलगी : पप्पाऽऽ मि पत्र वाचत आहे, आई ठेऊन पळाली वाटते..😁😁😁😁😁😁\nविनोद 14 : का मवाली-“बा ई, तुमची कमाल आहे कसे काय जमले तुम्हाला कसे काय जमले तुम्हाला\nकामवाली-“मी दहावी शिकले आणि तुम्ही पार पी एच डि केली कसे काय जमले\nबबली-“मला नाही कळले तू काय म्हणतेय ते\nकामवाली-“अहो दहावी होण्यासाठी आमच्या मास्तरने मला ४० वेळा ठो*कले तुमचे काय केले असेल तुमचे काय केले असेल\nविनोद 15 : चिं की डॉ क्टर कडे तिचा Pre*gnancy रि पोर्ट घ्यायला जाते पण चुकून रिपोर्ट बदलून जातो\nडॉक्टर : अभिनंदन तुम्ही प्रे ग्रॅण्ट आहात\nचिंकी : (जोरात जोरात ओरडत) हे देवा आता तर गाजरवर सुद्धा भरोसा नाही करू शकत😁😁😁\nविनोद 16 : म्हा तारा रोज हॉस्पि टल समोर उभा राहून बाय कांना बघायचा\nएक दिवस डॉ क्टर संतापते…… ले डी डॉ क्टर: ला ज नाही वाटत बायकांना बघतांना…\nम्हा तारा : अहो तुम्हीच हॉस्पिटलच्या इथे लिहले आहे कि\nस्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०.. 😁😁😁\nआम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-\nनवरा दाढी करून घरी आला…\nगर्भ’ती बा’ई पुरुष डॉक्टरकडे जाते…\nलग्नात आज्जी बाईनीं केला सुंदर डान्स…\nवहिनी भाऊनीं केला खूप सुंदर डान्स…\nशाळेत मॅडम मुलांना प्रश्न विचारते…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर ���ान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/alia-ranbir-s-daughter-s-name-122112400035_1.html", "date_download": "2022-12-09T10:20:30Z", "digest": "sha1:33EL6MARYPDEKRF24Z5QXRMZFC74WWY2", "length": 11949, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आलिया रणबीरच्या मुलीचे नाव - Alia Ranbir's daughter's name | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nबहुचर्चित दिशा सालियनचा मृत्यू नेमका कसा झाला CBI च्या अहवालातून झाले स्पष्ट\nप्रियंका चोप्राने दाखवला तिच्या मुलीचा चेहरा,मुलगी शांत निजली होती\nसुहाना खानसोबत मुलांनी केले विमानतळावर असे काही, Video Viral\nCooking tips : पास्ता कच्चा राहतो, पास्ता कसा शिजवायचा या टिप्स अवलंबवा\nT20I मध्ये दोन शतके करणारा सूर्यकुमार दुसरा भारतीय\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nसलमान खान या अभिनेत्रीच्या प्रेमात\nबॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो प्रोफेशनलपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. कधी लव्ह लाइफ तर कधी लग्न या विविध कारणांमुळे चर्चेत असतो. चित्रपट वर्तुळात अशी चर्चा आहे की सलमानला त्याचा नवीन जोडीदार सापडला आहे आणि तो सध्या तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.\nATAHNG WEB SERIES - सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'अथांग' वेबसीरिजचे अंतिम भाग प्रदर्शित\nप्लॅनेट मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयंत पवार दिग्दर्शित'अथांग' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मराठी वेबसीरिजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितली जाणारी ही पहिली वेबसीरिज ठरली आहे. या रहस्यमय वाड्यात अनेक गुपिते दडलेली असून\nHoney Singh हनी सिंग पुन्हा प्रेमात\nHoney Singh ला कोण ओळखत नाही. हनी सिंग एक उत्तम रॅपर आहे आणि त्याचबरोबर त्याने अनेक चांगली गाणी गायली आहेत, ज्यानंतर तो प्रसिद्ध झाला आहे. हनी सिंग काही काळापूर्वीच चर्चेत होता आणि त्याचे कारण म्हणजे त्याचा घटस्फोट.\nबॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनचे परफेक्ट कपल आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. कतरिना आणि विकी 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.\nSidharth Malhotra and Kiara Advani Wedding: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. बी-टाऊनचे हे क्यूट कपल लवकरच एकमेकांसोबत कायमचे राहणार आहे. ताज्या वृत्तानुसार, दोन्ही जोडपे लवकरच सात फेरे घेतील. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे ठिकाण (Kiara-Sidharth Wed\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2022-12-09T09:24:12Z", "digest": "sha1:5WZVACWKIKNFZM6DOFJYQX5APZJB2RSD", "length": 6163, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: १९० चे - २०० चे - २१० चे - २२० चे - २३० चे\nवर्षे: २१४ - २१५ - २१६ - २१७ - २१८ - २१९ - २२०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल ८ - कॅराकॅला, रोमन सम्राट.\nइ.स.च्या २१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ ऱ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/maharashtra-agriculture-department-planning-to-make-one-lakh-mini-dam-for-irrigation-zws-70-3168443/lite/", "date_download": "2022-12-09T08:22:44Z", "digest": "sha1:KA6FIDRO52D5ZMXGJYXN5RLVN2TYRELD", "length": 24527, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra agriculture department planning to make one lakh mini dam for irrigation zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nराज्यात एक लाख वनराई बंधाऱ्यांचा संकल्प ; दोन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे नियोजन\nयंदा कृषी विभागाने राज्यातील सुमारे ८,५०० कृषी सहायकांना प्रत्येकी दहा वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे दिले आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : पावसाळा संपल्यानंतर पुढे महिनाभर ओढे, नाल्यांमधून काही प्रमाणात पाणी वाहत असते. हे पाणी एक लाख वनराई बंधारे बांधून अडविण्याचा कृषी विभागाचा संकल्प आहे. लोकसहभागातून कच्चे बांध घालून अडविलेल्या या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामासाठी करण्याचा आणि जास्तीत-जास्त पाणी जमिनी मुरवून जलसंधारणाला गती देण्याचा प्रयत्न कृषी विभागाकडून केला जाणार आहे.\nराज्यात पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामातील क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर इतके आहे, तर रब्बी हंगामातील क्षेत्र ५१.२० लाख हेक्टर इतके आहे. खरिपाच्या तुलनेत रब्बीचे क्षेत्र खूपच कमी आहे. पिकाला पाणी देण्याची खात्रीशीर सोय नसल्यामुळे रब्बीचे क्षेत्र राज्यात कमी आहे. या रब्बीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाकडून विविध योजना राबविल्या जात असल्या, तरीही सिंचनाच्या सोयींअभावी अपेक्षित यश मिळत नाही.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nयंदा कृषी विभागाने राज्यातील सुमारे ८,५०० कृषी सहायकांना प्रत्येकी दहा वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्टे दिले आहे. त्याचे जिल्हानिहाय नियोजनही तयार करण्यात आले आहे. सिमेंट, रासायनिक खतांच्या रिकाम्या पोत्यांमध्ये, वाळू, माती, मुरुम भरून ओढे, नाल्यांचे वाहते प्रवाह अडविण्यात येणार आहेत. या वनराई बंधाऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी अडविले जाणार आहे. शिवाय पुढील दोन, अडीच महिने पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. रब्बीतील पिकांना किमान एक आणि जास्तीत-जास्त दोन पाण्याच्या पाळय़ा हमखास देता येईल, असे नियोजन सुरू आहे. राज्यभरात एक मोहीम म्हणून लोकसहभागातून आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून हे बंधारे बांधले जाणार आहेत.\nकृषी विभागाने प्रत्येक कृषी सहायकाला दहा बंधारे लोक सहभाग आणि कंपन्यांच्या सामाजिक दायित्व फंडातून बांधण्याचे उद्दिष्टय़ दिले असले, तरीही लोकसहभाग हा अडचणीचा विषय ठरणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी मजूर लागतात, ते शेतकरी श्रमदानासाठी कसे येणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे हे बंधारे कृषी सहायकांना आपल्या खिशातील पैसे मोजून बांधावे लागणार आहेत. सिमेंट, खतांची रिकामी पोत्यांसाठीही पदरमोड करावी लागणार आहे. शिवाय यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सिंचनाच्या पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही, असेही एक कृषी सहायकाने म्हटले आहे.\nरब्बी हंगामातील क्षेत्र वाढीसाठी दरवर्षी नियोजन केले जाते. पण, पाण्याअभावी क्षेत्रात फारशी वाढ होत नाही. अखेरच्या टप्प्यात पिकांना प���णी कमी पडते. वनराई बंधारे बांधून किमान एक आणि जास्तीत-जास्त दोन पाण्याच्या पाळय़ा रब्बी पिकांना देता येतील, असे नियोजन आहे. दोन-अडीच महिने बंधाऱ्यांमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे जलसंधारणाचा हेतूही साध्य होणार आहे.\n– विकास पाटील, संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण\nराज्यात एक लाख वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून चांगला पाऊस पडत असला तरीही पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते आणि फेब्रुवारी अखेरपासूनच टंचाई निर्माण होते, असे चित्र आहे. हे टाळण्यासाठी वनराई बंधारे उपयोगी ठरणार आहेत. लोकसहभागातून बंधारे बांधले जावेत, असे नियोजन आहे. बंधाऱ्यांसाठी सरकारकडून कोणताही निधी दिला जाणार नाही. – रवींद्र भोसले, संचालक, मृदा संधारण\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपुणे : आजारी आजोबांचा पेहराव करून तोतयाकडून वडिलोपार्जित जमिनीची खरेदी\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nमुलाने हजार कोटीचा निधी आणुनही कल्याण-डोंबिवलीचे रस्ते का खराब\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nPHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घ��तलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nपुणे: विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली करण्याच्या स्थगितीला विरोध\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nIND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nपुणे: रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nराज्यात तीस हजार टन बेदाणा शिल्लक; मागणी वाढल्यामुळे दरात वीस रुपयांपर्यंत तेजी\nदोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार\nपुणे: संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाची फसवणूक\nपुणे: नवले पूल परिसरातील अतिक्रमणे सात दिवसांत न काढल्यास कारवाई\nपुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती\nपुण्यातील २१ रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे राज्य; सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वाहनचालकांना प्रवेश बंदी\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nराज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/demonetisation-supreme-courts-displeasure-with-govt-154592/", "date_download": "2022-12-09T08:38:15Z", "digest": "sha1:NAYZ5O2HXLEWOFRVN5FNKEXHUCGZBRYE", "length": 7530, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "नोटबंदी : सर्वोच्च न्यायालयाची सरकारवर नाराजी", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयनोटबंदी : सर्वोच्च न्यायालयाची सरकारवर नाराजी\nनोटबंदी : सर्वोच्च न्यायालयाची सरकारवर नाराजी\nनवी दिल्ली : नोटबंदी प्रकरणातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगित करीत सरकारच्या दिरंगाईवर तिवृ शब्दांत नाराजी व्यक्त केली.\nन्या. एस.ए. नजीर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान पीठासमक्ष बुधवारी अॅटोर्नी जनरल आर. वेंकटरमानी यांनी समग्र शपथपत्र दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर नाराजी व्यक्त करीत न्या. नागरत्ना सुनावणीत म्हणाले, सामान्यपणे संविधानपीठ स्थगित होत नाही. मात्र या प्रकरणात हा दंडक मोडावा लागतोय, ही लाजिरवाणी बाब आहे.\nईडीची टीआरएस मंत्र्यांच्या घरी झडती\nआझम खान यांचे सदस्यत्व रद्द\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nकर्नाटकात मुख्यमंत्री शिंदेच���या पुतळ्याचे दहन\nआयोगाकडे ठाकरे गटाचे २० लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल\nबैलगाडा शर्यतीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून\nनड्डा यांना सत्ता राखण्यात अपयश\nआपला १० वर्षांत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा\nदेशाच्या युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेसला बहुमत\nगुजरात राखले, हिमाचल गमावले\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/11/03/21958/for-better-return-invest-in-crypto-currency/", "date_download": "2022-12-09T09:45:05Z", "digest": "sha1:C2FJU3C3TLSPOLH4AMH5EL22KTNXNGTE", "length": 15883, "nlines": 139, "source_domain": "krushirang.com", "title": "दिवाळीत मोक्कार पैसा कमाविण्याची संधी..! इथे करा की गुंतवणूक, तज्ज्ञ काय म्हणतात, पाहा..! - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ताज्या बातम्या»दिवाळीत मोक्कार पैसा कमाविण्याची संधी.. इथे करा की गुंतवणूक, तज्ज्ञ काय म्हणतात, पाहा..\nदिवाळीत मोक्कार पैसा कमाविण्याची संधी.. इथे करा की गुंतवणूक, तज्ज्ञ काय म्हणतात, पाहा..\nनवी दिल्ली : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. खरेदी-विक्रीला उधाण आलेले असते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी केलेले सोने, वा अन्य मालमत्ता लाभदायी ठरत असल्याचे मानले जाते. त्यामुळे नवीन खरेदी, गुंतवणूक शुभ मुहूर्तावर केली जाते. दिवाळीत बहुतांश लोक सोने खरेदीलाच अधिक पसंती देतात. या काळात शेअर बाजारातही (Share Market) मोठ्या घडामोडी होत असतात.\nदरम्यान, सोनेखरेदी, शेअर बाजारातील गुंतवणूकीबरोबरच सध्या आणखी एका पर्यायाची जोरदार चर्चा सुरु आहे, ती म्हणजे क्रिप्टोकरन्सी.. (Crypto Currency). अर्थात आभासी चलन..\nयंदाच्या दिवाळीत क्रिप्टोकरन्सी हा गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरेल का सोन्यासोबत तो स्पर्धा करू शकेल का सोन्यासोबत तो स्पर्धा करू शकेल का त्यातून चांगला परतावा मिळू शकेल, असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाले आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या.\nक्रिप्टोकरन्सीतील बिटकॉइन (Bitcoin) हे लोकप्रिय आभासी चलन आहे. बिटकॉइनने गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यामुळे अनेक जण त्याकडे आकर्षित होत आहेत.\nगेल्या दिवाळीपासून ते आतापर्यंत बिटकॉइनने 360 टक्के, इथरियमने 1,023 टक्के, पोल्काडॉटने 119 टक्के, लाइटकॉइनने 299 टक्के, रिपलने 361 टक्के, स्टेलरने 384 टक्के, कार्डानोने 2,005 टक्के आणि डोगेकॉइनने 10412 टक्के परतावा (Return) दिला आहे.\nक्रिप्टोकरन्सीतील ही आकडेवारी लक्षात घेतली, तरी गुंतवणूकीसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अर्थात त्याबाबत अभ्यासपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nक्रिप्टोकरन्सी म्हणजे, एक प्रकारची डिजिटल मालमत्ता.. एक आभासी चलन. नोटा वा नाण्यांच्या स्वरूपात ते छापले जात न��ही. अनेक देशांमध्ये सध्या क्रिप्टोकरन्सीचा वापर होत असला, तरी भारतात त्याला मान्यता मिळालेली नाही. आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारीत त्याची यंत्रणा चालते. आपल्याकडे त्याला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे त्यावर कोणतेही नियमन नाही.\nक्रिप्टोकरन्सीचा बाजार खूपच अस्थिर असतो. त्यात प्रचंड चढउतार होतात. त्यामुळे त्यात पैसे गमाविण्याचा धोकाही मोठा असतो. त्यामुळे शक्यतो त्यात मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे टाळावे. सखोल माहिती घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. भारतात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना, त्याच्याशी संबंधित कर नियमही लक्षात घ्यावेत, असंही तज्ज्ञांनी म्हटलंय.\nसोन्याचे दर कोसळले.. दिवाळीत करा मनसोक्त सोन्याची खरेदी, गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी..\nवादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत.. पाहा आता काय वक्तव्य केलंय..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने ह���ऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/maharashtra-ssc-hsc-2021-dates-announced-121012100054_1.html", "date_download": "2022-12-09T09:53:54Z", "digest": "sha1:S4H7TIDDMI6S7B2VBVQTTC66SWSSNW7S", "length": 16220, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा झाली - Maharashtra SSC, HSC 2021 Dates announced | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nअटक टाळण्यासाठी खडसे यांनी हायकोर्टात धाव, सोमवारी कोर्ट महत्वाचा निकाल देणार\nएमपीएससीबाबत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईचे अजित पवार यांचे संकेत\nमीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहे. पण मुख्यमंत्री होणं तेवढं सोपं नाही : जयंत पाटील\nराज्यात १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण\nवाचा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय\nराज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली हो���ी. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री ���रण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%86%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-2/", "date_download": "2022-12-09T09:59:30Z", "digest": "sha1:IMSFKT7RDSOUEMKPTGL5DIN7XX7P2XFP", "length": 32398, "nlines": 119, "source_domain": "mediawatch.info", "title": "आबांसोबतचे हवेतील ते दोन अविस्मरणीय तास - Media Watch", "raw_content": "\nHome featured आबांसोबतचे हवेतील ते दोन अविस्मरणीय तास\nआबांसोबतचे हवेतील ते दोन अविस्मरणीय तास\nमहाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आर . आर . उर्फ आबा पाटील यांची आज पाचवी पुण्यतिथी. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस व पुण्यतिथीला या लोकप्रिय नेत्याची अनेक रूपं डोळ्यासमोर येतात. पत्रकार परिषदा आणि अनौपचारिक गप्पांमध्ये आबांसोबत खूपदा मनमोकळ बोलता आलं. मात्र त्यांची विशेष स्मरणात राहणारी आठवण आहे ती त्यांच्यासोबतच्या हेलिकॉप्टर प्रवासाची . २००९ मध्ये निवडणूक प्रचारासाठी ते आले असता त्यांच्यासोबत प्रवास करताना हेलिकॉप्टर दोन तास हवेत भरकटलं होतं. त्या अविस्मरणीय प्रवासाची ही आठवण\n२00९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ते दिवस होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असलेले आर. आर. पाटील ऊर्फ आबा विदर्भाच्या दौर्यावर होते. ५ एप्रिलला ते अमरावतीत मुक्कामी होते. २६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही निवडणूक वेगवेगळ्या कारणाने गाजत होती. त्यामुळे मी आणि पत्रकार मित्र रघुनाथ पांडे याने आबांची मुलाखत घ्यायचे ठरविले. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संजय खोडके यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आबा व्यस्त असल्याने दुसर्या दिवशी सकाळी नागपूर जिल्ह्यातील वाडी येथील सभेला जाताना हेलिकॉप्टरमध्ये मुलाखत घेता येईल. तुम्ही सकाळी ९ वाजता हेलिपॅडवर पोहोचा, असा निरोप आम्हाला मिळाला. तोपर्यंत विमानाचे दोन-चार प्रवास झाले असले तरी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा पहिलाच अनुभव राहणार असल्याने सकाळी मोठय़ा उत्सुकतेने आम्ही हेलिपॅडवर पोहोचलो.\nबरोबर ९.३0 वाजता आबा स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांच्या ताफ्यासोबत हेलिपॅडवर पोहोचले. सुरक्षारक्षकांनी घाईघाईत आमची तपासणी केली. आबांसोबत आम्ही डेक्कन एअरवेजच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलो. पायलट आणि आबांचा साहाय्यक आधीच तयार होते. हेलिकॉप्टरचा पंखा वेगात फिरायला लागला. मातीचा धुराळा उडाला. प्रचंड आवाज आणि धुराळ्यात आबांनी हात दाखवत पदाधिकार्यांचा निरोप घेतला. काही क्षणातच हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली. आवाजामुळे काही क्षण बोलता येणे शक्यच नव्हते. त्यातच पहिल्या हेलिकॉप्टर प्रवासाची नवलाई असल्याने कमी उंचीवरून खालचं दृष्य कसं दिसतं हे पाहण्याची उत्सुकता आम्हाला होती. जमिनीवरची लांबच लांब काही हिरवी, काही बोडखी शेतं, उजाड डोंगर, शेवाळी नद्या, छोटी-मोठी धरणं, काही कौलारू घरांची गावं, काही मोठय़ा इमारती, जाहिरात फलकं हे पाहता-पाहता आबांनी आमचा परिचय करून घेतला. सुरुवातील अनौपचारिक गप्पा सुरू झाल्यात. ‘महिना होत आला… घरी गेलो नाही… घरच्यांशी जो काही संवाद होतो तो फोनवरून. दररोजच्या सहा ते आठ जाहीर सभा. कार्यकर्त्यांचे मेळावे… गाठीभेटी… यात दिवसाचे अठरा तास निघून जातात. सकाळी आठ वाजता सुरू होणारा दिवस रात्री दोन-तीनला संपतो.’ आबांनी अगदी सहज संवाद सुरू केला. नंतर म्हणाले, ‘विचारा हवं ते… मात्र मी बोलेल तेच छापा बरं..’ मी आणि रघुनाथने आलटून-पालटून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणूक, काँग्रेससोबतची आघाडी, आघाडीतील तणाव, शिवसेनेसोबतच्या छुप्या युतीचे आरोप आदी विषयांवर मुलाखत रंगत होती. बोलता-बोलता मुंबई बॉम्बस्फोटानंतरच्या त्यांच्या राजीनाम्याचा विषय निघाला. आबांचा चेहरा थोडा कष्टी झाला. ‘मी मीडिया हाईपचा बळी ठरलो. मात्र राजकारणात अशा गोष्टी होतात. त्याला इलाज नसतो. तेव्हा जनक्षोभ लक्षात घेता तो निर्णय घ्यावा लागला. मात्र माझा काही दोष होता, असं मला वाटत नाही,’ आबा आपली बाजू मांडत होते.\nसाधारण अध्र्या तासाने त्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली डोकावत साहाय्यकाला वाडी येथील हेलिपॅड कुठे आहे, याची माहिती घेण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख व इतर नेत्यांना फोन करून नेमकी माहिती घ्या, असं ते म्हणाले. दरम्यान, आमच्या गप्पा सुरूच होत्या. गप्पांच्या ओघात आबांनी खिशातून तंबाखूची पुडी बाहेर काढली आणि तळव्यावर तंबाखू घेतला. मात्र एकदम ते थांबले. तेव्हा काही दिवस आधीच आबांच्या तंबाखूप्रेमाची मीडियात खूप चर्चा झाली होती. अजितदादा पवारांनी जाहीरपणे या विषयात आबांचे कान उपटले होते. आबांना ते आठवलं असावं. ते लगेच म्हणाले, ‘मी ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण एकदम कमी नाही होणार.. प्लीज हे छापू नका.’ आम्हीही हसत हसत होकार दर्शविला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते, त्यांच्या वेगवेगळय़ा सवयी, छंद या विषयावर चर्चा रंगली. मात्र काही क्षणातच आबा एकदम थांबले. ‘अरे… वाडी अजून आलं कसं नाही. किती किलोमीटर आहे,’ अशी त्यांनी आमच्याकडे विचारणा केली. आम्ही केवळ १५0 किलोमीटर असं सांगितल्यावर आतापर्यंत यायला पाहिजे होतं, असं ते म्हणाले. त्यांनी पायलटला ���ाय झाले,’ अशी त्यांनी आमच्याकडे विचारणा केली. आम्ही केवळ १५0 किलोमीटर असं सांगितल्यावर आतापर्यंत यायला पाहिजे होतं, असं ते म्हणाले. त्यांनी पायलटला काय झाले , अशी विचारणा केली. ‘आपण जवळपास आलो आहोत मात्र हेलिपॅड दिसत नाही,’ असे उत्तर पायलटने दिले. आणखी पाचेक मिनिटे गेली. पायलट चांगलाच गोंधळल्यासारखा दिसत होता. काही क्षणातच हेलिकॉप्टर नियोजित मार्गावरून भरकटल्याचे लक्षात आले. आबा काहीसे अस्वस्थ झालेत. मात्र आमचा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास असल्याने कुठल्या का निमित्ताने होईना प्रवास थोडा लांबतो आहे, हे पाहून आम्हाला थोडं बरं वाटत होतं. दरम्यान, आणखी काही मिनिटे गेलीत. एव्हाना अमरावती हेलिपॅड सोडून एक तास झाला होता. पायलटच्या चेहर्यावर गोंधळ कायम होता. तो हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रासोबत (एटीएस) संपर्क साधून होता. ‘तुम्ही नेमके कुठे आहात ते सांगा. म्हणजे आम्हाला योग्य मार्ग सांगता येईल,’ असे तिकडून विचारले जात होते. मात्र पायलटला ते व्यवस्थित सांगता येत नव्हते. तो बंगाली असल्याने त्याला भाषेचाही प्रॉब्लेम दिसत होता. शेवटी आबांनी पायलटला हेडफोन मला आणि रघुनाथला देण्यास सांगून एटीएसला तुम्ही नेमकी माहिती द्या, असे सांगितले. आम्ही आकाशातून जमिनीवर दिसणार्या काही खाणाखुणा सांगत होतो, पण ते काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं. सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये मोबाईलची रेंज होती. राष्ट्रवादीचे आमदार रमेश बंग व इतर नेत्यांचे आबांना फोन सुरू झाले. अमरावती सोडून दीड तास झाले तरी पोहोचले कसे नाही यामुळे सार्यांची घालमेल सुरू झाली होती. दरम्यान, मी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके व अमरावती पोलीस आयुक्तांसोबत संपर्क साधून हेलिकॉप्टर भरकटले असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर सार्यांचीच धावपळ सुरू झाली. अमरावती पोलीस नियंत्रण कक्ष, नागपूर पोलीस नियंत्रण कक्ष, वाडी, कळमेश्वर अशा सर्व ठिकाणांहून हेलिकॉप्टरचा शोध सुरू झाला. इकडे वर हवेत हेलिकॉप्टर एका दिशेतून दुसर्या दिशेला भटकत होते. आबा मात्र शांत होते. ते ओळखीच्या काही खाणाखुणा दिसतात का ते बारकाईने पाहत होते. आम्ही सारेच ओळखीची एखादी तरी खूण दिसते का हे शोधत होतो.मात्र काहीच दिसत नसल्याने शेवटी हेलिकॉप्टर थोडं खाली आणण्याचा निर्णय पायलटने घेतला. हेलिकॉप्टर खाली येताच चंद��रपूर जिल्ह्यातील माजरी कोळसा खाण दृष्टिपथास पडली. मोठमोठी यंत्र कोळसा उचलत होती. ट्रकमध्ये कोळसा भरला जात होता. लगेच माजरी रेल्वेस्थानकाचा फलकही दिसला. तेथेही रेल्वे वॅगनमध्ये कोळसा भरला जात होता. हेलिकॉप्टरने जवळपास तीन-चार चकरा खाणींभोवती मारल्या. आकाशातून त्या खाणी पाहताना काहीसे भोवंडल्यासारखे वाटत होते. लगेच हवाई नियंत्रण केंद्राला आम्ही माजरीजवळ आहे, अशी माहिती पायलटने दिली. आता नेमका मार्ग सापडेल व हेलिकॉप्टर योग्य दिशेने निघेल, असा दिलासा मिळाला. पुन्हा थोड्या तुटक-तुटक गप्पा सुरू झाल्या. मात्र नंतर दहा मिनिटे होऊनही वाडी हेलिपॅड दिसत नसल्याने आता मात्र आबा वैतागले. त्यांनी स्वत: हेडफोन कानाला लावून नियंत्रण केंद्रातील कर्मचार्याला झापले. मात्र तरीही गोंधळ सुरूच होता. हेलिकॉप्टर कधी चंद्रपूर, कधी यवतमाळ, कधी भंडारा तर कधी नागपूर जिल्ह्याच्या कक्षेत भटकत होते. एका ठिकाणी शाळेचे एक मोठे मैदान दिसले. आबांनी पायलटला तिथे हेलिकॉप्टर उतरवायला सांगितले. मात्र पायलटने नम्रपणे, पण ठाम नकार दिला. ‘सॉरी सर. इमर्जन्सी असल्याशिवाय मला हेलिकॉप्टर अनोळखी ठिकाणी उतरवता येणार नाही. हेलिकॉप्टरमध्ये इंधनाचा पुरेसा साठा आहे. आपण चिंता करू नका. लवकरच मार्ग सापडेल,’ असे तो म्हणाला. पायलटचे उत्तर ऐकून आम्हा कोणालाच काय करावे कळत नव्हते. भीती वगैरे कोणाला वाटत नव्हती. मात्र हा अधांतरी प्रवास किती काळ चालणार, हे कळायला काही मार्ग नव्हता. एकीकडे रोमांच वाटत होता दुसरीकडे हुरहूरही होती. तिकडे जमिनीवर आबांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचे प्प्रयत्न जोरात होते. खालून आबांचे हेलिकॉप्टर अनेकांना दिसत होते. पायलटला मात्र हेलिपॅड काही केल्या दिसत नव्हते.\nदरम्यान, आणखी काही मिनिटे गेलीत. काही वेळाने शहरी भाग दिसायला लागला. वर्धा-नागपूर महामार्ग दिसायला लागला. मी आबांना त्याची माहिती देऊन या रस्त्याच्या समांतर अमरावती-नागपूर मार्ग आहे आणि त्याच मार्गावर वाडी असल्याचे सांगितले. आता आपण नागपूरजवळ आहे, हे लक्षात येताच आम्ही सारेच रिलॅक्स झालोत. आता आबांनी पायलटला नागपूर विमानतळावर हेलिकॉप्टर उतरविण्यास सांगितले. पायलटने तशी परवानगी हवाई नियंत्रण केंद्राला मागितली. मात्र काही विमाने उड्डाणं घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे का��ी मिनिटे थांबावे लागेल, असे तिकडून सांगण्यात आले. पुन्हा एकदा हवेत निरुद्देश भटकंती सुरू झाली. एटीएसकडून परवानगी मिळण्यास विलंब होतो आहे, हे पाहून शेवटी हेलिकॉप्टर कळमेश्वरला उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आम्ही अमरावती-नागपूर महामार्गावर घिरट्या घालत होतो. तिकडे पायलटला हेलिपॅड दिसावे यासाठी वाडी येथील हेलिपॅडच्या एका कोपर्यात आग पेटवून धूर करण्यात आला होता. शेवटी पायलटला तो धूर दिसला आणि भरवस्तीतील त्या हेलिपॅडवर ११.४५ च्या सुमारास ते हेलिकॉप्टर सुखरूप उतरले. अखेर एकदाचे हवेतून जमिनीवर आल्याचा आनंद सर्वांनाच होता. आमचा पहिलाच हेलिकॉप्टर प्रवास अशा पद्धतीने अविस्मरणीय झाला होता. मात्र आबांसाठीही तो अनुभव नवीन होता. हेलिकॉप्टरमधून उतरताना आमचा निरोप घेताना ते म्हणाले, ‘आतापर्यंत शेकडो वेळा हेलिकॉप्टरने प्रवास केला. मात्र असा अनुभव आजपर्यंत आला नव्हता.’ काही मिनिटातच आबांची वाडीची सभा सुरू झाली. इकडे आबांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी बर्यापैकी पसरली होती. काही वृत्तवाहिन्यांपर्यंत माहिती पोहोचली होती. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून काय प्रकार झाला हे जाणून घेतले. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रांमध्येही ठळकपणे ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पान एकवर प्रकाशित झाली. आबांनी बातम्या वाचून मुंबईहून फोन केला. ‘काय… काल मजा आली ना…अक्षांश-रेखांशाचे आकलन करण्यात पायलटकडून चूक झाल्याने हेलिकॉप्टर भरकटले होते,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मंत्रालयात, नागपूर विधानभवनात व विदर्भात वेगवेगळ्या निमित्ताने आबांच्या दोन-चार भेटी झाल्यात. प्रत्येक वेळी त्या हेलिकॉप्टर प्रवासाची आठवण हमखास निघत असे. उपस्थितांना तो अनुभव ऐकविला जात असे. दरवर्षी आबांच्या जयंती -पुण्यतिथीला सामान्य माणसाच्या या असामान्य नेत्यासोबतचा तो अविस्मरणीय प्रवास काल केल्यासारखा ताजा होऊन उभा राहिला.\n(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व दिवाळी अंकाचे संपादक आहेत)\nPrevious articleसर्वजनवादी, सहिष्णू राजनेता\nNext articleगांधी हा एकच असा माणूस आहे की, जो अराजकाच्या अंधारात प्रकाश दाखवणारा आहे-रावसाहेब कसबे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प��रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T09:30:33Z", "digest": "sha1:C6XSBN3CCO77OUGYBGYZSUTJNHFEN4ZT", "length": 22999, "nlines": 127, "source_domain": "mediawatch.info", "title": "स्वराज्याची तिसरी राजधानी - जिंजीचा किल्ला - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी स्वराज्याची तिसरी राजधानी – जिंजीचा किल्ला\nस्वराज्याची तिसरी राजधानी – जिंजीचा किल्ला\nमराठा साम्राज्यामध्ये जे अतिदुर्गम किल्ले होते त्यापैकी एक किल्ला म्हणजे जिंजीचा किल्ला होय. राजगड, रायगडानंतर मराठ्यांची तिसरी राजधानी म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. संभाजी महाराजांनातर राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने स्वराज्याची पुनःप्रतिष्ठापना केली होती.\nइ.स.९ व्या शतकात चोल राजांनी हा किल्ला बांधला . पुढे कुरुंबरांनी चोलांकडून किल्ला जिंकून त्यात सुधारणा केल्या . त्यानंतर १३ व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा किल्ला गेला . एका मतप्रवाहानुस��र १५ – १६ व्या शतकात विजयनगरचा सरदार जिंजी नायक याने हा किल्ला बांधला आहे .१६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सुलतानाकडून तो जिंकून घेतला . मुघलांनी हा किल्ला जिंकायचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना तो जिंकता आला नाही . संताजी घोरपडेसारख्या शूर सरदारांनी त्यांचा हल्ला परतवून लावला .\nअशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ल्याला भेट देण्याचा योग काही वर्षांपूर्वी आला. कर्नाटक – तामिळनाडू ट्रीपचे नियोजन करताना जिंजीला जाण्याचेही ठरले. आमचा ८ ते १० जणांचा ग्रुप होता, त्यात सर्व वयोगटातील सहकाऱ्यांचा समावेश होता. अगदी माझ्या वडिलांपासून ते माझ्या १४ वर्षाच्या मुलापर्यंत आणि त्याच्या सोबतीला आमच्यातीलच एकाचा ९ वर्षाचा छोटाही सहभागी होता. मोठ्या उत्साहात आमची ट्रीप सुरू होती. नोव्हेंबर महिना असल्याने वातावरणही आल्हाददायक होते. १० दिवसांच्या ट्रीपमध्ये आमचे शेवटचे पर्यटन स्थळ जिंजी होते. तेथून चेन्नईमार्गे विमानप्रवास करून घरी जायचे, असे ठरले होते. आमच्यातील माझे वडील वगळता इतरांचा पहिलाच विमानप्रवास असल्याने आम्ही सर्वच उत्साहित होतो.\nमदुराई बघून पुढे जिंजीकडे निघालो, वाटेत तिरुवनमलाई येथे मुक्काम केला. जिंजी चढायला लवकर सुरुवात करायची होती. त्यामुळे पहाटे लवकरच जिंजीकडे निघालो. या किल्ल्याच्या दुर्गमतेबद्दल बरेच ऐकून होतो . चढायला खूप अवघड असल्याचे बऱ्याच जणांनी सांगितले होते . परंतु आमच्या सर्वांच्या मनात मात्र जिंजी सर करायचीच हे पक्के होते, अगदी माझ्या 68 वर्षांच्या वडिलांच्यादेखील मनात हेच होते.\nहा किल्ला तामिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यात येतो. मदुराईपासून ५ तासांच्या अंतरावर ( ३३२ किमी ) तर चेन्नई पासून ३ तासांच्या अंतरावर (१५४ किमी) आहे. तीन टेकड्यांनी मिळून हा किल्ला बनला आहे. या टेकड्या म्हणजेच त्याचे बालेकिल्ले होत. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून जाडजूड दगडी तटबंदी आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट आहेत. या तीन टेकड्या प्रचंड आकाराच्या दगडांनी बनलेल्या आहेत. राजगिरी, कृष्णगिरी आणि चांद्रायण या नावांनी या टेकड्या ओळखल्या जातात . यापैकी राजगिरी नावाची टेकडी सर्वात उंच आहे.\nकिल्ल्यामध्ये आम्ही सकाळी सहाच्या दरम्यान पोहोचलो. खाली सपाटीला अनेक प्राचीन इमारती आहेत. धान्यकोठारे, ता��ीमखाना, निवासमहल पाहून पुढे कल्याणमहाल पाहिला. याच्या पुढेच राजगिरीवर जाणारा पायऱ्यांचा रस्ता लागतो. आपण तीनही बालेकिल्ले पाहू शकतो, पण आम्ही राजगिरी या सर्वात उंच बालेकिल्ल्यावर जायचे ठरविले होते.\nआम्ही सकाळी लवकरच राजगिरी चढण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांना मनोमन वंदन करून, वर चढू लागलो. या टेकडीच्या तीनही बाजूंनी उंच तुटलेले कडे आहेत. वर जायला एक छोटीशी अरुंद पण मजबूत वाट आहे . खालून जर या टेकडीकडे पाहिले तर फक्त दगडच दिसतात. वर जायची वाट दिसत नाही. पायऱ्यांचा दगडी रस्ता चढताना जीव चांगलाच मेटाकुटीला येत होता . दोन पायऱ्यांमधील अंतरही जरा जास्त असल्याने दमायला होत होते. चढण चढत असताना मध्ये मध्ये छोटी वळणे व पुन्हा चढ अशी रचना येथे आहे. वाटेत काही ठिकाणी झाडी लागते. याठिकाणी माकडांपासून मात्र सावध राहावे लागते. हातातील किंवा खांद्यावरील सामान कधी गायब होईल कळतही नाही. येथे आमच्या सोबत माकडांवरून दोन मजेदार गोष्टी घडल्या. आम्ही जेव्हा चढण चढत होतो तेव्हा माकडांचा एक घोळका आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. कितीही हुसकावले तरी ते मागेच लागले होते, मग लक्षात आले की आमच्यापैकी एका व्यक्तीकडे खाद्यपदार्थांची पिशवी होती. ती पिशवी पळवायचा ते प्रयत्न करत होते. शेवटी ती पिशवी त्यांच्या दिशेने टाकल्यावर मगच त्यांनी आमचा पिच्छा सोडला. दुसरी एक गंमत म्हणजे आम्ही आमची गाडी खाली पार्क केली होती, महत्त्वाचे सामान गाडीतच ठेवले होते. परंतु ड्रायव्हर गाडीत असल्याने आम्ही बिनधास्त होतो. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा ड्रायव्हर झोपला होता आणि गाडीतील सामान अस्ताव्यस्त झालेले दिसत होते. ड्रायव्हरला उठवून विचारले तर त्याला काहीच सांगता येत नव्हते, मग आमच्या असे लक्षात आले की सामानातील खाण्याच्या पिशव्याच फक्त गायब झाल्या होत्या. हा माकडांचाच उद्योग होता.\nथोड्या चढणीनंतर दम लागायला सुरुवात झाली, मग मधेमधे थांबत, पाण्याचा एकएक घोट घेत पुन्हा चालणे असे सुरू झाले. सर्वांना घामाच्या धारा लागल्या होत्या. तेवढ्यात वरुण राजा आमच्या मदतीला आला . घामाने निथळलेल्या आम्हा सर्वांना दिलासा मिळाला. पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही, पावसानेसुद्धा घाम यायचे काही थांबले नाही. हळूहळू एकेकाचे शर्ट अंगावरून हातामध्ये येऊ लागले. आम्ही ��ूप दमलो होतो, पण माझ्या वडिलांचा उत्साह पाहून आम्हाला पण हुरूप येत होता. हा रस्ता सात दगडी दरवाज्यातून जातो. याचा वरचा भाग एका महाप्रचंड दगडावर वसलेला आहे, तेथे जाण्यासाठी सरळसोट दगडी जिना लागला, तो चढून आम्ही एक पुलावर आलो, हा पूल मुख्य बालेकिल्याला जोडणारा होता. पुलाच्या खाली खोल खंदक आहे . पूर्वी हा पूल लाकडी होता.\nदोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आम्ही एकदाचे माथ्यावर पोहोचलो. येथे वर महाल, अन्न धान्याची कोठारे यांचे अवशेष आहेत तसेच येथे एक मंदिरही आहे. थोड्या अंतरावर एक भली मोठी तोफ इतिहासाची साक्ष देत उभी आहे. वरुन सभोवतालचे विहंगम दृश्य नजरेस पडते. वर थोडी भटकंती व थोडी विश्रांती घेऊन पुन्हा किल्ला उतरण्यास सुरुवात केली. उतरताना आम्हाला सोपे जाईल असे वाटले होते पण तसे काही नव्हते. मोठ्या उंचीच्या पायऱ्या उतरताना गुडघे चांगलेच बोलत होते व तोलही सांभाळताना कसरत करावी लागत होती. जवळजवळ चार तासांनी खाली गाडीपाशी आलो . त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. एका इतिहासाला मुजरा करून आल्याचा तो आनंद होता.\nजिंजी पाहायला दोन दिवस तरी आवश्यक आहेत, कारण तीनही बालेकिल्ले प्रेक्षणीय व ट्रेकचा आनंद देणारे आहेत. येथे किल्ल्याच्या परिसरात संध्याकाळी ५ नंतर फिरता येत नाही तर राजगिरीवर दुपारी ३ नंतर प्रवेश बंद आहे. या ठिकाणी गावात रहायची सोय आहे . तुमची शारीरिक क्षमता आजमावणारा , तुम्हाला ट्रेकचा आनंद देणारा व दैदिप्यमान इतिहासाची सफर घडवणाऱ्या जिंजीला नक्की भेट द्या .\n(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)\nPrevious articleकोरोना लस:आपत्कालीन वापराची परवानगी कशी मिळते \nNext articleगोष्टीवेल्हाळ नानीची नात : म्होनबेनी एजुंग (नागालँड)\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nराहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का \nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/299036", "date_download": "2022-12-09T09:29:25Z", "digest": "sha1:ZH3ZWFKZ5LB3FNHPVXFZPELL6PQGKKM2", "length": 2022, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १००७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १००७\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:१६, २० ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n२७ बाइट्स वगळले , १४ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: lt:1007 m.\n१७:०७, ७ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: nds:1007)\n२०:१६, २० ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: lt:1007 m.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/09/1-2022-10-1-korpana.html", "date_download": "2022-12-09T10:15:31Z", "digest": "sha1:RKXZHMHVBO7GPEEYNCHLB4D2EO4ZNRK3", "length": 12219, "nlines": 74, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपावेतो...... सेवा पंधरवाडा #Korpana - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / दिनांक 1 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपावेतो...... सेवा पंधरवाडा #Korpana\nदिनांक 1 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपावेतो...... सेवा पंधरवाडा #Korpana\nBhairav Diwase शनिवार, सप्टेंबर २४, २०२२ कोरपना तालुका, चंद्रपूर जिल्हा\nदिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिर\nकोरपना:- ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे दिव्यांग ���पासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन केले असून गडचांदुर कोरपना जिवती तालुक्यातील दिण्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा. तसेच दीव्यांग रुग्णांनी आपल्याकडील खालील कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित 1 प्रत आणावी.\n1.जुने दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास\n5.आजारपणाचे कागदपत्र व रिपोर्ट्स (CT MRI व डिस्चार्ज कार्ड )घेवून नजीकच्या इंटरनेट केंद्रावर जावून UDID वर अपलोड करून स्वावलंबन कार्ड नोंदणी करावी व सदर कागदपत्र रुग्णालयात तपासणी वेळी आणावे जेणेकरून प्रमाणपत्र वितरण सोयीचे होईल. असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ घटे यांनी केले.\nदिनांक 1 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपावेतो...... सेवा पंधरवाडा #Korpana Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, सप्टेंबर २४, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुर���, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/02/blog-post_15.html", "date_download": "2022-12-09T09:31:10Z", "digest": "sha1:AJ3275O6IQXFXVPBMEDU6HQKZATKTEFQ", "length": 14970, "nlines": 280, "source_domain": "www.atgnews.com", "title": "शेअर बाजाराची तांत्रिक बाजू - - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog शेअर बाजाराची तांत्रिक बाजू -\nशेअर बाजाराची तांत्रिक बाजू -\nशेअर बाजाराची तांत्रिक बाजू -\nशेअर्स बाजाराची तांत्रिक बाजू लेख वाचून खूप जणांनी काही प्रश्न विचारले आणि कळले की अजून काही बाजू स्पष्ट होणे गरजेच्या आहेत. त्यामुळे आजच्या लेखातही शेअर्स बाजारातील अजून काही महत्वाच्या तांत्रिक बाजू आपण पाहणार आहोत....\n1. NSE आणि BSE म्हणजे काय\nNSE आणि BSE ही भारतातील प्रमुख स्टॉक मार्केट आहेत. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. याची स्थापना १८७५ मध्ये झाली. BSE हा भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज याची स्थापना १९९२ साली झाली. आज BSE ला ८७४ नोंदणीकृत ब्रोकर आहेत तर NSE कडे ११०० नोंदणीकृत ब्रोकर आहेत.\n2. NSE आणि BSE ही दोनच स्टॉक मार्केट भारतात आहेत का\nनाही. भारतात एकूण १९ स्टॉक एक्सचेंज आहेत पण NSE आणि BSE ही मुख्य स्टॉक मार्केट आहेत . ९०% पेक्षा जास्त व्यवहार हे ह्या दोन स्टॉक मार्केट मध्ये होतात आणि त्याच बरोबर इतर १७ स्टॉक एक्सचेंज म्हणजे अहमदाबाद स्टॉक एक्सचेंज, कोलकत्ता स्टॉक एक्सचेंज आणि इतर १५ स्टॉक एक्सचेंज आहेत.\n3. SENSEX आणि NIFTY म्हणजे नक्की काय\nBSE चा निर्देशांक SENSEX आहे. SENSEX हा शब्द Sensitive Index या शब्दापासून तयार झाला आहे. (Sens+ex= SENSEX). या मध्ये ३० कंपन्या निवडल्या जातात आणि त्यांच्या रोजच्या चढ-उताराच्या सरासरीवर Sensex चढतो किंवा उतरतो. NSE चा निर्देशांक NIFTY आहे. Nifty हा शब्द NSE च्या निर्देशांकात Fifty शेअर्स असतात त्यातून (NSE + Fifty = NIFTY) तयार झाला आहे. NSE मध्ये ५० कंपन्या आहेत. हे दोन्हीही निर्देशांक त्यात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या दर ३ सेकंदाच्या हालचालीवर काढला जातो.\n4. NSDL आणि CDSL म्हणजे नक्की काय\nसाध्या आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जसे एखादा मोठा व्यापारी त्याच्याकडे असलेला मालाचा साठा त्याच्या स्टोरेज रूम मध्ये ठेवतो त्याप्रमाणे NSDL आणि CDSL म्हणजे आपण घेतलेले शेअर्स ठेवण्यासाठी बनविण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक स्टोरेज. आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा ते शेअर्स ट्रेडिंग अकाउंट मधून आपल्या या डिमॅट अकाउंट ला ट्रान्सफर होतात.\n5. शेअर्स पेपर (Physical) स्वरूपात ठेवणे चांगले कि डिमॅट \nजसे आज टेलिफोन जाऊन स्मार्टफोन आले तसेच डिमॅट अकॉउंट हे आज काळाची गरज आहे आणि येत्या काळामध्ये सर्व गुंतवणूका या डिमॅट स्वरूपातच येतील. डिमॅट स्वरूपात शेअर सर्टिफिकेट जपून ठेवण्याची गरज उरत नाही. डिमॅट स्वरूपात शेअर्स असल्याने ते विकायला हे सोपे असते. डिमॅट स्वरूपात आपण असंख्य कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री करू शकतो. तेच physical शेअर्स घेणे विकणे यामध्ये खूप वेळ जातो आणि आता शेअर्स विकायचे असतील तर डिमॅट अकाउंटद्वारेचं विकावे लागतात.\n6. शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवहार कसा होतो \nजेव्हा आपण एखाद्या कंपनी चे शेअर्स खरेदी करतो तेव्हा तुम्ही खरेदी केलेले शेअर्स वेळेवर (टी+२) च्या नियमाप्रमाणे चौथ्या वर्किंग दिवशी डिमॅट ला क्रेडिट होतात आणि झालेल्या व्यवहाराचे पैसे अकाउंट मधून कट होतात तसेच जर शेअर्सची विक्री केली असेल तर विकलेल्या शेअर्सचे पैसे (टी+२) च्या नियमाप्रमाणे चौथ्या वर्किंग दिवशी मिळतात.\n7. शेअर्स खरेदी विक्रीमध्ये बँक अकाउंट चे स्थान काय\nशेअर्स खरेदी विक्रीसाठी जेव्हा आपण डिमॅट अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्या नावाचे बँक अकाउंट असणे ही एक महत्वाची गोष्ट आहे कारण शेअर्समध्ये होणारे सर्व व्यवहार हे बँकेकडून म्हणजे चेक किंवा ऑनलाईन ट्रान्सफर या पध्दतीनेच होतात. रोकड व्यवहार कधीही स्टॉक मार्केट मध्ये होत नाहीत. तुमचे बँक अकाउंट ही एकाच लिंक तुमच्या डिमॅट मधील व्यवहारासाठी असते.\nएक सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये उतरताना जर त्याच्याकडे योग्य तांत्रिक बाजूंची माहीती असेल तर तो गोंधळलेला ना राहता आत्मविश्वासू असेल. मागील लेख आणि आजचा लेख त्यासाठीच. शेअर बाजारातील महासागरात आपल्या आर्थिक स्वप्नांना ध्येयामध्ये रूपांतरित करायचे असेल तर आर्थिक शिक्षण घेतले पाहिजे.\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/news-and-updatesensex-closed-down-37-points-at-57107-it-and-pharma-sectors-remained-130369874.html", "date_download": "2022-12-09T09:34:18Z", "digest": "sha1:3XIUCQOCLUTMV3BDGETQERFPFJPHB3AA", "length": 5424, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सेन्सेक्स 37 अंकांनी घसरून 57,107 वर बंद झाला; आयटी आणि फार्मा क्षेत्र मजबूत राहीले | Stock Market News and update, Sensex closed down 37 points at 57,107, IT and Pharma sectors remained strong, - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसलग पाचव्या दिवशी बाजार घसरला:सेन्सेक्स 37 अंकांनी घसरून 57,107 वर बंद झाला; आयटी आणि फार्मा क्षेत्र मजबूत राहीले\nसंमिश्र स्वरुपाच्या जागतिक संकेतामुळे पाचव्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी भारतीय बाजारातील चार दिवसांच्या घसरणीचा कल कायम राहिला. सेन्सेक्स 37 अंकांनी घसरून 57,107 वर तर निफ्टी 9 अंकांच्या घसरणीसह 17,007 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग वधारले. त्याचवेळी 12 समभागांमध्ये घसरण दिसून आली.\nनॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या 11 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी फक्त चार निर्देशांकात वाढ झाली. एफएमसीजी, आयटी, मीडिया आणि फार्मा 1% पेक्षा कमी होते. बँका, ऑटो, फायनान्शियल सर्व्हिसेस, PSU बँक, खाजगी बँक, रियल्टी आणि मेटल 1% पेक्षा कमी घसरले. सिप्ला, टाटा कंझ्युमर, श्री सिमेंट, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक हे निफ्टीचे सर्वाधिक लाभधारक होते. हीरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स, टायटन, टाटा स्टील, एसबीआय लाइफ या समभागांना सर्वाधिक नुकसान झाले.\nएफआयआयने 5101 कोटींची विक्री केली\nFFI ने सोमवारी 5,101 कोटी रुपयांची रोख विक्री केली. तर DDI ने 3,532 कोटी रुपयांची खरेदी केली. दुसरीकडे, सोमवारी सलग पाचव्या दिवशी अमेरिकन बाजारात घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स 330 अंकांनी घसरून 29,261 वर बंद झाला. नॅस्डॅकने 65 गुण गमावले. S&P 500 1.03% खाली होता. त्याचवेळी जपानी बाजार 200 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.\n4 दिवसांत संपत्ती 13 लाख कोटींनी घटली\nअवघ्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 13 लाख कोटी रुपयांची घट झाली. शेअर बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या दरम्यान बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 20 सप्टेंबर रोजी 283 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 270 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2022-12-09T09:13:26Z", "digest": "sha1:LI5WBVJRMSBDE6NOO2GZN44RFIFPWITC", "length": 7115, "nlines": 79, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "देशाच्या विकासात प्रामाणिक करदात्यांचे मोठे योगदान; मोदींकडून कौतुगोद्गार - India Darpan Live", "raw_content": "\nदेशाच्या विकासात प्रामाणिक करदात्यांचे मोठे योगदान; मोदींकडून कौतुगोद्गार\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे “पारदर्शक करपद्धती – प्रामाणिकाचा सन्मान” यासाठीच्या मंचाचे उद्घाटन केले आहे. देशाच्या विकासात प्रामाणिक करदात्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यासाठी हा मंच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.\nकररचनेत अमुलाग्र बदल करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्याची सुरुवात झाली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. नव्या प्रणालीत करदात्यांचा अधिकाधिक विचार करण्यात आला आहे. त्यांना दिलासा व सन्मान दोन्ही देण्यासाठीच हा मंच असल्याचे मोदी म्हणाले.\n“पारदर्शक करप्रणाली – प्रामाणिकतेचा सन्मान, या मंचाचा आरंभ २१ व्या शतकाच्या करप्रणालीच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे. त्यांनी याविषयी तपशीलवार माहिती देताना सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर फेसलेस मूल्यांकन, फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद अशा मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. फेसलेस मूल्यांकन आणि करदात्यांची सनद आजपासून उपलब्ध झाली आहे, तर फेसलेस अपीलची सुविधा देशभरातील नागरिकांना २५ सप्टेंबरपासून म्हणजे दीन दयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून उपलब्ध असेल. नवीन फेसलेस मंचाच्या माध्यमातून करदात्यांचा विश्वास वाढवून, त्याला/तिला निर्भय बनवणे हा उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांपासून सरकारचे लक्ष “बँकींग सुविधा नसलेल्यांना बँकींग, असुरक्षितांना सुरक्षितता प्रदान करणे, निधी नसलेल्यांना निधी उपलब्ध करुन देणे” यावर आहे. याच दिशेने “प्रामाणिकतेचा सन्मान करणे” हा मंच आहे.\nत्र्यंबकला झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान\nबॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री व नोंदणीस परवानगी\nबॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री व नोंदणीस परवानगी\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/02/05/1960/1960-8352486537625376-india-news-petrol-diesel-price-today-in-delhi-mumbai-and-your-cities-fuel-prices-increase-more-than-15-rupees-in-1-year-2837548273548625374623/", "date_download": "2022-12-09T08:09:20Z", "digest": "sha1:TRW2MD3I7AQMYI64U3LY4GW3TKR5CMIX", "length": 14945, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "आजही पेट्रोलच भडका; वाचा, संपूर्ण वर्षात किती झाली भाववाढ, अजून किती वाढू शकतात दर - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»आजही पेट्रोलच भडका; वाचा, संपूर्ण वर्षात किती झाली भाववाढ, अजून किती वाढू शकतात दर\nआजही पेट्रोलच भडका; वाचा, संपूर्ण वर्षात किती झाली भाववाढ, अजून किती वाढू शकतात दर\nसर्वसामान्यांच्या खिशाला आजही झटका बसलेला आहे. अजूनही सामान्य माणसांची आर्थिक घडी बसलेली नसताना पेट्रोल आणि डिझेलची महागाई वाढतच आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महाग केले आहे.\nकेंद्रीय अर्थसंकल्प सादर होऊन जेमतेम चार दिवस होत नाहीत तोच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत ३५ पैशांची वाढ झाल्याची नोंद आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमधी��� वाढीची झळ सर्वसामान्यांना पोहोचत आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाल्यामुळे महागाईचा भडका उडणार आहे.\nदिल्ली, मुंबईसह सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर निरंतर वाढले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. जेव्हा इंधनाचे दर वाढतात, तेव्हा महागाई देखील वाढते. त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होतो. महाग तेलामुळे वाहतुकीची किंमत वाढते, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढतात.\nतज्ञांच्या माहितीप्रमाणे, अजूनही इंधनाच्या किमती वाढू शकतात. संपूर्ण वर्षात हळूहळू जवळपास 15 रुपयांची वाढ झाली आहे. लॉकडाउनपासून इंधनाच्या दरात सुरू झालेली दरवाढ अजूनही थांबेलली नाही.\nअशा आहेत किमती :-\nअ.क्र. शहर पेट्रोल (प्रतिलिटर) डिझेल (प्रतिलिटर)\n1 मुंबई ९३.२० रुपये ८३.६७ रुपये\n2 नवी दिल्ली ८६.६५ रुपये ७६.८३ रुपये\n3 कोलकाता ८८.०१ रुपये ८०.४१ रुपये\n4 चेन्नई ८९.१३ रुपये ८२.०४ रुपये\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2022/10/12/54608/russia-ukraine-war-zelenskyy-calls-international-monitors-on-border/", "date_download": "2022-12-09T08:17:12Z", "digest": "sha1:EXU3D7SJWS7EBIOKCMTHMB7O5637JMD5", "length": 16675, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "Russia Ukraine War : युद्ध चिघळले..! रशियाच्या मदतीला युक्रेनचा शेजारी देश; युक्रेनने 'त्या' देशांना केली ही विनंती - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्���ासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»आंतरराष्ट्रीय»Russia Ukraine War : युद्ध चिघळले.. रशियाच्या मदतीला युक्रेनचा शेजारी देश; युक्रेनने ‘त्या’ देशांना केली ही विनंती\n रशियाच्या मदतीला युक्रेनचा शेजारी देश; युक्रेनने ‘त्या’ देशांना केली ही विनंती\nRussia Ukraine War : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रशियाचा जवळचा बेलारूसही (Belarus) मैदानात उतरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्य बेलारूसच्या सीमेवर आले आहे. बेलारूस हा युद्धग्रस्त युक्रेनचाही (Ukraine) शेजारी आहे. आता रशियन सैन्य बेलारूसी सीमेवरून युक्रेनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आता युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात नव्या आघाडीला सामोरे जावे लागू शकते. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी सोमवारी सांगितले, की त्यांच्या देशाच्या 60 हजार सैन्यांपैकी काही रशियन सैन्यासह बेलारूसमध्ये तैनात असतील.\nरशियाने (Russia) युक्रेनवर आक्रमण तीव्र केले असताना बेलारूसने ही घोषणा केली आहे. रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीवसह आपल्या अनेक शहरांवर हल्ले करून नागरी ठिकाणांना लक्ष्य केले. राजधानी कीवमध्ये झालेल्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी नंतर सांगितले, की युक्रेनवरील हल्ले हे युक्रेनच्या दहशतवादी कारवायांना दिलेले प्रत्युत्तर होते.\nव्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक लुकाशेन्को यांनी कोणताही पुरावा न देता दावा केला की युक्रेन बेलारूसवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. बेल्टा वृत्तसंस्थेनुसार, राजधानी मिन्स्कमध्ये एका सुरक्षा बैठकीदरम्यान ते म्हणाले, की “मी आधीच सांगितले आहे की युक्रेन आज केवळ चर्चा करत नाही, तर बेलारूसच्या जमिनीवर हल्ल्याची योजना आखत आहे. अर्थात, युक्रेनियन लोकांना हे नक्की माहित असणे आवश्यक आहे. पण तरीही त्यांना आमच्या दक्षिण सीमे���र दुसरी आघाडी का उघडायची आहे लष्कराच्या दृष्टिकोनातून हा वेडेपणा आहे.”\nबेलारूसच्या इशाऱ्यानंतर, झेलेन्स्कीने सीमेवर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची मागणी केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी युक्रेन-बेलारूस सीमेवर आंतरराष्ट्रीय पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की, जी 7 देशांच्या (G7 Countries ) प्रमुखांसह बैठकीत उपस्थित होते, त्यांनी नेत्यांना सांगितले की त्यांनी बेलारूससह युक्रेनियन सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मिशन पाठवावे. G7 बैठकीदरम्यान, झेलेन्स्की यांनी नेत्यांना युक्रेनला रशियापासून संरक्षित करण्यासाठी हवाई संरक्षण प्रणाली देण्याचे तसेच रशियावर कठोर नवीन निर्बंध लादण्याचे आवाहन केले.\nMust Read : Russia Ukraine War : युक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रशिया भडकला; युक्रेनला थेट दिला ‘हा’ इशारा\nRussia Ukraine War : रशियाबाबत भारताने केला मोठा खुलासा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची ‘ती’ विनंती केली मान्य \nAmerica : भारताच्या ‘त्या’ निर्णयामुळे वाढले अमेरिकेचे टेन्शन; अमेरिकन खासदारांनी केली ‘ही’ विनंती\nChina Taiwan Tension : ‘त्या’ मुद्द्यावर चीनने पुन्हा धमकावले.. अमेरिकेचे नाव न घेता दिला ‘हा’ गंभीर इशारा\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवता���’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/10/03/ratri-bayko-navaryala-sangte-2/", "date_download": "2022-12-09T10:20:19Z", "digest": "sha1:TROATEIXJDVJ46BJ52VHVL3M3NLOPTYK", "length": 14399, "nlines": 100, "source_domain": "live29media.com", "title": "रात्री बायको नवऱ्याला सांगते… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nरात्री बायको नवऱ्याला सांगते…\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरं’जनावर खूप दु’र्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरी’राला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आ’जार ग्रास’तात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृ’ताचे काम करते. डॉक’टर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरी’रा’साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज ह’सले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनो’रंजन केले पाहिजे.\nJoke 1: एकदा एका पार्टीत एका गृहस्थाशी ओळख झाली. संभाषण करण्यासाठी मी म्हटलं, “घ्या, चिकन छान आहे”….. गृहस्थ: “एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”…. मी: “बरं, मग फिश टिक्का घ्या” गृहस्थ: ” “खूप पूर्वी एकदा खाल्लं होतं, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”….. मी: “बरं, बरं, मग व्हिस्की तरी घ्या”, मी हेका सोडायला तयार नव्हतो. गृहस्थ: काॅलेजमध्ये असताना “एकदा घेतली होती, मजा नाही आली म्हणून परत हात नाही लावला”. आयला, आता या गृहस्थाचं काय करावं असा विचार करत होतो तेवढ्यात त्याची बायको आली. सोबत एक २० वर्षांचा तरुण होता. ती: “हा आमचा मुलगा”…..मी: “एकुलता एक असेल ना” ती: “अय्या, तुम्हाला कसं कळलं”\nJoke 2: शेजारच्या आजी सार ख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या. मला रहावेना म्हणून विचारले, आजी काय Problem आहे \nसारख्या घरात जाताय, बाहेर येताय. सर्व ठीक आहे ना आजी म्हणाल्या…. अरे बाबा, माझी सून योगा शिकतीया TV वर बघून ,\nआन् त्यो रा’म’देवबा’बा म्हणतो .. सास को अन्दर लो, सास को बाहर निकालो \nसास को बाहर निकालो.. मे’ल्याने मला नको नको करून ठेवलय……\nJoke 3:मी बाईक वरून घरी जाताना 1 roya’l sta’g चा खंबा घेतला आणि घरी निघालो. थोडं पुढे गेल्यावर मनात विचार आला जर आपण बाईक वरून पडलो\nतर बाटली फुटेल म्हणून मी मध्ये थांबुन सगळी बाटली पिऊन टाकली आणि घरी निघालो….\nआणि माझा अंदाज खरा ठरला,मी 4 वेळा पडलो…. उगाच बाटली फुटली अस्ति …\nJoke 4:बाळू मांजराला जंगलात सोडून आला……संध्याकाळी पुन्हा मांजर घरी आले.\nत्यानंतर पुन्हा बाळूने त्याला जंगलात आणखी लांब सोडले. तरी ते पुन्हा घरी हजर.\nपुन्हा एकदा बाळूने शेवटचा प्रयत्न म्हणून त्याला जंगलात खुपच लांब सोडलं\nआणि घरी फोन करून आईला विचारलं, मांजर घरी आलं का\nआई: हो आलं…… बाळू: त्याला आधी जंगलात पाठव….. मी रस्ता विसरलोय\nJoke 5:एक हृद्यस्पर्शी कथा 😔😞 एकदा एका कु त्रीच्या पिल्लाने कु त्रीला विचारले\nपिल्लं : आई…….. बाबा कसे दिसायचे मला त्यांना बघायाचे आहेत…\nकुत्री :- माहित नाहि रे बाळा…\nते पाठीमागुन आले आणि पाठीमागुनच निघुन गेले.”😂😁😂\nJoke 6: बायको : “तुमच्यात प्रखर इच्छाशक्तीच नाही बाजूचे भिडे बघा, त्यांनी सिगारेट पिणे थांबवलंय”\nनवरा : “आता बघच माझ्यात किती इच्छाशक्ती आहे ती आजपासून आपण वेगवेगळ्या खोलीत झोपायचं.”\nखरोखरच असे काही दिवस गेल्यानंतर, एका रात्री नवऱ्याच्या दारावर हलकी थाप पडली.\nनवरा : “कोण आहे ” बायको : “मी आहे.” नवरा : काय ग काय झाले ” बायको : “मी आहे.” नवरा : काय ग काय झाले बायको : (बारीक आवाजात ) “भिड्यानी पुन्हा सिगारेट सुरु केलीय…😃😃😃\nJoke 7: पावसाचे पाणी तांब्याच्या भांड्यात जमा करा लक्षात ठेवा, भांड तांब्याचंच हवं.\n३ दिवस ते पाणी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळात सुर्यप्रकाशात ठेवा. नंतर तांब्या सावलीत घ्या\nत्यानंतर दर रात्री ३ दिवस ते पाणी रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवा. त्यावर प्रकाशाची तिरीप पडू देवू नका.\nत्यानंतर ते पाणी तुमच्या डोक्याला लावा अन पहा परिणाम तुमचे केस ओले होतील तुमचे केस ओले होतील (रिकामटेकडेपणांतील सुचलेले ऊद्योग\nJoke 8: सर्व मित्रांच्या लग्नाच्या वाढदि वसाच्या तारखा लिहून घेत होतो…\nयोगेशला कॉ ल केला आणी विचारले तुझ्या लग्नाचा वाढदिवस कधी असतो…\nयोगेश भांडी घासत होता बोलला एकच मिनिट थांब..\nJoke 9: बंङ्या : आई काय हे रोज रोज वांग्याची भाजी मी नाही खाणार….. मी चाललो हाॅटेलात जेवायला.\nवङील : पायतान कुठे आहेत गं माझे…….बंङ्या : अहो मस्करी केली बाबा. वांग्याची भाजी आरोग्यासाठी\nचांगली असते मी खाणार आहे ना…….वङील : जास्त शहाणपण करू नकोस\nपायतान आण माझे मी पण येतोय तुझ्याबरोबर हाॅ टेलात जेवायला…..😃😃😃\nविनोद १०- पिंकी एकदा पंख्याला दोरी बांधून गळ’फा’स घेत होती\nअचानक तिथे पिंट्या येतो…\nपिंट्या पिंकीला बघून जोर-जोरात हसतो…\nपिंकी – मे ल्या का हसतोय\nपिंट्या – अगं शेंम्बडे सिर्फ लटकने से हाईट नहीं बढेगी मम्मी को बोलो कॉम्प्लेन पिलाये….😂😂😂😂\nविनोद 11- एका चा वट सासऱ्याने सुनेचे अंधाऱ्यात बॉ ल दाबले\nसून बाई- लाज नाही वाटत\nसुनेची बॉ ल दाबताना…\nसासरा- अगं मला वाटलं तुझी सासू आहे\nसून- मेल्या तुला बॉईल अंडे आणि ऑम्लेट मधील फरक नाही कळत का…😂😂😂😂\nविनोद १२- रात्री बायको आपल्या नवऱ्याला प्रेमात सांगते…\nबायको- अहो आज मी “ब्रा” आणि पॅं टी काढत होती ना….\nतेव्हा भाऊजी मला गुपचूप बघत होते….\nनवरा – मग तू काय केले… बायको- अहो मग… मी त्यांना बोलली दुरून व्यवस्थित दिसणार नाही जवळ येऊन नीट बघा 😂😂😂😂\nकोड्याचं उत्तर कंमेंट करा- कोकणातून आली माझी सखी…..तिच्या मानेवर दिली मी बुक्की…..तिच्या घरभर पसरल्या लेकी…..सांगा पाहू मी कोण \nवहिनी आणि दिराने केला सुंदर डान्स…\nसासरी जाताना नवरी ताई खूप रडली…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\n70 वर्षीय म्हातारा डॉक्टरकडे गेला…\nकाळ्या साडीवर भाभीने केला हॉ ट डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रू��� मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T08:17:10Z", "digest": "sha1:LELGENTNMGL34ZBNJOKJ3AZYYEVQPIYA", "length": 9794, "nlines": 94, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "दत्ताची आरती - विकिस्रोत", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांमध्ये दत्ताच्या आरत्या म्हटल्या जातात.\nदत्ताची आरती/ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा\nदत्ताची आरती/ विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले\nदत्ताची आरती/ कृष्णापंचगंगासंगम निजस्थान\nदत्ताची आरती/ आरती दत्तात्रयप्रभूची\nदत्ताची आरती/ जय देवा दत्तराया \nदत्ताची आरती/ दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ\nदत्ताची आरती/ आरती दत्तराजगुरुची\nदत्ताची आरती/ सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता\nदत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा\nदत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी\nदत्ताची आरती/ धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची\nदत्ताची आरती/ पतिव्रता सती अनुसया माता\nदत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला\nदत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची\nदत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती \nदत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची\nदत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता\nदत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया\nदत्ताची आरती/ अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते\nदत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता\nदत्ताची आरती/ जय देव जय देव जय अवधूता\nदत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा\nदत्ताची आरती/ जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा\nदत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता\nदत्ताची आरती/ दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती\nदत्ताची आरती/ जय देवा दत्तराया \nदत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी\nदत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी\nदत्ताची आरती/ जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला\nदत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा ���९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nबहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०२२ रोजी ००:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/78482.html", "date_download": "2022-12-09T09:36:41Z", "digest": "sha1:JTVVOQG6EH5B3URE6MES6H6GV46SIXQZ", "length": 58867, "nlines": 563, "source_domain": "www.sanatan.org", "title": "दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीच�� कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र > विविध साधनामार्ग > गुरुकृपायोग > स्वभावदोष निर्मूलन > दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा \nदंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा \n१. स्वयंसूचना सत्र म्हणजे काय आणि ते कसे करावे \n२. ‘स्वतःच्या घराजवळ दंगल होईल’, या विचारामुळे आलेला ताण दूर होण्यासाठी द्यायच्या स्वयंसूचना\n२ अ. उदाहरण १\n२ आ. उदाहरण २\n३. दंगल चालू असतांना घ्यायची स्वयंसूचना\n४. नातेवाइकांमध्ये भावनिकदृष्ट्या न अडकण्यासाठी स्वयंसूचना\n५. परिस्थिती पालटणे अशक्य असल्याने प्रसंगाकडे तत्त्वज्ञाच्या भूमिकेतून पहाणे, यानुसार द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे\nआज कित्येक वर्षे संपूर्ण भारत भरात किरकोळ निमित्त काढून विशेषत: हिंदूंच्या सणांच्या वेळी दंगली घडवून आणत आहेत. बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईत झालेली दंगल, धुळे दंगल, आझाद मैदानातील दंगल, सीएए कायद्यावरून झालेल्या आंदोलनानंतर देहलीत झालेली दंगल आणि शेतकरी आंदोलनानंतर २६ जानेवारीला झालेली दंगल ही काही उदाहरणे आहेत. दंगलींमध्ये होणार्या हत्या, जाळपोळ, मारहाण, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांवरील जीवघेणी आक्रमणे आदी पाहिल्यावर सर्वसामान्यांच्या उरात अक्षरशः धडकी भरते. ‘येणार्या आपत्काळातही पूर्वनियोजित दंगली होऊ शकतात’, या विचाराने ताण येऊ शकतो.\nपूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सर्वत्र विध्वंस होणे, आग ला���णे, गल्लोगल्ली मृतदेह पडलेले असणे यांसारखी स्थिती समोर असते. अशा घटना पाहून वा ऐकून अनेकांना मन अस्थिर होणे, ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्याच जणांना भविष्यकाळात येऊ शकणार्या अशा आपत्तींच्या कल्पनेनेही वरील प्रकारचे त्रास होतात, तसेच नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. अशा प्रकारचे त्रास होऊ नयेत, म्हणजेच मनाचे संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘स्वयंसूचना’ घेऊ शकतो. आपत्काळातील अशा भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल \n१. स्वयंसूचना सत्र म्हणजे काय आणि ते कसे करावे \nस्वभावदोषांवर आवश्यक ती सूचना बाह्यमनाने अंतर्मनाला देण्याच्या प्रक्रियेला ‘स्वयंसूचना सत्र’ म्हणतात. उपास्यदेवता किंवा गुरु यांना ‘स्वयंसूचना माझ्या अंतर्मनापर्यंत पोचू दे’, अशी प्रार्थना करावी. मन एकाग्र होण्यासाठी २ मिनिटे नामजप करून स्वयंसूचना द्यावी आणि शेवटी कृतज्ञता व्यक्त करावी. ही सूचना ५ वेळा एकाग्रतेने वाचावी किंवा मनात म्हणावी. अशी सूचनेची ५ ते १० सत्रे करावीत. अल्पावधीत मनावरील ताण दूर झाल्याचे लक्षात येईल.\n२. ‘स्वतःच्या घराजवळ दंगल होईल’, या विचारामुळे\nआलेला ताण दूर होण्यासाठी द्यायच्या स्वयंसूचना\n२ अ. उदाहरण १\n‘आपत्काळाची तीव्रता आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे पुढील १ – २ वर्षांत माझ्या घराजवळ दंगल होईल आणि तिची झळ मला अन् माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसेल’, या विचाराने श्री. प्रभाकर यांना ताण येतो.\nस्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘माझ्या घराजवळ दंगल होईल आणि तिची झळ मला अन् माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसेल’, असे विचार येतील, त्या वेळी ‘मी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतले आहे; त्यामुळे मी दंगलखोरांना रोखू शकेन, एवढा आत्मविश्वास मला आला आहे. आम्ही कुटुंबीय करत असलेल्या साधनेमुळे देवाचे संरक्षक-कवचही आमच्याभोवती आहे’, याची मला जाणीव होईल. हे सर्व लक्षात घेऊन मी माझ्या साधनेवर लक्ष केंद्रीत करीन.\n२ आ. उदाहरण २\n‘माझ्या घराजवळ दंगल झाली तर…’ या विचारवरील स्वयंसूचना\n१. काल शहरात चालू झालेल्या दंगलीचे पडसाद आमच्��ा गल्लीत उमटू लागले आहेत. आमच्या घराजवळ दंगल चालू झाली आहे.\n२. मी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतले आहे; त्यामुळे मी दंगलखोरांना रोखू शकेन, एवढा आत्मविश्वास मला आला आहे.\n३. आम्ही आमच्या घराचे प्रवेशद्वार, तसेच अन्य दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेत आहोत.\n४. माझा मोठा भाऊ पोलिसांना दूरभाष करून दंगलीविषयी कळवत आहे.\n५. संकटनिवारणासाठी नामजप, स्तोत्रपठण यांसारखे जे जे प्रयत्न करणे शक्य आहे, ते ते सर्व मी करत आहे.\n६. ‘संकटकाळी देव नेहमीच माझ्या समवेत असून तो माझी आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घेणारच आहे’, ही माझी श्रद्धा वाढत आहे.\n७. देवाच्या कृपेने दंगलखोरांचे लक्ष आमच्या घराकडे गेलेले नाही.\n८. थोड्या वेळाने ‘पोलीस तेथे आले आहेत’, असे जाणवत आहे.\n९. काही वेळातच पोलीस दंगल नियंत्रणात आणत आहेत.\n१०. ‘देवाने दंगलीची झळ आम्हाला लागू दिली नाही, तसेच माझे आणि माझ्या कुटुंबियांचे रक्षण केले’, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.\n३. दंगल चालू असतांना घ्यायची स्वयंसूचना\nजेव्हा मी रहात असलेल्या शहरात दंगल चालू होईल, तेव्हा हे आपत्काळ चालू झाल्याचे लक्षण आहे आणि केवळ साधनाच माझे रक्षण करू शकेल, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी आवश्यक ती सुरक्षेची उपाययोजना करून भावपूर्ण नामजप करीन.\n४. नातेवाइकांमध्ये भावनिकदृष्ट्या न अडकण्यासाठी स्वयंसूचना\n१. प्रसंग : भविष्यात होणार्या तिसर्या महायुद्धाच्या काळात माझ्या कुटुंबियांचे काय होईल , असा विचार केल्यामुळे मला चिंता वाटते.\nआणीबाणीच्या काळात घ्यायची स्वयंसूचना\nस्वयंसूचना १ : जेव्हा माझे कुटुंबीय तिसर्या जागतिक महायुद्धात/ युद्धात वाचतील का , या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा मी त्यांना यापूर्वीच युद्धकाळात घ्यावयाची काळजी आणि साधनेचे महत्त्व यांविषयी सांगितले आहे, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी शांतपणे स्वतःच्या साधनेचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीन.\nस्वयंसूचना २ : जेव्हा माझे कुटुंबीय तिसर्या जागतिक महायुद्धात/ युद्धात वाचतील का , या विचाराने मला चिंता वाटेल, तेव्हा कुटुंबियांनी साधना केल्यास देवच त्यांचे रक्षण करेल, याची मला जाणीव होईल. त्यामुळे मी त्यांना हे सूत्र सांगीन आणि माझे साधनेचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करीन.\n२. प्रसंग : माझे कुटुंबीय पूर येणार्या भागात रहात असल्यामुळे पूर आल्यास त्यांचे काय होईल , या विचाराने मला चिंता वाटते.\nआणीबाणीच्या काळात घ्यायची स्वयंसूचना\nस्वयंसूचना : जेव्हा माझे कुटुंबीय रहात असलेल्या भागात पूर येईल, तेव्हा त्यांचा जीव आणि आवश्यक वस्तू वाचवण्याविषयी सांगून तेथील स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायला सांगणे, हेच माझ्याकडून त्यांना होणारे सर्वोत्तम साहाय्य आहे, याची मला जाणीव होईल आणि मी तसे करीन, तसेच मी त्यांना नामजप करण्याविषयी प्रोत्साहित करीन.\n३. प्रसंग : शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाचे माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, याचा मला ताण येतो.\nप्रसंग घडतांना घ्यायच्या स्वयंसूचना\nअ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागू शकतो, याचा मला ताण येईल, तेव्हा याविषयी पुनःपुन्हा सांगितल्यास संघर्ष निर्माण होईल, याची मला जाणीव होईल आणि मी माझ्या मुलीला आवश्यक ती सिद्धता करायला सांगीन/ आपत्काळात टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारी साधना करायला सांगीन.\nआ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, या विचाराने मला ताण येईल, तेव्हा मी त्यांना याविषयी माहिती देण्याचे कर्तव्य केले आहे आणि देव त्यांच्यासाठी जे योग्य आहे, तेच करेल, याची मला जाणीव होईल अन् मी शांतपणे माझे इतर आवश्यक प्रयत्न चालू ठेवीन.\nइ. जेव्हा शीघ्रतेने जवळ येत असलेल्या आपत्काळाविषयी माझे जावई आणि त्यांचे कुटुंबीय यांना गांभीर्य वाटत नाही, या विचाराने मला ताण येईल, तेव्हा मी त्यांना याविषयी माहिती देण्याचे कर्तव्य केले आहे, याची मला जाणीव होईल आणि त्यांनी काय करावे , हा त्यांचा निर्णय असेल, असा विचार करून मी मला आणि माझ्या कुटुंबियांना येणार्या काळाला तोंड देता यावे, यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीन.\n५. परिस्थिती पालटणे अशक्य असल्याने प्रसंगाकडे\nतत्त्वज्ञाच्या भूमिकेतून पहाणे, यानुसार द्यावयाच्या स्वयंसूचनांची उदाहरणे\nदंगल होत असतांना द्यायची स्वयंसूचना\nअ. ज्या वेळी मी रहात असलेल्या भागात मोठी दंगल होत असेल, त्या वेळी सध्या समष्टी पाप वाढल्यामुळे अशा नकारा���्मक घटनांत वृद्धी होत आहे आणि या समष्टी प्रारब्धातून देवच आम्हाला सोडवणार आहे, याची मला जाणीव होईल अन् मी श्रद्धेने आणि भावपूर्ण नामजप करीन.\n(वरील स्वयंसूचनांच्या धर्तीवर मित्रमंडळी, शेजारी इत्यादींमध्येही भावनिकदृष्ट्या अडकू नये, यासाठी स्वयंसूचना बनवता येतील.)\nआ. आपत्काळाच्या विचाराने मनाची अस्वस्थता पुष्कळ वाढल्यास मनाला आपत्काळाच्या संदर्भात स्वयंसूचना स्वीकारण्याच्या सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी करायचे उपाय : काही जण अती भावनाशील वा मनाने पुष्कळ दुर्बल असतात. पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटे पाहून ते गर्भगळीत होतात. त्यांना या आपत्काळाच्या संदर्भातील स्वयंसूचना देणेही नको वाटते. काहींचे मन अस्वस्थ असल्यामुळे त्यांना स्वयंसूचना देेण्याची आठवणही रहात नाही. अशा व्यक्तींच्या मनाला आपत्काळाच्या संदर्भात स्वयंसूचना स्वीकारण्याच्या सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी उपयुक्त ठरणार्या प्रोत्साहनपर स्वयंसूचना आणि आपत्कालीन स्थितीतून तरून जाण्याकरता गुरु किंवा देव यांच्यावरील श्रद्धा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारी काही प्रेरक वाक्ये सनातनचा ग्रंथ आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर करायच्या सिद्धता यात दिली आहेत.\nअधिक माहितीसाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक स्तरांवर करायच्या सिद्धता’\nCategories आपत्काळासाठी संजीवनी, स्वभावदोष निर्मूलन Post navigation\nस्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी \n‘हायब्रीड’ बियाणे टाळा आणि देशी बियाण्याचे संवर्धन करा \nश्री हालसिद्धनाथ देवाची भविष्यवाणी २०२२ – अठरा तर्हेचा मनुष्याला एक आजार होईल…\nस्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय \nघरच्या लागवडीतील वनस्पतींच्या पानाफुलांपासून बनवता येणारे चहाचे विविध पर्याय\nशरीर निरोगी रहाण्यासाठी अवेळी खाणे टाळा\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (244) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (51) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) ��करसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमो��न (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास���त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (670) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\n��ाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/faqs/", "date_download": "2022-12-09T10:25:55Z", "digest": "sha1:TBY2SQBLPEDQ5FMNSHFIU3EN5UWEA26U", "length": 7951, "nlines": 179, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " वारंवार विचारले जाणारे प्रश्न - YANGZHOU RUNFANG PLASTIC PACKAGING MATERIAL CO., LTD.", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n1. तुमचा कारखाना कुठे आहे\nआम्ही यंगझोउ, जिआंगसू प्रांतात स्थित आहोत.\n2. आम्ही तुमचे मोफत नमुने मिळवू शकतो का\nहोय आपण हे करू शकता.आम्ही तुम्हाला नमुना ऑफर करण्यासाठी सन्मानित आहोत.परंतु एक्स्प्रेससाठी मालवाहतूक खरेदीदाराच्या खात्यावर आहे.\n3. आम्ही माझ्या पहिल्या ऑर्डरमध्ये एका कंटेनरमध्ये अनेक आयटम आकार एकत्र करू शकतो\nहोय आपण हे करू शकता.परंतु प्रत्येक ऑर्डर केलेल्या वस्तूचे प्रमाण आमच्या MOQ पर्यंत पोहोचले पाहिजे.\n4. सामान्य लीड टाइम काय आहे\nप्लास्टिक उत्पादनांसाठी, आम्हाला तुमची ठेव मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला 30-35 कामाच्या दिवसांत वस्तू पाठवू.\nअॅल्युमिनियम उत्पादनासाठी, आम्हाला तुमची ठेव मिळाल्यानंतर वितरण वेळ 35-40 दिवस आहे.\nOEM उत्पादनांसाठी, आम्हाला तुमची ठेव प्राप्त झाल्यानंतर वितरण वेळ 40-45 कार्य दिवस आहे.\n5. तुम्ही गुणवत्ता कशी नियंत्रित करता\nआम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यापूर्वी नमुने बनवू आणि नमुना मंजूर झाल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करू.उत्पादनादरम्यान 100% तपासणी करणे;मग पॅकिंग करण्यापूर्वी यादृच्छिक तपासणी करा;पॅकिंग केल्यानंतर चित्रे काढणे.\n6. मी नमुना ऑर्डर करू शकतो का\nहोय, आम्ही चाचणी आणि गुणवत्ता तपासण्यासाठी नमुना ऑर्डरचे स्वागत करतो.मिश्रित नमुने देखील स्वीकार्य आहेत.\n7. तुमच्याकडे MOQ मर्यादा आहे का\nआमचे MOQ 10,000 तुकडे आहेत.\n8. माझ्याकडे प्रिंट करण्यासाठी लोगो असल्यास ऑर्डर कशी पुढे करावी\nप्रथम, आम्ही व्हिज्युअल पुष्टीकरणासाठी कलाकृती तयार करू.दुसरे म्हणजे, आम्ही तुमच्या दुहेरी पुष्टीकरणासाठी काही वास्तविक नमुने तयार करू.शेवटी नमुने ठीक असल्यास, आम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादनाकडे जाऊ.\n9. तुमची पेमेंट टर्म काय आहे\n10. तुमचा शिपिंग मार्ग काय आहे\nआम्ही तुम्हाला तुमच्या तपशीलाच्या आवश्यकतांनुसार सर्वोत्तम शिपिंग मार्ग निवडण्यात मदत करू.समुद्रमार्गे, विमानाने किंवा एक्सप्रेसने इ.\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T08:08:29Z", "digest": "sha1:XHCZLEKBK2ARG4MTD4JB3KCI5CI7X6MD", "length": 6507, "nlines": 92, "source_domain": "ejanshakti.com", "title": "तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई – Janshakti Newspaper", "raw_content": "\nतीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई\nतीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई\nजळगाव : सतत गैरहजर, कामात दुर्लक्ष, कामकाजातील दिरंगाई आदी कारणांसाठी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील एक ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. तर सात जणांना नोटीस पाठविण्याचे आदेश पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील ग्रामसेवक जी.के.चव्हाण, टाकळी येथील ग्रामसेवक सुरेश मुरलीधर पाटील ह्या दोन ग्रामसेवकांवर तर बोदवड तालक्यातील आमदगाव येथील ग्रामसेवक गणेश अल्हाट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.\nकामकाजात होत असलेल्या दिरंगाईमुळे वारंवार तक्रारी येत असल्याने मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील सात ग्रामसेवकांना नोटीस पाठविण्याचे आदेश पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील ज्योती कोचरे (सारोळा), फत्तेसिंग मथुरे(घोडसगाव), प्रताप बोदडे(मुक्ताईनगर), बी.जी.पटवारी(चिंचखेडा), एस.बी.अहिरे(पारंबी) तर बोदवड तालुक्यातील सी.आर.राजोरे, व्ही.डी.बाविसाने (जलचक्र) या ग्रामसेवकांना नोटीस पाठविण्यात आले आहे.\nजुन्या वृत्तपत्रांची व जुन्या वस्तुंची विक्री\nअनुदानाची रक्कम बँकेत जमा करावी\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/farmers-maharashtra/", "date_download": "2022-12-09T08:10:41Z", "digest": "sha1:IV2E6Z7AHUZK4LJBOD2YDRKRTEBBLNDG", "length": 1586, "nlines": 34, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Farmers Maharashtra - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\n“अनुदानाचे पैसे लवकर द्या सायेब, मग आई पुरणपोळ्या करील” ; सहावीतील शेतकरी पुत्राचे …\nहिंगोली : महाराष्ट्रात राजकरण जरी जोमात सुरु असले तरी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे उभे पिक नष्ट झाले. घोषणाबाज सरकारने जरी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली असली. तरी शेतकऱ्यांना फुटकी कवडी देखील मिळाली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-pisces-horoscope-in-marathi-22-08-2021/", "date_download": "2022-12-09T08:32:14Z", "digest": "sha1:RP2X7BXI7BGE2PFXY27G2KWPYDNR65EV", "length": 13600, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays meena (Pisces) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने स��ंगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\n'तो' लॉकरसह घराचा दरवाजाही घेऊन जायाचा, पाहा कसं फुटलं बिंग, Video\n'...तर माझी मुलगी वाचली असती'; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nलग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले\n'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् भयानक घडलं\n'एक टक्क्याने मागे पडलो, पण...', हिमाचलच्या पराभवावर मोदींची फर्स्ट रिएक्शन\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी कपूर मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; बिकीनीतील PHOTO व्हायरल\nआमिर खानचं चाललंय काय घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा\nपल्लवी पाटीलच्या त्या' कृतीने वेधलं लक्ष; म्हणाली, 'माझी चौकट मी मोडली...'\nबांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश\nपाकिस्तानात इंग्लंडचा संघाच्या हॉटेलजवळ गोळीबार, सरावाला जाण्याआधी घटनेने खळबळ\n2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव\nIND vs BAN : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, रोहितसह 3 खेळाडू आऊट\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nलग्नसराईत सर्वात जास्त मागणी असलेल्या गुलाबाची शेती कशी करायची\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\n नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया\nतुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय\n35 हजार रुपयांना एक द्राक्ष; जगात या ठिकाणी पिकते ही दुर्मीळ जात\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि के��गळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nकेसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video\nअसा कसा football वेडा ऑपरेशन सुरु आणि मॅच पाहातोय रुग्ण... फोटोची एकच चर्चा\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहिरव्या मिरचीचे हे उपाय आहेत चमत्कारिक; अनेक अडचणींचा होईल The End\nकपड्यांच्याबाबतीत ही चूक घराची शांती बिघडवेल; वास्तुशास्त्रात सांगितलेत हे नियम\nहोम » अॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(मीन राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nशारीरिक व मानसिक भीती वाटेल. कुटुंबियांशी वाद होतील. आईची प्रकृती बिघडेल. अप्रिय घटनांमुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती यांची हानी होईल. स्त्रीवर्ग तसेच पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. स्थावर मिळकत, वाहन इत्यादींशी संबंधित समस्या निर्माण होऊन चिंता वाढतील.\nमीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.\nसंपला या 5 राशींचा वाईट काळ, शुक्राचे संक्रमण या लोकांना करेल मालामाल\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sabtechtalk.com/ind-vs-sa-1st-odi-2022-live-updates-live-toss-delayed-due-to-wet-field-both-sides-play-45-overs/", "date_download": "2022-12-09T10:21:31Z", "digest": "sha1:YFQOFWE5U3DKPLN3IHSLCLWUFJJDMSWO", "length": 9669, "nlines": 172, "source_domain": "sabtechtalk.com", "title": "IND Vs SA 1st ODI 2022 LIVE Updates Live Toss Delayed Due To Wet Field Both Sides Play 45 Overs | SABTechTalk", "raw_content": "\nIND vs SA, Toss Delayed : शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली आज भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करणार आहे. पण भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला पावसाच्या व्यत्ययामुळे सुरु होण्यास उशिर होत आहे. दरम्यान पावसाने आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळे काही वेळातच नाणेफेक होणार आहे, मात्र सामन्याची 1.30 वाजताची वेळ पुढे ढकलल्याने दोन्ही संघाला 45 ओव्हर्स खेळायला मिळणार आहेत.\nसामना उशिराने सुरु होणार या माहितीनंतर 2.45 मिनिटांनी नाणेफेक होणार असून 3 वाजता सामना सुरु होईल अशीही माहिती समोर आली होती. पण त्यानंतक 2.50 च्या सुमारास बीसीसीआयनं पुन्हा एकदा मैदानाजवळील फोटो शेअर करत नाणेफेकीला आणखी उशिर होणार असल्याचं सांगितलं.\nकसा निवडला आहे संघ\nएकदिवसीय मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात आयपीएल 2022 गाजवणारे रजत पाटीदार, शाहबाज अहमद असे युवा खेळाडू आहेत. तर कुलदीप यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर या सध्या संघाबाहेर असणाऱ्या स्टार खेळाडूंनाही संघात घेतलं आहे. शिखरनं याआधी वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संघाचं उत्तम नेतृत्व केलं होतं, त्यामुळे तो संघाचा कर्णधार असून श्रेयसवर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नेमका संघ कसा आहे पाहू…\nकसा आहे भारतीय संघ\nशिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.\nभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:\nTeam India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर\n
Team India: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी …\nIndia vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील …\nPAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामधील तीन कसोटी सामन्यातील दुसरा सामना शुक्रवारी ( 9 …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/08/29/rohn/", "date_download": "2022-12-09T09:01:11Z", "digest": "sha1:IRUW5C3KGLHF4V4SPEXB3ZTXACRQVDDD", "length": 6282, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "पुण्याचा रोहन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nपुण्याचा रोहन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित\nमुंबई : मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जन्मदिनी अनेक खेळाडूंना ‘ राष्ट्रीय खेळ दिवस ‘ म्हणून सन्मानित करण्यात येते. यंदा पुण्याच्या रोहन मोरे ला साहसी खेळासाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राष्ट्रपती भवन इथ संपन्न झाला. साहसी क्षेत्रासाठी दिला जाणारा तेनजिंग नोर्गे पुरस्कार पुण्याचा स्विमर रोहन मोरेला मिळाला.\nरोहन ने आजपर्यंत अनेक समुद्री खाड्या पार केल्या आहेत. जपान ची त्सगारू चॅनेल ची तब्बल ३२ किलोमीटर ची खाडी रोहन ने १० तास ३७ मिनिटात पार करण्याचा पराक्रम केला. असे अनेक पराक्रम रोहन ने आजपर्यंत केले आहेत. म्हणूनच रोहनला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.\n← ‘ गौराई कशाच्या पावलाने आली, सोन्या-मोत्याच्या पावली आली ‘\nशाहुवाडी पंचायत स.च्या गणरायाचे उपसभापतींच्या हस्ते विसर्जन →\nशिराळ्यातील चिंचोलीच्या पै.राकेश जाधवला सुवर्णपदक\n‘ नागमणी चषक ‘ अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेस सुरुवात\nआंबवडे येथे व्हॉली बॉल स्पर्धेचे उदघाटन\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur-deoraobhongade-rahulpawade.html", "date_download": "2022-12-09T09:12:35Z", "digest": "sha1:VFCF45ZNQGSX45ALTNCTFBGIB6PGDLVP", "length": 17985, "nlines": 73, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "राष्ट्रहित हाच खरा धर्म:- ह. भ. प. सोपान दादा कनेरकर #chandrapur #Deoraobhongade #RahulPawade #SopanKanerkar - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nBhairav Diwase बुधवार, नोव्हेंबर २३, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nभाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य\nराहुल पावडे मित्र परिवारातर्फे भव्य जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न\nचंद्रपूर:- राष्ट्रहित हाच खरा धर्म आहे. राष्ट्रहितापुढे सर्वकाही गौण आहे, व सर्वांआधी राष्ट्रहित श्रेष्ठ आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहित जोपासले पाहिजे व देशहीताला प्राधान्यक्रम देऊन वाटचाल केली पाहिजे. सोबतच प्रत्येक नागरिकांनी कुटुंबाचे महत्त्व जाणून कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य दिले पाहिजे. खरे देव हे आपले आई-वडील असून त्यांची सेवा करणे हीच खरी पूजा आहे, असे ओघवते विचार ह.भ.प. सोपान दादा कनेरकर यांनी व्याख्यानाप्रसंगी मांडले.\nभाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त माजी उपमहापौर राहुल पावडे मित्रपरिवारातर्फे भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन (दि. 21) ला स्थानिक रघुनंदन लॉन मधे करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्रातील लाखो युवकांचे प्रेरणास्थान, युवा व कार्पोरेट ट्रेनर, युवा व्याख्याते, प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, युवा पिढीला दिशा देणारे ह.भ.प. सोपान दादा कनेरकर यांचे ओजस्वी व्याख्यान पार पडले.\nयावेळी जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रिय नेतृत्व तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव दादा भोंगळे, ह.भ.प. सोपान दादा कनेरकर, योग नृत्याचे संचालक गोपाल मुंधडा, सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय ढवस, भारत स्वाभिमान जिल्हा संघटक विजय चंदावार जी, सुप्रसिद्ध डॉ. सुधीर मत्ते, डॉ. सौरभ राजूरकर, जयंत भाऊ मामिडवार, माजी नगरसेविका शीलाताई चव्हाण, सविता कांबळे, चंद्रकला सोयाम, मायाताई उईके, प्रशांत चौधरी, सोपान वायकर, रवि गुरूनुले, आदी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या स्वागतानंतर देवराव दादा भोंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर सोपान दादा कनेरकर यांचे मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान पार पडले.\nकार्यक्रमाच्या शेवटी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तथा कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांना शुभेच्छा प्रदान केल्या.माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात मित्र परिवारातील संजय बुरघाटे, संजय निखारे, सुरेश हरिरामानी, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे,रवी जोगी, महेश राऊत, चांद सय्यद, अभय बनपुरकर, संदिप देशपांडे, किरण बुटले, आशिष ताजने, प्रिया नांदे, मोनिषा महातव, रेनुताई घोडेस्वार, मुग्धा खाडे, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, प्रज्वलंत कडू, सूरज पेदूरवर, प्रमोद शास्त्रकर, संदिप आगलावे, चंदन पाल, सचिन कोतपल्लिवार, रवि लोणकर, राजेश सज्जनवार,डांगे काका, राजूरकर सर शेंडे काका,रणजित डवरे , रुद्रनारायन तिवारी, धनराज कोवे, धम्प्रकाश भस्मे, अमित गुंडावार, सचिन बोबडे, अमित गौरकर, कविता ताई, अक्षय शेंडे, श्याम बोबडे, प्रणय डंभारे, पंकज भडके, पियूष लाकडे, अभी वांढरे, मनोज पोतराजे, कृष्णा चंदावार, शैलेश पिपरे, राहुल जांभूळकर, संदिप सद्भैभये, पवन ढवळे, अमोल नगराळे प्रतीक गणफडे, आकाश चोरे,आकाश चौधरी, महेश दर्वे, अमोल मत्ते, शुभम गेडाम, गणेश रासपायले, सुशांत आकेवार, मंगेश भटारकर, रोहित भट, सचिन लग्गड प्रितेश मेंढी, रीतेश वर्मा, यश ठाकरे शुभम गेडाम, सुनीता मुरस्कर, माया हजारे, संगीता शिरसागर, सुवर्णा इंगोले, सूनदा गाऊत्रे, पुष्पा भट, देवतळे ताई, पाटील ताई, मोरे ताई अर्चना बटे, दिंडोकर काकू, चौधरी ताई, ढेंगडे ताई,आदींची कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटी��ार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase ��धार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/major-food-administration-actions-caught-gutkha-stored-in-godavon/", "date_download": "2022-12-09T09:25:49Z", "digest": "sha1:DXJWO36VO4NQKP4IEUA3QSBXNQANG2YA", "length": 4731, "nlines": 42, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अन्न प्रशासनाची मोठी कारवाई; गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा पकडला - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अन्न प्रशासनाची मोठी कारवाई; गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा पकडला\nअन्न प्रशासनाची मोठी कारवाई; गोडावूनमध्ये साठविलेला गुटखा पकडला\nअहमदनगर- जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील डावरे गल्लीमध्ये सोना अपार्टमेंटमध्ये अवैधरित्या गोडावूनमध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखू-मसाला साठवून ठेवला होता. यावर अन्न प्रशासनाने छापा टाकला आहे.\nया गोडावूनमधून तीन लाख 93 हजार 18 रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू-मसाला जप्त केली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ए. आर. दाभाडे, पी.आर. कुटे यांनी पंचासमक्ष गुरूवारी सकाळी 10 वाजता छापा टाकला.\nपथकाने दुकानाची झडती घेतली असता हिरा पान मसाला, रोयाल, सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, राजू इलायची सुपारी, बाराती पानमसाला, माणिकचंद गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा सुमारे तीन लाख 93 हजार 18 रूपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी सुपारी जप्त करण्यात आली.\nदुकान चालक नवीद मलिक तांबोळी (वय 44, रा. डावरे गल्ली, अहमदनगर) हा अन्न प्रशासनाच्या पथकासमक्ष पळून गेला. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात नवीद तांबोळी याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पुढील तपास करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AD/", "date_download": "2022-12-09T09:41:04Z", "digest": "sha1:XAOSNK2GOVJZ4HNQ2JQEDAH6LJFWCFK5", "length": 7140, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अवयवदान प्रचार-प्रसार अभियानास सुरुवात – Janshakti Newspaper", "raw_content": "\nअवयवदान प्रचार-प्रसार अभियानास सुरुवात\nअवयवदान प्रचार-प्रसार अभियानास सुरुवात\nभुसावळ : रोटरी क्लब ऑफ दीपनगरतर्फे आयोजित अवयवदान प्रचार व प्रसार अभियानाचे मुख्य अभियंता अभय हरणे, उपमुख्य अभियंता माधव कोठूळे, नितिन गर्गे आणि वरीष्ठ अभियंत्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवार 15 रोजी सकाळी 11 वाजता नविन क्लब येथे करण्यात आले. या प्रसंगी रोटरीचे सुनील देशपांडे यांनी अवयवदान जनजागृती प्रचार व प्रसाराबाबत माहिती दिली.\nमुख्य अभियंता यांनी या विधायक कार्यासाठी रोटरी दिपनगरची प्रशंसा केली. सुनील देशपांडे हे वयाच्या 67 व्या वर्षी पदयात्रा करून समाजीपयोगी कार्य करीत आहेत त्यांना माझा मानाचा सलाम करुन त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nदिपनगरच्या शारदा हायस्कुलच्या विद्यार्थ्यानी प्रभातफेरीद्वारे सुनिल देशपांडे यांचे स्वागत केले. मग संपूर्ण वसाहतीमधून रॅली जाऊन शेवटी नवीन क्लब येथे कार्यक्रमस्थळी पोहोचले. याप्रसंगी सर्व रोटरीयन्स आणि दीपनगरवासीयांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दिली. रोटरी दीपनगरचे अध्यक्ष प्रविण बुटे यांनी प्रास्ताविक केले. सचिव आनंदगीर गोसावी यांनी ओळख करून दिली. तर आभार जे. पी. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन कोषाध्यक्ष मोहन सरदार यांनी केले. वाय.जी. सिरसाट, आर. पी. निकम, अखतर तडवी, जी. डी. चौधरी, संजय भटकर यांचे सहकार्य लाभले.\nस्वयंसेवी संघटनांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविणार\nमुख्यमंत्र्यांची धरमपेठ झाली अधरमपेठ\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/big-news-supreme-court-orders-women-to-sit-for-nda-exams-national-marathi-news-121081800020_1.html", "date_download": "2022-12-09T09:57:35Z", "digest": "sha1:HVOQGYJVLQ7IDSVYC7F6VEM4HCKHDHSB", "length": 15456, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले - Big news: Supreme Court orders women to sit for NDA exams National Marathi News | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nBank closed :काय सांगता, 5 दिवस बँका बंद राहणार\nBank Holidays :उद्यापासून 5 दिवस बँक बंद राहणार\nतालिबानच्या संकटावर सरकारची मोठी बैठक, सीसीएस बैठकीत पंतप्रधान मोदींनी शहा आणि डोभाल यांच्याशी विचारमंथन केले\n120 जण हवाई दलाच्या विमानाने सुखरूप भारतात पोहोचले\nकोरोनाची लक्षणे दिसल्याने घाबरून, जोडप्याने भीतीमुळे आत्महत्या केली\nन्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने कुश कालरा यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत अंतरिम आदेश मंजूर करून महिला उमेदवारांना एनडीएच्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप ��ुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/222667", "date_download": "2022-12-09T10:31:13Z", "digest": "sha1:XJ6VAIOPOEQNWLHYC3663XFWVJYYR4HQ", "length": 2816, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे १६६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे १६६० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे १६६० चे दशक (संपादन)\n१९:१८, १३ एप्रिल २००८ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०४:३१, १२ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n१९:१८, १३ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सा��गकाम्या वाढविले: mt:Category:1660s)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/theft.html", "date_download": "2022-12-09T10:17:36Z", "digest": "sha1:YXLFVXYUFMSX6TEJBMUHRQ2YDXKIO74T", "length": 13477, "nlines": 73, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "वरोऱ्यातील बॅंकेत भरदिवसा चोरी #Theft - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / वरोरा तालुका / वरोऱ्यातील बॅंकेत भरदिवसा चोरी #Theft\nवरोऱ्यातील बॅंकेत भरदिवसा चोरी #Theft\nBhairav Diwase मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२ चंद्रपूर जिल्हा, चोरी, वरोरा तालुका\n१६ लाखांची रोकड पळविल्याचा अंदाज\n(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात\nवरोरा:- वरोरा येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी झाली. यामध्ये तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने वरोऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.\nबँक ऑफ इंडियाची ही शाखा वरोरा येथील वर्दळीच्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेत आहे. शहरातील अनेक व्यापाऱ्यांचे खाते या बँकेत आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बँकेतील रोखपालाची नजर चुकवून अंदाजे दोन व्यक्तींनी ही रोकड लंपास केल्याचे रोखपालाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही माहिती शाखा व्यवस्थापकाला दिली. घटनेची तोंडी माहिती शाखाधिकारी श्याम अत्तरगडे यांच्याकडून मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती. यामध्ये १६ लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सुत्रांनी व्यक्त केला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, वृत्त लिहीपर्यंत बँकेकडून रितसर तक्रार करण्यात आली नव्हती.\nघटनेची माहिती बँकेकडून मिळाली असता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे नेमकी किती रोकड लंपास झाली, याचा आकडा कळू शकला नाही.\nनीलेश चवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरोरा.\nवरोऱ्यातील बॅंकेत भरदिवसा चोरी #Theft Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, फेब्रुवारी ०१, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महि��ांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-09T09:36:12Z", "digest": "sha1:HT5YEJDV63TNTJA3I3BOSZCXHSPDKQNE", "length": 29882, "nlines": 127, "source_domain": "mediawatch.info", "title": "रवीश नावाचा आतला आवाज ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured रवीश नावाचा आतला आवाज \nरवीश नावाचा आतला आवाज \nआजच्या काळातली मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता जिथं थांबते, तिथून पुढं रवीश कुमारची पत्रकारिता सुरू होते.\nआपण ज्या दुनियेत आलो आहे त्या दुनियेत येणारं बुजरेपण एकीकडं आणि आपण जिथून आलोय त्या मातीशी या दुनियेचं कुठल्याही प्रकारचं नातं नसल्याची आतून पोखरणारी जाणीव दुसऱ्या बाजूला असते. त्यातूनच येणारा न्यूनगंड आणि आत्मविश्वास गमावण्याच्या टोकावरचं नैराश्य आतून उगवायला लागलेलं असतं. मोडून पडायला एखादी काडीही पुरेशी असते, त्याचप्रमाणे स्वतःच्या क्षमतेची जाणीव होण्यासाठीही एखादा क्षण, एखादी घटना पुरेशी असते. अशा प्रसंगी स्वतःची क्षमता सिद्ध करून परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन एखादा रवीश कुमार उभा राहत असतो. तेव्हा खेड्यापाड्यांतून येणा-या हजारो तरुणांचा आत्मविश्वास द्वगुणित होत असतो. असा हा रवीश कुमार स्वतःची वाट चोखाळत पुढे जात राहतो. अर्था�� कितीही बुद्धिमान, निडर पत्रकार असला तरी एकट्याच्या हिंमतीवर असं कुणी काही करू शकत नाही. त्याला प्रणय रॉय, राधिका रॉय यांच्यासारखे मालक, ऑनिंद्यो चक्रवर्ती यांच्यासारखे संपादक, सहकारी आणि एनडीटीव्हीसारखी संस्था मागे उभी असावी लागते. रवीश कुमार घडण्यासाठी वातावरणही तसं असावं लागतं. नाहीतर पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्द्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न पुण्यप्रसून वाजपेयींनी केला आणि संपूर्ण एबीपी न्यूजचीच आर्थिक मुस्कटदाबी झाली. प्रसारणात व्यत्यय आणला गेला, प्राइम टाइमच्या कार्यक्रमाची चित्रं हलू, थरथरू लागली. पुण्यप्रसूनना नारळ दिल्यानंतर पडद्यावरचं चित्र स्थिर झालं. या घटनेला काही महिन्यांचाच काळ लोटलाय. एनडीटीव्हीची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले नाहीत असं नाही. झाले आणि अजूनही सुरू आहेत. परंतु प्रणय रॉय खंबीरपणे उभे राहिले. ते उभे राहिले म्हटल्यावर लाजेकाजे का होईना त्यांच्यामागं इतर काही आजी-माजी पत्रकार, पत्रकार-संपादकांच्या संघटना, वृत्तसमूहांच्या काही मालकांना उभं राहून एकीचं चित्र उभं करावं लागलं.\nअसं सगळं असलं तरी रवीश कुमार बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे.\nबिहारमधल्या छोट्याशा खेड्यातून आलेला रवीश आपल्यासोबत तिथल्या मातीचा गंध घेऊन राजधानीत आला. तो येताना फक्त आपलं गावच नव्हे, तर खेड्यात पसरलेला सत्तर टक्के ग्रामीण भारत आणि त्या भारताचं आकलन घेऊन आला. आणि हेच त्याचं इतरांपेक्षा अधिक मोठं भांडवल होतं. त्याच्याजोडीला त्याच्याकडं होती कमालीची संवेदनशीलता आणि उच्च कोटीचं कारुण्य. जिथं माणसाचं दुःख आहे, तिथं बातमी आहे ही धारणा जोडीला होती. आणि आपल्या बातमीमुळं त्या माणसाचं गुंजभर दुःख हलकं झालं तरी पत्रकारितेचं सार्थक झालं अशी भूमिका होती. खेड्यातल्या माणसाकडं असणारं निर्मळ मन हे त्याच्याकडचं अधिकचं भांडवल होतं. त्याच निर्मळपणाच्या बळावर तो राजधानीतल्या प्रपातामध्ये एखाद्या झ-यासारखा स्वतःचा प्रवाह घेऊन झुळझुळत राहिला. बातमी म्हणजे मंत्री, संत्री, बडे नेते, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या फायद्यासाठी-तोट्यासाठी घडवलेल्या फंदफितुरीच्या, दगाबाजीच्या कपोकल्पित कहाण्या अशी समजूत असताना आणि हे म्हणजेच मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता अशी समजूत असण्याच्या काळात तो त्यांच्या भाषेत बोलायचं ��र काठाकाठानं चालत राहिला. परंतु लोकांचं मुख्य धारेकडं असलेलं लक्ष त्यानं आपण चाललो असलेल्या काठाकडं कधी खेचून घेतलं हे त्या मुख्य धारेतल्या बुजुर्गांना कळलंसुद्धा नाही.\nरवीश कुमार एनडीटीव्हीमध्ये आला, ते साल १९९६ होतं. म्हणजे नव्या आर्थिक धोरणाचं बस्तान बसलं होतं आणि जागतिकीकरणानं कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या उंबरठ्याच्या आत पाऊल टाकलं होतं. माध्यमांचं बाजारीकरण सुरू झालं होतं. बहितांश मुद्रित माध्यमांनी पेड न्यूज हा रीतसर व्यवहार म्हणून स्वीकारला होता, त्यात कुणालाच काही गैर वाटत नव्हतं. सर्व क्षेत्रांत प्रायोजकांचं प्रस्थ वाढू लागलं होतं आणि माध्यमांसाठीही त्यांची गरज भासू लागली होती. प्रायोजकांचा खूश ठेवण्याचा अर्ध्याहून अधिक भार संपादकांच्या खांद्यावर येऊन पडला होता. अशा काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमात सुरूवात केलेल्या रवीश कुमारला एनडीटीव्हीने रिपोर्टर म्हणून संधी दिली. कालांतराने त्याची ओळख निर्माण झाली, ती रवीश की रिपोर्ट या कार्यक्रमातून. एनडीटीव्ही इंडियाच्या नियमित प्रेक्षकांना रवीश कुमारची ओळख होऊ लागली होती. बातम्या देणारी इतरही चांगली मंडळी असली तरी रवीश की रिपोर्टमधून येणारे विषय खूप वेगळे आणि लक्षवेधी असायचे. आपल्याकडं महादेव कोकाटेंची फाडफाड इंग्लिश शिकण्याची पुस्तकं एकेकाळी खूप लोकप्रिय होती. तशा धर्तीवरच्या इंग्रजी शिकवणा-या पुस्तकांच्या बाजारपेठेवरची रवीश की रिपोर्टमधली स्टोरी अजूनही आठवते. ऑफबीट म्हणता येतील असे विषय असायचे. टीव्हीच्या पडद्यावर किंबहुना वृत्तपत्रांतूनही न दिसणारी सामान्य, कष्टकरी माणसं रवीशच्या या रिपोर्टमधून भेटत होती.\nरवीश की रिपोर्टचे विषय वेगळे असायचे हा झाला एक भाग. पण त्याचवेळी रवीश त्यासंदर्भात जे बोलायचा, तो अनेकांना आपला आतला आवाज वाटायचा. बिहारी वळणाचं त्याचं हिंदी ऐकायला खूप गोड वाटायचं, जे अजूनही वाटतं. या हिंदीबरोबर कॉर्पोरेट कृत्रिमपणा आणि अभिनयाचा अतिरेक नसतो. गोष्टीवेल्हाळपणा हे त्याचं वैशिष्ट्य म्हणून नमूद करावं लागेल, रवीशचे संपादक म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या अनिंद्यो चक्रवर्ती यांनीही आपल्या लेखात त्या गुणवैशिष्ट्याचा उल्लेख केलाय. एक मात्र खरं की एनडीटीव्ही इंडियाचे जे नियमित दर्शक होते, त्यांनाच रवीश की रिपोर्टची जादू कळली होती. त्याहीपुढं जाऊन रवीशची ओळख व्हायला लागली, ती प्राइम टाइम शो नंतर. भारतातील सर्व भाषांमधील वृत्तवाहिन्यांमध्ये रात्री नऊसारख्या मौलिक वेळेला प्रेक्षकशरण न होता केला जाणारा हा एकमेव कार्यक्रम असावा. सुधीर चौधरी, रजत शर्मा, श्वेता सिंग, अंजना ओम कश्यप वगैरे मंडळींचे मोदी महिमागान सुरू असताना सामान्यांच्या प्रश्नांवरचा कार्यक्रम शांतपणे सादर करणारा रवीश कुमार निश्चितच वेगळा भासतो. साध्या साध्या माणसांचे प्रश्न घेऊन देशाच्या सत्ताधा-यांना प्रश्न विचारतो, तेव्हा या बाजारात आपली बाजू घेणारा कुणीतरी आहे, हा विश्वास सामान्य माणसांच्या मनात निर्माण होतो. साध्या माणसांचे प्रश्न अनेकदा मुख्य राजकीय प्रवाहाबाहेरचे असले, तरी सत्तेतल्या लोकांना मिरच्या झोंबवणारे असायचे. सत्तेत नरेंद्र मोदी आणि बाकीची मंडळी राहुल गांधींना प्रश्न विचारण्याचै औद्धत्य करताना जोकर वाटतात. भले त्यांचा टीआरपी दांडगा असेल. शंभर अडाण्यांनी शहाणं म्हणण्यापेक्षा एका शहाण्यानं अडाणी म्हणणं शहाण्या माणसाला रुचत नाही. बाकीच्यांना ते भान नव्हतं. ते बिनधास्त सत्तेची भाटगिरी करीत राहतात. कायदेशीर किंवा संविधानाशी संबंधित विषयांवर बाकीच्या वाहिन्यांवर वेगवेगळे तज्ज्ञ बोलावून आरडाओरडा करणारे कार्यक्रम सुरू असतात, तेव्हा रवीशच्या कार्यक्रमामध्ये नाल्सारचे कुलगुरू फैजान मुस्तफा शांतपणे त्या विषयाचे कायदेशीर पैलू उलगडून दाखवत असतात. माध्यमांच्या उद्दिष्टांपैकी टू इन्फर्म आणि टू एज्यूकेट या दोन उद्दिष्टांची पूर्ती रवीश कोणताही आव न आणता तज्ज्ञांमार्फत करतो.\nन्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर एकट्या रवीश कुमारनं त्यासंदर्भात शोधपत्रकारिता करणा-या निरंजन टकलेंना घेऊन कार्यक्रम करण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं. किंवा राफेलचा विषय प्राइम टाइमला घेऊन चर्चा केली होती. राजकीय सत्तेला थेट भिडणं म्हणतात ते याला. मोदी-शहांच्या दहशतीखाली बाकी सगळ्यांनी त्यांचा गोदी मीडिया बनणं स्वीकारलं होतं, तेव्हा रवीश कुमार हाच अर्ध्याहून अधिक भारतातल्या लोकांना एकमेव सच्चा पत्रकार भासत होता. कारण पत्रकार म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारा अशीच लोकांची धारणा होती. २०१४ पर्यंत रवीश ते करीत होता, तेव्हा त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणा-यांना रवीश मोदी सरकारच्या दुख-या नसांवर बोट ठेवू लागला तेव्हा देशद्रोही वाटू लागला. मोदी सरकारला प्रश्न विचारण्याची किंमत रवीशला चुकवावी लागत होतीच, परंतु त्यापेक्षी कितीतरी पटींनी अधिक ती प्रणय रॉय-राधिका रॉय यांना चुकवावी लागत होती आणि त्याबद्दल त्यांची तक्रार असल्याचं आजवर कधी ऐकू आलेलं नाही. ते ऐकू आलं असतं तर रवीश कुमारला मॅगेसेस पुरस्कारापर्यंत पोहोचता आलं नसतं.\nपाव शतकाची कारकीर्द असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकाराच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात, त्याच्या भूमिकेसंदर्भात, त्यानं सादर केलेल्या कार्यक्रमासंदर्भात, त्यांच्या वेगळेपणासंदर्भात तपशीलानं बोलायचं म्हटलं तरी आणखी खूप काही लिहिता आणि बोलता येईल. रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही त्याला शिव्या देणा-यांचा जोर ओसरलेला नसल्याचं डिजिटल मीडियामध्ये दिसून येतं. उलट विखार अधिक तीव्र बनला आहे. अर्थात अमित शहा यांच्यासारखा दबंग गृहमंत्री असताना हा जोर ओसरण्याचं काही कारणही नाही. परंतु एक गोष्ट मुद्दाम नमूद करायला हवी. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चहुबाजूंनी अंधारून आल्यासारखं वातावरण होतं आणि कुठूनच प्रकाशाची तिरीप येण्यासाठी फट दिसत नव्हती. अशा कठिण काळात रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली. कुणी कल्पनाही केली नव्हती अशा कोप-यातून कल्पनेपलीकडचे तेजस्वी किरण आले. रवीश कुमारला जाहीर झालेला मॅगेसेसे पुरस्कार या देशातील धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी लोकांना आपलाच गौरव वाटू लागला. एखाद्या व्यक्तिचा गौरव एका देशातल्या मोठ्या समूहाला आपला गौरव वाटावा, आणि गौरव होणारी व्यक्ती पत्रकारितेतली असावी, ही पत्रकारितेसाठीही अभिमान वाटावी अशी घटना आहे. परंतु दुर्दैवानं आजच्या भारतातल्या बहुतांश पत्रकारितेला तसं वाटलं नाही, हे दुर्दैव पत्रकारितेचंच\nरवीश कुमारचा आज वाढदिवस, त्याला मनःपूर्वक शुभेच्छा \n(रवीश कुमारला मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ऑगस्ट २०१९मध्ये लिहिलेली ही पोस्ट. आज पुन्हा रवीशच्या वाढदिवसानिमित्त.)\n(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)\nPrevious articleसमुद्र किनारे, डोंगर , नद्या , बॅकवॉटरने समृध्द असलेले कोल्लम\nNext articleसंविधानापलीकडील आंबेडकरांचं काय करायचं \nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:45:08Z", "digest": "sha1:ENVZTAPRQQX6YDPQFOL33TF73X5SWMG3", "length": 30990, "nlines": 129, "source_domain": "mediawatch.info", "title": "विचारांनी जीवन लखलखीत झाले - Media Watch", "raw_content": "\nHome featured विचारांनी जीवन लखलखीत झाले\nविचारांनी जीवन लखलखीत झाले\nजन्मानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर घरातल्या ज्या काही बाबी पहिल्यांदा पाहिल्या असतील त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या प्रतिमांचा समावेश ठळक असेल. कारण घरातल्या अन्य वस्तूंत त्याच दर्शनी, रंगीत व उठून दिसणाऱ्या होत्या. हे दोघेही महान होते. पण मानव होते. देव नव्हते. त्यांचा काहीएक विचार होता. कार्य होते. त्यामुळे ���मचे म्हणजे माझ्या आई-वडिलांचे व त्यांच्या पिढीतील दलित समुदायाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलले होते. एक अस्मिता, नवचैतन्य जगण्यात आले होते. पण विचार न कळत्या वयात या दोहोंच्या प्रतिमा अन्य मित्रांच्या घरातील देवांप्रमाणेच मला होत्या. त्यात आई-वडिल या दोहोंच्या प्रतिमांना नियमित हार घालायचे, अगरबत्ती, मेणबत्ती लावायचे व त्रिसरण-पंचशील घ्यायचे. मला हात जोडायला व नमस्कार करायला सांगायचे. माझ्या मुलांना सांभाळ अशी करुणा आई भाकायची. त्यामुळे देवांच्या पलीकडे विचारांचा काही भाग या प्रतिमांत आहे, याचा उमज पडणे कठीण होते. आम्ही बौद्ध झालो तरी माझ्या आईच्या अंगात ‘साती आसरा’ यायच्या. मांड भरला जायचा. त्यावेळी साती आसरांची (मोठ्या बायांची) भजने होत. मी त्यात तल्लीन होई. टाळ वाजवी. भजने म्हणत असे. पुढे सप्ताहात कीर्तने ऐकायला आवर्जून जाई. आंबेडकर-बुद्ध जयंती व कीर्तने दोन्ही मला आवडे.\nअक्षरओळख व पॅँथरची वावटळ समांतर सुरु झाली. आमची वस्ती गदगदू लागली. धुमसू लागली. सभा-भाषणांतून नवे विचार कानावर पडू लागले. पत्रे-पत्रके-नियत-अनियतकालिके हातात पडू लागली. गल्ली-चौकांत सामाजिक-राजकीय घडामोडींविषयी चर्चा झडू लागल्या. चर्चा करणाऱ्यांच्या घोळक्यात उभे राहून मोठ्या माणसांचे बोलणे ऐकणे हे वेगळेच वाटत होते. चौथीला बाबासाहेब-बुद्धाबद्दल थोडे थोडे वाचायला मिळू लागले व अधिक अधिक समजू लागले. सहावीला वीज चमकावी तसा या वाचनातून निरीश्वरवादाचा साक्षात्कार झाला. हे जग कोणी निर्माण केलेले नसून ते विकसित झालेले आहे. जगात ईश्वर नावाची कोणतीही शक्ती नसून तिच्यावर विसंबणे म्हणजे परावलंबी होणे. अनुभवाला येणाऱ्या व विज्ञानाने सिद्ध होणाऱ्याच बाबींवर विश्वास ठेवायचा. ईश्वर व त्यावर आधारित धर्माने आपला विकास रोखला. आपल्या कैक पिढ्यांवर अस्पृश्यतेचे जिणे लादले. देव-कर्मकांड-उच्चनीचतेचे हिंदूधर्माचे हे जोखड झुगारुन बाबासाहेबांनी नीती व वैज्ञानिकतेवर आधारित बौद्ध धर्म आपल्याला दिला. ज्यात करुणा, मैत्री असे बरेच काही महान आहे. आणि हे महानपण प्रदान करणारा बुद्ध स्वतः माणूस आहे. …अहाहा किती भाग्यवान आहोत आपण किती भाग्यवान आहोत आपण इतरांकडे नसलेले असे काही मौलिक वैभव आपल्याला सापडले याची ती प्रचिती रोम न रोम थरारवणारी होती.\nया रोमांचित अवस्थेत त्या शालेय जीवनातच सामाजिक हालचाली सुरु झाल्या. अंगात येण्यावरुन, मोठ्या बायांच्या भजनावरुन मुंबईत घरात व गावी गेल्यावर गावात भांडणे सुरु झाली. या भूमिकेने तप्त झालेल्या समविचारी मुलांचे आमचे गट तयार झाले. त्यांनी गावी तसेच मुंबईतील वस्तीत नवे जागरण सुरु केले. फुले, शाहू आदि पुरोगामी विचारांचा मागोवा सुरु झाला. दलितांवरील अत्याचाराचा विरोध म्हणून स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार, शाळेत गेलोच तर राष्ट्रगीत न म्हणणे, काळ्या फिती लावणे हे भूषणावह वाटू लागले. बुद्धाला आपले केस कापून आलेल्या पैश्यातून खिर देणाऱ्या सुकेशिनीच्या डोक्यावरुन बुद्ध हात फिरवतो व तिच्या पाठीवरुन पुन्हा तिचे सुंदर लांबसडक केस सळसळू लागतात, या आमच्या पुस्तकातील धड्यावरुन मी शाळेत गदारोळ केला. हिंदू देवता चमत्कार करतात. आमचा बुद्ध चमत्कार करत नाही. तेव्हा त्याची यातून बदनामी होते व बौद्ध मुलांवर आपलाही बुद्ध चमत्कार करणारा एकप्रकारे देव आहे, असा संस्कार होतो. हे थांबले पाहिजे. ..वगैरे.\nपॅंथरच्या या भराच्या काळात व्हॉल्टेअरची जयंती, पॅंथर हे नाव ज्यावरुन घेतले ती ब्लॅक पॅँथर ही आंतरराष्ट्रीय परिमाणेही मिळाली. पण ज्या वेगाने पॅंथर भरात आली त्याच वेगात तिचे पतनही सुरु झाले. या ढासळण्याचा व आमची मॉडेल्स असलेल्या नेत्यांच्या नैतिक व राजकीय घसरगुंडीचा आमच्यावर विपरित परिणाम होऊ लागला. आमच्या आस्थांवर आघात झाले. त्यातूनच नव्या विचारांचा शोध सुरु झाला. कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, उच्चवर्णीय (मुख्यतः ब्राम्हण) यांच्याविषयी तिटकारा व संशय वातावरणात भरगच्च होता. तरीही नेते वा आपल्यातले अन्य कार्यकर्ते सांगतात म्हणून या मंडळींपासून दूर न राहता त्यांना भेटून, त्यांचे साहित्य वाचून स्वतः पारखले पाहिजे असे वाटू लागले. तसे प्रयत्न सुरु झाले.\nया क्रमात भाऊ फाटकांची भेट झाली. मी ८ वी ते १० वी जिथे शिकलो त्या चेंबूर हायस्कूलचे ते माजी शिक्षक. मी तिथे जाण्याआधीच ते निवृत्त झालेले. पण त्यांचा उल्लेख व एखादी आठवण कानावर होती. त्यांच्याविषयी वाचलेही होते. त्यामुळे त्यांच्याविषयी उत्सुकता होतीच. मी ज्या मुक्तानंद हायस्कूलमध्ये पुढे शिक्षक झालो, तेथील आमच्या पर्यवेक्षिका रजनी लिमये या भाऊंच्या कन्या. त्यांच्यामार्फत भाऊंची भेट झाली. भाऊ कम्युनिस्ट. त्यामुळ��� उत्सुकता असली, नवे समजून घेण्याची आस असली तरी संशय होताच. प्रत्यक्ष भेट काही समजुतींना तडा देणारी ठरली. आम्हा आंबेडकरी संस्कारातील मंडळींना सर्वसाधारणपणे उच्चवर्णीय पुरोगाम्यांकडून चुचकारणे, जादाचा आदर व आधारही देणे होते. तसे इथे काहीही नव्हते. (या भेटीचे सविस्तर वर्णन उद्बोधक असले तरी आता विस्तारभयास्तव ते टाळतो.) भाऊंच्या या पहिल्याच भेटीत आपल्या विचारांतल्या रोमँटिकतेचे वस्त्रहरण होते आहे व वस्तुनिष्ठता दृश्यमान होत आहे हे जाणवले. अर्थात पहिल्या भेटीतच संशय फिटला असे काही झाले नाही. तो संपायला वेळ गेला. भाऊंच्या अभ्यासमंडळातून व कामातील सान्निध्यातून बुद्ध, आंबेडकर, गांधी, मार्क्स यांचे ऐतिहासिक योगदान व मतभेदांचे संदर्भ तसेच आजच्या काळातील त्यांची परस्पर पूरकता (समन्वय नव्हे) अधिक उलगडायला मदत झाली. भाऊंमुळेच स्त्री मुक्ती संघटनेची व पुढे लाल निशाण पक्षाची गाठ पडली. आमच्या वस्तीत संघटनेचे काम सुरु झाले. आक्षेप, आरोप, संशय यांचे प्रहार प्रस्थापित विचारांच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांकडून झाले. जवळच्या मित्रांकडूनही काही काळ असहकार व त्यामुळे एकाकीपण वाट्याला आले. ज्यांच्यात काम होते त्या सामान्य लोकांतून हा अनुभव नव्हता. उलट साथ होती. त्यामुळे सावरायला मदत झाली.\n‘आपल्या वस्तीत येणाऱ्या स्त्री मुक्ती संघटनेच्या या उच्चवर्णीय मुलींपैकी तुझ्याशी लग्न करुन राहणार आहे का या झोपडपट्टीत कोणी’ या प्रश्नाला ‘त्या माझ्या सहकारी आहेत. त्या त्यांचा स्तर सोडून आपल्या वस्तीत येत आहेत, याचे आपण स्वागत करायला हवे. लग्न करण्यातूनच त्यांची निष्ठा जोखणे बरोबर नाही.’ असे उत्तर मी देत असे. पुढे यातल्याच एका मुलीबरोबर माझे आंतरजातीय लग्न झाले. ती झोपटपट्टीतच राहिली. तो प्रश्नही संपला. माझ्या डाव्या-पुरोगाम्यांशी असलेल्या सहकार्यातून आमच्या घरात व नातेवाईकांत एक नाराजी होती. तथापि, या आंतरजातीय लग्नाबाबत ‘आपल्यातलीच केली असतीस तर बरं झालं असतं’ एवढेच घरच्यांकडून बोलले गेले. बाकी सगळे उत्तम झाले. पत्नीने तिच्या वागण्यातून त्यांना, नातेवाईकांना, शेजारपाजारच्यांना व गावातल्यांनाही अक्षरशः जिंकून घेतले. आणि त्यामुळे या सगळ्यांशी असलेल्या माझ्या संबंधातही अधिक जवळीक तयार झाली.\nतीव्रता तयार झाली ती मी नोकरी सोड��न पूर्णवेळ कार्यकर्ता होणार त्यावेळी. मी एम. ए. फर्स्ट क्लास झालो. प्राध्यापक म्हणून नोकरी करुन स्थिर व बरे आयुष्य वाट्याला यायच्या काळात ही अवदसा का आठवली ही वंचनेतच आयुष्य काढलेल्या आई-वडिलांची तडफड होती. नातेवाईक, मित्र, समाजातले कार्यकर्ते यांनाही आपल्यातला एक होतकरू युवक या डाव्यांनी गटवला याची चीड आली होती. पत्नी नोकरी करणार होती, घरच्या जबाबदाऱ्या सोडणार नव्हतो हे आश्वासन त्यांना तसे पचत नव्हते. मी नोकरी सोडली. पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. पत्नी तिचे शिक्षण पूर्ण करुन दोन वर्षांनी नोकरीला लागली. हा काळ कठीण गेला. पण चळवळीतील सहकाऱ्यांच्या आधाराने तो निभला.\nडाव्या-पुरोगामी वर्तुळात वावर, कष्टकऱ्यांच्या तसेच स्त्री-पुरुष समतेच्या सांस्कृतिक चळवळींत सहभाग, अलीकडे संविधानातल्या मूल्यांच्या प्रसाराला प्राधान्य, त्याचवेळी ज्या आंबेडकरी विभागातून आलो त्याच्याशी मुंबईपासून गावच्या भावकीपर्यंत जैव नाते, यासंबंधातल्या विषयांवर लेखन व बोलणे असे काही माझ्याबाबत सांगता येते. जे आजही चालू आहे. अलीकडे विचारांचा मागोवा अधिक घेत असतो. पण तोही व्यवहाराशी नाते जोडत. त्यामुळे ते कळायला मदत होते व उपयोगीही ठरते.\nएकूण पुरोगामी-आंबेडकरी चळवळीतले अंतराय संपले नसले तरी देशातील लोकशाही विरोधी, अराजकी, कट्टरपंथी शक्तींच्या चढाईच्या माहोलामुळे डाव्या, पुरोगामी, आंबेडकरी, गांधीवादी विचारांच्या दावेदारांमध्ये संवाद वाढू लागला आहे. त्यात अधिक सौहार्द येणे व एकजुटीच्या व्यवहाराला गती मिळणे यासाठी शक्य ते प्रयत्न हे सध्याचे माझे व्यवधान आहे.\nमला जे अनुभवाला आले त्यापासून चळवळीतली पुढची पिढी पूर्ण अनभिज्ञ नाही. तिलाही हे ताणतणाव जाणवतात. तीही जुन्याची वाहक आहे. पण दिशाहिनता व व्हॉट्सअपी-फेसबुकी कृतिहिन बेजबाबदारपणा वाढला आहे.\nघरच्या म्हणजे आमच्या मुलांच्या पिढीबद्दल बोलायचे तर मध्यवर्गीय घरात वाढलेली व भोवताली दमदार पुरोगामी चळवळ नसलेल्या काळात वाढलेली ही मुले आमच्यापासून बरीचशी अलिप्त आहेत. त्यांची जगण्याची व्याख्या व उद्दिष्ट आमच्याशी मेळ खात नाही. याला अपवाद असू शकतात. पण सर्वसाधारणपणे असे दिसते. व्यक्तिशः माझ्या घरचे काय माझा मुलगा झोपडपट्टीत केवळ जन्माला आला. सहा महिन्यांतच आम्ही आधी भाड्याने व नंतर स्वतःच्या सेल्फ कंटेन्ट घरात मिश्र वसाहतीत स्थलांतरित झालो. माझ्या वाट्याला आलेला जवळपास सगळाच बौद्ध सभोवताल, सतत ‘जयभीम’चा उच्चार, जवळ बुद्धविहार, आंबेडकर-बुद्ध जयंतीचा, ६ डिसेंबरचा माहोल माझ्या मुलाला मिळाला नाही. त्यापासून तो पूर्ण अलिप्त वातावरणात वाढला. त्याची शाळाही या वातावरणाचा मागमूस नसलेली. घरातील बाबासाहेब-बुद्धाच्या प्रतिमा, आमचे सार्वजनिक जीवनातले वावरणे, तशा प्रकारचे लोक घरी येणे यामुळे आमच्या विचारांचे जे काही शिंतोडे त्याच्यावर उडाले असतील त्यामुळे तो बाय डिफॉल्ट निरीश्वरवादी-सांप्रदायिकताविरोधी आहे एवढेच. बाकी आमच्या कामा-भूमिकांबाबत त्याला काही औत्सुक्य आहे असे दिसत नाही. असो.\nकोवळ्या वयात एका टप्प्यावर जी विचारांची वीज चमकली तिने जगण्याची वाट उजागर केली. पुढे कृतीतून अधिकाधिक परिपोषित होत गेलेल्या विचारांच्या लकाकण्याने अख्खे जीवन लखलखीत झाले.\n(सौजन्य -ललकारी, मार्च २०१८)\nPrevious articleचिनी मशिदींवर चिनी राष्ट्रध्वज कसे आले\nNext articleचिरतरुण जत्रेचा देव\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर ��र्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T08:45:53Z", "digest": "sha1:SABGJ5EWZ5OAGHOO7WDD2ABV4X4OMOJQ", "length": 5819, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आणखी आठ आमदारांचा पाठिंबा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी आणखी आठ आमदारांचा पाठिंबा\nआणखी आठ आमदारांचा पाठिंबा\nपत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनला आणखी आठ आमदारांनी आपला लेखी पाठिंबा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे पाठविला आहे.धन्यवाद. ज्या आमदारांची आज आमच्या सहकार्यांकडे उपलब्ध झालीत त्यांची नावे खालील प्रमाणे 1ः हितेंद्र ठाकूर 2ः क्षितीज ठाकूर 3ः भीमराव तापकीर ( खडकवासला) 4ः विलास तरे ( भाईसर) 5ः सुरेश लाड (कर्जत) 6ः पांडूरंग महादू बरोरा ( शहापूर ) 7ः शांताराम तुकारा मोऱे ( भिवंडी) 8ः राहूल कुल ( दौड) अन्य ठिकाणच्या आमदारांची पत्रे कृपया तातडीने जमा करावीत.\nPrevious articleपत्रकाराला अर्वाच्च शिविगाळ\nNext article‘ एस.एम.एस.भडिमार’ आंदोलन\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/14985/", "date_download": "2022-12-09T08:15:34Z", "digest": "sha1:HHGTPUACVELDURZVC2TRVUZWYR7XEO6T", "length": 17434, "nlines": 110, "source_domain": "mnews.esy.es", "title": "फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले?; खडसेंचे अनेक खळबळजनक आरोप | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra फडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले; खडसेंचे अनेक खळबळजनक आरोप\nफडणवीस रात्री दीड वाजता हॅकरला का भेटले; खडसेंचे अनेक खळबळजनक आरोप\nजळगाव: मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्��ामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कशासाठी भेट दिली मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढविला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले. ( Targets )\nमुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी बोलताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ‘मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानेच माझ्यावर अन्याय झाला आहे. सन २००९ ते २०१४ या काळात राज्यात भाजपचे सरकार यावे यासाठी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, नितिन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, भाऊसाहेब फुंडकर, गिरीष बापट, विनोद तावडे यांनी जिद्दीने सामूहिक प्रयत्न केले. त्यामुळे वातावरण तयार होवून भाजपाचे स्वबळावर सरकार आले. साधारण अपेक्षा अशी असते की, जो विरोधीपक्ष नेता असतो तोच मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपद न मिळता फडणवीसांना मिळालं. नंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता’, असा दावा खडसे यांनी केला.\nभंगाळे-फडणवीस भेटीचे फोटो माझ्याकडे आले होते\nमाझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे होत असल्याचा आरोप हॅकर मनिष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी हा मनिष भंगाळे मध्यरात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकर सिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीचे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते. देवेंद्र फडणवीसांनी रात्री दीड वाजता मनिष भंगाळे याला भेटण्याचे कारण काय असा सवाल देखील खडसे यांनी केला आहे. तेथून मनात शंका आली. त्यानतंर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझिन घेतली, मी एआयडीसीची जमीन विकत घेतली, असे आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटिंग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालात देखील काही तथ्य नव्हते, असे नमूद करत खडसे यांनी फडणवीसांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.\nमंत्र्याच्या पीए व एका महीलेची क्लीप\nमाझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले कसे केले कोणत्या मंत्र्याचे पीए होते कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. तसेच एका मंत्र्याच्या पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहीती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले. मी काय गुन्हा केला आहे कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिप देखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. तसेच एका मंत्र्याच्या पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहीती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले. मी काय गुन्हा केला आहे असे वारंवार विचारतो आहे, असे सांगताना मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणी मीच विधानसभेत केल्याची आठवणही खडसे यांनी यावेळी करून दिली.\nमुख्यमंत्रिपदाला आडवे येवू नये म्हणून तिकीट कापायचे उद्योग\nमी काय गुन्हा केला की तुम्ही मला राजीनामा देण्यास भाग पाडले माझ्या मुलीला तिकीट देवून तिची हरविण्याची व्यवस्था केली. आमच्याच पक्षातील काही लोकांना सांगून विरोधात प्रचार करायला लावला त्याचे पुरावे देखील व फडणवीसांना मी दिलेत, त्यांनी कारवाई करतो सांगितले. सहा महीने झाले तरी कोणतीही कारवाई केली नाही. , चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता व मी अशा शंभर टक्के निवडून येणाऱ्यांना तिकीट न देता भाजपने या जागा हातच्या घालवल्या. मुख्यमंत्रिपदाला कुणी आडवे येवू नये म्हणूनच हे उद्योग केले गेले असा आरोप देखील खडसे यांनी केला. या सर्व प्रकाराचे पुरावे ���ाझ्याकडे आहेत, या सत्य व पुराव्याच्या आधारे मी एक पुस्तक लिहिणार आहे. त्याचे नाव ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ असे असणार असल्याचेही खडसे म्हणाले.\nकेवळ या व्यक्तीमुळे सरकार आले नाही\nकेवळ या व्यक्तीमुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले नाही. त्यांनी याचे तिकीट कापा त्याचे तिकीट आणा, बाहेरचे लोक आणा, मधले काढा, जवळचे सोडा वरचे आणा असे उद्योग केले. या तिकिटांच्या काटाकाटी व पाडापाडीमुळेच नुकसान झाले, असा आरोपही खडसे यांनी फडणवीसांवर केला.\nमी पुन्हा येणार हा अहंकार नडला\nमी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हा अहंकार होता. ही भूमिका लोकांना आवडली नाही. त्याच जागी जर आम्ही पुन्हा येणार म्हटले असते तर लोकांना आवडले असते. मी येणार मधला मी पणा लोकांना आवडला नाही. याचा परिणाम असा झाला की, भाजप-शिवसेनेचे सरकार येवू शकले नाही. युती नसताना १२३ जागा आल्या होत्या मग आता युती असताना का सरकार आले नाही, याचे उत्तर कोण मागेल असा सवालही खडसे यांनी केला. मी एकटाच नाही तर भाजपात अनेक नेते अस्वस्थ आहेत. आम्ही कधीही भाजपच्या विरोधात बोललो नाही. केवळ व्यक्ती विरोध केला असेल. आता पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू, वरिष्ठांशी बोलू असेही खडसे यांनी शेवटी सांगितले. तसेच सध्या करोना संसर्ग असल्याने परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर पुढील पाऊल उचलणार असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.\nPrevious articleआर. आर. पाटील यांच्या घरात तिघांना करोना; आता आमदार सुमन पाटील यांनाही लागण\nNext articleफडणवीस-अजितदादांच्या ४ दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\npaytm share buyback, Paytm Buyback: आधी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आता कंपनी शेअर बायबॅकच्या विचारात; बातमीमुळे शेअर्समध्ये उसळी – paytm share price stocks climb the...\nnandurbar news: वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडालं, सात महिन्याच्या बाळासह मातेला दुखापत, घराचेही मोठे नुकसान –...\nसरकारी रजा, सरकारी कर्मचाऱ्यांनो… इतके दिवस सुट्टी घेतल्यास जाईल हातची नोकरी; जाणून घ्या नियम –...\n पुराने संपूर्ण गावाला वेढा, २००...\n रेल्वेत ��ढताना घसरला पाय, जवानाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव – leg slipped while...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://glamworld.in/ranji-player-to-minister/", "date_download": "2022-12-09T09:05:06Z", "digest": "sha1:FNZWZGSC6NNUXGCJIKXORFLLQ3UZ7WAY", "length": 5399, "nlines": 66, "source_domain": "glamworld.in", "title": "रणजीपटू ते मंत्री... - Glam World", "raw_content": "\nयोगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात स्थापन झालेल्या जंबो मंत्रिमंडळात मोहसिन रजा या माजी रणजीपटूला स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे मोहसिन रजा हा एकमेव मुस्लिम चेहरा योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात आहे. मोहसिन रजा हे उत्तर प्रदेश संघाकडून रणजीचे सामने खेळले आहेत.\nप्रसिद्ध क्रिकेट वेबसाईट क्रिकइन्फो वरील माहितीनुसार ते २ रणजी सामने उत्तर प्रदेशसाठी खेळले आहेत. एमआरएफ पेस फॉउंडेशनमध्ये प्रशिक्षण घेतलेले रजा यांनी आपल्या खेळाची सुरुवात उत्तर प्रदेश संघाकडून केली. लखनऊच्या सामाजिक वर्तुळात रजा यांचं मोठं नाव आहे. आधी काँग्रेस मध्ये असणाऱ्या रजा यांनी २०१३-१४ साली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेली ३-४ वर्ष उत्तर प्रदेश भाजपच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी ते पार पाडत आहेत.\nयोगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसिन रजा यांच्या बरोबरच चेतन चौहान ह्या आणखी एक भारताच्या मोठ्या माजी क्रिकेटपटूला संधी देण्यात आली आहे. राज्यपाल राम नाईक यांनी या दोन खेळाडू असलेल्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सध्या क्रिकेटपटू मोठ्या प्रमाणावर राजकारणात येत आहेत. रजा आणि चौहान यांच्याप्रमाणेच पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांना स्थान देण्यात आले आहेत.\nभारतीय क्रीडाविश्व आणि सिनेसृष्टी यांना कायमच राजकारणाची भुरळ पडली आहे. याआधीही कीर्ती आझाद, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफ, तेजस्वी यादव, मन्सूर अली खान पतौडी यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुका लढवल्या आहेत आणि आपापल्या पक्षांत वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही पार पडल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/vat-paurnima/picsart_22-06-14_21-47-09-621/", "date_download": "2022-12-09T09:02:34Z", "digest": "sha1:3C3QFU6H6K7ISQAC6Q3HJ7OGVSRW5VY7", "length": 3513, "nlines": 66, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "तिची वटपौर्णिमा - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-employment-news/sbi-sco-recruitment-2021-121041500018_1.html", "date_download": "2022-12-09T10:23:46Z", "digest": "sha1:AMDBZHE533AMMNWLMQV7WVHFXERRKB2N", "length": 15816, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "SBI मध्ये 149 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांवर भरती, वाचा माहिती - SBI SCO Recruitment 2021 | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nSBI भरती 2020: SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी 489 रिक्त पदे\nSBI Recruitment 2020: SBI मध्ये अप्रेंटिसची भरती, 10 डिसेंबर पूर्वी अर्ज करा\nSBI : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघाल्या आहे भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या\nMPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा\nBPSC Judicial Services Exam 2021: 8 एप्रिल रोजी बीपीएससी परीक्षा, कोरोना नकारात्मक प्रमाणपत्र आवश्यक\nया पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे. उमेदवार योग्यता अटी, निवड प्रक्रिया व पगारासह इतर सूचनांसाठी अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या.\nमुख्य प्राध्यापक अधिकारी 1\nसल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) 4\nउपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी-डिजिटल बँकिंग) 1\nवरिष्ठ विशेष कार्यकारी 3\nशैक्षिक योग्यता : प्रत्येक पदासाठी योग्यता वेगवेगळी आहे, म्हणून उम��दवारांना सल्ला दिला जात आहे की त्यांनी एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन बघावं.\nअर्ज शुल्क : 750 रुपये (सामान्य वर्गासाठी), एससी-एसटी व विकलांग उमेदवारांसाठी शुल्क नाही.\nनिवड प्रक्रिया : लिखित परीक्षेत यश मिळालेल्या उमेदवारांचा साक्षात्कार होईल. नंतर निवड यादी तयार केली जाईल.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nCurly Hair कुरळे केस हवेत तर करून पहा हे सोपे उपाय..\nओल्या केसांना कर्ल करा: आपल्या केसांना शांपू करून कंडिशनरने स्वच्छ धुवा. कंडिशनर लावण्याने केस स्मूथ आणि बाउंसी होऊन जातात. याने आपण हवा तसा लुक देऊ शकता. आता केसांना एक दोनदा हलक्या हाताने टिपून कलर्स लावून केसांना बांधून घ्या. पूर्ण वाळेपर्यंत बांधून ठेवा. नंतर मोकळे सोडा. केस कर्ली होऊन जातील.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून ���्या मग ते नवीन का नसो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2022-12-09T10:18:54Z", "digest": "sha1:22FAPCV3FM7X2A4TJBRSZ5TC3JJTWKO6", "length": 4622, "nlines": 100, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने - विकिस्रोत", "raw_content": "\nवर्ग:तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\n\"तुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१२ रोजी २२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/bitmax/", "date_download": "2022-12-09T09:22:58Z", "digest": "sha1:NRGU5V6YNFRHNUIHNVHNGUHGDTPFYGN2", "length": 7143, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#Bitmax Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nबिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च\nMay 19, 2022 May 19, 2022 News24PuneLeave a Comment on बिटमेक्स तर्फे उत्पादनांच्या विस्तारीकरणासाठी स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च\nपुणे -जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिटमेक्सने किरकोळ आणि संस्थात्मक व्यापार्यांसाठी उत्पादनांमध्ये विस्तार करण्याच्या हेतूने बिटमेक्स स्पॉट एक्सचेन्ज लॉन्च करण्याची घोषणा केली. (Bitmax launches Spot Exchange for product expansion) कंपनीने स्पॉट एक्सचेन्ज अशावेळी केला आहे जेव्हा डेरिव्हेटिव्ह ऑफरच्या यशानंतर कंपनी जगातील शीर्षाच्या दहा स्पॉट एक्स्चेंज मध्ये आपले स्थान बनवू पाहत आहे. बिटमेक्स […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/state-cabinet-decision-all-three-development-boards-including-vidarbha-will-be-reconstituted-nagpur-tmb-01-3154557/lite/", "date_download": "2022-12-09T08:28:25Z", "digest": "sha1:23LU6JVGUGH56J2NG227TEW7EZQUU3YI", "length": 20701, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार - राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय | State Cabinet decision All three Development Boards including Vidarbha will be reconstituted nagpur | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nविदर्भासह तीनही विकास मंडळाचे पुनर्गठन होणार – राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय\nमहाविकास आघाडी सरकारने २९ जून २०२२ रोजी मंडळांना मुदतवाढीचा निर्णय घेतला होता.\nWritten by लोकसत्ता टीम\nनागपूर : विदर्भ विकास मंडळासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी म हाविकास आघाडीने सत्ताकाळाच्या शेवटच्या टप्प्यात हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या शिंदे-भाजप सरकारने त्याला स्थगिती दिली होती. मंडळ पुनर्जीवित व्हावे,अशी मागणी विरोधी पक्षात असताना भाजपे लावून धरली होती. परंतु सत्तेत आल्यानंतर सरकारने याबाबत तातडीने निर्णय न घेतल्याने टीका होत होती.\nसोमवारी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता या मंडळाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील मागास भागाच्या विकासासाठी स्थापन विदर्भ, मराठवाडा विक���स मंडळाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आल्यावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने त्याला मुदतवाढ देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली नव्हती. या मुद्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा : भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ\nमहाविकास आघाडी सरकारने २९ जून २०२२ रोजी मंडळांना मुदतवाढीचा निर्णय घेतला होता. पण शिंदे गट-भाजप युतीचे सरकारने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले होते. त्यात या निर्णयाचा समावेश होता. अडीच महिन्याच्या काळात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मात्र विकास मंडळांचा मुद्दा सरकारच्या अजेंड्यावर दिसला नाही. याउलट सरकारने विधान परिषदेवर नियुक्तीसाठी पूर्वीच्या सरकारने पाठवलेली सदस्यांची यादी रद्द करण्यासाठी तत्परता दाखवली होती. अखेर सरकारने निर्णय घेतला.\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ\n चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO\nख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या\nमान्सूनच्या तोंडावर नाले सफाईचा मुहूर्त\nनागपूर : अधिकाऱ्यांपेक्षा निवृत्त अधिकाऱ्यांचे सभासद शुल्क दुप्पट\nनागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\n“आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी का म्हणायचं” वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सयाजी शिंदेची तुफान फटकेबाजी, म्हणाले, “कोणताही पक्ष २०० वर्ष…”\nपुणे: विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली करण्याच्या स्थगितीला विरोध\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From नागपूर / विदर्भ\n पडळकर, खोत आ��ल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार आमरण उपोषणाची मागितली परवानगी\nझटपट श्रीमंत होण्यासाठी दोन मित्रांची शक्कल; यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेत चक्क बनावट नोटा केल्या तयार\nबाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री\n‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट\nबुलढाणा: बाप आरोपी, आई मृत अन् मुलगा फिर्यादी; नांद्राकोळी येथील हत्याप्रकरणातील दुर्दैवी त्रिकोण\nयवतमाळ: मध काढायला झाडावर चढला अन्…\nबुलढाणा: प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना\nबुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद\n चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/forest-officer/", "date_download": "2022-12-09T09:56:59Z", "digest": "sha1:7RM7LPEW3XDGDBCKI4KSXNS5UFEIIGP6", "length": 14956, "nlines": 99, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "Forest Officer कसे बनावे?", "raw_content": "\nमित्रांनो, पर्यावरणासाठी जंगल किती महत्त्वाचे आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे.जंगलाशिवाय शुद्ध हवा मिळू शकत नाही. कोणत्याही देशासाठी जंगलाचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असते.\nप्रत्येक देशाचे सरकार आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असते.मित्रांनो,फॉरेस्ट ऑफिसर ही सरकारी नोकरी आहे,या नोकरीत तुम्हाला पर्यावरणाशी जोडून राहण्याची खूप चांगली संधी मिळते.\nजर तुम्ही पर्यावरण प्रेमी असाल आणि तुम्हाला पर्यावरण रक्षणाशी संबंधित काम करायचे असेल आणि तुमचे भविष्य घडवायचे असेल,तर तुमच्यासाठी वन अधिकारी ही सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे.\nआजच्या या लेखात आम्ही तुम्हाला फॉरेस्ट ऑफिसर (फॉरेस्ट ऑफिसर) ऑफिसर म्हणजे काय आणि फॉरेस्ट ऑफिसरचा पगार (फॉरेस्ट ऑफिसर पगार) किती आहे हे सांगणार आहोत.\nमित्रांनो, कोणत्याही देशाच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी वनाधिकारी अत्यंत महत्त्वाचा असतो.वन अधिकारी हे सरकारी पद आहे.\nवन अधिकारी हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयात काम करतात.सार्व��निक क्षेत्रातील अनेक उपक्रमही वन अधिकाऱ्यांसाठी नोकऱ्या निर्माण करतात.वन अधिकारी हे पद ब गटाचे आहे.\nForest officer चे काम काय असते\nवनाधिकाऱ्याचे काम आपल्या क्षेत्रातील जंगलाचे रक्षण करणे असते, त्याला वेळोवेळी आपल्या जंगलात सर्वेक्षण करावे लागते.\nवनाधिकारी देखील त्यांच्या क्षेत्रातील जंगलात राहणाऱ्या प्राण्यांपासून आढळणाऱ्या झाडे आणि वनस्पतींचे संरक्षण करतात.आपल्या देशाच्या सरकारने जंगलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केले आहेत.\nवन अधिकारी या कायद्यांचे पालन करतात आणि जंगलांचे संरक्षण करतात.एखाद्या व्यक्तीने झाडे तोडणे, जंगलात राहणार्या प्राण्यांची शिकार करणे असे जंगलाचे नुकसान केले तर अशा लोकांना पकडून न्यायालयीन कोठडीत ठेवणे हे वनअधिकाऱ्याचे काम आहे.\nवन अधिकाऱ्यांनी जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षेची खात्री करावी.वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या पर्यावरणाची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून तेथील लोकही त्यांच्या जंगलाचे रक्षण करतील.\nपर्यावरण आणि जंगलांच्या रक्षणासाठी वन अधिकारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.पर्यावरणविषयक कायद्यांची अंमलबजावणी करण्यात वन अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात.\nपर्यावरणाची हानी करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर दंड आकारले जाते व कारवाई देखील केली जाते.\nForest officer बनण्यासाठी लागणारी पात्रता :\nमित्रांनो, जसे तुम्हाला माहिती आहे की वन अधिकारी ही एक सरकारी नोकरी आहे आणि प्रत्येक सरकारी नोकरीसाठी काही भौतिक निकष असतात.\nफॉरेस्ट ऑफिसरसाठी तुम्हाला प्रथम बारावीची परीक्षा विज्ञान विषयासह उत्तीर्ण करावी लागेल.\nवन अधिकारी होण्यासाठी, तुम्हाला एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून भूगोल जीवशास्त्र वनस्पतिशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र पशुवैद्यकीय विज्ञान पशुपालन पर्यावरण अभियांत्रिकी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या महाविद्यालयाशी संबंधित कोणत्याही विषयात पदवी प्राप्त करावी लागेल.\nपुरुषांसाठी उंची 163 सेमी आहे. आणि छातीची रुंदी 84 सेमी आहे.\nमहिलांची उंची 150 सेमी आहे.\nवन अधिकारी होण्यासाठी तुमचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे.SC/ST विद्यार्थ्यांसारख्या राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी या वयोमर्याद���त सरकारने काही सूट दिली आहे.\nमित्रांनो, वन अधिकारी होण्यासाठी तुम्हाला प्रथम वन अधिकारी पात्रता पूर्ण करावी लागेल.\nफॉरेस्ट ऑफिसरसाठी, तुम्हाला प्रथम 12वीची परीक्षा विज्ञान विषयासह चांगल्या गुणांसह उत्तीर्ण करावी लागेल जेणेकरून तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल.\nयानंतर तुम्हाला विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी या पर्यावरणाशी संबंधित विषयांमध्ये पदवी प्राप्त करावी लागेल.\nकेंद्र सरकार आणि राज्य सरकार दरवर्षी वन अधिकाऱ्यासाठी परीक्षा घेते.\nतुम्हाला या परीक्षेतही उत्तीर्ण व्हावे लागेल, तरच तुम्ही वन अधिकारी होऊ शकता. वन अधिकारी प्रवेश परीक्षा संघ लोकसेवा आयोग (UPSC) आणि राज्य लोकसेवा आयोग (PSC) द्वारे आयोजित केली जाते.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा तुम्हाला केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करण्याची संधी देते, तर राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा तुम्हाला राज्य सरकारच्या अंतर्गत काम करण्याची संधी देते.\nवन अधिकारी परीक्षा देण्यासाठी, तुम्हाला प्रथम संघ लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन वन अधिकाऱ्याच्या प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल.\nनागरी सेवा प्रत्येक परीक्षेप्रमाणे,वन अधिकाऱ्याची प्रवेश परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते, पहिले दोन टप्पे लेखी परीक्षा आणि शेवटचा टप्पा मुलाखतीचा असतो.\nवनाधिकारी होण्यासाठी तुम्हाला या तीनही परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात, तरच तुम्ही वनाधिकारी बनता. सर्व प्रथम, तुम्हाला प्राथमिक परीक्षेत बसावे लागेल, जे विद्यार्थी प्राथमिक परीक्षेत यशस्वी होतात ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.\nमुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाते आणि जे विद्यार्थी मुलाखतीत उत्तीर्ण होतात त्यांनाच वन अधिकारी म्हणून नियुक्त केले जाते.\nफॉरेस्ट ऑफिसरच्या लेखी परीक्षेत तुम्हाला कृषी, विज्ञान पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, विद्युत अभियांत्रिकी, भारतीय इतिहास, यांत्रिक अभियांत्रिकी,विज्ञान, राज्यशास्त्र सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात.\nवन अधिकाऱ्याचे वेतन दरमहा ₹60000 ते ₹70000 पर्यंत असते.फक्त 2% DA आणि ₹ 3600 उपलब्ध आहेत म्हणजे एकूणच त्यांना दरमहा ₹ 80000 पर्यंत पगार मिळतो.\nया सर्वांशिवाय इतर अनेक सरकारी सुविधाही त्यांना मिळतात.\nGym Trainer जिम ट्रेनर कसे बनावे\nभारतातील सर्वात मोठे | Sarvat Mothe\nआंतरराष्ट्रीय संघटना व मुख्यालय antarrashtriya sanghatana\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/05/1445/", "date_download": "2022-12-09T08:18:59Z", "digest": "sha1:BP6BYQ3ZC5RWUDPC6M7DEFAKHDFEOTLA", "length": 29086, "nlines": 78, "source_domain": "www.sudharak.in", "title": "धर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism) - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nधर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism)\nमे, 1995इतरदि. य. देशपांडे\nRadical Humanism (मूलगामी मानवतावाद) या नावाने सुमारे साठ वर्षे अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानाचे मुखपत्र ‘The Radical Humanist’ या नावाने श्री. व्ही. एम. तारकुंडे यांच्या संपादकत्वाखाली दिल्लीहून प्रसिद्ध होत असते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसाराकरिता त्याचे प्रकाशन होत असते. विवेकवाद (rationalism) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर आधारलेल्या आणि स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याकरिता Radical Humanist Association ही संस्था प्रयत्न करीत असते.\nया संस्थेचे स्मरण आज होण्याचे कारण तिच्या मुखपत्राच्या फेब्रुवारी ९५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख. लेखाचे शीर्षक आहे ‘Religion and the Radical Humanist Movement’, आणि त्यात धर्माविषयी या चळवळीची पूर्वापार चालत आलेली भूमिका शिथिल करण्याचा प्रस्ताव व्यक्त झाला आहे. हा विचार चुकीच्यादिशेने चालला आहे असे आम्हाला वाटते, आणि म्हणून त्यासंबंधी दोन शब्द लिहिण्याचा\nलेखात संपादक आरभीच स्पष्ट करतात की मूलगामी मानवतावादी तत्त्वज्ञान आणि व्यवहार जडवादी (materialist) असल्यामुळे ते निरीश्वरवादी अथवा अज्ञेयवादी असून मूलगामी मानवतावाद्यांना धर्म नसतो. परंतु असे जरी असले तरी व्यवहारात त्यांना धर्म मानणार्याम लोकांशी सहकार्य करणे आवश्यकच नव्हे तर इष्टही वाटते. ईश्वरावरील श्रद्धेचा मुद्दा सोडला तर आस्तिक लोकांपैकी अनेकांना मू. मा. ची (मूलगामी मानवतावादाची) स्वातंत्र्य, विवेकवाद आणि स्वायत्त नीती (self-sustained morality) ही मूल्ये मान्य असतात, एवढेच नव्हे तर ते स्वतः एका धर्माच��� अनुयायी असले तरी अन्य धर्मीयांचा ते द्वेष करीत नाहीत, आणि त्यांना स्वधर्मीयांपेक्षा वेगळी वागणूक देत नाहीत. शिवाय आपले धार्मिक विश्वास आणि आचार यांची वेळोवेळी विवेकाच्या (reason) कसोटीवर परीक्षा करावी असेही ते म्हणतात. अशा व्यक्तींना धार्मिक मानवतावादी (religious humanists) असे नाव देता येईल असे श्री. तारकुंडे म्हणतात.\nयाप्रमाणे विवेकवाद सोडला तर मू. मा.ची सर्व मूल्ये धार्मिक मानवतावाद्यांना मान्य असल्यामुळे त्यांना मू. मा. मंडळामध्ये प्रवेश द्यावा अशी शिफारस श्री. तारकुंडे करतात. या शिफारशीवर घेतल्या जाऊ शकणाच्या काही संभाव्य आक्षेपांचा विचार त्यांनी केला आहे. उदा. धार्मिक मनुष्यांची नीती स्वायत असू शकेल काय असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्याला उत्तर देतात. ‘स्वायत्त नीती’ (self-sustained morality) याचा अर्थ जी सामाजिक रूढी किंवा धार्मिक दंडक यांच्यावर आधारलेली नाही अशी नीती. आता धार्मिक मनुष्याची नीती धर्माधिष्ठित असणार, ती स्वायत्त कशी असू शकेल या प्रश्नाला श्री. तारकुंड्यांचे उत्तर असे आहे की बर्यायच धार्मिकांची नीती त्यांच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीवर आधारलेली असते, आणि ते आपली सदसद्विवेकबुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे ईश्वराचा आवाज आहे असे मानतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यापैकी अनेक लोक सदसद्विवेकबुद्धीने उचित म्हणून सांगितलेला आचार रास्त किंवा न्याय्य (fair) नाही हे लक्षात आल्यावर तो बदलतात. श्री. तारकुंडे यांनी विचारात घेतलेला आणखी एक संभाव्य आक्षेप म्हणजे ज्याची धर्मावर श्रद्धा आहे असा मनुष्य खया अर्थाने विवेकी, विवेकनिष्ठ (rational) असू शकेल काय हा आहे. त्याला त्यांचे उत्तर असे आहे की फार थोडे लोक पूर्णपणे विवेकप्रामाण्य मानून त्याप्रमाणे चालणारे असतात. बाकीच्या लोकांच्या विचारांत बरयाच विसंगती आढळतात. म्हणजे ते एकाच वेळी धार्मिक आणि विवेकवादी दोन्ही असू शकतात. अशा लोकांचे एक उदाहरण म्हणून त्यांनी प्रा. मे. पुं. रेगे यांचे दिले आहे. आजचा सुधारक च्या जानेवारी ९५ च्या अंकातील त्यांच्या ‘मी आस्तिक का आहे या प्रश्नाला श्री. तारकुंड्यांचे उत्तर असे आहे की बर्यायच धार्मिकांची नीती त्यांच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीवर आधारलेली असते, आणि ते आपली सदसद्विवेकबुद्धी किंवा अंतःकरण म्हणजे ईश्वराचा आवाज आहे असे मानतात. एवढेच नव्हे तर ��्यांच्यापैकी अनेक लोक सदसद्विवेकबुद्धीने उचित म्हणून सांगितलेला आचार रास्त किंवा न्याय्य (fair) नाही हे लक्षात आल्यावर तो बदलतात. श्री. तारकुंडे यांनी विचारात घेतलेला आणखी एक संभाव्य आक्षेप म्हणजे ज्याची धर्मावर श्रद्धा आहे असा मनुष्य खया अर्थाने विवेकी, विवेकनिष्ठ (rational) असू शकेल काय हा आहे. त्याला त्यांचे उत्तर असे आहे की फार थोडे लोक पूर्णपणे विवेकप्रामाण्य मानून त्याप्रमाणे चालणारे असतात. बाकीच्या लोकांच्या विचारांत बरयाच विसंगती आढळतात. म्हणजे ते एकाच वेळी धार्मिक आणि विवेकवादी दोन्ही असू शकतात. अशा लोकांचे एक उदाहरण म्हणून त्यांनी प्रा. मे. पुं. रेगे यांचे दिले आहे. आजचा सुधारक च्या जानेवारी ९५ च्या अंकातील त्यांच्या ‘मी आस्तिक का आहे’ ह्या लेखाचा संदर्भ उद्धृत करून ते म्हणतात की प्रा. रेगे मानवतावादी आहेत याबद्दल कोणी शंका घेऊ शकणार नाही.\nयाशिवाय श्री. तारकुंडे अशा धार्मिकांचा उल्लेख करतात की जे व्यक्तिरूप ईश्वर (personal God) मानीत नाहीत. त्यांचा ईश्वर अव्यक्ति रूप (impersonal) असतो. एवढेच नव्हे तर ते सर्व मानवांचा एकच ईश्वर आहे असे मानतात आणि धर्माधर्मातील भेद निराधार आहेत असे प्रतिपादतात.\nशेवटी श्री. तारकुंडे म्हणतात की मू. मा. मंडळाच्या घटनेमध्ये मंडळात फक्त अधार्मिकांनाच प्रवेश द्यावा असे कलम नाही. मू. मा.त व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि तिची प्रतिष्ठा यांना प्राधान्य असून स्वातंत्र्य, विवेकनिष्ठा आणि स्वायत्त नीती ही त्याची मूल्ये आहेत. मू. मा. ची तत्त्वे प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी ग्रथित केली, परंतु मू. मा. ही एक बंद, अपरिवर्तनीय व्यवस्था आहे असे कोणी कधी मानले नाही. ते तत्त्वज्ञान लवचीक आहेआणि त्यामध्ये सुधारणा संभवते.\nविवेकनिष्ठेची अट शिथिल करून धार्मिक मानवतावाद्यांना मू. मा. आंदोलनात प्रवेश द्यावा या प्रस्तावाचे श्री. तारकुंडे यांनी दिलेले युक्तिवाद वर संक्षेपाने दिले आहेत. त्यांपैकी एकही निर्णायक नाही आणि वरील प्रस्तावाचे समर्थन करण्यास ते असमर्थ आहेत असे आमचे मत आहे. आम्ही मू. मा. नाही, परंतु मू. मा. ची बहुतेक तत्त्वे आणि मूल्ये आम्हाला मान्य आहेत. सामाजिक आणि राजकीय या दोन्ही क्षेत्रांत व्यक्ती हे मूलभूत तत्त्व आहे, त्याला स्वतंत्र मूल्य आणि प्रतिष्ठा आहे असे मू. मा. प्रमाणे आमचेही मत आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, व��वेकनिष्ठा आणि विवेकाधिष्ठित नीती (हिलाच श्री. तारकुंडे स्वायत्त नीती म्हणतात असे आम्हाला वाटते) ही सामाजिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची मूलभूत तत्त्वे आम्हालाही अभिप्रेत आहेत. त्यामुळे त्या तत्त्वज्ञानाविषयी आम्हाला सहानुभूती आहे. विवेकवादाचा पुरस्कार करणार्या. अतिशय थोड्या तत्त्वज्ञानांपैकी ते एक आहे ही गोष्ट आम्हाला महत्त्वाची वाटते. म्हणून श्री. तारकुंडे यांनी सुचविलेल्या प्रस्तावासंबंधी आम्हाला असलेल्या शंका व्यक्त करणे अवश्य आहे असे आम्हाला वाटते.\nप्रथम ज्यांना श्री. तारकुंडे धार्मिक मानवतावादी म्हणतात त्यांच्याविषयी त्यांनी केलेल्या प्रतिपादनाकडे वळतो. ते म्हणतात की ईश्वरावरील श्रद्धा सोडली तर मू. मा. ची सर्व मूल्ये ते स्वीकारतात. परंतु या ठिकाणी मू. मा. आणि धार्मिक मानवतावादी यांच्या मानवतावादी मूल्यांच्या स्वीकारात एक मूलभूत भेद आहे. मू. मा. ची न्याय, समता, स्वातंत्र्य इ. मूल्ये जशी मू. मा. ना मान्य आहेत तशीच ती धार्मिक मानवतावाद्यांनाही मान्य असतील कदाचित. पण या मूल्यांचे समर्थन ते कसे करतात ती ईश्वराने आज्ञापिलेली आहेत म्हणून आपणती मानली पाहिजेत असे ते म्हणतील. आता ईश्वराच्या आज्ञा जाणून घेण्याचे दोनच उपाय आहेत असे म्हणतात. एक श्रुती किंवा धर्मग्रंथ आणि दुसरा अंतःकरण किंवा सदसद्विवेकबुद्धी. परंतु सर्वच धर्म मानवतावादी मूल्ये मानीत नाहीत, आणि मग कोणती धर्मप्रणीत मूल्ये आपण स्वीकारायची असा प्रश्न उपस्थित होतो. धर्मप्रणीत मूल्ये धर्मप्रणीत म्हणून स्वीकरणीय असे असेल तर सर्वच धर्माची सर्वच मूल्ये आपल्यावर सारखीचबंधनकारक होतील, आणि हे अशक्य आहे, कारण विविध धर्मांनी आज्ञापिलेली मूल्ये अनेकदा भिन्नच नव्हे तर परस्पर विरुद्धही असतात. म्हणून त्यापैकी काहींची निवड आपल्याला करावी लागणार आणि ही निवड करण्याचे एकमेव धर्मप्रणीत साधन म्हणजे अंतःकरण किंवा सदसद्विवेकबुद्धी. परंतु दोन व्यक्तींच्या सदसद्विवेकबुद्धींचे निर्णय अनेकदा परस्परविरुद्ध असतात, आणि त्यांची शहानिशा करण्याचे साधन उपलब्ध नाही. धर्मप्रणीत आज्ञांची किंवा अंतःकरणाच्या आदेशांची शहानिशा विवेकाच्या (reason) साह्याने करता येईल असे कोणी म्हणेल. परंतु तसे करणे विवेकाचा अधिकार धर्मपुस्तके आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्याहून श्रेष्ठ आहे अ���े मानणे होईल, आणि एकदा तसे मानल्यानंतर धर्म आणि सदसद्विवेकबुद्धी यांचे अधिकार खंडित होतील. या सर्व कारणांमुळे धार्मिक मानवतावादी मू.मा. चीच मूल्ये स्वीकारतो असे जरी बाह्यतः दिसले तरी वस्तुतः ते खरे नसते. मू. मा. विवेकप्रणीत मूल्ये स्वीकारतो, आणि त्यामुळे दोन विवेकनिष्ठ मनुष्यांत अंतिम मूल्यांसंबंधी मतभेद होत नाही. मू. मा. ला अभिप्रेत असलेली मूल्ये क्वचित योगायोगाने धर्मप्रणीतही असतील, पण हा अपघात असेल, आणि त्यावर आपल्याला विसंबता येणार नाही.\nश्री. तारकुंडे काही धार्मिक मानवतावाद्यांविषयी असेही म्हणतात की आपले सिद्धांत आणि व्यवहार यांची विवेकाच्या कसोटीवर परीक्षा व्हावी याला त्यांची तयारी असते. परंतु अशी परीक्षा नव्याने करण्याची गरज राहिलेली नाही. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता गेली कित्येक हजार वर्षे शेकडो तत्त्वज्ञांनी अनेक युक्तिवाद वापरले आहेत. पण त्यांपैकी एकही युक्तिवाद निर्णायक नाही हे अधिकारी लोकांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे ईश्वर, परलोक इत्यादींविषयी स्वीकारण्याची विवेकवादी भूमिका फक्त अज्ञेयवादी शिल्लक राहते. मू.मा. ची भूमिका अशीच आहे, आणि ती सोडणे म्हणजे मू. मा. चा त्याग करण्यासारखे आहे.\nस्वायत्त नीतीचा मुद्दा घेऊन विचार केला तरी तोच निष्कर्ष आपल्या हाती लागतो. स्वायत्त नीती म्हणजे जी प्रस्थापित सामाजिक व्यवहार किंवा धर्मप्रणीत आचार यांवर आधारलेली नाही अशी नीती. अशी नीती फक्त विवेकावरच अधिष्ठित असू शकते. म्हणून स्वायत्त नीतीचा आग्रह धरायचा झाला तर विवेकवादाचा आधार सुटता कामा नये. परंतु वर पाहिल्याप्रमाणे ईश्वर, धर्म किंवा सदसद्विवेकबुद्धी यांपैकी कशाचाच विवेकवादाच्या कसोटीपुढे निभाव लागत नाही. त्यामुळे त्यांची कास धरणारा कोणीही विवेकनिष्ठ आहे असे म्हणता येत नाही.\nश्री. तारकुंडे यांनी आपल्या प्रस्तावाच्या बाजूने आणखी एक विचार मांडला आहे. ते म्हणतात की मू. मा. आंदोलनात तरुण सदस्य फारसे नाहीत. याचे कारण समाजातील बहुतेक प्रौढ लोक धार्मिक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलांवर पहिले संस्कार धर्माचेच होतात. त्यांपैकी काही उत्तरायुष्यात विचाराने निरीश्वरवादी होतात. जर आपण मू. मा. आंदोलनात प्रवेशाच्या अटी शिथिल करून धार्मिक तरुणांस प्रवेश दिला तर कालांतराने ते ��िवेकवादी होण्याचा संभव बराच असेल असे म्हणताना धर्म मानणाच्यातरुणांना प्रवेश द्यायचा तो त्यांना उमेदवार म्हणून, probationer म्हणून द्यायचा किंवा कसे हा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. परंतु या अटीवर कोणी मू. मा. मंडळात प्रवेश घेण्यास तयार होईल हे शंकास्पद आहे.\nया बाबतीत आम्हाला एवढेच म्हणावयाचे आहे की अन्य मानवतावादाहून मू. मा. चे वैशिष्ट्य तो विवेकनिष्ठ (rationalist) आहे हेच आहे. तसे पाहिले तर लोकशाही समाजातील बहुतेक लोक मानवतावादी मूल्ये मानणारेच असतात. परंतु त्यांच्यापैकी फारच थोडे खर्याी अर्थाने विवेकनिष्ठ असतात. ही गोष्ट शोचनीय आहे हे, खरे; परंतु विवेकवाद आचरणे म्हणजे तारेवरचे चालणे आहे, आणि ते करू शकणारे लोक केव्हाही अपवादात्मकच असणार, त्यांची संख्या वाढविण्याचा सोपा उपाय नाही, आणि धार्मिक लोकांना मू. मा. मंडळात प्रवेश देणे हा तर तो खचितच नाही. उलट तो आत्मघातकी ठरू शकतो.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक ��िचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/happy-news-for-palghar-farmers-wada-kolam-rice-gets-geographical-rating-demand-in-global-market-too-551057.html", "date_download": "2022-12-09T10:34:12Z", "digest": "sha1:CVDZ3R57OQ2UI4XV3EIZSBAHUEP4QAJT", "length": 14244, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nपालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी\nवाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. तर आता या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाडा कोलम शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: राजेंद्र खराडे\nमुंबई : पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यात झिणी व सुरत या जातीच्या भाताची लागवड केली जाते. येथील जमिन व वातावरण हे पोषक असल्याने तालुक्याच्या अनेक भागांत त्याची लागवड केली जाते. कालांतराने वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. (geographical indication) तर आता या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्यामुळे या तालुक्यातील वाडा कोलम शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.\nसन 1910 पासून ‘तांदळाचे कोठार’ मानल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात झिणी व सुरती या जातीच्या भाताची लागवड केली जात असे. जंगलातील पाळ्याची साठवणूक करून, जमिनीची मशागत करून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनेच या वाणांची लागवड शक्य असते. वाडा तालुक्यातील जमीन व वातावरण या भाताला पोषक असल्याने तालुक्याच्या अनेक भागांत त्याची लागवड केली जाते. मुंबईतील मोठ्या हॉटेलांमधील परदेशी पाहुण्यांच्या पसंतीलाही या झिणी व सुरती तांदळाची चव उतरली.\nकालांतराने वाढलेल्या मागणीमुळे या जातींना वाडा कोलम असे नाव देण्यात आले. वाडा कोलम शेतकरी उत्पादन सहकारी संस्था, वाडा झिनिया कोलम उत्पादक सहकारी संस्था मर्या. लि. याने कोलमचे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी मागील तीन ��र्षांपासूम प्रयत्न सुरू केले. 29 सप्टेंबरला या मानांकनाला तत्त्वतः मंजुरी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे आता जागतिक बाजारपेठेत वाडा तांदळाला मागणी वाढत आहे.\nभारतामध्ये तांदळाच्या सर्वाधिक प्रजाती\nफिलिपाईन्सस्थित इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटकडे (आयआरआरआय) तांदूळ जनुक बँक आहे. यामध्ये 1 लाखाहून अधिक धानाच्या प्रजाती आहेत. त्यापैकी 60,000 एकट्या भारतातील आहेत. यात महाराष्ट्रानेही खूप योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तांदूळ ‘वाडा कोलाम’ला नुकताच जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) टॅग (geographical indication) मिळाला. कोकण, नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि आसपासच्या परिसरातील लोकांचे मुख्य खाद्य पीक आहे.\nवाडा कोलम शेतकऱ्यांना लाभ मिळेल\nमहाराष्ट्रातील प्रसिद्ध तांदूळ ‘वाडा कोलाम’ तांदूळ (वडा कोलाम) यांना जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) टॅग मिळाला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात या कोलम तोदळाची अधिक प्रमाणाक लागवड केली जाते. या वाडा तांदळाच्या झिणी आणि सुरत असे दोन प्रकार आहेत. भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यामुळे वाडा तांदळाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत वाडा तांदळाची किंमत ही 60-70 रुपये किलो आहे\nएखाद्या वस्तूला किंवा पिकाला विशिष्ट ठिकाणाचा जीआय टॅग मिळाला की त्या सर्वांना त्या ठिकाणला एक वेगळे महत्व येते. बाजारात दर्जेदार व अस्सल वाडा कोलम हाच तांदूळ ग्राहकांना मिळणार त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा उत्साह आता दुणावला असून यापेक्षा अधिकचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करणार आहेत तर उत्पन्नवाढीसह शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाडा तांदळाला अधिकचे महत्व प्राप्त होणार आहे.\n470 शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश\nवाडा कोलम तांदळाचा दर्जा ढासळू नये अशी येथील शेतकऱ्यांची भुमिका होती. शिवाय कोणताही तांदूळ हा वाडा कोलम असल्याचे सांगत त्याची विक्री केली जात होती. त्यामुळे दर्जा ढासळत होता. त्यामुळे या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळावे या हेतूने वाडा कोलम शेतकरी उत्पादन सहकारी संस्थेतील 470 शेतकरी हे प्रयत्न करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. (Happy News for Palghar Farmers: Wada Kolam Rice gets geographical rating, demand in global market too)\nआंबा प्रक्रिया उद्योगाला मिळणार उभारी, 141 उद्योजकांना मिळणार संधी\nहिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी\nसाखर आयुक्तालयांच्या नियमांचे पालन करा, अन्यथा कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/automobile/made-in-india-mercedes-benz-s-class-launch-these-features-are-available-at-rs-1-57-crore-551972.html", "date_download": "2022-12-09T10:20:46Z", "digest": "sha1:GQUYUE6B2VBZ4TPNHQ3YILUJDY7BX5UD", "length": 11265, "nlines": 187, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nमेड इन इंडिया मर्सिडीज बेंझ एस क्लास लाँच, 1.57 कोटींमध्ये मिळतात ही वैशिष्ट्ये\nमर्सिडीज बेंझने या वर्षात भारतात 11 नवीन उत्पादने लाँच केली आहेत. 2021 एस-क्लासला सध्या येथे अव्वल स्थान मिळाले आहे. लेटेस्ट एस-क्लासला सध्या जगात कुठेही सर्वोत्कृष्ट कार म्हणून संबोधले जाते.\nमेड इन इंडिया मर्सिडीज बेंझ एस क्लास लाँच, 1.57 कोटींमध्ये मिळतात ही वैशिष्ट्ये\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : मर्सिडीज-बेंझ एस क्लास आता स्थानिक पातळीवर देखील असेंबल केली जाईल आणि जर्मन वाहन उत्पादकाने गुरुवारी ‘मेड-इन-इंडिया’ सेडान अधिक किफायतशीर 1.57 कोटी रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केली. मर्सिडीज-बेंझ एस-क्लास लाँच एडिशन यावर्षी जूनमध्ये आयात मार्गाने 2.17 कोटी रुपयांना लाँच करण्यात आली होती, त्या काळात स्थानिक असेंब्लीच्या मदतीने केवळ 150 युनिट आणले गेले. अशा परिस्थितीत, आता कंपनीला मोठ्या मागणीचा आधार अपेक्षित आहे. (Made in India Mercedes Benz S-Class launch, these features are available at Rs 1.57 crore)\nमर्सिडीज बेंझने या वर्षात भारतात 11 नवीन उत्पादने लाँच केली आहेत. 2021 एस-क्लासला सध्या येथे अव्वल स्थान मिळाले आहे. लेटेस्ट एस-क्लासला सध्या जगात कुठेही सर्वोत्कृष्ट कार म्हणून संबोधले जाते. 2021 एस-क्लासला त्याच्या बाह्य शैली, केबिन आराम, वैशिष्ट्ये आणि ड्राइव्ह क्षमतांच्या अपडेटची एक मोठी यादी मिळते.\nमर्सिडीज-बेंझ एस-��्लास केवळ वेग आणि कामगिरीसाठी नाही, परंतु आवश्यक असल्यास ती या घटकांमध्ये वितरित करू शकते असा कंपनीचा दावा आहे. पेट्रोल इंजिनसह एक हायब्रिड प्रणाली आहे जी फ्लॅगशिप सेडानच्या पॉवर क्रेडेंशियल्सवर अधिक प्रभाव टाकते.\nएस-क्लासमध्ये 1,888×1,728 पिक्सेलसह 12.8-इंच मीडिया डिस्प्ले युनिट, 27 भाषांमध्ये नैसर्गिक आवाज इंटिग्रेशन, 320 जीबी एसएसडी, 16 जीबी रॅम, 6991 गीगाफ्लॉपसह जीपीयू, एमबीयूएक्स सिस्टम, ओटीटी सामग्री प्रदर्शनासह मागील सीट मनोरंजन स्क्रीन आहे. मागील-सीट टॅब्लेट, इतर तंत्रज्ञानावर आधारित हायलाइट्ससह येते. सर्व आसनांवर मालिश कार्यक्षमता, हवा शुद्धीकरण आणि फ्रेगरेंस सिस्टम, फंक्शनल एम्बिएंट लायटिंग, तीन रंगांमध्ये लेदर अपहोल्स्ट्री इत्यादीसह आरामदायी वैशिष्ट्ये ठळक करण्यात आली आहेत.\n2021 एस-क्लासमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत जी ड्रायव्हरसह प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याचे वचन देतात. 2021 एस-क्लास भारतीय कार बाजारात मर्सिडीजला मागे टाकत राहील अशी शक्यता आहे. (Made in India Mercedes Benz S-Class launch, these features are available at Rs 1.57 crore)\nअमेरिकेत मराठवाड्यापेक्षाही भयंकर दुष्काळ, हवेतून पाणी मिळवण्यासाठी लोकांनी मशिन्स लावल्या \n‘या’ सरकारी योजनेत तुमचे पैसे 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होणार, 1000 रुपयांपासून करा गुंतवणूक\nनिया शर्माने बोल्ड स्टाईलमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/09/29/khandeshi-taai-kelaa-sundar-dance/", "date_download": "2022-12-09T08:26:45Z", "digest": "sha1:3367PJRRIYS2ROQGYP52FDEZH6EPATLH", "length": 6874, "nlines": 55, "source_domain": "live29media.com", "title": "खान्देशी ताईनीं केला सुंदर डान्स… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nखान्देशी ताईनीं केला सुंदर डान्स…\nगेल्या २ वर्षांपासून को रोना ह्या म हा मारी मुळे सर्वत्र शांतता फसरली होती. सर्व लोक घरात बसून बसून कंटाळली होती. परंतु आता को रोना जसा जसा कमी होत चालला आहे तसा तसा लोकांचा ताण कमी होत आहे. लोक पहिले सारखी लग्न कार्यांत किंवा बाहेर फिरायला लागली आहे. पणतू लक्ष्यात ठेवा कि को रोना अजून पू��्ण पणे गेला नाही आहे. म्हणून आपण सर्वांनी नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.\nआपल्या महाराष्ट्रात लग्न समारंभ खूप धूम धडाक्यात साजरे होतात. पण को रोना मुळे त्याची मज्जा देखील कमी झालेली होती, पण आता को रोना चे प्रमाण कमी झाल्यामुळे लोक परत लग्न धूम धडाक्यात करत आहे… आता लग्न समारंभ सुरु होईतील… आपण देखील कोणाच्या ना कोणाच्या लग्नात जातो आणि मज्जा करत असतो. लग्नाच्या आधल्या दिवशी हळद असते आणि तो दिवस खूप मज्जा करायचा दिवस असतो. सर्व वऱ्हाडी हळदीला खूप नाचतात आणि तर काही लोक बसून आनंद घेतात…\nलग्नाच्या हळदीत डि.जे किंवा बँड असतो. लोक त्या डि.जे किंवा बँडच्या गाण्यांवर खूप नाचतात आणि आनंद घेत असता. हळदीला नाचण्या सारखा आनंद कुठेच मिळत नाही. हल्दीड फक्त खाण्याची आणि नाचण्याची मज्जा असते. हळद आणि लग्नात आपण व्हिडिओग्राफर आणि फोटो ग्राफर लावतो. त्या विडिओ शूटींग मध्ये असे काही क्षण टिपले जातात जे आपल्याला खूप आनंद देतात. मग तो क्षण नाचण्याचा असो किंवा विदाईचा असतो किंवा लग्न लागण्याचा….आज आपण असाच एका लग्न मधील नवरा नवरीचा हळदीच्या डान्सचा विडिओ बघणार आहोत. विडिओ मध्ये नवरा बायको किती आनंदित दिसत आहे.\nविडिओ हा यूट्यूब वरून घेतला आहे, ह्या व्हिडिओला खूप लोकांनी पसंती दिली आहे आणि हा विडिओ खूप वायरल आहे. महाराष्ट्र लग्नातील डान्स आणि गाणे खूप प्रसिद्ध असतात. तसेच महाराष्ट्रातील लग्न म्हणजे एक प्रकारचा सण असतो. चला तर मग बघूया लग्नातील आणि हळदीतील नवरा नवरीचा डान्स-\nशेजारची काकू पिंकीला विचारते…\nपिंकी घाई घाईत घरी आली…\nलग्नात आज्जी बाईनीं केला सुंदर डान्स…\nचा’वट पिंकी रडत असते…\nमुलींच्या वेशात मुलांनी केला तुफान डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला ���ुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/warora-subdivisional-office-recruitment/", "date_download": "2022-12-09T09:03:30Z", "digest": "sha1:UOBWBFJ6MEM2PGPQTA3IIPPQM5INT5SK", "length": 13545, "nlines": 206, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Warora Subdivisional Office Recruitment 2017 Apply offline For 04 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nउपोविज्ञान अधिकारी कार्यलय ने वॉरो उप-विभागीय कार्यालय भर्ती 2017 को लागू करने के लिए नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन विशेष सहायक कार्यकारी अधिकारी और सीनियर सहायक की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन विशेष सहायक कार्यकारी अधिकारी और सीनियर सहायक की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 4 रिक्तियां हैं पूरी तरह से 4 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध��ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/keep-the-posture-correct-with-these-four-steps-122050900036_1.html?utm_source=Marathi_Yoga_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2022-12-09T08:39:52Z", "digest": "sha1:ZUOOWC45J563Y2DDU46BGST6XQVDOEI2", "length": 15731, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Correct Posture या चार स्टेप्सने पॉश्चर योग्य ठेवा - Keep the posture correct with these four steps | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nSuryanamskar Yoga Tips: सूर्य नमस्काराची ही तीन आसने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, दररोज सराव करा\nWeight Loss वजन कमी करण्यासाठी स्वयंपाक करता करता हे व्यायाम करा\nYoga Tips : बदलत्या ऋतूमध्ये स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी करा हे योग\nYoga for Anxiety तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटत आहे का\nडेंग्यूपासून बरे होण्यासाठी सोपी योगासने\nस्टेप 1: योगा मॅटवर पोटावर झोपा. पाय सरळ ठेवा. कंबरेपासून वर येताना हातांना कोपर आणि तळवे टेकवून आराम करा. 20-30 सेकंद या स्थितीत रहा. नंतर प्रक्रिया पुन्हा करा. हा व्यायाम सुरुवातीला 5-7 वेळा करा. मग सोयीनुसार वेळ वाढवा.\nस्टेप 2: पोटावर झोपाावे परंतु पाय गुडघ्यांपे��्षा वर उचलावे. दोन्ही तळवे छातीजवळ ठेवून त्यांचा आधार घेऊन कमरेपासून वर जावे. 30-40 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर प्रक्रिया पुन्हा करा. सुरुवातीला असे दिवसातून 5-7 वेळा करा. नंतर सोयीनुसार वाढवा.\nस्टेप 3: पोटावर झोपा. तुमचे पाय आणि शरीराचा वरचा भाग वर करा. हात मागे ठेवून हवेत ठेवा. 10 ते 20 सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हा व्यायाम 5-6 वेळा करा. मग हळूहळू वेळ वाढवा.\nस्टेप 4: पोटावर झोपा आणि आपले हात, डोके आणि पाय हवेत उभे करा. 5-10 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सोयीनुसार वेळ वाढवा. हा व्यायाम देखील 5-6 वेळा करावा.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल ���ंत्री राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई, : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-12-09T10:29:15Z", "digest": "sha1:EZ5F3ACMV4HPNWYMTFZRSMLHFSEZQJPS", "length": 2460, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भूतान फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभूतान फुटबॉल संघ (फिफा संकेत: BHU) हा दक्षिण आशियामधील भूतान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला भूतान सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६३ व्या स्थानावर आहे. भूतानने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला पात्रता मिळवली नाही.\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला १६:५१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A6", "date_download": "2022-12-09T10:35:57Z", "digest": "sha1:CFLCWMDTUF7GZ6LYL5CJ23QDU3FDF7NH", "length": 5836, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:मुहंमद - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख प्रकल्प बावन्नकशी २०१० अंतर्गत निर्माण करण्यात आला आहे.\nया प्रकल्पात आपण सहभाग घेऊ इच्छित असाल्यास प्रकल्प बावन्नकशी २०१० ला भेट द्या किंवा आपली मते नोंदवा.\nया लेखात नुकतेच महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलांतील गुणवत्तेची चाचणी होण्याकरिता समसमीक्षण (पिअर रिव्ह्यू) अपेक्षित आहे.\nसंपादकांना निवेदन: पहिले समीक्षेनंतर पुढील समीक्षेची गरज नसल्यास तातडीने ही सूचना काढून टाकण्यात यावी. अतिदीर्घ किंवा सर्वाधिक संपादने झालेल्या लेखांकरिता स्वतंत्र पान बनवून समीक्षा पार पाडावी.\nलेख अतिशय चांगला आहे,आवश्यक ती माहिती आहे,परंतु शुद्धलेखनाच्या बाबतीत एकदा पुनर्लेखनाची गरज आहे.ह्या ठिकाणी मोहम्मद असा श���्दप्रयोग करण्यात आला आहे तो योग्य आहे का कि मुहम्मद ते पाहून आवश्यक ते बदल करावे ,बाकी अजून चित्रासहित माहिती उपलब्ध केल्यास आणि दर्जा सुधारल्यास हा उदयोन्मुख लेख ठरु शकेल असे वाटते. चे.प्रसन्नकुमार १४:१६, ८ जुलै २०१० (UTC) ता.क.-त्यातील प्रारंभिक जीवनाच्या भागात शेवटच्या ओळी काय आहेत ते कळत नाही,त्यांची मांडणी योग्य न झाल्यामुळे अर्थबोध होत नाही.(बदल अपेक्षीत)செ.प्रसन्नकुमार ०५:०१, १५ जुलै २०१० (UTC)\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०२२ रोजी ११:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/politics/nationalist-congress-on-june-20-in-maharashtra-to-protest-the-agneepath-scheme/", "date_download": "2022-12-09T08:37:09Z", "digest": "sha1:3RTXYSCDZJ6VYIR6HWDU3UPTQM7JCDJM", "length": 18351, "nlines": 184, "source_domain": "panchnamanews.in", "title": "अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन - पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nअग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nअग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन\nमुंबई : अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. बिहारसह अनेक ठिकाणी तरुणांकडून हिंसक निदर्शने केली जात आहेत. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ होत आहे. ही चळवळ हळूहळू तीव्र होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता त्याची आग महाराष्ट्रातही पोहोचली आहे. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची युवा शाखा या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक आहे. 20 जून रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेच्या विरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.\nलष्करात कंत्राटी पद्धतीने सैनिकांची भरती करणे पूर्ण���णे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या हालचालीमुळे लष्कराचेही मोठे नुकसान होऊ शकते. वर्पे म्हणाले की, केंद्र सरकारने ज्या प्रकारे शेतकरी विरोधी कृषी कायदा मागे घेतला. त्याचप्रमाणे, हे पाऊल देखील मागे घ्यावे लागेल. देशाच्या स्वाभिमानाशी खेळू नका वरपे म्हणाले की, देशभक्तीची खोटी माळ घालून देशाची आणि लष्कराची सुरक्षा धोक्यात घालण्याचे काम भाजप करत आहे. सामान्य लोक, शेतकरी, गरीब कुटुंबातील लोक देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात भरती होतात आणि देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावतात. देशसेवेची ती संधी फक्त सैनिक म्हणून तरुणांना द्यायला हवी. त्याला ठेक्याचे स्वरूप देऊन तरुणांचा अपमान करू नका. युवकांना कंत्राटी पद्धतीने सैन्यात भरती करण्याचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागणार आहे. कारण देशाचे खरे देशभक्त नुकतेच जागे झाले आहेत.\nअग्निवीरांना करावे लागणार 4 वर्षे काम\nअग्निपथ योजनेंतर्गत जवानांना सशस्त्र दलात अग्निवीर म्हणून देशसेवा करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत युवकाला 4 वर्षे देशसेवेची संधी दिली जाणार आहे. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा असेल. तर साडे 17 ते 21 वयोगटातील तरुणांची अग्निवीर म्हणून भरती करण्यात येणार आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण युवक यासाठी अर्ज करू शकतात.\nऋषीत शेट्टी चा वुशू अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णवेध\nनीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम, टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेला स्वतःचाच विक्रम मोडला\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह ���िधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार���ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/vishesh-vartankan/3154806/uddhaw-thackery-on-eknath-shinde/", "date_download": "2022-12-09T09:18:56Z", "digest": "sha1:YNCD3W2HKQGI5LBR6ZU5U434FSF52COM", "length": 30523, "nlines": 469, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्धव ठाकरेंनी मातोश्री बाहेरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nउद्धव ठाकरेंनी मातोश्री बाहेरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा\nशिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधारी आणि बंडखोरांवर कडाडून टीका केली. पाहुयात काय म्हणाले आहेत ठाकरे.\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी ���िल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरील राऊतांच्या टीकेला आमदार Sanjay Gaikwad यांचे प्रत्युत्तर\nFadnavis On Uddhav Thackeray: ‘कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा’ ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका\n‘सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद’-Ashish Shelar\nFadnavis On Gujrat Victory : ‘काँग्रेसला मिळालेले आकडे सर्वात निचांकी’; फडणवीसांची प्रतिक्रिया\n‘राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये’; शिवरायांच्या अवमान प्रकरणावर Sambhajiraje आक्रमक\nGujrat Election 2022: जामनगरमधून रवींद्र जडेजाची पत्नी Rivaba Jadeja यांचा दणदणीत विजय\n‘मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही’; Chandrashekhar Bawankule यांची टीका\nGujarat Election Results: “त्यांच्यात दिल्ली तुम्हाला, गुजरात आम्हाला” असं ठरलं असावं – संजय राऊत\nHP Election 2022:हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत,कोण मारणार बाजी\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nGujrat Election 2022: जामनगरमधून रवींद्र जडेजाची पत्नी Rivaba Jadeja यांचा दणदणीत विजय\n‘शिवरायांबद्दल बोलताना चूक झाली तर..’;शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावर Kirit Somaiya यांची प्रतिक्रिया\nFadnavis On Uddhav Thackeray: ‘कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा’ ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\n‘सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद’-Ashish Shelar\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nगुजरात निवडणूक च्या येणाऱ्या निकालांच्या आकड्यांवर हार्दिक पटेल यांची प्रतिक्रिया\nGujarat Election Results: “त्यांच्यात दिल्ली तुम्हाला, गुजरात आम्हाला” असं ठरलं असावं – संजय राऊत\nSanjay Raut यांचा बावनकुळे आणि शंभूराज देसाई यांना सवाल\n‘बापाला एकेरी नावाने हाक मारतात का रे’ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची लाड आणि दानवेंवर टीका\n‘राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये’; शिवरायांच्या अवमान प्रकरणावर Sambhajiraje आक्रमक\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकड��� अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरील राऊतांच्या टीकेला आमदार Sanjay Gaikwad यांचे प्रत्युत्तर\nFadnavis On Uddhav Thackeray: ‘कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा’ ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका\n‘सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद’-Ashish Shelar\nFadnavis On Gujrat Victory : ‘काँग्रेसला मिळालेले आकडे सर्वात निचांकी’; फडणवीसांची प्रतिक्रिया\n‘राज्यपालांना अजूनही का काढलं जात नाहीये’; शिवरायांच्या अवमान प्रकरणावर Sambhajiraje आक्रमक\nनवी मुंबईच्या पियुष अग्रवालने सुवर्णपदक जिंकत रचला नवा विक्रम\nसोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडियम रणजी सामन्यांसाठी तयार\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या किरण नवगिरेची गरुड झेप |Pune |Kiran Navgire\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाईने व्यक्त केली भावना\nनीरज चोप्राची दमदार कामगिरी, पुन्हा रचला नाव विक्रम | Neeraj Chopra |Diamond League |Javelin Throw\nदिव्यांगांच्या व्हीलचेअर तलवारबाजीच्या आंतरराष्ट्रीय खेळात बुलढाण्याची अनुराधा घेणार सहभाग\nमहाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या किरण नवगिरेची गरुड झेप |Pune |Kiran Navgire\nनवी मुंबईच्या पियुष अग्रवालने सुवर्णपदक जिंकत रचला नवा विक्रम\nभारत विरूध्द बांगलादेश मॅच प्रीव्ह्यू\nIPL 2020 : मुंबई विरुद्ध चेन्नई, कोण मारेल बाजी\nसोलापूरचं इंदिरा गांधी स्टेडियम रणजी सामन्यांसाठी तयार\nजा रे जा रे पावसा, केदारची वरुणराजाला साद\nआयपीएल २०२० : महागड्या खेळाडूंकडून काय आहेत संघांना अपेक्षा\nभारतातील सर्वात मोठे आणि पाहिले सागरी साहसी जलतरण अभियानाचे आयोजन\nनीरज चोप्राची दमदार कामगिरी, पुन्हा रचला नाव विक्रम | Neeraj Chopra |Diamond League |Javelin Throw\nवजन नियंत्रित ठेवायचे असल्यास ‘या’ भाज्यांचा करा रोजच्या जेवणात समावेश\nजेवल्यानंतर छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठीच्या ‘या’ आहेत टिप्स, जाणून घ्या…\nतूपाचे सेवन ‘या’ आजारांमध्ये ठरते विषासमान,जाणून घ्या\nहिरव्या मिरच्यांमुळे आरोग्याला होतात ‘हे’ फायदे\nनियमित नारळ पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून दूर राहा\nडोकेदुखी: सतत डोकं दुखतंय ही असू शकतात कारणं\n‘फ्लू’ची लस हृदयरोगाचा धोका करते कमी, संशोधकांचा खुलासा\nअति दूध प्यायल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम;जाणून घ्या..\nतूपाचे सेवन ‘या’ आजारांमध्ये ठरते विषासमान,जाणून घ्या\nवजन नियंत्रित ठेवायचे असल्यास ‘या’ भाज्यांचा करा रोजच्या जेवणात समावेश\nजेवल्यानंतर छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठीच्या ‘या’ आहेत टिप्स, जाणून घ्या…\nहिरव्या मिरच्यांमुळे आरोग्याला होतात ‘हे’ फायदे\nनियमित नारळ पाणी प्या आणि ‘या’ आजारांपासून दूर राहा\nगोवरची लक्षणे आणि उपचार\n मग ‘हे’ १३ फायदे वाचून नक्कीच कराल आहारात समावेश\nस्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय\nमासिक पाळी म्हणजे काय कशी घ्याल ‘या’ दिवसांत काळजी\nहिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय;‘हे’ घरगुती उपाय उपाय नक्की करून पाहा\nमोबाइल कसे हॅक होतात\nआम्लपित्ताच्या त्रासापासून दातदुखीपर्यंत पेरु खाण्याचे ७ फायदे\nजागतिक मत्स्यव्यवसाय दिन | World Fisheries Day\nमोतीनिर्मितेचे विज्ञान | Science Of Pearl Making\nपक्ष्यांचा अभ्यासपूर्ण मागोवा… | Salim Ali : Indian Bird Expert\nकुतूहल : प्रदूषण आणि आम्ल वर्षां | Pollution and Acid Rain Facts\nनिसर्गाचे देणे – चुंबक\nजागतिक मत्स्यव्यवसाय दिन | World Fisheries Day\nनिसर्गस्नेही मातीची घरे | Nature Friendly Mud Houses\nमुंबईच्या रस्त्यावर शर्वरी वाघचं हटके फोटोशूट\nभूमी पेडणेकरचा निळ्या लेहेंग्यातील ग्लॅमरस अंदाज\nMaldives: जान्हवी कपूरचा बिकिनी लूक व्हायरल\nपीनट बटरचे अतिसेवन आरोग्यास धोकादायक\nप्रमोशनसाठी तमन्नाचा हटके लूक\nफ्लोरल प्रिंटेड साडीत हुमा कुरेशी\nडोळ्यांखालील सुरकुत्या कमी करण्यासाठी खास टिप्स\nGoogle: ‘या’ आहेत भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्ती\nPhotos: एकेकाळी रवीनाने ‘या’ अभिनेत्यासाठी केली होती रेखांना शिवीगाळ; अनेक वर्षांनी मनीष मल्होत्राच्या पार्टीत दोघींची पूनर्भेट\nअक्षय कुमार नाही तर ‘हे’ दाक्षिणात्य अभिनेते आहेत सर्वाधिक कमाई करणारे कलाकार, मानधनाचे आकडे ऐकून व्हाल थक्क\nधर्मेंद्र यांनी कुटुंबाबरोबर साजरा केला ८७वा वाढदिवस; भावुक पोस्ट शेअर करत ईशा देओल म्हणाली, “तुमच्यामुळेच आम्ही…”\nPhotos: मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपई खरंच फायदेशीर तज्ज्ञांकडूनच जाणून घ्या सत्य\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-thackeray-government-will-come-to-the-sub-capital-today-the-chief-minister-will-receive-a-warm-welcome-126293815.html", "date_download": "2022-12-09T09:40:01Z", "digest": "sha1:T5S4E537VB3OS2VL66RMTKMCIBYHPSKH", "length": 6526, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ठाकरे सरकार आज येणार उपराजधानीत, आघाडीतर्फे होणार मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत | The Thackeray government will come to the sub-capital today, the chief minister will receive a warm welcome - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nठाकरे सरकार आज येणार उपराजधानीत, आघाडीतर्फे होणार मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत\nनागपूर : विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरच्या अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर सत्तेवर आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने रविवारी प्रथमच उपराजधानीत दाखल होत आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रथमच नागपुरात दाखल होत असलेले उद्धव ठाकरे यांच्या जंगी स्वागताची जय्यत तयारीही महाविकास आघाडीने केली आहे.\nसत्तापक्ष आणि विरोधकांमधील राजकीय कटुता लक्षात घेता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित होणाऱ्या पारंपरिक चहापानावर विरोधक बहिष्कार घालणार की कसे, याबद्दलची राजकीय उत्सुकता नागपुरात दिसून येत आहे. रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आगमन होत आहे.\n१४ संघटनांचे मोर्चे धडकणार : सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष भाजपमधील राजकीय कटुता पाहता भाजप चहापानावर बहिष्कार घालणार की कसे, याबद्दल उत्सुकता आहे. सत्तापक्ष आणि विरोधकांमधील ताणतणावाने अधिवेशन गाजण्याची शक्यता दिसत असून त्याचे संकेत भाजपने शनिवारी नागपुरात सरकारविरोधात केलेल्या आंदोलनातून मिळाले आहेत.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकार अधिवेशनात नेमके काय जाहीर करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.\n'पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत', मोदींवर शरद पवारांचा घणाघात\nशेतकऱ्यांना छळणाऱ्यांना उभे करू नका: शरद पवार, पारनेरमधील सभेत सरकारवर हल्लाबोल\nयुतीच्या अपूर्ण घोषणा-योजना महाआघाडीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर; शहरांमध्ये मालमत्ता कराची माफी\nखासदार सुजय विखेंच्या 'त्या' वक्तव्याचा शेतकरी पुत्रांकडून निषेध, विखेंना पाठवला 2 हजारांचा चेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/05/07/9370/9370-oppo-k9-5g-with-90hz-display-snapdragon-768g-and-64mp-triple-cameras-launched/", "date_download": "2022-12-09T09:23:55Z", "digest": "sha1:NK5H3LMH7BRWJC2JMHW6TNC4LFIYEYGL", "length": 15216, "nlines": 142, "source_domain": "krushirang.com", "title": "आला की ३५ मिनिटांत चार्ज होणारा फोन; पहा काय आहे किंमत आणि फीचर्सही - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच ज��गी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»आंतरराष्ट्रीय»आला की ३५ मिनिटांत चार्ज होणारा फोन; पहा काय आहे किंमत आणि फीचर्सही\nआला की ३५ मिनिटांत चार्ज होणारा फोन; पहा काय आहे किंमत आणि फीचर्सही\nमुंबई : ओप्पो कंपनीने आज आपला शानदार स्मार्टफोन ओप्पो के ९ ५ जी बाजारात आणला असून हा फोन गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या ओप्पो के ७ ५ जी फोनची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. यासह हा फोन ‘के’ मालिकेचा पहिला ५ जी फोन आहे. या फोनमध्ये ५ जी सपोर्टसह वेगवान चार्जिंग, मिडरेंज चिपसेट ऑप्शनसह लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की केवळ ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २ तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात येईल. त्याच वेळी, फोनमध्ये ६४-मेगापिक्सलचा प्राईमरी कॅमेऱ्यासह क्वााड-कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे.\nओप्पोचा हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच झाला आहे. ओप्पो के ९ ५ जी (८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज) बेस व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत चीनमध्ये १,८९९ युआन म्हणजेच सुमारे २१,६०० रुपये आहे. त्याच वेळी, ८ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २,१९९ युआन म्हणजेच सुमारे २५ हजार रुपये आहे. हा फोन ओप्पोने ब्लॅक आणि ग्रेडियंट रंगात सादर केला आहे. चीनमध्ये फोनचा सेल ११ मेपासून सुरू होणार आहे.\nओप्पो के ९ ५ जी ची वैशिष्ट्ये\nओप्पोच्या या फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल-एचडी + डिस्प्ले मिळेल. हा फोन अँड्रॉइड ११ वर आधारित कलरओएस ११.१ वर चालतो. यासह, फोन क्व ालकॉम स्नॅपड्रॅगन ७६८ जी प्रोसेसरसह सुसज्ज आहे, ज्यासह ॲंड्रेनो ६२० जीपीयू देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ४,३०० एमएएच बॅटरी आहे, ज्यासह ६५ वॉटचा वेगवान चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. वेगवान चार्जिंग सपोर्टसह, हा फोन ३५ मिनिटांत पूर्ण चार्ज केला जाऊ शकतो.\nसंपादन : अपेक्षा दाणी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-09T09:20:11Z", "digest": "sha1:JVNPI6ASZHWQPI53NUJBAGWPIUPPU7K3", "length": 31837, "nlines": 129, "source_domain": "mediawatch.info", "title": "यात कुठे आला जातीयवाद ? - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी यात कुठे आला जातीयवाद \nयात कुठे आला जातीयवाद \n‘मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच दिसतात. जेवढे मराठी चॅनल्स आहेत त्यातील मालिकांमध्ये ब्राह्मण नसलेली अभिनेत्री मुख्य भूमिकेत काम करते आहे ते शोधून पाहण्याचा प्रयत्न करा. या लोकांना जाधव, सोनावणे, टेंभुर्णी, मडके सापडत नाहीत का’ दिग्दर्शक सुजय डहाके याचे हे वक्तव्य समोर आले आणि मनोरंजन क्षेत्रातच नव्हे, तर एकूण समाजमाध्यमांवर, प्रसारमाध्यमांतून चर्चा सुरू झाली. सुजय डहाकेच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी अन्य काही कलाकार मैदानात उतरले आणि त्यांनी सुजय डहाकेचा समाचार घ्यायला सुरुवात केली. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनीही सुजय डहाकेंनी विधान मागे घेतले नाही, तर आम्ही त्यांच्या चित्रपटांबाबत योग्य ती भूमिका घेऊ असा इशारा दिला. एकूण दोन दिवस माहोल गरम आहे. सुजय डहाकेला जातीयवादी ठरवून त्याची योग्यता काढली जात आहे. मराठी मालिकांमधील काही ब्राह्मणेतर अभिनेत्रींची उदाहरणे देऊन सुजय डहाकेचा दावा खोटा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. खरेतर सुजय डहाकेच्या विधानावर एवढा गहजब करण्याचे काहीच कारण नव्हते. सुजय डहाकेने सध्याच्या मनोरंजन विश्वातील वस्तुस्थितीकडे निर्देश केला होता. आणि अशा वस्तुस्थितीचा निर्देश करणे जातीयवाद ठरत नाही. सुजय डहाकेने कोणत्याही अभिनेत्रीसंदर्भात अवमानकारक विधान केलेले नाही किंवा कुणाचा अधिक्षेप होईल असेही त्याच्या बोलण्यात काही नाही. तरीसुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याचे ‘लिंचिंग’ सुरू आहे. त्यातून एका वेगळ्याच जातीयवादाचे दर्शन घडते आहे. आपल्या जातीच्या हितसंबंधांना धक्का लागल्यावर मिरची लागते, ही यातली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ब्राह्मण अभिनेत्री आहेत, तर त्या त्यांच्या कर्तृत्वामुळे तिथे आहेत आणि त्या आपली योग्यता सिद्ध करीत आहेत, हे अशावेळी ठासून सांगितले असते तर ते अधिक उचित ठरले असते. परंतु ते न सांगता भलतेच फाटे फोडले जात आहेत. खरेतर सुजय डहाकेने जो मुद्दा उपस्थित केला आहे, तो मनोरंजन क्षेत्रातील सामाजिक स्थितीच्या अभ्यासाचा मुद्दा आहे. त्याचे नीट तपशीलवार विवेचन करायला पाहिजे. दुर्दैवाने सुजयने तसे काही न करता शेरेबाजीसारखे विधान केले. ( या लेखाच्या शेवटी समाजमाध्यमातून मिळालेली एक यादी जोडत आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येऊ शकेल.) त्यामुळे मग त्याच्या विधानातला सामाजिक आशय मागे पडला आणि त्याला जातीचे लेबल लागले, जातीयवादी ठरवले गेले. असा जातीयवादाचा शिक्का मारणे सर्वात सोपे असते, कारण तसे लेबल लावले की समोरचा माणूस निम्मा गारद होऊन बचावात्मक पवित्र्यात जातो. सुजय डहाकेच्या विधानाच्या अनुषंगाने परिस्थितीचे नीट आकलन करून घेतले आणि त्यात तथ्य आढळले तर आजच्या काळातही वेगवेगळ्या समाजघटकांतील मुली मनोरंजन क्षेत्रात का येत नाहीत, याची कारणे शोधता येऊ शकतील. साहित्याच्या क्षेत्रातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. काही वर्षांपूर्वी मी ‘प्रहार’मध्ये असताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किती ब्राह्मणेतर लेखकांची निवड झाली, याची तपशीलवार माहिती घेऊन त्यासंदर्भातील लेख लिहिला होता. तो प्रसिद्ध झाल्यावर काही ज्येष्ठ संपादकीय सहकाऱ्यांनी हे जातीयवादी लिखाण असल्याचा तक्रारीचा सूर लावला. आता १८८५ पासून १९८५ पर्यंतच्या शंभर वर्षांत झालेल्या ५९ साहित्य संमेलनांपैकी फक्त चार वेळा ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. ती मांडणे हा जातीयवाद कसा काय ठरतो’ दिग्दर्शक सुजय डहाके याचे हे वक्तव्य समोर आले आणि मनोरंजन क्षेत्रातच नव्हे, तर एकूण समाजमाध्यमांवर, प्रसारमाध्यमांतून चर्चा सुरू झाली. सुजय डहाकेच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी अन्य काही कलाकार मैदानात उतरले आणि त्यांनी सुजय डहाकेचा समाचार घ्यायला सुरुवात केली. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनीही सुजय डहाकेंनी विधान मागे घेतले नाही, तर आम्ही त्यांच्या चित्रपटांबाबत योग्य ती भूमिका घेऊ असा इशारा दिला. एकूण दोन दिवस माहोल गरम आहे. सुजय डहाकेला जातीयवादी ठरवून त्याची योग्यता काढली जात आहे. मराठी मालिकांमधील काही ब्राह्मणेतर अभिनेत्रींची उदाहरणे देऊन सुजय डहाकेचा दावा खोटा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत. खरेतर सुजय डहाकेच्या विधानावर एवढा गहजब करण्याचे काहीच कारण नव्हते. सुजय डहाकेने सध्याच्या मनोरंजन विश्वातील वस्तुस्थितीकडे निर्देश केला होता. आणि अशा वस्तुस्थितीचा निर्देश करणे जातीयवाद ठरत नाही. सुजय डहाकेने कोणत्याही अभिनेत्रीसंदर्भात अवमानकारक विधान केलेले नाही किंवा कुणाचा अधिक्षेप होईल असेही त्याच्या बोलण्यात काही नाही. तरीसुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्याचे ‘लिंचिंग’ सुरू आहे. त्यातून एका वेगळ्याच जातीयवादाचे दर्शन घडते आहे. आपल्या जातीच्या हितसंबंधांना धक्का लागल्यावर मिरची लागते, ही यातली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ब्राह्मण अभिनेत्री आहेत, तर त्या त्यांच्या कर्तृत्वामुळे तिथे आहेत आणि त्या आपली योग्यता सिद्ध करीत आहेत, हे अशावेळी ठासून सांगितले असते तर ते अधिक उचित ठरले असते. परंतु ते न सांगता भलतेच फाटे फोडले जात आहेत. खरेतर सुजय डहाकेने जो मुद्दा उपस्थित केला आहे, तो मनोरंजन क्षेत्रातील सामाजिक स्थितीच्या अभ्यासाचा मुद्दा आहे. त्याचे नीट तपशीलवार विवेचन करायला पाहिजे. दुर्दैवाने सुजयने तसे काही न करता शेरेबाजीसारखे विधान केले. ( या लेखाच्या शेवटी समाजमाध्यमातून मिळालेली एक यादी जोडत आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येऊ शकेल.) त्यामुळे मग त्याच्या विधानातला सामाजिक आशय मागे पडला आणि त्याला जातीचे लेबल लागले, जातीयवादी ठरवले गेले. असा जातीयवादाचा शिक्का मारणे सर्वात सोपे असते, कारण तसे लेबल लावले की समोरचा माणूस निम्मा गारद होऊन बचावात्मक पवित्र्यात जातो. सुजय डहाकेच्या विधानाच्या अनुषंगाने परिस्थितीचे नीट आकलन करून घेतले आणि त्यात तथ्य आढळले तर आजच्या काळातही वेगवेगळ्या समाजघटकांतील मुली मनोरंजन क्षेत्रात का येत नाहीत, याची कारणे शोधता येऊ शकतील. साहित्याच्या क्षेत्रातली परिस्थिती फारशी वेगळी नाही. काही वर्षांपूर्वी मी ‘प्रह���र’मध्ये असताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किती ब्राह्मणेतर लेखकांची निवड झाली, याची तपशीलवार माहिती घेऊन त्यासंदर्भातील लेख लिहिला होता. तो प्रसिद्ध झाल्यावर काही ज्येष्ठ संपादकीय सहकाऱ्यांनी हे जातीयवादी लिखाण असल्याचा तक्रारीचा सूर लावला. आता १८८५ पासून १९८५ पर्यंतच्या शंभर वर्षांत झालेल्या ५९ साहित्य संमेलनांपैकी फक्त चार वेळा ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. ती मांडणे हा जातीयवाद कसा काय ठरतो नंतरच्या पंधरा वर्षांत तीन ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले. आणि गेल्या वीस वर्षांत अकरा ब्राह्मणेतर अध्यक्ष झाले. ही वस्तुस्थिती आहे. ती नजरेखाली घातल्यावर साहित्य क्षेत्रातील सामाजिक स्थितीचे दर्शन घडते. परंतु अशी मांडणी करणेसुद्धा अनेकांना जातीयवाद वाटतो. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, तेव्हा महाराष्ट्रातून प्रचंड विरोध झाला. राजमाता जिजाऊंचे चारित्र्यहनन करणारे लेखन त्यांनी केले असल्याचा बहुजन समाजाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यास विरोध होता. मात्र, पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना विरोध होतोय, असा आरोप करून विरोध करणारांना जातीयवादी ठरवले जाऊ लागले. त्याआधी ब्राह्मण समाजातील अनेक कर्तृत्ववानांना पुरस्कार दिले तेव्हा कुणी विरोध केला नव्हता, याकडे दुर्लक्ष करून मराठा आणि बहुजनांना जातीयवादी ठरवले गेले, जे आजही केले जाते.\nआता राजकारणाचे उदाहरण घेऊ. महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठ्यांचे वर्चस्व आहे, असे कुणी ब्राह्मणाने किंवा दलिताने म्हटले म्हणून त्यांना जातीयवादी कसे म्हणणार राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे ही वस्तुस्थिती आहे. जे सामाजिक वास्तव आहे, ते मांडण्यात काही गैर नसते. ते शेरेबाजीच्या, हेटाळणीच्या स्वरुपातले नसावे. तुच्छतादर्शक नसावे. राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे दूरदर्शन मालिकांमध्ये ब्राह्मण मुलींचे प्राबल्य आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उगाच साप साप म्हणत भुई थोपटून आपल्या मनातील जातीच्या सापाला फुत्कार टाकायला लावू नये राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे ही वस्तुस्थिती आहे. जे सामाजिक वास्तव आहे, ते मांडण्यात काही गैर नसते. ते शेरेबाजीच्या, हेटाळणीच्या स्वरुपातले नसावे. तुच्छतादर्शक नसावे. राजकारणावर मराठा समाजाचे वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे दूरदर्शन मालिकांमध्ये ब्राह्मण मुलींचे प्राबल्य आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उगाच साप साप म्हणत भुई थोपटून आपल्या मनातील जातीच्या सापाला फुत्कार टाकायला लावू नये\nआता पुढील यादी पाहा (संदर्भ : Acyme Rajeune यांची फेसबुक पोस्ट)\n१.अवंतिका – मृणाल कुलकर्णी २.आभाळमाया – सुकन्या कुलकर्णी – मोने ३.अधुरी एक कहाणी- किशोरी गोडबोले ४.अवघाचि हा संसार – अमृता सुभाष ५.अस्मिता – मयुरी वाघ ६.असे हे कन्यादान – मधुरा देशपांडे ७.असंभव – उर्मिला कानेटकर ८.अजूनही चांदरात आहे – नेहा गद्रे ९.अग्गंबाई सासुबाई – निवेदिता जोशी सराफ १०.उंच माझा झोका – स्पृहा जोशी ११.एका लग्नाची दुसरी गोष्ट – मुक्ता बर्वे १२.एका लग्नाची तिसरी गोष्ट – स्पृहा जोशी १३.कळत नकळत – रुजूता देशमुख १४. कुलवधू – पूर्वा गोखले, सई रानडे १५.कुंकू – मृन्मयी देशपांडे १६.काहे दिया परदेस – सायली संजीव १७.का रे दुरावा – सुरुची आडारकर १८.गुंतता र्हदय हे – मृणाल कुलकर्णी १९.जय मल्हार – सुरभी हांडे, ईशा केसकर २०.जागो मोहन प्यारे – श्रृती मराठे २१.जुळून येती रेशीमगाठी – प्राजक्ता माळी २२.तुझ्यात जीव रंगला – अक्षया देवधर २३.तुला पाहते रे – गायत्री दातार २४.तुझं माझं ब्रेकअप – केतकी चितळे २५.दिल दोस्ती दुनियादारी – सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, पूजा ठोम्बरे २६.नांदा सौख्यभरे – रुतुजा बागवे २७.भाग्यलक्ष्मी – नेहा पेंडसे २८.मला सासू हवी – आसावरी जोशी २९.माझा होशील का – गौतमी देशपांडे ३०.माझ्या नवऱ्याची बायको – अनिता दाते केळकर ३१.माझिया प्रियाला प्रीत… मृणाल दुसानीस ३२.राधा ही बावरी – श्रृती मराठे ३३.या सुखांनो या – ऐश्वर्या नारकर ३४.लज्जा – गिरीजा ओक गोडबोले ३५.वादळवाट- आदिती सारंगधर ३६.शुभंकरोति – प्रिया बापट ३७.शेजारी शेजारी – शिवानी रांगोळे ३८.होणार सून मी या घरची – तेजश्री प्रधान …………………………………………………………………….\n३८ पैकी पाच आडनावं बिगर ब्राम्हणी आहेत.ती अशी – माळी, बागवे, देशमुख, रांगोळे, ढेंबरे (अमृता सुभाष यांचं आडनावं जे त्या लावत नाहीत.) उर्वरित नावांमध्ये बहुतांश ब्राम्हण आणि काही सीकेपी नि सारस्वत आहेत.)\n१.अवंतिका – संदीप कुलकर्णी २.आभाळमाया – मनोज जोशी, संजय मोने ३.अधुरी एक कहाणी- स्वप्नील जोशी ४.अवघाचि हा संसार – प्रसाद ओक ५.अस्मिता – पिय���ष रानडे ६.असे हे कन्यादान – प्रसाद जवादे ७.असंभव – उमेश कामत ८.अजूनही चांदरात आहे – नकुल घाणेकर ९.अग्गंबाई सासुबाई – डॉ. गिरीश ओक १०.उंच माझा झोका – विक्रम गायकवाड ११.एका लग्नाची दुसरी गोष्ट – स्वप्नील जोशी १२.एका लग्नाची तिसरी गोष्ट – उमेश कामत १३.कळत नकळत – अनिकेत विश्वासराव, सुबोध भावे, सुनील बर्वे १४. कुलवधू – सुबोध भावे १५.कुंकू – सुनील बर्वे १६.काहे दिया परदेस – रिषी सक्सेना १७.का रे दुरावा – सुयश टिळक १८.गुंतता र्हदय हे – संदीप कुलकर्णी १९.जय मल्हार – देवदत्त नागे २०.जागो मोहन प्यारे – अतुल परचुरे २१.जुळून येती रेशीमगाठी – ललित प्रभाकर २२.तुझ्यात जीव रंगला – हार्दिक जोशी २३.तुला पाहते रे – सुबोध भावे २४.तुझं माझं ब्रेकअप – सायंकित कामत २५.दिल दोस्ती दुनियादारी – सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर २६.नांदा सौख्यभरे – चिन्मय उद्गीरकर २७.भाग्यलक्ष्मी – (नाव कळू शकलं नाही) २८.मला सासू हवी – आनंद अभ्यंकर (अपघाती मृत्यूनंतर रिप्लेसमेंट – राजन भिसे) २९.माझा होशील का – विराजस कुलकर्णी ३०.माझ्या नवऱ्याची बायको – अभिजीत खांडकेकर, अद्वैत दादरकर ३१.माझिया प्रियाला प्रीत कळेना – अभिजीत खांडकेकर ३२.राधा ही बावरी – सौरभ गोखले ३३.या सुखांनो या – विक्रम गोखले, राजन भिसे, अभिजीत केळकर ३४.लज्जा – लोकेश गुप्ते ३५.वादळवाट- अरुण नलावडे, लोकेश गुप्ते, उमेश कामत, प्रसाद ओक ३६.शुभंकरोति – उमेश कामत ३७.शेजारी शेजारी – आनंद इंगळे, वैभव मांगले ३८.होणार सून मी या घरची – शशांक केतकर\nया ५१ नायकांपैकी इंगळे, मांगले, नलावडे, गायकवाड, भिसे, उद्गगीरकर, नागे, जवादे ८ नावं ब्राम्हणेतर कलाकारांची आहेत, म्हणजे १५ टक्के. त्यातही गायकवाड आणि इंगळे ही दोनच नावं दलित असण्याची शक्यता आहे (बहुधा नसावेत, ही दोन्ही आडनावं मराठा जातीतही येतात) समजा ही दोन नावं दलित असतील, झी मराठीवरील मालिकांत नायक म्हणून दलित नटांचा सहभाग ३ टक्के इतका आहे.\nहेही वाचा-वाद-प्रतिवाद :मनोरंजन क्षेत्रात मुख्य भूमिकेमध्ये ब्राह्मण मुलीच का दिसतात\n(लेखक महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक आहेत)\nNext articleबाई असणं हा एक प्रिविलेज आहे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सह��� वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nराहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का \nखरेतर कलाक्षेत्रात फक्त कलेला महत्व पाहिजे. कलाकार भूमिकेस न्याय देतो/देते का नाही, त्यांच्यामध्ये कलागुण आहेत का नाहीत, ह्या आणि ह्याच विषयांची चर्चा व्हावयास हवी. त्याऐवजी जर त्यांची फक्त जात काढण्यात येत असेल तर त्याला जातीयवादच म्हणायला पाहिजे. त्यांच्यात कलागुण नसताना निव्वळ त्यांच्या जातीमुळे त्यांना निवडण्यात आले असेल तर त्यावर कोणी आक्षेप घेणे ठीक आहे. पण त्यासाठी अभ्यास करायला लागेल. निव्वळ आडनांवावरून जाती शोधणे सोपे असते. त्याल अभ्यास लागत नाही. अभिनेते, अभिनेत्री अथवा इतर कलाकार जबरदस्ती करून कामे हिसकावून घेत नाहीत तर त्यांची निवड दिग्दर्शक / निर्माते करत असतात. मग त्यांच्याही जाती काढा आणि त्याला सामाजिक वास्तवाचा अभ्यास म्हणा. राजकारणावर मराठा जातीचे वर्चस्व असणे हे वास्तव असले तरी त्याचा कलाक्षेत्राशी संबंध नाही. राजकारणात दरडोई एक मत आहे आणि मराठा जातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे म्हणून राजकारणात मराठ्यांचे वर्चस्व आहे. कलाक्षेत्र मतदानावर चालत नाही एवढे भान तरी आपण ठेवले पाहिजे. नाहीतर जातीयवादी लिखाणाचे समर्थन गैरलागू उदाहरणे देऊन होत राहील. खरेतर अशी लिखाणे करणे, लगेच त्याचे समर्थन करणारे लिखाण तयार ठेवणे, प्रखर जातीयवादी लिखाणालाही सामाजिक वास्तवाचा अभ्यास म्हणणे हा सर्व आपला समाजात जातीयवादाचे विष पेरून दुही माजविण्याच्या एका मोठ्या कम्युनिस्ट षडयंत्राचा भाग आहे. असे लिखाण करणारे एकतर कम्युनिस्ट असतात किंवा असे लिखाण करायला त्या लेखकांना उद्युक्त करणारे कम्युनिस्ट असतात. त्यामुळे सर्वांनीच त्याबाबत कायम सावध राहणे आवश्यक आहे.\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संब��ध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/indian-shooter-talking-11232", "date_download": "2022-12-09T09:07:25Z", "digest": "sha1:6H6C32TMA56MF3VWZMAUOUTOB236T5IH", "length": 8535, "nlines": 109, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "आता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही. - Indian Shooter Talking | Sakal Sports", "raw_content": "\nआता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही.\nआता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही.\nआता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही, अशी खंत ऑलिंपिक नेमबाजीच्या मिश्रदुहेरीतील धक्कादायक अपयशानंतर व्यक्त करण्यात आली.\nटोकियो/ मुंबई - आता काही बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाही. काय चुकते तेच कळत नाही, अशी खंत ऑलिंपिक नेमबाजीच्या मिश्रदुहेरीतील धक्कादायक अपयशानंतर व्यक्त करण्यात आली. भारतास या स्पर्धेत दोन पदकांची किमान आशा असताना भारताच्या चारपैकी एकाही जोडीस पदकाच्या फेरीत स्थान मिळविता आले नाही.\nमनू भाकर आणि सौरभ चौधरी १० मीटर एअर पिस्तूलच्या पात्रतेतील पहिल्या फेरीत ५८२ गुणांसह अव्वल आले, त्या वेळी मनूने २८६ गुणच मिळविले आहेत, ही रुखरुख होती. त्याचबरोबर यशस्विनी सिंग देस्वाल आणि अभिषेक वर्मा ५६४ गुणच मिळवत स्पर्धेबाहेर गेले याची खंत होती. पहिल्या टप्प्यात अव्वल आलेली मनू- सौरभ जोडी दुसऱ्या टप्प्यात ३८० गुणांसह सातवी गेली आणि साखळीतच बाद झाली. चौथ्या क्रमांकावरील सर्बिया जोडीने त्यांना चार गुणांनी मागे टाकले होते. मनूने गमाविलेल्या १४ गुणांचा फटका बसला होता. १० मीटर एअर रायफलच्या मिश्रदुहेरीत यापेक्षा निराशेस सामोरे जावे लागले. एलावेनिल वलारिवान आणि दिव्यांश सिंग पंवार ६२६.५ गुणांसह बारावे आले; तर अंजुम मौदगिल आणि दीपक कुमार ६२३.८ गुणांसह २९ व्या क्रमांकावर गेले. या प्रकारातही पहिल्या आठ जोड्या पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यास पात्र ठरतात. भारतीय यापासून दूर राहिले.\nमिश्रदुहेरीच्या पहिल्या पात्रतेतील मनू-सौरभचा अव्वल क्रमांक सुखावणारा होता, पण त्यानंतर प्रगती करण्यात आपले नेमबाज दुर्दैवाने अपयशी ठरले. प्रयत्नांची शर्थ केल्यावरही सर्वोत्तम निकालाची अपेक्षा असते, पण प्रत्येक वेळा तो साध्य होईलच असे नाही.\n- रोनक पंडित, भारतीय मार्गदर्शक\nजे काही घडले ते अविश्वसनीय होते का, हा प्रश्नच नाही. ते घडले आहे. कदाचित जास्तीचे प्रयत्न केल्यामुळे लक्ष्यापासून दूर राहिले असेन. आमच्याकडून असलेल्या अपेक्षा, स्पर्धेबाबतची चर्चा यामुळे दडपण वाढले नाही. पुन्हा सांगते, कदाचित जास्तीचे प्रयत्न केल्यामुळे हे घडले असेल.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/lifestyle/drinking-fruit-juice-in-summer-is-beneficial-for-health-438541.html", "date_download": "2022-12-09T08:31:01Z", "digest": "sha1:WKSEGTFSC4NKDFQ25JTJ64FUWJO4DSUI", "length": 12879, "nlines": 186, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nउन्हाळ्यात ‘या’ फळांचे रस पिणे ठरेल आरोग्यासाठी गुणकारी \nसध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात.\nशितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल | Edited By: अनिश बेंद्रे\nमुंबई : सध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात. यामुळे शरीराला योग्य ती पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच शरीरातील पाण्याची कमतरताही यामुळे भरुन निघते. उन्हाळ्यात तर शरीर चांगले ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळांचा रस पिणे आवश्यक आहे. (Drinking fruit juice in summer is beneficial for health)\nउन्हाळ्यात नेमक्या कोणत्या फळांचा रस घ्यावा याबद्दल अनेकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत उन्हाळ्यात नेमक्या कोणत्या फळांचा रस घेतला पाहिजे. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्व�� बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगडचा रस पिल्ल्याने मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते.\nउन्हाळ्यात कलिंगडचा रस पिण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगडचा रस पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगडचा रस हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगडचा रस पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.\nकिवी कमी कॅलरीज असणारे एक पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम देखील आढळतात. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.\nउन्हाळ्यात किवीचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो. किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते. किवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.\nआंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. यामुळे उन्हाळ्यात किमान एक ग्लास तरी दररोज आंब्याचा रस पिला पाहिजे. आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक आहेत. फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.\nस्ट्रॉबेरीला बर्याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे. 1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्तीत-जास्�� स्ट्रॉबेरीचा रस पिला पाहिजे. याव्यतिरिक्त त्यात हेल्दी फोलेट आणि अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरीचा रस पिण्याचा एक फायदा म्हणजे ती नैसर्गिक पद्धतीने आपले दात पांढरे करण्यात मदत करते.\nHair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा\nवैवाहीक जीवनातील समस्यांवर पुरुषांसाठी रामबाण उपाय, भाजलेलं लसूण\nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nदारु किती वेळ शरीरात राहते\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:07:27Z", "digest": "sha1:SZBBL2MKROXGLIAIFDOT5FDSDYLKQTLN", "length": 6282, "nlines": 143, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "मस्तीत जगणाऱ्याची दुनिया – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nOct 18, 2022 कल्पना उबाळे\nमस्तीत जगणाऱ्या एकांड्या शिलेदारासाठी नाहीच यार ही दुनिया\nयांना हवी तीच तीच घासून गुळगुळीत झालेली सोपी पायवाट\nथोड्याही आडवाटेला भीते यार ही दुनिया\nचावून चोथा झालेले विषय उष्टी पत्रावळी उचलण्यातच धन्य आहे ही दुनिया\nचघळलेली हाडे परत परत चघळते हाय ही दुनिया\nकेला प्रयत्न वाटेवर चालावे या दुनियेच्या\nशहाण्यासारखी जगायला जमत नाही ग दुनिया\nछट् सोडून दे हिला जग मस्तीत\nखड्ड्यात गेली ही दुनिया\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/09/10/18489/", "date_download": "2022-12-09T08:13:56Z", "digest": "sha1:VA3MVTERPXAADZJIMXHYPVF4Q5RDWKG2", "length": 14911, "nlines": 144, "source_domain": "mavalmitra.com", "title": "वडगाव व देहू नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध: आमदार सुनिल शेळके यांची माहिती - MavalMitra News", "raw_content": "\nवडगाव व देहू नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध: आमदार सुनिल शेळके यांची माहिती\nवडगाव व देहू नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध\nमावळ विधानसभा मतदार संघातील नव्याने स्थापन झालेल्या वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू या दोन्ही नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी व अग्निशमन वाहनांकरिता सुमारे २ कोटी ५६ लाख ६९ हजार रुपयांचा निधी आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्र अग्निसुरक्षा योजनेतर्गत उपलब्ध करून दिला आहे.\nमावळ विधानसभा मतदार संघातील वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू या दोन्ही ठिकाणी वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज अग्निशमन यंत्रणा आवश्यक असल्याने आमदार सुनिल शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र अग्निसुरक्षा योजनेंतर्गत वडगाव मावळ नगरपंचायतीस १ कोटी २७ लाख ८२ हजार रुपये तर श्री क्षेत्र देहू नगरपंचायतीस १ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू येथे अग्निशमन केंद्र इमारतीची उभारणी व अग्निशमन वाहने घेण्यात येणार आहेत.\nपूर्वी वडगाव मावळ व श्री क्षेत्र देहू याठिकाणी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने या शहरांमध्ये कोठेही आग लागण्यासारख्या आपत्कालीन घटना घडल्यास येथील प्रशासनास तळेगाव दाभाडे नगरपरिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथून मदत घ्यावी लागत होती. यामुळे नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत मिळत नव्हती. पुढील काळात वडगाव व देहू या दोन्ही शहरात अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार असल्याने दोन्ही शहरे सुरक्षित होणार आहेत.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासा���ेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nबेबडओहोळ च्या उपसरपंचपदी कमल गराडे\n“शेती पूरक व्यवसाय करताना बँकेचा सहभाग आवश्यक\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/market-price-how-much-is-onion-fetching-7/", "date_download": "2022-12-09T08:42:22Z", "digest": "sha1:JJMOISYUVP4RG65ZXF5WAKGYBCH7PHV2", "length": 2786, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "बाजार भाव: कांद्याला किती मिळतोय भाव - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/बाजारभाव/बाजार भाव: कांद्याला किती मिळतोय भाव\nबाजार भाव: कांद्याला किती मिळतोय भाव\nअहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याची 49 हजार 152 गोण्या आवक झाली. जास्तीत जास्त भाव 3100 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत निघाले.\nएक-दोन लॉटला 2800 ते 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 2500 ते 2800 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 2300 ते 2550 रुपये\nगोल्टा कांद्याला 1400 ते 1800 रुपये, गोल्टी कांद्याला 1300 ते 1500 रुपये जोड कांद्याला 600 ते 900 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 300 ते 800 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.\nवाचा: लाल व उन्हाळी कांद्याचा बाजार भाव\nवाचा: कांदा आणि सोयाबीनचे ताजे बाजार भाव\n‘या’ बाजार समितीत लाल कांद्याला मिळतोय 4 हजारापर्यंत भाव\nशेतकरी चिंतेत; आठ महिने कांद्याची साठवणूक करूनही भाव मिळेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://chandrakantdadapatil.in/significant-availability-seeds-fertilizers-kharif-crops-season", "date_download": "2022-12-09T10:18:02Z", "digest": "sha1:T4FNHDDCLWETIQHKCI72NGYL645NZTQ3", "length": 4522, "nlines": 30, "source_domain": "chandrakantdadapatil.in", "title": "आगामी खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांची मुबलक उपलब्धता - कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील", "raw_content": "\nआगामी खरीप हंगामासाठी बियाणं आणि खतांची मुबलक उपलब्धता\nआगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणं आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी माहिती दिली. कृषीमंत्री मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिले. तसेच पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी मंत्रीमहोदयांनी केले.\nकृषी व फलोत्पादन आणि कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव, तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आज आढावा बैठक झाली. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा मा. मंत्रिमहोदयांनी घेतला. यावेळी कृषी राज्यमंत्री मा. श्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.\nपीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपलं सरकार’ केंद्रामार्फत, किंवा कर्ज घेतलेल्या बँकांमार्फत 24 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करावा, असे आवाहनही मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.\nदरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अजूक अंदाज व जमिनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रक्रिया सुरु करावी. तसेच, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय, खते आणि किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा अशा सूचनाही मा. श्री. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केल्या.\nदादा पाटील © कॉपीराइट 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/", "date_download": "2022-12-09T08:24:45Z", "digest": "sha1:WU5TCWBIN5HCWT6AVN3VRAVTP32I54I4", "length": 22985, "nlines": 157, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Dainik Abhiman Beed - Marathi News portel in Maharashtra", "raw_content": "\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन अलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन “शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे श्रीदत्त्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव सोहळ्यासाठी पांचाळेश्वर नगरी सज्ज\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\nश्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे श्रीदत्त्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव सोहळ्यासाठी पांचाळेश्वर नगरी सज्ज\nDec 6, 2022 दैनिक अभिमान\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\n“मंत्र्यांना कामाचे टार्गेट देणार, वेळेत पूर्ण न झाल्यास..,” केजरीवालांनी सांगितला पंजाबच्या विकासाचा प्लॅन\nदेशभरात होळी व धुळवड उत्साहात\nअवेळी पाऊस, गारपिटीने द्राक्ष बागायतदारांचे कंबरडे मोडले\nसोशल मिडीयावर ‘घरबसल्या कमवा’ म्हणत आर्थिक लुट …\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई – ज्येष्ठ साहित्यीक तथा विचारवंत राजनखान यांच्या संकल्पनेतून आक्षर मानव ही संस्था 1986 साली स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून 90 विषयांवर संशोधन आणि कार्य करण्यात आले. ही संस्था…\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई: प्रतिनिधी महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महावंदना व अभिवादन सभेचे आयोजन “बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया”अं���ाजोगाईच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमात…\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई शहरात गेल्या 18 वर्षापासून सातत्याने जनसामान्यांसाठी आणि रस्त्यावर राबणार्या कष्टकर्यांसाठी मदतीचा हात ठरलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही स्वतःच्या हक्काच्या इमारतीत स्थानापन्न होत आहे. हे एक खूप मोठे…\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) घटनाकार संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन हे अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष…\nश्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे श्रीदत्त्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव सोहळ्यासाठी पांचाळेश्वर नगरी सज्ज\nDec 6, 2022 दैनिक अभिमान\nगेवराई : प्रतिनीधी “अवतार उदंड होती सवेची मागुते विलया जाती सवेची मागुते विलया जातीतैसे नव्हे श्रीदत्तमूर्ती” महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रेय प्रभुंचे नित्य भोजन स्थान असलेले श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे…\nसुवासिनी जेवणातून पन्नास लोकांना विषबाधा माजीमंत्री आ.धनंजय मुंडे यांची उपचारासाठी मदत\nDec 6, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई: प्रतिनिधी लग्नकार्य असल्यामुळे सुवासिनी महिलांना जेवण देण्याची प्रथा काही भागांमध्ये आहे. तालुक्यातील मौजे गित्ता या गावी सुवासिनी महिलांना जेवण देण्यात आले मात्र या जेवनातून हळूहळू 50 ते 60…\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन 6डिसेंबर रोजी सामुहिक बुध्दवंदना;संविधांनाच्या प्रस्ताविकेचे वाचन\nDec 4, 2022 दैनिक अभिमान\nचला निळ्या निशाणाखाली, सर्वांनी एक संविधान व्हावे अंबाजोगाई:प्रतिनिधी भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रसि���्द संशोधक, बौध्द धम्म प्रवर्तक, आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक प्रकांड पंडित सम्यक परिवर्तन चळवळीचे जनक, भगवान…\nस्वाराती रुग्णालयाच्या शौचालयात आढले स्त्री जातीचे मृत अर्भक\nDec 3, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई प्रतिनिधी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात अंदाजे दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग हा नेहमी रुग्ण व…\n३ डिसेंबर बिनाका गीतमाला ची सुरुवात\nDec 3, 2022 दैनिक अभिमान\n३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’…\nअंबाजोगाई मध्ये खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ११ डिसेंम्बर रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुशायरा व हास्य कवी संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सुप्रसिद्ध कवी व शायर यांच्या शायरीचा आस्वाद सर्व अंबाजोगाई वासीयांनी घ्यावा – राजकिशोर मोदी\nDec 3, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा , देशाचे माजी कृषिमंत्री , खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई शहरात राजकिशोर मोदी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त असलेल्या मुशायरा व हास्य कवी…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T10:19:24Z", "digest": "sha1:MODBKR5LEN6UJMMQZ3AZNWDHTXKH7XZT", "length": 5602, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन - India Darpan Live", "raw_content": "\n‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन\nमुंबई – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्यच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे तसेच ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी केले.\nऑगस्ट महिन्याच्या ‘मिशन बिगीन अगेन’ या लोकराज्य मासिकाच्या अंकामध्ये कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईप्रमाणे इतर ठिकाणी केल्या जात असलेल्या उपाययोजना, मिशन बिगीन अंतर्गत सुरू करण्यात येत असलेले उपक्रम, त्या माध्यमातून राज्यातील अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न, लॉकडाऊनच्या कालावधीत सुमारे एक कोटी 15 लाख गरजूंना दिलेला शिव भोजनाचा लाभ, पोलिसांचा धारावी पॅटर्न आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश आहे. तर ‘संकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेमध्ये राज्य शासनाच्या विविध विभागांनी गेल्या आठ महिन्यांमध्ये घेतलेले निर्णय, केलेली विकासकामे व राबवलेले लोकहिताचे उपक्रम याची माहिती देण्यात आलेली आहे.\nसंसदेचे अधिवेशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात\nआम आदमी पार्टी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उत्तम निरभवणे\nआम आदमी पार्टी नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी उत्तम निरभवणे\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\nकलानगर भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nमोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/lifestyle/lifestyle-lip-care-tips-during-winter/index.html", "date_download": "2022-12-09T10:23:54Z", "digest": "sha1:66HBNJIV3HYNJLHVN7ZUYNPIIPDITSPQ", "length": 2074, "nlines": 16, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिवाळ्यात ओठ फाटतायेत; फॉलो करा 5 टीप्स", "raw_content": "या 5 टीप्स फॉलो करा\nहिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ\nथंड वाऱ्याच्या संपर्कात येताच\nओठातील ओलावा कमी होऊ लागतो.\nत्यामुळे ओठ कोरडे दिसू लागतात.\nहिवाळ्याच्या काळात आहाराकडे लक्ष दिल्यास तुमचे ओठ नेहमीच मृदू आणि मुलायम दिसतील.\nव्हिटॅमिन ए आणि बीयुक्त आहारात घ्या.\nहिरव्या भाज्या, दूध, तूप, लोणी, ताजी फळं आणि ज्युस घेत राहा.\nयामुळे ओठांच्या त्वचेत ओलावा टिकून राहतो.\nकाकडी हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. तुमच्या ओठांना मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा एक उत्तम घटक आहे.\nएक काकडी सोलून त्याचे पातळ तुकडे करा. हे स्लाइस काही मिनिटं ओठांवर चोळा.\nओठांवर मलई, साय, लोणी किंवा देशी तूप याने हलक्या हाताने मसाज करा.\nरात्री ओठांना पेट्रोलियम जेली किंवा अँटीसेप्टिक क्रीम लावून झोपा\nतर तुमचे ओठ हिवाळ्यातही सुंदर दिसतील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/know-the-process-of-personal-loan-through-aadhar-card-krp98", "date_download": "2022-12-09T09:14:14Z", "digest": "sha1:IK22BR3MBOHQ4UGW7YL7ZEF6FWW5LKRN", "length": 5649, "nlines": 55, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Personal Loan on Aadhar Card | फक्त आधार कार्डवर मिळवा 10 लाखांचे लोन; करावा लागेल याप्रमाणे अर्ज", "raw_content": "\nPersonal Loan : फक्त आधार कार्डवर मिळवा 10 लाखांचे लोन; करावा लागेल याप्रमाणे अर्ज\nजर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि त्यात तुम्हाला समस्या येत असतील तर आज आम्ही तुम्हाला आधार कार्डबद्दल सांगणार आहोत.\nजर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि त्यात तुम्हाला समस्या येत असतील तर आज आम्ही तुम्हाला आधार कार्डबद्दल सांगणार आहोत. सहसा आपण कोणत्याही ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड वापरतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आधार कार्डचा वापर केवळ ओळखीच्या पुराव्यासाठीच नाही तर कर्ज घेण्यासाठीही केला जाऊ शकतो.\nजेव्हा तुम्ही बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेत कर्ज घेण्यासाठी जाल तेव्हा ते तुम्हाला केवायसी विचारतात, त्यानंतर तुम्हाला यासाठी आधी आधार कार्ड मागितले जाते. कारण तुमचा बायोमेट्रिक डेटा आधार कार्डमध्ये असतो.\nकेवायसी पडताळणीसाठी वापरले जाते आधार कार्ड :\nआधार कार्डच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड देखील आवश्यक आहे. केवायसी व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्ही कर्ज घेऊ शकता. सहसा वैयक्तिक कर्ज आधारच्या मदती��े दिले जाते. आधार कार्डमध्ये प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक तपशील असतात. बँक कर्मचारी यातून केवायसी पडताळणी करतात. यानंतर तुम्हाला कोणत्याही फिजिकल डॉक्युमेंटची गरज नाही.\nNBFC आणि बँकेकडून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड नसले तरीही तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. यासोबत तुम्ही मतदान ओळखपत्र, सॅलरी स्लिप, पासपोर्टही देऊ शकता. एकदा कर्ज मंजूर झाल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात 2-3 दिवसात पोहोचू शकते. या सर्व गोष्टी तुमच्या फाईलवरही अवलंबून असतात.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/rivers-in-maharashtra-and-their-place-origin-quiz-in-marathi/", "date_download": "2022-12-09T10:23:53Z", "digest": "sha1:WVPP7GY6237GTINXLZ6Z32CPYMZVFUBK", "length": 8033, "nlines": 150, "source_domain": "www.studywadi.in", "title": "महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने [ Maharashtra :Rivers and place origin]", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nमहाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने [ Maharashtra :Rivers and place origin]\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nमहाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने [ Maharashtra :Rivers and place origin]\nमहाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने [ Maharashtra :Rivers and place origin] – कोणत्या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो किंवा ही नदी कोठे उगम पावते असा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. म्हणून आजच्या टेस्ट मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि उगमस्थाने या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया.\n1. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते.\n2. वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रिस प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात.वर्धा नदीचे उगमस्थान सातपुडा(मध्य प्रदेश)हे आहे तर वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे\n3. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते.\n4. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.\nनर्मदा नदी अजिंठा येथे उगम पावते.\nपेंच नदी भीमाशंकर येथे उगम पावते.\nपैनगंगा नदी छिंदवाडा येथे उगम पावते.\nकृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे आहे.\n5. पैनगंगा नदी……………. येथे उगम पावते.\n6. भीमा नदी चे उगमस्थान कोणते आहे\n7. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते आहे\n8. पेंच नदी मध्यप्रदेश राज्यात………….येथे उगम पावते.\n9. सातपुडा ( मध्य प्रदेश) येथे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या उगम पावतात ते खाली दिलेल्या पर्यायातून निवडा.\n10. तापी नदी कोठे उगम पावते\nबैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश)\nGk च्या आणखी टेस्ट द्या\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mr.raisingelec.com/faqs/", "date_download": "2022-12-09T10:05:02Z", "digest": "sha1:GZT22DCVVROUXBQEWKZDB3BLHAZBNYE6", "length": 8695, "nlines": 151, "source_domain": "mr.raisingelec.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - RAISING -Elec", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nतुमच्या किंमती काय आहेत\nपुरवठा आणि इतर बाजार घटकांवर अवलंबून आमच्या किंमती बदलू शकतात. तुमच्या कंपनीने अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेटेड किंमत सूची पाठवू.\nतुमच्याकडे किमान ऑर्डर प्रमाण आहे का\nहोय, आम्हाला सर्व आंतरराष्ट्रीय ऑर्डरची कमीत कमी ऑर्डरची मात्रा असणे आवश्यक आहे. जर तुम्ही पुन्हा विक्री करू इच्छित असाल परंतु खूप कमी प्रमाणात, आम्ही शिफारस करतो की तुम्ही आमची वेबसाइट पहा\nतुम्ही संबंधित कागदपत्रे देऊ शकता का\nहोय, आम्ही विश्लेषण / अनुरूपतेच्या प्रमाणपत्रांसह बहुतेक कागदपत्रे प्रदान करू शकतो; विमा; मूळ आणि इतर निर्यात दस्तऐवज जेथे आवश्यक आहे.\nसरासरी लीड टाइम किती आहे\nनमुन्यांसाठी, लीड टाइम सुमारे 7 दिवस असतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी, ठेवीचे पैसे मिळाल्यानंतर 20-30 दिवसांचा लीड टाइम असतो. आघाडीची वेळ प्रभावी होते जेव्हा (1) आम्हाला तुमचे डिपॉझिट मिळाले असते आणि (2) तुमच्या उत्पादनांना आमची अंतिम मंजुरी आहे. जर आमची आघाडीची वेळ तुमच्या अंतिम मुदतीनुसार काम क��त नसेल, तर कृपया तुमच्या विक्रीसह तुमच्या गरजा पूर्ण करा. सर्व बाबतीत आम्ही तुमच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करू. बहुतांश घटनांमध्ये आपण तसे करू शकतो.\nतुम्ही कोणत्या प्रकारच्या पेमेंट पद्धती स्वीकारता\nतुम्ही आमच्या बँक खात्यात, वेस्टर्न युनियन किंवा पेपाल वर पेमेंट करू शकता:\n30% आगाऊ जमा, 70% शिल्लक B/L च्या प्रतीवर.\nउत्पादनाची हमी काय आहे\nआम्ही आमच्या साहित्य आणि कारागिरीची हमी देतो. आमची वचनबद्धता आमच्या उत्पादनांशी तुमच्या समाधानासाठी आहे. वॉरंटीमध्ये किंवा नाही, प्रत्येकाच्या समाधानासाठी सर्व ग्राहकांचे प्रश्न सोडवणे आणि सोडवणे ही आमच्या कंपनीची संस्कृती आहे\nआपण उत्पादनांच्या सुरक्षित आणि सुरक्षित वितरणाची हमी देता का\nहोय, आम्ही नेहमी उच्च दर्जाचे निर्यात पॅकेजिंग वापरतो. आम्ही धोकादायक वस्तूंसाठी विशेष धोकादायक पॅकिंग आणि तापमान संवेदनशील वस्तूंसाठी कोल्ड स्टोरेज शिपर्सचा वापर करतो. तज्ञ पॅकेजिंग आणि नॉन-स्टँडर्ड पॅकिंग आवश्यकतांसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.\nशिपिंगची किंमत आपण माल मिळवण्यासाठी निवडलेल्या मार्गावर अवलंबून असते. एक्सप्रेस सामान्यतः सर्वात वेगवान परंतु सर्वात महाग मार्ग आहे. मोठ्या प्रमाणात सीफ्रीट हा सर्वोत्तम उपाय आहे. तंतोतंत मालवाहतुकीचे दर आम्ही तुम्हाला फक्त रक्कम, वजन आणि मार्ग तपशील माहित असल्यास देऊ शकतो. अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nआम्हाला अमेरिकेत काम करायचे आहे का\nआमची उत्पादने किंवा किंमतसूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने, साइट मॅप, घाऊक मुद्रांकन भाग, प्लेट स्प्रिंग, अॅल्युमिनियम सीएनसी मशीनी केलेले भाग, स्क्रू, शीट मेटल स्टॅम्पिंग उत्पादने, डाय कास्टिंग मॅग्नेशियम, सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर किंवा बंद करण्यासाठी ईएससी दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://glamworld.in/who-will-take-starcs-place/", "date_download": "2022-12-09T08:31:03Z", "digest": "sha1:NVK7AL7DNS7ZFUWM6JXKQY4ONEYZB4X6", "length": 5843, "nlines": 73, "source_domain": "glamworld.in", "title": "कोण घेणार मिटचेल स्टार्कची जागा..??? - Glam World", "raw_content": "\nकोण घेणार मिटचेल स्टार्कची जागा..\nसध्या सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मधल्या कसोटी मालिकेमधून मिटचेल स्टार्क आणि मिटचेल मार्श या दोघांनी दुखापती मुळे माघार घेतली आहे. स्टार्कला पायाला दुखापत झाली आहे तर मार्शला खांद्याला दुखापत झाली आहे. मिटचेल मार्श ऐवजी व्हिक्टोरियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टोइनीस संघात घेण्यात आले आहे.\nआता सर्वांचे डोळे लागले आहेत ते स्टार्कची जागा कोण घेते त्यावर. मिटचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा पाया होता. त्याचा वेग, स्विंग आणि विकेट घेण्याची क्षमता ह्यामुळे तो कायम एक स्फोटक गोलंदाज ठरला आहे. स्टार्कचा गोलंदाजीचा सर्वसाधारण वेग हा ताशी १४५ किलोमीटर असल्यामुळे योग्य ठिकाणी पडलेला चेंडू खेळणे अवघड जातो. अचूक टप्प्याची गोलंदाजी हे स्टार्कचे मुख्य अस्त्र राहिले आहे. कमिन्स आणि पॅटिंसन याआधी भारतविरुद्ध खेळले आहेत पण जर त्यांना संधी दिली तरी ते स्टार्क इतके प्रभावी ठरतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आता उर्वरीत दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया कोणती रणनीती आखते ते महत्वाचे आहे. सध्या त्याची जागी कोण घेईल यासाठी हे पाच गोलंदाज निवडलेत ज्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.\nसामने : ०१ | बळी : ८ | सरासरी : १८. ६० | स्ट्राईक रेट : १३ | सर्वोकृष्ट आकडे : ४-४७ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०\nसामने : ०६ | बळी : ३१ | सरासरी : १५. ९० | स्ट्राईक रेट : ३१. ४ | सर्वोकृष्ट आकडे : ९-३७ | ५ विकेट : ३ | १० विकेट : १\nसामने : ०३ | बळी : १३ | सरासरी : २०. ४६ | स्ट्राईक रेट : ३३. ६० | सर्वोकृष्ट आकडे : ४-४८ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०\nसामने : ०९ | बळी : ५० | सरासरी : १८. ६० | स्ट्राईक रेट : ४२. २ | सर्वोकृष्ट आकडे : ६-३२ | ५ विकेट : ४ | १० विकेट : १\nसामने : ०८ | बळी : ३७ | सरासरी : १८. २४ | स्ट्राईक रेट : ४०. ८ | सर्वोकृष्ट आकडे : ४-२२ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०\nवारील आकडेवारी २०१६-१७ ला झालेल्या शेफील्ड शिल्ड सीझनची आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/possibility-of-third-wave-in-january-test-2000-corona-daily-collector-31342/", "date_download": "2022-12-09T09:01:36Z", "digest": "sha1:JSQPDQRZQKLH6RRUQZRCXSYO4XLFC2BZ", "length": 8902, "nlines": 138, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जानेवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता, दररोज २ हजार कोरोना चाचण्या करा : जिल्हाधिकारी", "raw_content": "\nजानेवारीत तिसऱ्या लाटेची शक्यता, दररोज २ हजार कोरोना चाचण्या करा : जिल्हाधिकारी\nWritten By चेतन वाणी\n ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात वाढत असून प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूची पुढची लाट ही तीव्र स्वरुपाची असणार आहे. जानेवारी महिन्यात क���ंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही लाट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.\nजिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्स डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक यांची जमादार उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला २३ जानेवारीला होणाऱ्या पल्स पोलिओ कार्यक्रमासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यात लाभार्थ्यांची संख्या, बूथ तयार करणे, डोस किती लागणार, तसेच सुपरवायझर यांनी प्रशिक्षण घेणे आदीसंदर्भात सूचना करण्यात आल्या.\nजिल्ह्यातील अजूनही काही तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. अशा तालुक्यांनी पहिल्या डोसचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करावे व दुसऱ्या डोस लसीकरणाचे प्रमाण ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या. ज्या भागात नागरिक लसीकरणास नकार देत असतील, तेथे जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशीही सूचना केली.\nकोरोनाची तिसरी लाट ही तीव्र स्वरुपाची असणार आहे. राज्यात विशेषतः पुण्यात रुग्ण आढळून येत आहेत. येत्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यात सुद्धा ही लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना चाचणी संख्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्यस्थितीला ७०० ते ८०० लोकांना दिवसाला कोरोना चाचणी होत असून, ही संख्या १५०० ते २००० पर्यंत न्यावी अशाही सूचना देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे.\nहे देखील वाचा :\n चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस\nकोरोनाचा कहर : राज्यात एका दिवसात रुग्णसंख्या २३ टक्यांनी वाढली\nमंकीपॉक्स रोखण्यासाठी केंद्राकडून गाइडलाइन्स जारी, त्वरित जाणून घ्या\nमंकीपॉक्सच्या एंट्रीने देशवासियांची चिंता वाढली, वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे\nया बातम्या देखील वाचा\nदूध संघ निवडणूक : बी ग्रेड तूपावरुन सी ग्रेडचे राजकारण\nगुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक\nCotton : जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व्यवसाय धोक्यात; ही आहेत प्रमुख कारणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/388162", "date_download": "2022-12-09T09:34:57Z", "digest": "sha1:SVYURYIA3AJ5IFCHGBGYYGOMDXIHHNBM", "length": 2173, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोप ग्रेगोरी सातवा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोप ग्रेगोरी सातवा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपोप ग्रेगोरी सातवा (संपादन)\n०८:११, २ जुलै २००९ ची आवृत्ती\n२९ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: fa:گرگوری هفتم\n२२:१०, ५ फेब्रुवारी २००९ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ms:Paus Gregory VIII)\n०८:११, २ जुलै २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fa:گرگوری هفتم)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/blog-post_61.html", "date_download": "2022-12-09T08:46:33Z", "digest": "sha1:N5UNEXFMNYUCE5CT75KJWWGLMVSCGNBX", "length": 16574, "nlines": 75, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "ताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय ? - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / Unlabelled / ताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय \nताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय \nBhairav Diwase सोमवार, नोव्हेंबर १४, २०२२\nताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय \n(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात\nचंद्रपूर:- १७२७ चौ.कि.मी क्षेत्रफळात पसरलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना हवालदिल करून वाघांना तरी नैसर्गिक आवास देत आहे का की आपल्या राजकिय महत्वाकांक्षेपोटी श्रीमंत व्यावसायीकांचे हित जोपासणारे राजकारणी व आणून किती नागरिकांच्या मयतेवर ताव मारणार आहेत हे कळायला वाव नाही की आपल्या राजकिय महत्वाकांक्षेपोटी श्रीमंत व्यावसायीकांचे हित जोपासणारे राजकारणी व आणून किती नागरिकांच्या मयतेवर ताव मारणार आहेत हे कळायला वाव नाही दररोज सरासरी 3 ते 5 शेतकरी, शेतमजूर, पादचाऱ्यांना जिवनातून उठविणारी मंडळी वाघांनाही व बफरझोन काठावरील गरीब शेतकऱ्यांच्या जिवनाशी खेळण्याचा गोरखधंदा किती काळ चालविणार हा गहण विषय आहे.\nसंपुर्ण चंद्रपूर जिल्हा व गडचिरोली, गोंदिया जिल्यातील काही भागात वाघोबाचे धास्तीने शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले. शेती विकायला काढली तर वाघोबाचे धास्तीने कुणी घेत नाहीत. 3 चे 21 गेट ताडोबा भ्रमतीसाठी उघडले गेले. नव्याने श्रीमंतांना एन्जॉय करण्यासाठी ताडोबा बफर झोन गेट सुरू करण्याचा डाव कुणासा���ी समजून उमजून पेढा खाण्याचा हा प्रकार केवळ अन केवळ विघातक आहे ही ओरड रास्त आहे हेच म्हणता येईल.\n21 गेट च्या ऐवजी 15 गेट ही नैसर्गिक गरज आहे असे बोलले जाते. इकडे तर 22 वा गेट सुरु करण्याचा तगादा श्रीमंत व्यावसायीकांनी वनमंत्री यांचेकडे लावला आहे.\nया व्यावसायीकांच्या जमिनी बफर झोन काठावर खाली पडल्या आहेत. रिसोर्ट उभे करून पैसा कमवायचा यापेक्षा वाघ, बिबट यांना नैसर्गिक रहिवास उपलब्ध करून देऊन शेतकरी, शेतमजूर यांना भयमुत्त वातावरणात पोट भरण्यास मदत करण्याची गरज या धंदेवाईकांना का न समजावी हे कळायला वाव नाही.\nताडोबा अभयारण्याचे रुपांतर आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये झाले आहे. 1955 मध्ये या प्रकल्पाची सुरवात झाली तेव्हा या अभयारण्याचे 1727 चौ. किलोमीटर परिसरात जेमतेम असलेल्या 3 प्रवेशद्वारातून पर्यटक व वाघप्रेमींना काही क्षेत्रातून विहार करून या अभयारण्याच्या मनमोहकतेचा आनंद व प्रसंगी वाघदर्शनाचा आनंद लुटता येत असे.\nवाघ व बिबट या प्राण्यांकरिता अतिशय सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या या अभयारण्यात वाघ व बिबट यांची संख्या झपाटयाने वाढली व आज वनविभागाचे माहितीनुसार 151 वाघ व 151 बिबट या प्रकल्प क्षेत्रात असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा व भारतातील 47 व्याघ्रप्रकल्पात ताडोबा अंधारी प्रकल्पाचा समावश असल्याचे अभिमानाने सांगता येत असले तरी गत 5 वर्षापासून या क्षेत्रातील बफर व कोअर झोन मध्ये वाघ व बिबट हल्ल्यात जखमी वा मरण पावलेल्यांची संख्या बघता संपुर्ण चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाचे आरमोरी, वडसा तालुका क्षेत्रात अतिशय भयग्रस्त वातावरणात नागरिकांना वावरावे लागते. मिळालेल्या माहितीनुसार दरदिवशी सरासरी 3 ते 5 अशा वाघ व बिबट हल्ल्याच्या घटना कोअर व बफर झोन मध्ये घडत आहेत व यात वर्षाकाठी शेकडो शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी, जळावू इंधन जमा करणाऱ्या स्त्रियासह पादचाऱ्याना आपला जिव गमावला आहे, गमवावे लागत आहे. (क्रमश:)\nताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय \nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल���लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/general-news/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9D/", "date_download": "2022-12-09T08:55:14Z", "digest": "sha1:53EZZ3G7X5BS6QCY3ETVRDNIQM47TU2L", "length": 10738, "nlines": 79, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "शेअर मार्केट किंग राकेश झुंजूनवाला यांनी मृत्यू नंतर आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली तब्बल एवढ्या करोड रुपयांची संपत्ती ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News शेअर मार्केट किंग राकेश झुंजूनवाला यांनी मृत्यू नंतर आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली...\nशेअर मार्केट किंग राकेश झुंजूनवाला यांनी मृत्यू नंतर आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली तब्बल एवढ्या करोड रुपयांची संपत्ती \nशेअर बाजारामधील मातब्बर गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकीत कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडून नवा विक्रम बनवला आहे. शेअर बाजारात केवळ 5000 रुपयांपासून गुंतवणूकीला सुरुवात करणारे झुनझुनवाला आज हजारो करोड रुपयांचे मालक होते. . शेअर बाजारातील गुंतवणूकीनंतर राकेश झुनझुमवाला आता एअरलाइन्सच्या बिझनेसमध्ये उतरणार होते. राकेश यांचे वडील मुंबई इन्कम टॅक्समध्ये कमिश्नर होते. त्यावेळी राकेश सीएचा अभ्यास करत होते.\nराकेश झुनझुनवाला यांना भारताचा वॉरेन बफेट म्हणून ओळखले जायचे. राकेश यांनी 1985 मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते कॉलेजमध्ये शिकत होते. त्यावेळी बीएसइ सेंसेक्स 150 च्या आसपास होता. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांची संपूर्ण संपत्ती सध्या 6 मिलियन डॉलर म्हणजेच 34,387 करोड रुपये आहेत.\nराकेश झुनझुनवाला यांना शेअर बाजारातील खरे यश टाटा कंपनीकडून मिळाले. तिथे त्यांनी 1986 मध्ये पाच लाख रुपये गुंतवले होते. त्यांनी टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते, जे वाढून 3 महिन्यात 143 रुपये झाले. म्हणजेच केवळ तीन महिन्यात राकेश यांनी गुंतवणूकीची मुळ रक्कम 3 पट वाढवली होती.\nमध्यंतरी शेअर मार्केटवर बिग बुलचे राज्य होते. मात्र 1992 मध्ये जेव्हा मेहता घोटाळा उघडकीस आला तेव्हा राकेश झुनझुनवाला यांनी स्टॉक कमी करून मोठी कमाई केली. या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, ते बीअर ग्रुपचे सदस्य होते. तेव्हा त्यांनी कमी विक्रीतून जास्त कमाई केली होती. तेव्हा शेअर बाजारावर बियर आणि बुल यांचे वर्चस्व होते.\nराकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या सुद्धा शेअर मार्केट गुंतवणूकदार होत्या. 2003 राकेश यांनी रेर इंटरप्राइजेस नावाची स्वताची कंपनी सुरु केली. राकेश झुनझुनवाला स्वतः या कंपनीच्या अंतर्गत शेअर बाजारात गुंतवणूक करतात.\n31 मार्च 2021पर्यंतच्या माहितीनुसार झुनझुनवालाकडे एकूण 37 स्टॉक होते. ज्यात टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्पोरेशन, डीबी रिअॅलिटी, टाटा कम्युनिकेशन्सचे 19695.3 करोड़ रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांनी सर्वात जास्त गुंतवणूक टाइटन कंपनीत केली. त्यात त्यांनी 7879 करोड़ रुपये होती. त्यानंतर त्यांनी टाटा मोटर्समध्ये 1474.4 कोटी रुपये आणि क्रिसिलमध्ये 1063.2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.\nएका मुलाखतीत राकेश झुनझुनवाला म्हणाले होते की ज्या बॅंका अकार्यक्षम आहेत त्यांचे खर्च-उत्पन्नाचे प्रमाण खूप जास्त आहे जे खूप वेगाने खाली येईल.यासोबतच भारताचा विकास 14-15 टक्के नाममात्र डीजीपीच्या दराने होईल, तर यावर्षी देशाचा विकास 10-12 टक्के दराने होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.एवढेच नाही तर या महामारीचा शेअर बाजारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे झुनझुनवाला म्हणाले होते. अशा आव्हानांसाठी भारताची अर्थव्यवस्था चांगली तयार आहे.\nPrevious articleएकाने अभिनेत्री श्रुती हसनला विचारले तुझ्या *** ची साईज किती अभिनेत्रींच्या या उत्तराने ट्रोलरची बोलती बंद \nNext articleबॉलिवूड मधील करोडो रुपयांची संपत्ती असलेले अभिनेते बहिणीला राखी पौर्णिमेला देतात तब्बल एवढी ओवाळणी \nजुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या तरुणाची धक्कादायक माहिती उघड, वधूपक्ष चिंतेत \nविवाहित महिलांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार ६००० रुपये, जाणून घ्या पूर्ण माहिती \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/sova-virus-targeting-banking-apps-sbi-pnb-and-canara-bank-warned-their-customers-through-sms-rvs-94-3169653/", "date_download": "2022-12-09T09:46:41Z", "digest": "sha1:AXJKZVHI6RN4V35DXRFG5WRSJL7MDK2Z", "length": 26788, "nlines": 293, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sova virus targeting banking apps SBI PNB and Canara bank warned their customers through sms | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nविश्लेषण: बँक ग्राहकांना ‘सोवा’ व्हायरसचा धोका काय आहे हा व्हायरस काय आहे हा व्हायरस\nया व्हायरसचा धोका लक्षात घेता एसबीआय, पीएनबी आणि कॅनेरा बँकेने ग्राहकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदेशातील आघाडीच्या बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना पैशांच्या सुरक्षिततेबाबत संदेश पाठवला जात आहे. मौल्यवान मालमत्तेवर ‘सोवा’ व्हायरस हल्ला करू शकतो असे एसबीआय, पीएनबी आणि कॅनेरा बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. “सोवा व्हायरस तुमची संपत्ती चोरू शकतो. त्यामुळे नेहमी विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरुनच अॅप्स डाऊनलोड करा’ अशा आशयाचे ट्वीट एसबीआयने केले आहे.\nआता स्मार्टफोनसाठी ‘हे’ अॅप बंधनकारक; केंद्र सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n‘सोवा’ व्हायरस काय आहे\nएसबीआयने केलेल्या ट्विटनुसार, ‘सोवा’ हे एक ‘अँन्ड्राईड बँकिंग ट्रोजन मॅलवेअर’ आहे. हा मॅलवेअर बँकेच्या अॅप्समधून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचे एसबीआयने सांगितले आहे. जेव्हा वापरकर्ते नेट बँकिंगच्या अॅपमध्ये लॉग इन करतात तेव्हा या मॅलवेअरकडून ग्राहकांचा तपशील चोरून बँक खात्यांवर नियंत्रण मिळवले जाते. हा मॅलवेअर एकदा इंस्टॉल झाल्यानंतर त्याला काढून टाकणे अशक्य आहे.\nलोनॲपच्या माध्यमातून धमकावून खंडणीची मागणी ; सायबर पोलिसांची बंगळुरूमध्ये कारवाई; नऊजण अटकेत\n‘सोवा’ ट्रोजन कसं काम करतो\nइतर बँकिंग ट्रोजनप्रमाणेच ‘सोवा’ मॅलवेअर एसएमएसद्वारे ग्राहकांच्या फोनवर पाठवला जातो. हे बनावट अॅप एकदा फोनवर इंस्टॉल झाल्यानंतर फोनमधील अॅप्सची यादी कमांड आणि कंट्रोल सर्व्हरला पाठवली जाते. हे सर्व्हर सायबर हल्लेखोरांच्या नियंत्रणात असते. या प्रक्रियेतून सायबर हल्लेखोरांना ग्राहकांच्या फोनमधील अॅप्सची यादी मिळते. ही यादी मिळाल्यानंतर ग्राहकांच्या खात्यावरुन आर्थिक गैरव्यवहार केले जातात.\nविश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा\nया मॅलवेअरद्वारे कीस्ट्रोक्स गोळा केले जातात, तसेच कुकीज चोरल्या जातात. ‘मल्टी फॅक्ट ऑथेंटिकेशन टोकन’ मध्येही या व्हायरसद्वारे अडथळा आणला जातो. स्क्रिनशॉट, वेबकॅममधून व्हिडीओ रेकॉर्डिंग, स्क्रीन क्लिक, स्वाईप, कॉपी, पेस्टचा वापर या मॅलवेअरकडून केला जातो, अशी माहिती ‘पीएनबी’ बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दरम्यान, ‘सोवा’ मॅलवेअरचे आत्तापर्यंत पाचव्यांदा अपग्रेडेशन करण्यात आले आहे. यामुळे अँड्रॉईड फोनवरील सर्व तपशीलावर नियंत्रण मिळवून सायबर हल्लेखोरांकडून खंडणीची मागणी केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.\nसायबर हल्लेखोरांनी या मॅलवेअरच्या सुरक्षेसाठी एक नवी यंत्रणा बनवली आहे. यानुसार ग्राहकांनी हे मॅलवेअर फोनमधून काढून टाकण्याचा प्रयत्न केल्यास ‘हे अॅप सुरक्षित आहे’ असा संदेश पाठवला जातो. या संदर्भात कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशाप्रकारे फसवणूक होत असल्यास hoisg@canarabank.com किंवा cisco@canarabank.com या संकेतस्थळांवर तक्रार करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.\nविश्लेषण : ‘ओळख लपवताय\nग्राहकांनी काय काळजी घ्यावी\nवेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरुन अॅप डाऊनलोड करणे टाळा, अधिकृत अॅप स्टोरमधूनच डाऊनलोड करा.\nकुठलेही अॅप डाऊनलोड करण्याआधी त्या अॅपचा तपशील, ते अॅप किती वेळा डाऊनलोड करण्यात आले आणि वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया तपासा.\nअॅपला परवानगी आहे की नाही याची पडताळणी करा. अॅप डाऊनलोड करताना त्याच परवानग्या द्या, ज्या तुमच्या कामाच्या संदर्भात असतील.\nअँड्रॉईड उपकरणे विक्रेत्यांकडूनच अॅप अपडेट करा.\nविश्वासाहर्ता नसलेले संकेतस्थळ किंवा लिंक उघडणे टाळा.\nअद्यावत अँन्टी व्हायरस आणि अँन्टी स्पायवेअर सॉफ्टवेअरचा वापर करा.\nसंकेतस्थळाचे डोमेन स्पष्टपणे दर्शवणाऱ्याचा यूआरएलवरच क्लिक करा.\nखात्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधून याबाबत तपशील द्या.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा\nविश्लेषण : नाकावाटे करोना प्रतिबंधानंतर आता उपचारांसाठीही नेझल स्प्रे\nविश्लेषण : आयपीएलचा लिलाव नक्की होतो तरी कसा कोणाला किती पैसे मिळणार ठरवतात कसं कोणाला किती पैसे मिळणार ठरवतात कसं\nविश्लेषण : निम्म्या भारतीयांना निद्रानाश का उग्र बनतेय ही समस्या\nविश्लेषण: कॅलरीज म्हणजे काय आपल्याला एका दिवसाच्या अन्नात किती कॅलरीज आवश्यक आहेत, जाणून घ्या\nविश्लेषण: चार वर्षांनी अग्निवीरांच्या शिक्षण आणि नोकरीचं काय\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nअक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण: टीम इंडियाच्या सततच्या अपयशाला जबाबदार कोण रोहितचे नेतृत्व वनडेतही कुचकामी\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nविश्लेषण: मो���ोक्कोचे वर्ल्ड कपमधील यशाचे रहस्य काय सरकारी पाठबळ, संघटनात्मक सुधारणा, सुविधांची उभारणी…\nविश्लेषण : चीनमधील नागरिकांचं कॅनडात स्थलांतर होण्याचं प्रमाण वाढलं, नेमकी काय आहेत कारणं\nविश्लेषण : न्यायमूर्ती नियुक्त्यांवरून पुन्हा ठिणगी\nविश्लेषण: गुजरातमध्ये फक्त चंचुप्रवेश करूनही ‘आप’ ठरला ‘राष्ट्रीय पक्ष’, कुठल्या निकषांची केली पूर्तता\nविश्लेषण: गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाचे रहस्य काय ‘गुजरात मॉडेल’ आता लोकसभा निवडणुकीतही\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nविश्लेषण: उपांत्यपूर्व फेरीतून कोणते संघ करणार आगेकूच\nविश्लेषण: जपानच्या चमकदार कामगिरीचे रहस्य काय\nविश्लेषण: टीम इंडियाच्या सततच्या अपयशाला जबाबदार कोण रोहितचे नेतृत्व वनडेतही कुचकामी\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nविश्लेषण: मोरोक्कोचे वर्ल्ड कपमधील यशाचे रहस्य काय सरकारी पाठबळ, संघटनात्मक सुधारणा, सुविधांची उभारणी…\nविश्लेषण : चीनमधील नागरिकांचं कॅनडात स्थलांतर होण्याचं प्रमाण वाढलं, नेमकी काय आहेत कारणं\nविश्लेषण : न्यायमूर्ती नियुक्त्यांवरून पुन्हा ठिणगी\nविश्लेषण: गुजरातमध्ये फक्त चंचुप्रवेश करूनही ‘आप’ ठरला ‘राष्ट्रीय पक्ष’, कुठल्या निकषांची केली पूर्तता\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/market-price-how-much-is-the-price-of-onion-pomegranate-8/", "date_download": "2022-12-09T10:27:18Z", "digest": "sha1:IQ2RRE7SLYU5FPV6TUDSRCQUKHRCMYDQ", "length": 2905, "nlines": 40, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "बाजार भाव: कांदा, डाळिंबाला किती मिळतोय भाव - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/बाजारभाव/बाजार भाव: कांदा, डाळिंबाला किती मिळतोय भाव\nबाजार भाव: कांदा, डाळिंबाला किती मिळतोय भाव\nअहमदनगर – राहाता बाजार समितीत रविवारी डाळिंबाच्या 4189 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 रुपये ते 225 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 96 ते 130 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 46 ते 95 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.\nकांद्याला 2500 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 4081 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला कमीत कमी 2000 तर जास्तीत जास्त 2500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1250 ते 1950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1100 ते 1300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.\nवाचा: लाल व उन्हाळी कांद्याचा बाजार भाव\nवाचा: कांदा आणि सोयाबीनचे ताजे बाजार भाव\n‘या’ बाजार समितीत लाल कांद्याला मिळतोय 4 हजारापर्यंत भाव\nशेतकरी चिंतेत; आठ महिने कांद्याची साठवणूक करूनही भाव मिळेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/shocking-bogus-permits-for-covid-center-in-corona-era-police-are-investigating/", "date_download": "2022-12-09T10:13:48Z", "digest": "sha1:RZC32L6BI4WYAKSP6NZN4MXULMZ2K4LO", "length": 7530, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "धक्कादायक: कोरोना काळातील कोविड सेंटरला बोगस परवानग्या; पोलिसांकडून चौकशी सुरू - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/धक्कादायक: कोरोना काळातील कोविड सेंटरला बोगस परवानग्या; पोलिसांकडून चौकशी सुरू\nधक्कादायक: कोरोना काळातील कोविड सेंटरला बोगस परवानग्या; पोलिसांकडून चौकशी सुरू\nअहमदनगर- सन 2020 मध्ये कोविड नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने 29 एप्रिल 2020 रोजी कोविड उपचार केंद्र स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल असे वर्गीकरण करून मनपा क्षेत्रात आयुक्तांना साथरोग नियंत्रणाचा सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.\nदरम्यान कोरोना काळात परवानगी देण्याचे अधिकार नसतानाही मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी मनपा क्षेत्रातील डॉक्टरांना हाताशी धरून बोगस कोविड सेंटरला परवानग्या दिल्या. त्या कोविड सेंटरमध्ये तीव्र लक्षण असणार्या रुग्णांना बेकायदेशीरपणे दाखल करून घेण्यात आले. त्यांच्या मृत्यूस सदर हॉस्पिटल जबाबदार असून, त्यांच्यावर संगनमताने फसवणूक व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मनसेचे संदीप भांबरकर यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. कोतवाली पोलिसांकडून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.\nकोतवाली पोलिसांनी 39 डॉक्टरांना नोटिसा बजावल्या असून, महापालिका आयुक्तांना पत्र देऊन माहिती मागवली आहे. आयुक्तांना कोविड सेंटरला परवानगी देण्याचे अधिकार दिलेले होते. असा दावा भांबरकर यांनी केला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी परवानगी दिलेल्या 39 हॉस्पिटलविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार त्यांनी केली आहे.\nकोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्श��ाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी मनपा आयुक्तांमार्फत किती व कोणत्या हॉस्पिटल व डॉक्टरांना कोविड सेंटर व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली, परवानगी देण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले होते, कोविड हॉस्पिटलला परवानगी देताना कोणत्या पथकाने, अधिकार्याने निकषपूर्तीची पाहणी करून अहवाल दिले.\nकोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे काय निर्देश आहेत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना परवानगी देण्याचा अधिकार देण्यात आला होता का, त्यांना परवानगी देण्याचे अधिकार प्रदान केल्यानंतर इतर कोणत्या अधिकार्याने परवानग्या दिलेल्या आहेत का, कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये औषधोपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णांचे नाव, पत्ता व हॉस्पिटलच्या नावांची यादी अशा विविध मुद्द्यांवर माहिती व कागदपत्रे मागविण्यात आली आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T09:40:26Z", "digest": "sha1:NZXKRTQFKIKXL4KJSPZSFNGPVJQBKQPW", "length": 10963, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कलावंत विद्यार्थ्यांनाही दहावीत ग्रेस मार्क! – Janshakti Newspaper", "raw_content": "\nकलावंत विद्यार्थ्यांनाही दहावीत ग्रेस मार्क\nकलावंत विद्यार्थ्यांनाही दहावीत ग्रेस मार्क\nजळगाव (विकास पाटील) : गायन, वादन, नृत्य शिक्षणात प्रावीण्य मिळविणारे आणि लोककलेच्या शिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यंदाच्या परीक्षेपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे, ही वाढीव सवलतीच्या गुणांची योजना राज्यभर तत्काळ अंमलात येणार आहे. मार्च 2017 मध्ये 10वीची परीक्षा देणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार असून, राज्यभरातून 48 संस्थांची निवड सरकारने केलेली आहे. या 48 संस्थांमध्ये ��िविध कला प्रकारांचे शिक्षण घेणारे गुणी विद्यार्थी सवलतीच्या वाढीव गुणांसाठी पात्र ठरतील, असे सांस्कृतिक कार्य खात्याच्या 1 मार्चरोजी जारी झालेल्या शासन निर्णय क्र. संकीर्ण 8217/प्र.क्र.41/सां.का.4 या परिपत्रकात नमूद केलेे आहे.\nगायन, वादन व नृत्यक्षेत्रातील 19 संस्था\nगायन, वादन व नृत्यक्षेत्रातील राज्यातल्या 19 संस्थांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. त्यात जळगावच्या मोहन नगरातील संगीत ज्ञानपीठाचा समावेश आहे. पुणे, ठाणे, बीड, उस्मानाबाद, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर याच भागातील या 19 संस्था असून, त्यात विदर्भातील एकाही संस्थेचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्याचा सरकाराचा हेतू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nया योजनेचा प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रीडा खात्याने मार्च 2010 मध्ये तयार केला होता. हा प्रस्ताव तेव्हापासून सांस्कृतिक कार्य खात्याच्या विचाराधीन होता. शास्त्रीय कला म्हणजे गायन, वादन, नृत्य, चित्रकला या क्षेत्रात प्रावीण्य मिळविणारे आणि लोककला प्रकारांच्या शिक्षणात सहभागी झालेले विद्यार्थी वाढीव सवलतीच्या गुणांना पात्र ठरणार आहे. खेळाडूंप्रमाणे कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही वाढीव सवलतीचे गुण मिळणार असल्याने पालक समाधान व्यक्त करीत आहे. राज्य सरकारचे उपसचिव एस. पी. भोकरे यांच्या सहीने जारी झालेल्या या परिपत्रकात संस्थांच्या पात्रतेसाठीचेही नियम नमूद केलेले आहे. या संस्थांनी शिफारस केलेले विद्यार्थी वाढीव सवलतीच्या गुणांना पात्र ठरतील.\nलोककला प्रकारांमध्ये 29 संस्था\nविविध लोककलांचे शिक्षण देणार्या राज्यातील 29 संस्थांची निवड करण्यात आली असून, शाहिरी, लावणी, भारुड, गोंधळ, पोवाडे, नारदीय कीर्तन आदी लोककला प्रकारांचा यात समावेश आहे. या 29 संस्थांपैकी विदर्भातील फक्त तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यात अमरावतीच्या दोन व अकोल्यातील एका संस्थेचा समावेश आहे. विदर्भातील संस्थांचा या योजनेत अपेक्षेप्रमाणे विचार न झाल्याने हा सरकारी अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. गोंधळ पोवाडे व भारुडाचे प्रशिक्षण देणारी भडगाव तालुक्यातील पिंपळगावची राष्ट्रीय महापुरुष फुले, शाहू, डॉ. आंबेडकर बहुउद्देशिय संस्था व इतर लोककलांचे प्रशिक्षण देणारे जळगावचे श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाला मान्यता मिळालेली आहे.\n‘तिहेरी तलाक’विरोधात 10 लाख मुस्लीम मैदानात\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/5136-2/", "date_download": "2022-12-09T08:47:32Z", "digest": "sha1:BR7QX6HWYS6RLYRCXVRTQXDUKXGZ6BC4", "length": 18002, "nlines": 126, "source_domain": "mediawatch.info", "title": "कोरोनाची 'पेशंट झिरो’: वेई गुझियान - Media Watch", "raw_content": "\nHome featured कोरोनाची ‘पेशंट झिरो’: वेई गुझियान\nकोरोनाची ‘पेशंट झिरो’: वेई गुझियान\nजगात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखाच्या वर गेली आहे. मृतांचा आकडा ५५ हजाराच्या घरात पोहोचला आहे. अशा विदारक स्थितीत ‘कोरोना पेशंट झिरो’ हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कोरोना विषाणूची लक्षणे आढळलेला पहिला रूग्ण, पहिला वाहक याला ‘पेशंट झिरो’ असे संबोधले जात आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण म्हणून चीनच्या वुहान शहरातील मासे व कोळंबी विक्रेती सत्तावन वर्षीय वेई गुझियान हिची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची पहिली शिकार ठरलेली वेई गुझियान एक महिन्यांच्या औषधोपचारांनतर आता ठणठणीत बरी झाली आहे.\nजगभरात कोरोनाचा पेशंट झिरो कोण असेल याबाबत भरपूर चर्चा रंगली. अनेक दावे, प्रतिद���वे करण्यात आले. मात्र ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ व अन्य माध्यमांमधून वेई गुझियान हिचे नाव प्रसिद्ध होताच ‘पेशंट झिरो’ म्हणून तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे . ‘पेशंट झिरो’ म्हणजे ज्या रुग्णात नवीन विषाणू वा आजाराची पहिली लक्षणे आढळतात अशी व्यक्ती. जगात कोरोनामुळे दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत असताना वेई गुझियान यातून सहिसलामत बाहेर कशी पडली, हा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.\n१० डिसेंबरला वेई गुझियान हुआनैनच्या सी-फूड मार्केटमध्ये झिंगे विकत होती. दरम्यान नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ती नैसर्गिक विधीकरीता परिसरातील सार्वजनिक शौचालयात गेली. त्या दिवशी काम करताना तिला जरा कणकण वाटत होती. सायंकाळपर्यंत तिला सर्दी, पडसे झाले. तिने घरगुती उपचार केले, परंतु आराम पडला नाही. दरम्यान सर्दी, पडसे, ताप अशा आजारावर उपचार करून गेलेल्या काही लोकांची यादी वुहान महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ३१ डिसेंबरला प्रसिद्ध केली. कोरोना संक्रमित झालेल्या ज्या २७ लोकांची या यादीत नावे होती, त्यात वेईचेही नाव होते. तिच्यासह सी-फूड मार्केटमधील २४ व्यक्ती कोरोना संक्रमित झाले होते. एकाचवेळी अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे वेई गुझियान ही पेशंट झिरो असल्याचा दावा वेळोवेळी फेटाळून लावण्यात आला. चीनच्या ‘द पेपर’ या न्यूज वेबसाईटने सर्वप्रथम वेई गुझियान ही पेशंट झिरो असल्याचा रिपोर्ट वाचकांसमोर आणला होता. मात्र वेई गुझियान ही महिला कोरोना विषाणूची पेशंट झिरो असल्याबाबत चीन सरकाराने कोणताही अधिकृत खुलासा केला नाही.\nदरम्यान चीनच्या ग्लोबल मीडियाने कोरोना विषाणू अमेरिकेतील सैन्य प्रयोगशाळेत विकसित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ग्लोबल मीडियाचा हा दावा होता की, ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात आयोजित विश्व मिल्ट्री क्रीडा स्पर्धेसाठी आलेला अमेरिकाचा सायकलपटू मजाटूजे बेनासी हाच कोरोना विषाणूचा पहिला वाहक होता. या मुद्यावरून चीन आणि अमेरिकामध्ये अनेक आरोप –प्रत्यारोपही रंगले. मात्र मार्च महिन्याच्या पहिल्याआठवड्यात ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने वेई गुझियान हीच कोरोनाची ‘पेशंट झिरो’ असल्याचा पुन्हा दावा केला. या वृत्तांकनात चीन सरकारवर कडक ताशेरेही ओढण्यात आले. २७ मार्चला युरोपमधील अनेक न्यूज पोर्टलवर वेई गुझियान ह��च कोरोनाची पेशंट झिरो असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या.\nदरम्यान वुहानमध्ये एक महिन्याच्या औषधोपचारानंतर वेई गुझियान ही कोरोना संसर्गातून बरी झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, ‘दरवर्षी थंडीच्या ऋतूत तिला सर्दी, पडसे, ताप असा किरकोळ आजार होतोच. मात्र १० डिसेंबरला सर्दी, पडसे झाल्यानंतर तो नेहमीचा प्रकार नसल्याचे जाणवले, कारण सतत थकवा जाणवत होता. तेव्हा जवळच्या दवाखान्यात औषध गोळ्या घेऊन परत कामात व्यस्त झाले. मात्र त्यानंतर खूप अस्वस्थ वाटत असल्याने वुहानच्या अनेक हॉस्पिटलमध्ये दाखवले. मात्र काहीच फरक पडला नाही . बहुतेक हॉस्पिटलमध्ये नेहमीचीच औषधे देऊन परत पाठविण्यात आले.’\nपरंतु त्यानंतर प्रकृती अधिकच बिघडल्याने वुहानच्या सर्वात मोठ्या युनियन हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले. तिथे योग्य तपासणीनंतर डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात तिला ’क्वारंटाईन’ करण्यात आले. दरम्यानच्या काळात वेई गुझियानच्या संपर्कात आलेला तिचा पती, मुलगी आणि भाची यांनाही कोरोनाची लागण झाली. यानंतर वेई वुहानच्या ज्या सी-फूड मार्केटमध्ये झिंगे विकायची तेथील अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. वेई गुझियान एक महिन्याच्या उपचारानंतर जानेवारी २०२० मध्ये या आजारातून बरी झाली. चीन सरकार मात्र या विषयात तोंड उघडायला तयार नाही.\n(लेखासोबतचा फोटो प्रातिनिधिक आहे. फोटोतील महिला वेई गुझियान हे खात्रीने सांगता येत नाही)\n– (लेखक लोकसत्तेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आहेत)\n(संदर्भ – इकॉनॉमिक टाईम्स, अमर ऊजाला आदी)\nPrevious articleतर्काच्या विजयाची वाट\nNext articleहिंदू पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nश���्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD/", "date_download": "2022-12-09T10:09:34Z", "digest": "sha1:O4YAKZYN7HQIAR6HMNH27WGTQG7DV3QO", "length": 17358, "nlines": 143, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "एस.टी. प्रवासाची झकास अनुभूती ! – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nएस.टी. प्रवासाची झकास अनुभूती \nJun 2, 2022 प्रवास वर्णन\nकोणत्याही कार्यालयाच्या ‘चौकशी’ खिडकीचा अनुभव आपण प्रत्येकाने केव्हा तरी घेतलेलाच असतो. तो फारसा चांगलाही आलेला नसतो. चौकशी खिडकीवरील त्या कर्मचाऱ्याचा त्रासिक चेहरा, तुटक उत्तर, चौकशी करुन आपल्याला अपेक्षित माहिती न मिळणे असं बरंच काही आपल्याला सोसावं लागत. प्रवासातही बहुतांशी वेळ आपल्याला कटू अनुभवाचा प्रत्यंतर येत असतो. पण बऱ्याच दिवसांनी मला एस.टी. प्रवासाचा योग आला. हा प्रवास केव्हाच संपू नये अशा या झकास एस. टी. प्रवासाची अनुभूती.\nसकाळची 6.30 ची वेळ. रत्नागिरी एस.टी. बसस्थानकावर थंडगार वातावरण हळुवारपणे प्रवाशांची लगबग वाढत होती. रत्नागिरी- सावंतवाडी बसची मी वाट पाहत होतो. 6.45 वाजता सावंतवाडी गाडी फलाटावर आली. रत्नागिरी कार्यालयाचा प्रभारी कार्यभार असल्याने तेथील काम उरकून मी सिंधुदुर्गनगरीच्या परतीच्या प्रवासासाठी बऱ्याच दिवसांनी सावंतवाडी एस.टी. बसमध्ये चढलो. या बसचे वाहक दिलीप लाड मध्यम उंचीचे, रुबाबदार दाढी व कल्लेदार मिशा कपाळावर गुलाल टिळा या��नी हसतमुख स्वागत केलं आणि नम्रपणे 9, 10,16 व 17 आसन आरक्षित असल्याची माहिती दिली. मला आश्चर्ययुक्त धक्का बसला. मनात विचार केला प्रवासी सौजन्य सप्ताह आहे काय मग हे वाहक महाशय एवढं सौजन्यपूर्ण व नम्रपणे का बर सांगत असावेत मग हे वाहक महाशय एवढं सौजन्यपूर्ण व नम्रपणे का बर सांगत असावेत असो मी 7 आसन क्रमांकावर स्थानापन्न झालो. सात वाजता आमची एस.टी. निघाली. कुवारबांव, हातखंबा पर्यंत निम्म्याहून अधिक बस भरली. वाहक दिलीप लाड बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना अगोदर बसून घ्या, पैसे नंतर द्या, हे तिकट अगोदर घ्या. विद्यार्थी मुले- मुली, ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन महिला अशा प्रत्येक प्रवाशांबरोबर ते मालवणीतून विनोद वृत्तीने संवाद साधत होते. हातखंबा गेला पण त्यांच्या या स्वभावामुळे तसचं प्रवाशांशी आपुलकीने वागतात म्हणून मी कुतुहूल व कौतुकाने निरीक्षण करीत राहिलो. पालीला एक वृध्द गृहस्थ चढले. श्री. लाड यांनी त्यांना आपण स्वत: उभे राहून त्यांना बसायला जागा दिली. ‘खय जावूचा आजोबा’ असे म्हणून त्यांना तिकीट दिले आणि ते बसच्या केबीन मध्ये रिकामी सिटवर जाऊन बसले. त्यांची साथीदार चालक सुभाष चव्हाण यांचेवरही माझी बारीक नजर होती. तेही उत्साही दिसले. सारखे हातवारे करायचे, MH-07 पासिंग ओळखीची गाडी दिसली आनंदाने हॉर्न वाजवून त्या गाडीला बाय – बाय करायचे.\nथोड – थोड धुक होते. चालक श्री. चव्हाण अत्यंत सफाईदारपणे बस चालवत होते. थोड्या वेळानं ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गाण्याचे’ स्वर ऐकू आले. कोण गातयं असा मला प्रश्न पडला. अहो आश्चर्ययम् दिलीप लाड तल्लीन होऊन गाण म्हणत होते. चालक श्री. चव्हाण त्याला उत्स्फूर्त दाद देत होते. लांजा स्थानक आलं. गडबडीने श्री.लाड खाली उतरले. तिथे एक वयस्कर गृहस्थ उभे होते. त्यांची कागदपत्रांची पिशवी आदल्या दिवशीच्या प्रवासात एस. टी. मध्ये राहिली होती. ती पिशवी हसतमुखाने श्री. लाड यांनी त्या गृहस्थाच्या हातात दिली. त्या गृहस्थाचे डोळे पाणावलेले दिसले त्यांची महत्वा. ची कागदपत्रे असलेली पिशवी त्यांना परत मिळाल्याचा आनंद त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे दिसत होता.\nचरवेली – कावडगावच्या वळणावर एस.टी. आली. शाळेत जाणारी सुमारे चाळीसभर मुले- मुलांनी एकच गलका केला. श्री. लाड यांनी सर्वांना शिस्तीत चढा, रिकाम्या जागी बसा, बाळग्या द���गा करु नको असा मालवणीत प्रेमाचा दम भरला. सर्वांचे पास पाहिले ज्या पासवर नाव नव्हती त्या विद्यार्थ्यांकडून पासवर नाव लिहून घेतली. त्याच्यानंतर ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ हे गाण लाड यांनी सुरु केलं. एस. टीतील प्रवाशांनाही त्यांचे गाणे म्हणणे आवडले होते.\nतिथुन पुढेही अगदी सिंधुदुर्गनगरी स्टॉप येईपर्यंत श्री. लाड यांच सौजन्यपूर्ण प्रवाशांशी संवाद सुरुच होता दोन- तीन ठिकाणी स्टॉप नसतानाही चालक सुभाष चव्हाण यांनी वृध्द पुरुष, महिला यांना गाडी थांबवून गाडीत घेतलं. या दोघांची केमेस्ट्री चांगलीच जुळलेली दिसली. शेवटी मला राहवेना म्हणून कणकवली स्थानकावर मी लाड व चव्हाण यांची भेट घेतली आणि त्या उभयतांशी संवाद साधला.\nश्री. लाड कृतज्ञतापूर्वक सांगू लागले साहेब प्रवाशांची सेवा हे पुण्याचं काम. मला ते करायला मिळत हे माझं भाग्य आहे. प्रवाशांना प्रामाणिक व सौजन्यपूर्ण सेवा देण हे माझं कर्तव्य आहे असं मी मानतो. हसत राहण्यामुळे आनंदी वृतीने काम केल्यामुळे मला मोठं समाधान मिळत. 27 वर्षे सेवा झाली. मी फोंडा गावचा रहिवाशी आहे. धार्मिक ग्रंथाच मोठ्या प्रमाणावर वाचन करतो. त्यामुळं माझी चित्तवृत्ती शुध्द आहे. बऱ्याच वेळा मी उभारुन प्रवास करतो. पण वृध्द महिला-पुरुष यांना माझी जागा देऊन त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला वेगळी उर्मी देऊन जाते.\nबऱ्याच दिवसांनी केलेला एस. टी. प्रवास हा प्रवास संपू नये असचं मला वाटतं होत. केवळ सौजन्य सप्ताहातच जिभेवर साखर ठेवणारी पण इतर वेळी प्रवशांशी तिरसटपणे बोलणारे वाहक – चालक यांच्या पेक्षा मला या प्रवासात वेगळा अनुभव आला. बहुजन हिताय – बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य श्री. लाड व श्री. चव्हाण या जोडगोळीने अंगी बाणावलेलं आहे. सर्व वाहक – चालकांनी याचं अनुकरण केलं तर एस.टी. बसेस प्रवाशांनी ओसंडून जातील, असा मला विश्वास वाटतो. हल्ली वडापच्या जमान्यातील प्रवासाच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित प्रवासासाठी ‘गड्या आपली यस्टीच लई भारी’ असं वाटतयं. रत्नागिरी ते सिंधुदुर्गनगरी हा एस.टी. चा चार- साडेचार तासांचा प्रवास मला आनंददाई अनुभूती देऊन गेला.\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या ��टस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/17960/", "date_download": "2022-12-09T09:13:40Z", "digest": "sha1:VF7RS6DLDS2MW2X7O2WG2KCDYJAAQTBG", "length": 8327, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "IPLमधील 'या' चुरशीच्या लढतीवर लावत होते सट्टा; 'असा' झाला खेळ खल्लास! | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra IPLमधील 'या' चुरशीच्या लढतीवर लावत होते सट्टा; 'असा' झाला खेळ खल्लास\nIPLमधील 'या' चुरशीच्या लढतीवर लावत होते सट्टा; 'असा' झाला खेळ खल्लास\nजळगाव: क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शीव कॉलनीतील एका अपार्टमेंटमधून रंगेहाथ अटक केली. या दोघांकडून १० मोबाइल, टीव्ही असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ( Racket Latest Updates )\nयोगेश प्रदीप महाजन (२६, रा. गंगासागर अपार्टमेंट, शीव कॉलनी), राजेंद्र श्रीराम पाटील (३९, रा. गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा) हे दोघे आपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रत्येक सामन्यावर सट्टा घेत होते. दररोज रात्री दुबई वा शारजात सामना सुरू होताच योगेश याच्या गंगासागर अपार्टमेंटमधील घरात सट्टा घेण्याचा धंदा सुरू होत होता. बुधवारी महेंद्रसिंग धोनीचं नेतृत्व असलेला संघ विरुद्ध शाहरुख खानच्या मालकीचा या दोन संघात सामना सुरू झाल्यानतंरही या दोघांनी नेहमीप्रमाणे सट्टा घेण्यास सुरुवात केली होती.\nही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानतंर मॅच सुरू होण्यापूर्वीच रोहोम यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, विजयसिंग पाटील, अनिल जाधव, गोरखनाथ पाटील, महेश महाजन, दत्तात्रय बडगुजर, राहुल पाटील, अविनाश देवरे, सविता परदेशी व रमेश जाधव यांचे पथक अपार्टमेंटच्या बाहेर सापळा रचून थांबले होते. योगेशच्या घरात सट्टा घेत असल्याची खात्री होताच पो���िसांच्या पथकाने छापा मारला. यावेळी घरात योगेशसह राजेंद्र देखील आढळून आला. या दोघांकडून टीव्ही, सेटटॉप बॉक्स, रिमोट, पेनड्राइव्ह, लॅपटॉप व १० मोबाइल असा १ लाख २७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोघांच्या विरुद्ध शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleमित्र -मौल्यवान सहकारी गमावला, पासवान यांच्या निधनावर मोदींची प्रतिक्रिया\nNext article'या' शहराशी जडलं नातं; पालिका आयुक्तांना अश्रू झाले अनावर\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nकरोनारूपी रावणाचा नाश करुयात; दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचं आवाहन\nnext pandemic, करोनापेक्षा कित्येक पट घातक विषाणू पसरणार; थंडगार प्रदेशातून जगावर महाभयंकर संकट येणार –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/61844/", "date_download": "2022-12-09T09:17:50Z", "digest": "sha1:NIQ7ZPYALVQJ45AGW67NWRS6G7LNZ4BM", "length": 9024, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "पुणे जिल्ह्यात संतापजनक घटना; ११ वर्षीय मुलीला खाऊचं आमिष दाखवून तरुणाने केला अत्याचार! – 11-year-old girl rape case in kangaon daund taluka | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra पुणे जिल्ह्यात संतापजनक घटना; ११ वर्षीय मुलीला खाऊचं आमिष दाखवून तरुणाने केला...\nपुणे जिल्ह्यात संतापजनक घटना; ११ वर्षीय मुलीला खाऊचं आमिष दाखवून तरुणाने केला अत्याचार\nदौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशांचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मयूर पांडुरंग फडके (रा. कानगाव, ता. दौंड) असं यवत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Pune Crime News)\nमिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा येथील एका ११ वर्षीय मुलीची गेल्या काही महिन्यांपासून छेड काढत असे. तिच्या घरात कोणी नसल्याचं पाहून त्याने तिला पैशांचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केले. अनेकदा ही मुलगी घ���ात असताना तो तिला कुणाला काही सांगू नकोस नाहीतर मी तुला मारून टाकेन, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. अनेकदा तिच्या भावाला खाऊ आणायला पाठवून तो त्या मुलीवर बळजबरी करत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात, या मुलीने आपल्याला त्रास होऊनही घरात याबद्दल कल्पना दिली नव्हती.\nRatnagiri burglary : संगमेश्वरमधील देवळेमध्ये भरदिवसा घरफोडी; सोने आणि रोख रकमेवर डल्ला\nमागील काही दिवसांपूर्वी ही मुलगी वस्तू आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी आरोपी मयूर हा तिच्याशी बोलत होता. त्यावेळी ही बाब तिच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यावेळी तिला मयूरशी काय बोलत होती याबद्दल विचारणा केली असता तिने झालेल्या प्रकाराबद्दल कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पाटस पोलीस दूरक्षेत्रात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी मयूर फडके याला अटक करण्यात आली आहे.\nदरम्यान, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nअनिल देशमुखांना तिसरा समन्स बजावण्याच्या तयारीत ईडी, वकिलाकडून मागवल्या 'या' ६ गोष्टी\nभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: शिखर धवनचा वनडे प्रासंगिक राहण्याचा शेवटचा शॉट | क्रिकेट बातम्या\nरियलमी 5i च्या पहिल्या सेलमध्ये 'या' ऑफर्स\nकाळ्या बुरशीवरील औषधाचे महाराष्ट्रात उत्पादन, गडकरींची माहिती\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://chandrakantdadapatil.in/emergency-prisoners-pensions", "date_download": "2022-12-09T08:48:22Z", "digest": "sha1:6QO7GDTEJOUQQMUHJWLPMNQBK4D6EYBX", "length": 5514, "nlines": 31, "source_domain": "chandrakantdadapatil.in", "title": "आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार पेन्शन मिळणार", "raw_content": "\nआणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार पेन्शन मिळणार\nआणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या व���यक्तीच्या गौरवासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना प्रति महा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रति महा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nआणीबाणीच्या काळात लोकशाहीकरता लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.\nउपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार, व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे लागतील. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल.\nसंबंधित व्यक्तींनी अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची कारावासातील उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्याची यादी सामान्य प्रशासन विभागाला कळवण्यात येईल. या यादीनुसार, संबंधित व्यक्तींना पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nदादा पाटील © कॉपीराइट 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/india-vs-south-africa-india-won-the-toss-and-bowled-chances-for-pant-arshdeep-deepak-and-ashwin-bumrah-out-130374712.html", "date_download": "2022-12-09T08:32:56Z", "digest": "sha1:J55L2DNCVEFDDOAILI7Y7TI6G5MAVIGN", "length": 12302, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून मात; मालिकेत 1-0 ने आघाडी, राहुल, सूर्यकुमारची फिफ्टी | India vs South Africa India won the toss and bowled; Chances for Pant-Arshdeep-Deepak and Ashwin; Bumrah out - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपहिला टी-20 ���ामना भारताने जिंकला:दक्षिण आफ्रिकेवर 8 गडी राखून मात; मालिकेत 1-0 ने आघाडी, राहुल, सूर्यकुमारची फिफ्टी\nभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुअनंतपुरम येथे झालेला पहिला टी-20 सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.\nया सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाला अवघ्या 14 धावांत 5 धक्के बसले. त्यानंतर हा संघ सावरलाच नाही. 20 षटकात दक्षिण आफ्रिकेने 106/8 अशी धावसंख्या उभारत भारतासमोर 107 धावांचे आव्हान विजयासाठी दिले. हे आव्हान भारतीय फलंदाजांनी 16.4 षटकात पार केले.\nधावांचा पाठलाग करताना भारताचीही खडतर सुरुवात झाली. परंतु, फलंदाज के. एल. राहुलने 56 चेंडूत 51 धावा आणि सुर्यकुमार यादवने 33 चेंडूत 50 धावांची अत्यंत संयमी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारपाठोपाठ के. एल. राहुलने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून देत आपले अर्धशतकही साजरे केले. तर दक्षिण आफ्रिकेतर्फे एनरिक नॉर्तजे आणि कगिसो रबाडा यांना प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळाल्या.\nकर्णधार रोहित शर्माला आऊट केल्यानंतर सहकारी खेळाडूसोबतआनंद व्यक्त करताना रबाडा.\nमहाराजने दिला एकतर्फी लढा\nदक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज हा फलंदाजच खेळपट्टीवर टीकाव धरू शकला. त्याने 35 चेंडूत 41 धावा काढल्या. त्यानंतर हर्षल पटेलच्या घातक चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला. दिपक चहरने 2 तर अर्शदीपने 3 बळी घेतले. तसेच हर्षल पटेलने 2 तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.\nआफ्रिकन संघाच्या पहिल्याच षटकात पहिली विकेट पडली. दीपक चहरने आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केले.\nअर्शदीप सिंगने दुसऱ्या षटकात तीन बळी घेतले.\nप्रथम त्याने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला बोल्ड केले.\nयानंतर, षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने रिले रुसोला पंतच्या हाती विकेटच्या मागे झेलबाद केले.\nया ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने तिसरी विकेट घेतली. आतल्या चेंडूवर त्याने डेव्हिड मिलरला बोल्ड केले.\nदीपक चहरने पाचवी विकेट घेतली. त्याने त्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकडे झेलबाद केले.\nदक्षिण आफ्रिकेचे चार फलंदाज बावुमा, रुसो, मिलर आणि स्टब्स यांना खातेही उघडता आले नाही.\nहर्षल पटेलने दक्षिण आफ्रिकेला ���हावा धक्का दिला. त्याने एडन मार्करामला 17 धावांवर LBW बाद केले.\nअक्षर पटेलने आफ्रिकेची सातवी विकेट घेतली. त्याने 24 धावा करून पारनेलला मिड-विकेटवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले.\nसंघात झाले चार बदल\nभारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या जागी दीपक चहरला संधी मिळाली आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याच्या जागी ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला आहे. युझवेंद्र चहलच्या जागी आर.अश्विन आणि अर्शदीप सिंगचेही पुनरागमन झाले आहे.\nबुमराह प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर\nजसप्रीत बुमराहने मंगळवारी भारताच्या सराव सत्रादरम्यान पाठदुखीची तक्रार केली. त्यानंतर वैद्यकीय संघाच्या आदेशानुसार तो पहिल्या टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. विश्वचषक पाहता भारतीय संघ व्यवस्थापन कोणतीही मोठी जोखीम पत्करू इच्छित नाही.\nदोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन\nभारत- रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, दीपक चहर, आर. अश्विन आणि अर्शदीप सिंग.\nदक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा (क), रिले रुसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, तबरीझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या, केशव महाराज.\nही मालिका भारतासाठी अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भूमीवर कधीही टी-20 मालिका जिंकलेली नाही.\n2015 मध्ये दोन्ही संघांमध्ये प्रथमच क्रिकेट मालिकेतील सर्वात लहान स्वरूपाची मालिका खेळली गेली आणि त्यात टीम इंडियाला 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, यानंतर 2019 मध्ये टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. त्याचवेळी 2022 मध्ये झालेली मालिका 2-2 अशी बरोबरीत होती. म्हणजेच गेल्या 7 वर्षात दोन्ही संघांमध्ये भारतात 3 T20 मालिका झाल्या आणि त्यात एकदाही टीम इंडिया जिंकू शकली नाही.\nतिरुवनंतपुरममध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचेही एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे.\nभारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने आठ सामने जिंकले. एका सामन्यात निकाल लागला नाही. उभय संघांमधील चार महिन्यांतील ही दुसरी टी-20 मालिका आहे. या वर्षी जूनमध्ये आफ्रिक��� संघ पाच सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. एका सामन्यात निकाल लागला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/marathi-katha-virus/", "date_download": "2022-12-09T10:23:31Z", "digest": "sha1:6RLUCMLGABEG5IGGHCJ3K3YAKZOQH5PU", "length": 25217, "nlines": 118, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "व्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट- Marathi Katha", "raw_content": "\nस. न. वि. वि\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nएम आय डुईंग ग्रेट\nनवी दिल्ली. New Delhi\nसंसद भवनात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची एक बैठक सुरु होती. विविध खात्यातील मंत्री आणि त्यांचे सचिव पण त्या बैठकीस उपस्थित होते. ते आपापल्या खात्यातील केलेल्या कामांची माहिती पंतप्रधानांना देत होते; शिवाय काही समस्या असतील तर त्याही ते मांडत होते.\nपंतप्रधान शांतपणे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेत होते आणि आपल्या सचिवाला त्या क्रिस्टल पॅड वरती नोट करून घ्यायला सांगत होते. शक्य तितक्या समस्यांचे समाधान ते तिथल्या तिथेच करत होते. वेळप्रसंगी ते खूप नम्र तर कधी ते तितक्याच कठोर आवाजात एखाद्या मंत्र्याला खडसावत पण होते.\n“मिस्टर अय्यर, अगेन आय एम टेलिंग यु. धिस इज बियॉन्ड टॉलरेशन. अर्थव्यवस्था खूप कठीण काळातून जात असताना तुम्ही फंडच्या फंड मंजूर करून घेताय आणि कामाच्या नावाने ठण ठण गोपाळ इन्फ्रास्ट्रक्चरची कामे कधीपासूनची तशीच्या तशी खोळंबलेली असताना तुम्ही काय झोपा काढत आहात का इन्फ्रास्ट्रक्चरची कामे कधीपासूनची तशीच्या तशी खोळंबलेली असताना तुम्ही काय झोपा काढत आहात का आधीच माझा खूप फंड मला MV ४८ साठी वळवावा लागतोय आणि त्यात…” ते पुढे काही तरी बोलणार होते; पण त्यांनी आपले शब्द मागे घेतले.\n“सॉरी सर.” अय्यर मान खाली घालत म्हणाले. खोलीत एकदम सन्नाटा पसरला.\n“ओह, डोन्ट बी सॉरी अय्यर. प्लिज. संसदेचं पावसाळी अधिवेशन पुढच्या आठवड्यात येऊन ठेपलंय. विरोधकांना काय उत्तरे देणार आपण डेडलाईन्स वाढवून हव्यात म्हणे. नॉट पॉसिबल अय्यर, नॉट पॉसिबल.” ते म्हणाले.\n“बट सर….” अय्यर काही बोलणार तेवढ्यात ते परत म्हणाले. “प्लिज डोन्ट चेक माय पेशन्स. शो मी रिजल्ट. आय विल रिवॉर्ड यू.”\n“येस सर.” अय्यर म्हणाले.\n“नाहीतर मला तो फंड लोकांच्या हेल्थकेयरसाठी वळवावा लागेल. लोकांच्या खूप समस्या आहेत. लोकांचे जीव जातायत माझ्या. त्यात भर म्हणून की काय काल-कॉ���्प ने डोसच्या किंमती पण वाढवल्या आहेत.” पंतप्रधान हताश होऊन बोलले. क्षणभर कुणी काहीच बोललं नाही. काल-कॉर्पबद्दल कोण बोलणार\n“सर, मला वाटतं डोसच्या किंमती वाढवणे किंवा कमी करणे हा काल-कॉर्पचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही हेल्थकेयरसाठी वाढीव पॅकेज द्यावं याबाबत मी बोलणारच होतो; पण आता विषय निघाला म्हणून विषय धरून बोललो.” शहा बोलले. नुकतीच कालभद्रच्या कृपेने त्यांना हेल्थ मिनिस्ट्री मिळाली होती.\n“शहा, आपण जनतेचे सेवक आहोत. काल-कॉर्पचे नाही. उगीच जनतेचा रोष ओढवून घेऊ नका. एकदा वानवा पेटला की ओल्याबरोबरच वाळलंही जळतं.. ध्यानात असू द्या.” पंतप्रधान म्हणाले. शहाचा तर चेहराच उतरला होता. चपराक बसल्यासारखा.\n“सी यु इन मान्सून सेशन. मिटिंग ओव्हर.” असं म्हणून पंतप्रधान खुर्चीतून उठले आणि मिटिंग रूम मधून बाहेर पडले. त्यांचा सचिवही त्यांच्या मागे भराभर चालत गेला.\nकाही अंतर चालून आल्यावर सचिव पंतप्रधानांच्या सोबत चालू लागला. चालता चालत तो त्यांना म्हणाला, “सर, आय एम सॉरी. लहानतोंडी मोठा घास घेतोय; पण जर तुम्हाला माहीतच आहे की तुमचे मंत्रिमंडळ भ्रष्ट बनत चाललंय तर तुम्ही त्याला आळा का नाही घालत आफ्टरऑल, यु हॅव ऑल पॉवर्स इन युवर हॅन्ड्स.”\nत्यांचा चेहरा गंभीर झाला. पंतप्रधान जरा विचारात पडले आणि एक स्मित हास्य करत म्हणाले, “तुला नवीन पंतप्रधान पाहायची घाई झाली वाटतं रांग आहे माझ्या मागे अख्खी. यू नो इट बेटर.”\n“सॉरी सर. मला तसं नव्हतं म्हणायचं यु आर डुईंग ग्रेट सर.” तो म्हणाला. पंतप्रधानांनी त्याच्याकडे नुसते पाहिले. ते काहीच बोलले नाहीत.\n“सुपरमॅन सारखं कुणी तरी हवं होतं जगात. जगाचे खूप सारे प्रॉब्लेम्स निकालात निघाले असते.” तो म्हणाला.\n“आता थोड्यावेळापूर्वी तर म्हणालास की माझ्याकडे सर्व पॉवर्स आहेत म्हणून. तरीही सुपरमॅन ऐनीवेज लोकांना परिस्थितीतून बाहेर पडायला सुपरमॅनची गरज भासत असेल तर याचा अर्थ असा होतो की आय एम नॉट डुईंग ग्रेट. हे माझं अपयश म्हणावं लागेल.” पंतप्रधान थांबले व उद्विग्न होऊन म्हणाले. सचिव बिचारा बोलून फसला होता.\n“पण तुला एक सांगतो, जसं निराशेच्या गर्तेत असतानाच माणसाला आशेचा किरण दिसतो आणि मग तो त्याला त्यातून बाहेर काढतो. त्यासाठी सुपरमॅनच यावा असं काही नसतं. साधारण मनुष्य पण कधीकधी असं असामान्य काम करून जातो की जे सुपरमॅनच्या तुलनेचं असतं.” पंतप्रधान त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले आणि पुढे चालू लागले. सचिव मात्र त्यांच्याकडे बघतच राहिला.\nकाल-कॉर्पचा एक ट्रक रात्रीच्या अंधारात कडेकोट सुरक्षेत पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. दहा पदरी असूनही मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पूर्वीसारखा गजबजलेला मात्र नव्हता. त्यात रात्र असल्यामुळे एखादेच वाहन जाताना नजरेस पडत होतं. पावसाळा सुरु होऊनही महिना झालेला होता; पण दोन दिवस मात्र पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र आज नीट दिसत होता. खंडाळा घाटात नुसता धबधब्यांचा आवाज कानी येत होता. इकडे अश्वथ अमृतांजन ब्रिजवरती उभा होता.\nट्रक ब्रिजच्या दिशेने येऊ लागताच ताराने त्याला सावध केले. ताराचा सावध होण्याचा इशारा येताच त्याने सुब्बूला विचारले, “सुब्बू, ट्रक ब्रिज जवळ येतोय. तूझा स्टेटस काय आहे\n“ट्रक माझ्या टप्प्यातच आहे. तू फक्त सांग.” सुब्बू म्हणाला.\n“ओके,” असे म्हणत त्याने आर्याला विचारले, “आर्या…”\n“आय एम ऑल सेट.” तो पुढे काही बोलायच्या आधीच आर्या स्नायपरच्या दुर्बिणीतून पाहत नेम धरत म्हणाली.\n“टार्गेट ब्रिजच्या जवळ. टार्गेट ब्रिजच्या जवळ.” ताराने इशारा केला. तोच ट्रक ब्रिजच्या जवळ आला. त्याच्या पुढे एक कार आणि मागे एक कार असा एकंदरीत तो ताफा होता. अश्वथने आता एकदम धावण्यास सुरवात केली. ट्रक ब्रिजखालून पार होतो न होतो अश्वथने जोरात ब्रिजवरून खाली उडी घेतली आणि तो ट्रकच्या वर पडला. तो ट्रकवर पडल्याचे मागील कारमधील सुरक्षारक्षकांना दिसला. ते सावध होऊन त्याच्यावर गोळ्या चालवू लागले.\nआर्या आधीच नेम धरून बसली होती. अचूक निशाणा साधत तिने त्या कारच्या चालकाला अचूक टिपले व ताबा सुटल्यामुळे ती कार दुभाजकावर आदळून पलट्या खात पलीकडच्या लेनमध्ये जाऊन पडली.\nट्रकचा चालक आता सावध झाला होता. अश्वथला खाली पाडण्यासाठी तो ट्रक इकडेतिकडे वळवू लागला. अश्वथ ट्रकच्या वर तोल सांभाळण्यासाठी कसरत करू लागला. तेवढ्यात चालकाच्या केबिनमधून एकजण वरती चढला व अश्वथशी हातापायी करू लागला. दोघांमध्ये जोरदार सामना रंगला होता.\n“आर्या, निशाणा साधू शकशील” त्याने लढता लढता विचारले.\n“मी प्रयत्न करतेय.” ती म्हणाली. अचूक निशाणा टिपण्यास तिला अडचण येत होती. गोळी अश्वथलापण लागू शकत होती.\n“सुब्बू , हीच ती वेळ.” अश्वथ सुब्ब���ला म्हणताच सुब्बू एक कार घेऊन अचानक मागून प्रकटला. जोरात कार त्या ट्रकच्या पुढे असलेल्या कारच्याआडवी घातली, तशी ती कार त्याच्या कारवर चढली आणि पलट्या खाऊ लागली. ट्रक चालकाने आता एकदम जोराचा ब्रेक लावला आणि इकडे आर्याने गोळी सोडली. दोघेही ट्रकवरून पुढे पडले. गोळी नेमकी कुणाला लागली हे कुणालाच समजलं नाही. आर्या स्नायपर गुंडाळून मोटारसायकल काढून सरळ तिकडे सुटली. तिला वाटले की गोळी अश्वथला लागली. सुब्बूलाही वाटले की गोळी अश्वथला लागली. तो गाडीतून उतरून धावतच त्याच्याकडे आला. ट्रककडे पाय करून अश्वथ पडला होता. सुब्बू त्याच्याजवळ येऊन त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागला.\nइकडे ट्रकच्या चालकाने पल्स गन उचलली व काहीतरी विचार करून ठेवून दिली व साध्या बंदुकीत मॅग्झिन घातले व नेम धरण्यासाठी समोर पहिले आणि अचानक गोळीचा ठाय असा आवाज झाला. सुब्बू वर पाहू लागला. अश्वथने ट्रकचालकाला गोळी झाडली होती. तो जिवंत आहे हे पाहून सुब्बू मात्र फार खुश झाला. त्याने आधार देत त्याला उभे केले.\nआता आर्याही तिथे पोहचली. अश्वथला सुखरूप पाहून तिचा जीव भांड्यात पडला. पाण्याने गच्च अशा डोळ्यांनी ती धावतच त्याच्याकडे आली आणि त्याला मिठी मारली. अश्वथने तिला उचलून घेतले आणि दोघेजण चुंबन करू लागले. सुब्बू आपले डोळे पुसत बाजूला झाला.\nसुब्बूने ट्रकमधील एक पेटी बाहेर काढली आणि आपल्या कारमध्ये ठेवून दिली व म्हणाला, “तुमचं झालं असेल तर निघायचं लैला-मजनू पोलीस यायच्या आत\nअश्वथने सुब्बूला कारमधून येण्यास सांगितले व तो आणि आर्या मोटारसायकलवर पुण्याच्या दिशेने सुटले.\nहिंजवडीत उभ्या असलेल्या एका वरचढ एक अशा गगनचुंबी इमारती रात्रीच्या चंद्रप्रकाशात जणू अशा काही भासत होत्या की काळोख्या गुहेत एखाद्याने सावकाश उजेड पाडावा आणि आतील मौल्यवान स्फटिकांचा प्रकाश सर्वत्र उत्सर्जित व्हावा\nमध्यरात्र टळून गेली असताना प्रोटोडॉनच्या त्या मजल्यावर एवढ्या रात्री अजून उजेड होता. आपल्या केबिनमधील त्या अद्ययावत खुर्चीत पाठमोरं बसून एक बाई होलोग्रामवर काहीतरी उद्योग करत बसली होती. अगदी गढून गेली असल्यागत.\nअचानक तिच्या केबिनचा दरवाजा उघडून एक रोबोट आत आला आणि पाठमोरा उभा राहत तो बोलू लागला, “श्रीशा, तुझी झोपण्याची वेळ केव्हाची टळून गेली आहे.”\nत्याच्या तशा आत येण्य���ने ती एकदम गर्रकन त्याच्याकडे फिरत म्हणाली, “थॅंक्स विरेन, बट निड सम मोअर मिनिट्स.”\nहोय, ती श्रीशा, श्रीशाच होती. साठीतली. प्रोटोडॉनची सर्वेसर्वा\n“तुझा हेल्थ इंडेक्स खाली आला आहे.” हुबेहूब विरेन सारखा दिसणारा तो रोबोट आपल्या रोबोटिक आवाजात म्हणाला.\n” ती त्याला गप्प करण्याच्या हेतूने म्हणाली.\n“आणि या महिन्यात ही पाचवी वेळ आहे असं होण्याची. जर माझं ऐकलं नाही तर मला तुला उचलून न्यावं लागेल तुझ्या शयनकक्षात.” रोबो विरेन म्हणाला. त्याच्या त्या बोलण्यावर तिने फक्त एक नाखुशीचा कटाक्ष त्याच्यावर टाकला.\nआपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.\nव्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १\nजीणे कुणास नको असते\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T09:58:39Z", "digest": "sha1:SC67JAUJO6ZYIRREKAGMFX67VGEYMGGG", "length": 8483, "nlines": 104, "source_domain": "news24pune.com", "title": "#आंबा बागूल Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोले\nOctober 11, 2021 October 11, 2021 News24PuneLeave a Comment on पालकांनी पुढील पिढी संस्कारित होण्यासाठी वाचन संस्कृती जोपासावी-साहित्यिका मंगला गोडबोल���\nपुणे–वाचन अथवा कोणतीही संस्कृती ही कधीच मरत नाही. कारण ती माणसाची आंतरिक गरज असते. जर आपण आपल्या घरात चांगले वाचन केले, चांगले विचार केले, चांगली वर्तणूक केली तर आपली मुलंदेखील त्याचेच अनुकरण करीत असतात. पुढील पिढी कदाचित वेगळं वाचत असेल. मोबाइलवर वाचत असतील पण ते वाचत असतात. त्यामुळे वाचन संस्कृती कधीच मरणार नाही, मरत नसते. […]\nपेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन\nJune 7, 2021 June 7, 2021 News24PuneLeave a Comment on पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन\nपुणे- ” मरणे झाले स्वस्त, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार” असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन पुणे शहर जिल्हा काँग्रेस तर्फे व पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली आज सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2022-12-09T09:05:45Z", "digest": "sha1:TOD3AME73IOZ473BJYHLKP2ZQYQNVZCH", "length": 7118, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#आसावरी सचिन धुमाळ Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: #आसावरी सचिन धुमाळ\nमुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या\nApril 2, 2022 April 2, 2022 News24PuneLeave a Comment on मुल होत नाही म्हणून नवऱ्याने घातला दुसऱ्या लग्नाचा घाट : पत्नीची आत्महत्या\nपुणे-लग्नानंतर सहा वर्षानंतरही मुल होत नसल्याने पतीसह सासरचे लोक पतीच्या दुसऱ्या लग्नाकरिता मुलगी पाहत असल्याने तसेच पती मारहाण करत असल्याच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आसावरी सचिन धुमाळ ( वय – २८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सचिन वसंत धुमाळ […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur_17.html", "date_download": "2022-12-09T08:47:56Z", "digest": "sha1:UG32QEXAUSOLNWRKMQ5773WVZVEICJMU", "length": 14896, "nlines": 70, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "स्व. श्रद्धा वालकर क्रूर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब ला फाशीची शिक्षा द्या:- अंजली घोटेकर #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / स्व. श्रद्धा वालकर क्रूर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब ला फाशीची शिक्षा द्या:- अंजली घोटेकर #chandrapur\nस्व. श्रद्धा वालकर क्रूर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब ला फाशीची शिक्षा द्या:- अंजली घोटेकर #chandrapur\nBhairav Diwase गुरुवार, नोव्हेंबर १७, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nचंद्रपूर:-वसईतील २६ वर्षीय श्रध्दा वालकरच्या खूनाने देश हादरला आहे. प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर सलग १८ दिवस आफताब श्रद्धाचे तुकडे जंगलात फेकत होता. सहा महिन्यानंतर हे हत्याकांड समोर आलं आहे. दिल्ली येथे श्रद्धाचा लव्ह जिहादने बळी घेतला. हि घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. असे भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर निषेधार्थ आंदोलनात बोलत होत्या. हे निषेध आंदोलन वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा महानगर तर्फे चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी चौकामध्ये घटनेचा निषेध केला. व श्रध्दाला श्रद्धांजली अर्पण केली.\nदिल्लीमध्ये श्रद्धा वालकर यांची हत्या करण्यात आली. आफताब नावाच्या व्यक्तीने ही हत्या केली आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे करून वेगवेगळ्या परिसरात फेकण्यात आले. या घटनेचा निषेध करण्याकरिता दिनांक १७ नोव्हेंबर स्थानिक महात्मा गांधी चौकात भाजपा महिला मोर्चा महानगर चंद्रपूरच्या वतीने निषेध व्यक्त करून मेणबत्त्या लावून श्रध्दाला श्रध्दांजली वाहण्यात आली व तिला न्याय मिळण्याकरिता मागणी करण्यात आली. आरोपी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पोलीस अधीक्षक चंद्रपूर व्दारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांनी निवेदनाद्वारे केली.\nयावेळी शिला चव्हाण, मायाताई उईके, चंद्रकला सोयाम, प्रभा ग��डधे, सिंधू राजगुरे, रुपाली आंबटकर, मोनिशा माहतव, रेणू घोडस्वार, शालू कन्नोजवार, रजिता येले, विशाखा राजुरकर, लिलावती रविदास, तसेच भाजपा महिला मोर्चा महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.\nस्व. श्रद्धा वालकर क्रूर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब ला फाशीची शिक्षा द्या:- अंजली घोटेकर #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, नोव्हेंबर १७, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:19:40Z", "digest": "sha1:5C6IX4QHVAPIEXFLWNW4VNI2P5L3SPAD", "length": 2373, "nlines": 38, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "महापालिका - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nUddhav Thackeray | “‘पुणे तेथे काय उणे’ असं मिरविणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’चा…”, उद्धव…\nUddhav Thackeray | मुंबई : दोन दिवसांपुर्वी पुण्यात तुफान पाऊस झाला. या पावसाने पुणे शहरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झआलं, लोकांची इतकी तारांबळ उडाली की लोकांच्या झोप मोड झाल्या, अनेकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या. पुणे सारख्या स्मार्ट…\nAndheri by-election | उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला\nमुंबई : अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा फेटाळण्यात आल्याने आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे गट न्यायालयात धाव…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/05/04/9193/9193-brinjal-farming-vangi-eggplant-maharashtra-market/", "date_download": "2022-12-09T10:02:58Z", "digest": "sha1:P2OT7F2F3KFNWLU4DQTN4Z7ZEZBWPVWR", "length": 15032, "nlines": 180, "source_domain": "krushirang.com", "title": "वांगी मार्केट अपडेट : वांग्याला मिळतोय मातीमोल भाव; पहा नेमके काय आहे राज्यभरातील चित्र - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»वांगी मार्केट अपडेट : वांग्याला मिळतोय मातीमोल भाव; पहा नेमके काय आहे राज्यभरातील चित्र\nवांगी मार्केट अपडेट : वांग्याला मिळतोय मातीमोल भाव; पहा नेमके काय आहे राज्यभरातील चित्र\nदेशभरात करोना रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत असतानाच लॉकडाऊन कडक निर्बंध लागू होत आहेत. अशावेळी कोणताही सार्वजनिक आणि धार्मिक समारंभ होतान�� दिसत नाही. तसेच हॉटेल आणि उपहारगृह बंद असल्याचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. वांगी पिकाचे त्याव त्यामुळे अनेक ठिकाणी मातीमोल झालेले आहेत.\nमंगळवार, दि. 4 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :\nजिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर\nबाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :\nपुणे -पिंपरी लोकल 6 1500 2500 2000\nपुणे-मोशी लोकल 64 500 1200 850\nइस्लामपूर लोकल 29 400 1000 700\nपारशिवनी लोकल 7 700 900 800\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅट���ंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/category/popular/", "date_download": "2022-12-09T09:16:39Z", "digest": "sha1:CLPHZFPMNXON6UFQA2ZUSJUM5RLNKJRV", "length": 19430, "nlines": 224, "source_domain": "panchnamanews.in", "title": "लोकप्रिय - पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nकेंद्रीय माहिती तंत्रज्ञान, युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारताला ड्रोन हब बनविण्यासाठी मोदी सरकारने…\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nविजय हजारे ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत, रुतुराज गायकवाडने धमाल केली आणि 159 चेंडूत 220…\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nमुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन १६९ वर्षे जुने आणि गॉथिक शैलीतील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून…\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nमुंबई : ‘अपमान झाला छत्रपतींचा विसरून जाऊ सन्मान आम्ही कुलपतींचा’‘महामानवी महामानवांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’‘कुलपती…\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या राजकीय लोकप्रिय\nइजिप्त राष्ट्राध्यक्ष सीसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी, भारतीय ‘तेजस’ वर खुश,\nभारताच्या २०२३ च्या प्रजास��्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल- सीसी यांना आमंत्रण…\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय विश्व\nसुनक यांनी दरवर्षी ३ हजार भारतीयांना व्हीसा देण्याची दिली परवानगी\nब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुणांना दरवर्षी ब्रिटन मध्ये काम करणे आणि निवासासाठी ३ हजार…\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\n 14956 पोलीस भरतीची जाहिरात निघाली, एक नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरु\nMaharashtra Police Recruitment 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २०…\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पुढचे पंतप्रधान\nऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानपदी निवड झाली आहे. त्याच्या पूर्ववर्ती लिझ ट्रसने पराभव स्वीकारल्यानंतर आता…\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nशिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने अखंड महाराष्ट्र व स्वाभिमानी मुंबईकरांसाठी भव्य मशाल यात्रेचे यात्रेचे आयोजन\nमुंबई : शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने अखंड महाराष्ट्र व स्वाभिमानी मुंबईकरांसाठी…\nक्राईम चर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nगुजरातमध्ये पकडली पाकिस्तानी बोट, ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त\nनवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) शनिवारी अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय…\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur-warora_15.html", "date_download": "2022-12-09T10:12:15Z", "digest": "sha1:T4F3S7UNQPEHP5QK33BPF4QDKBYAMDNK", "length": 14336, "nlines": 72, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "वृध्दाचा दगडाने ठेचून खून, दोघांना अटक chandrapur warora - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / हत्या / वृध्दाचा दगडाने ठेचून खून, दोघांना अटक chandrapur warora\nवृध्दाचा दगडाने ठेचून खून, दोघांना अटक chandrapur warora\nBhairav Diwase मंगळवार, नोव्हेंबर १५, २०२२ अटक, चंद्रपूर जिल्हा, वरोरा तालुका, हत्या\n(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात\nवरोरा:- ५५ वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सोमवारी (दि. १४) पोलिसांकडून दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. खून झालेल्या वृद्ध आणि आरोपींमध्ये वाद झाल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे. वरोरा तालुक्यातील चारगाव-वायगाव मार्गावरील एका झुडपात शुक्रवारी (११ नोव्हेंबर) सकाळी ��ृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सौरभ प्रकाश हिवरे (वय २२ रा. चारगाव) अतुल मधूकर मडकाम (रा. जांब, समुद्रपुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.\nपोलीस सूत्रानुसार, भेंडाळा येथील सदाशिव महाकुळकर हे वायगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे न्यायालयीन काम असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र ते घरी पोहचला नाही. शुक्रवारी (दि.११) सकाळच्या सुमारास चारगाव वायगाव मार्गावरील एका झुडूपात त्याचा मृतदेह आढळून आला होता.\nशेगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पंचनामा केला. मृतदेहावरून त्या वृध्दाचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता. ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी या घटनेचा तपास तातडीने सुरू केला. काही तांत्रिक तपासाद्वारे प्राप्त झालेल्या पुराव्यावरून दोन तरुणांचा खूनात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन सोमवारी सौरभ हिवरे, अतुल मडकाम या दोन आरोपींना अटक करण्यात आली.\n१० नोव्हेंबरच्या रात्री सदाशिव महाकुळकर हे बाहेर गावी जाण्यासाठी बसस्टॉप येथे आले होते. आरोपी सौरभ हिवरे याचे चारगाव वायगाव मार्गावर पानटपरी आहे. त्याच ठिकाणी असलेल्या बसस्टॉपमध्ये तो झोपतो. रात्री महाकुळकर बसस्टॉप वर आले असता आरोपी सौरभने दारू पिऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. शेवटी वाद विकोपाला गेल्याने सौरभने मित्र अतुल मडकाम याला बोलावले आणि दोघांनी मिळून त्या वृध्दाचा दगडाने ठेचून खून केला.\nवृध्दाचा दगडाने ठेचून खून, दोघांना अटक chandrapur warora Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, नोव्हेंबर १५, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा ���ेला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T10:28:39Z", "digest": "sha1:HI26LCF52MWSVZE7Y7YY75GWAXLKHI2D", "length": 3701, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नाशिकरोडला दोन पोलिस चौक्यांचे उदघाटन - India Darpan Live", "raw_content": "\nनाशिकरोडला दोन पोलिस चौक्यांचे उदघाटन\nनाशिक – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सिन्नर फाटा आणि जेलरोड येथील पोलिस चौकीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nकोल्हापूरमध्ये एनडीआरएफची आणखी दोन पथके\nअॅड. अविनाश भिडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nअॅड. अविनाश भिडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/02/24/3738/3738-honey-bee-poly-nation/", "date_download": "2022-12-09T09:42:34Z", "digest": "sha1:TFVQYCD3V3H2ZRXH3ZE3OK7ASJJSW4TU", "length": 15942, "nlines": 145, "source_domain": "krushirang.com", "title": "पोलिनेशनअभावी शेतकरी हवालदिल; मधमाशा नसल्याने बसलाय मोठा फटका - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»पोलिनेशनअभावी शेतकरी हवालदिल; मधमाशा नसल्याने बसलाय मोठा फटका\nपोलिनेशनअभावी शेतकरी हवालदिल; मधमाशा नसल्याने बसलाय मोठा फटका\nशेतीमध्ये महत्वाचा घटक असलेल्या मधमाशीकडे सध्या कोणाचेही लक्ष नाही. विविध कीटकनाशक फवारणी आणि मोबाईल टॉवरच्या लहरीमुळे सध्या मधमाशांची संख्या खूप कमी झालेली आहे. परिणामी शेतीचे उत्पादन आणि उत्पन्नात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे.\nफळबागा आणि कांदा बियाण्यांच्या पोलिनेशनअभावी सध्या अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. फळ आणि सर्वच पिकाच्या उत्पादनासाठी पोलिनेशन आवश्यक असते. फुलांमध्ये नर आणि मादी बीजांड यांचे संकर होण्याची ही महत्वाची क्रिया आहे. त्यासाठी फुलपाखरे आणि मधमाशा खूप महत्वाची भूमिका बजावतात. मात्र, आता तेच चक्र बाधित झालेले आहे.\nपिकांचे मधमाशांअभावी पोलन (परागीकरण) होत नसून फुली पडण्याचे प्रमाण वाढले अाहे. परिणामी, उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मधमाशांचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये लागवड केलेल्या कांदाबीज पीक धोक्यात आले आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक सध्या जोमात आहे. मात्र कांद्यासाठी परागीकरणाचे काम हे मधमाशा करतात. मात्र या पिकावर मधमाशाच दिसत नाही. त्यामुळे बियाणे भरण्याऐवजी ते घटण्याचे प्रकार वाढले आहेत.\nसध्या अनुदानावर मधमाशा पेटारे देण्याची कुठलीही योजना नाही. परंतु, पोखरा योजनेत असलेली गावांना मधमाशा पेटारे मिळू शकतात. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना भेटावे, तर कांदा सीड्स लागवड करताना या पिकामध्ये मोहरी किंवा गाजर लागवड करावी.\nशेतकरी या पिकाच्या बाजूने मधमाशा येण्यासाठी गूळ ओला करून टाकत आहे. तर कोणी मोठे कपडा घेऊन कांद्याची बोंडे एकमेकाला घासून पोलन करण्याचा प्रयत्न करीत आहे.\nशेतकऱ्यांनी जादा उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खत, विषारी औषधी फवारणीमुळे मधमाशांचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आगेमोहळ किंवा साधे मोहळ दिसेनासे झाले आहेत.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफि��गरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%A6", "date_download": "2022-12-09T09:23:06Z", "digest": "sha1:FJZQDKL4EQDCZIC2DECTFJ67JDCAX4ZQ", "length": 6397, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०६० - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०४० चे - १०५० चे - १०६० चे - १०७० चे - १०८० चे\nवर्षे: १०५७ - १०५८ - १०५९ - १०६० - १०६१ - १०६२ - १०६३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑगस्ट ४ - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.\nइ.स.च्या १०६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/14/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T09:54:03Z", "digest": "sha1:E6AHHPCBAZPB77XTPPIC3AQ4P3QTL6N2", "length": 10588, "nlines": 84, "source_domain": "onlinenews15.com", "title": "आमिर खान’नंतर आता अनिल कपूरही होणार त्याच्या पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न.. – Epic Marathi News", "raw_content": "\nआमिर खान’नंतर आता अनिल कपूरही होणार त्याच्या पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न..\nआमिर खान’नंतर आता अनिल कपूरही होणार त्याच्या पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न..\nNovember 14, 2022 adminLeave a Comment on आमिर खान’नंतर आता अनिल कपूरही होणार त्याच्या पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न..\nबॉलीवूड सुपरस्टार अनिल कपूर त्याच्या तरुणाईमुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनेता अनिल कपूरने अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अभिनेता अनिल कपूरने आपल्या आयुष्यातील ३८ वर्षे फिल्म इंडस्ट्रीला दिली आहेत. अनिल कपूर हा असाच एक कलाकार आहे, ज्यांच्यावर आजही मुलीं मरतात.\nमुलांनाही त्यांच्या तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. अभिनेता अनिल कपूर जितका त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो त्याच्या शरीरयष्टीसाठीही ओळखला जातो.तो इतका फिट आहे की लोक त्याला नेहमी विचारतात की तो फिट राहण्यासाठी काय करतो.तसे, तरुण दिसण्यासाठी अनेक सिनेतारक प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतात.\nअशा परिस्थितीत अनिल कपूरच्या फिटनेसबद्दल अनेक अफवा उडत असतात. काहींनी तंदुरुस्त राहण्यासाठी तो सापाचे रक्त पितो, तर काहींनी त्याने प्लास्टिक सर्जरी केल्याचे सांगितले. अलीकडेच अनिल कपूर प्रसिद्ध अभिनेता अरबाज खानच्या प्रसिद्ध शो पिंचमध्ये पोहोचला. या संवादादरम्यान अभिनेता अरबाज खानने अभिनेता अनिल कपूरला तरुण दिसण्यासाठी काय करतो.\nअसे विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले की तो तरुण दिसण्यासाठी काही विशेष करत नाही. त्याने सांगितले की तो फक्त देवाची आठवण काढतो. ते म्हणतात की आपल्या व्यस्त जीवनातील २४ तासांपैकी आपण थोडा वेळ देवासाठी काढला पाहिजे. यासोबतच अनिल कपूर तरुण राहण्यासाठी अनेक टिप्स स्वीकारतो असे म्हणणाऱ्यांनाही अभिनेत्याने चोख प्रत्युत्तर दिले.\nयाशिवाय अलीकडे अशीही अफवा पसरली होती की, अभिनेता अनिल कपूर आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. तसेच तो त्याच्या वयापेक्षा लहान असलेल्या कलाकाराशी लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. खरंतर, अभिनेता अनिल कपूर कॉफी विथ करण या शोचा भाग बनण्यासाठी आला होता. करण जोहर तिला प्रश्न करत होता आणि अनिल कपूर उत्तर देत होता.\nज्यामध्ये करण जोहरने अनिल कपूरला विचारले की, जर तुम्हाला एखादया अभिनेत्रीसाठी तुमच्या पत्नीला सोडावे लागले तर तुम्ही कोणती अभिनेत्री निवडाल. त्यानंतर अभिनेत्याने अभिनेत्री कंगना राणौतकडे बोट दाखवले. लोकांनी अनिलच्या या विनोदाला गांभीर्याने घेतले आणि अभिनेता आपल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याची अटकळ बांधू लागली.\nशूटिंगदरम्यान अचानक प्रे’ग्नें’ट झाली होती करीना कपूर, जवळपास 8 महिने कोणाला भनक सुद्धा लागून दिली नाही, आणि आता..\nअजय देवगणसोबत लग्न आणि झालेल्या सर्व ग’र्भ’पा’ता बद्दल खुलकर बोलली काजोल, म्हणाली – तो माझा खूप कठीण काळ होता…आणी अजय बळजबरीने माझ्या सोबत दररोज\nबो-ल्ड दिसण्याच्या चक्कर मध्ये ‘रकुल प्रीत’ बनली opps मुव्हमेंटची शि’का’र, कपड्यांमधून धडधडीत दिसत होते तिचे अं’तर्व’स्त्र…\nरणबीर कपूरने उघडले बेडरूमचे रहस्य, म्हणाला – मला आलिया च सर्व आवडत, पण रात्री बेडवरची ही पो’जि’शन मला आजिबात आवडत नाही…\nसिद्धार्थ शुक्लापूर्वी ‘शहनाज गिल’ची होती या 5 जणांशी जवळीक, सलमान सोबत तर फार्म हाऊस वर जाऊन सगळं क’रू’न बसलीय शहनाज…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2021/02/", "date_download": "2022-12-09T09:38:20Z", "digest": "sha1:SYPKQBBDJIAK5UY3NHPUFLALPSQQIH4O", "length": 7957, "nlines": 122, "source_domain": "spsnews.in", "title": "February 2021 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nअथणी शुगर्स कडून १५ फेब्रुवारी पर्यंत ची ऊस बिल रक्कम अदा- श्री योगेश पाटील\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अथणी शुगर्स ने गळीतास आलेल्या ऊस बिलाची रक्कम फक्त १५ दिवसांच्या आत अदा करून\nशिक्षकांनी अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत : उदय सरनाईक ( गटशिक्षणाधिकारी )\nशाहुवाडी : शिक्षकांनी आर.टी.ई. कायद्यानुसार शाळेच्या वेळेत शाळेत उपस्थित राहिले पाहिजे, समूह अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. त्यांना त्यांच्या\n…आणि ” शिक्षकांच्याच ” शाळांना दांड्या : सभापतींच्या शाळा भेटींमुळे प्रकार उघडकीस\nशाहुवाडी : शाहुवाडी तालुक्यातील अनेक शाळांना शाळेच्या वेळेत कुलुपे असल्याचे, त्याचबरोबर अनेक शिक्षक विनासुचना प्रशासनाला फसवत असल्याचे, नुकतेच निदर्शनास आले\n…स्व.हौसाबाई लोहार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर\nजांबूर : स्व. हौसाबाई केशव लोहार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शाहुवाडी तालुक्यातील उत्तर विभाग असलेल्या जांबूर पैकी लोहारवाडी इथं रक्तदान\nशाहुवाडी मतदार संघाला झुकतं माप देणार-नाम. शंभूराजे देसाई\nभेडसगाव : जेंव्हा सगळ्या जगाचं जिवन ठप्प झालं, अशा काळात ठाकरे सरकारने सर्वसामान्य जनतेला तीन महिने अन्नधान्य आणि आरोग्य सुविधा\nआनंदराव प्रभावळे यांच्या मातोश्रींचे निधन : रक्षाविसर्जन दि. ४ फेब्रुवारी रोजी स.९.०० वा.\nबांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील हॉटेल आनंद चे मालक आनंदराव बाबुराव प्रभावळे यांच्या मातोश्री श्रीमती इंदुबाई बाबुराव प्रभावळे वय ७५\nबांबवडे येथील रंगराव सुतार यांचे निधन : रक्षाविसर्जन ०३/०२/२०२१ रोजी साडेनऊ वाजता\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील एक प्रतिष्ठीत बुजुर्ग व्यक्तिमत्व रंगराव शंकर सुतार (दादा ) वय ९७ वर्षे यांचे वृद्धापकाळाने\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद प���ार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/08/chandrapur_95.html", "date_download": "2022-12-09T08:25:30Z", "digest": "sha1:PNBRHJYUFB5KETRKLRLENWRRGH7XJHUB", "length": 16891, "nlines": 72, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यात घंटा गाडी महिला भगिनींचे अमुल्य योगदान:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यात घंटा गाडी महिला भगिनींचे अमुल्य योगदान:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur\nचंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यात घंटा गाडी महिला भगिनींचे अमुल्य योगदान:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur\nBhairav Diwase सोमवार, ऑगस्ट २२, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nचंद्रपूर:- चंद्रपूरचा कामगार वर्ग हा प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. घंटागाडी कामगारांच्या वतीने शहरात सुरु असलेले स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा ख-र्या स्वच्छता दुत असलेल्या या महिला भगिनींने मला राखी बांधली हे माझे भाग्य समजतो.\nचंद्रपूर शहराच्या विकासात घंटागाडी कामगारांचीही महत्वाची भुमिका असुन चंद्रपूर शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यात यामाझ्या भगिनींचे अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घंटा गाडी महिला कामगारांनीहि आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधली या प्रसंगी ते बोलत होते.\nया कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावर, सविता दंडारे, कौसर खान, भागश्री हांडे, आशा देशमुख, अस्मिता डोणारकर, विमल काटकर, सायली येरणे, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, कल्पना qशदे, शमा काजी, निलीमा वनकर, माधुरी निवलकर, वंदना हजारे, रुपा परराम, आशु ङ्कुलझले, वैशाली मद्दीवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या पदाधिका-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nयावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजीत रक्षा बंधन कार्यक्रम हा अतिषय भव्य झाला. एका दिवसात हा कार्यक्रम आटोपता घेण�� शक्य न झाल्याने आपण सतत तिन दिवस हा कार्यक्रम चालविला. या कार्यक्रमाची ही भव्यताच माझ्यावर माझ्या भगिनींचे असलेल्या प्रेमाची खरी पावती आहे. त्यांच्या या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, राखी चा हा धागा जबादारीचा आहे. आणि तुम्ही दिलेली जबाबदारी पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. घंटागाडी महिला कामगारांनी राखी बांधली हा क्षण आयुष्यात कधिही न विसरणारा क्षण आहे. घंटागाडी कामगार माझ्यासाठी नेहमी आदरास्थानी राहिले आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य आम्ही कधीही विसरणार नाही\n. खरे कोरोना योध्दा म्हणून आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घंटागाडी कामगारांचा सत्कार केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा रक्षा बंधन कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला भेटण्याचा योग आला हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचेही ते यावेळी म्हणाले. स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश देणार्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे रक्षा बंधन हा कार्यक्रम सामाजिकरित्या साजरा केला गेला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकत्र्यांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.\nचंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यात घंटा गाडी महिला भगिनींचे अमुल्य योगदान:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, ऑगस्ट २२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्य��जपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/firing-in-curchorem-on-labors-during-illegal-sand-extraction-in-zuari-river-goa-police-arrested-5-for-murder-case-avj90", "date_download": "2022-12-09T10:27:13Z", "digest": "sha1:EPOVY2UMPEFD3I2KB75G3UGQFTCMRQII", "length": 8557, "nlines": 59, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa Crime : कुडचडेत वाळू माफियाराज; मजुराचा गोळ्या झाडून खून; पाच अटकेत", "raw_content": "\nGoa Crime : कुडचडेत वाळू माफियाराज; मजुराचा गोळ्या झाडून खून; पाच अटकेत\nस्थानिक संतप्त; अवैध रेती उत्खननासाठी जाताना हल्ला\nGoa Crime : भाजप नेत्या सोनाली फोगट खून प्रकरणामुळे सध्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला गोवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाला बाणसाय कुडचडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायातील माफियागिरीची किनार आहे. वाळू माफियांच्या गोळीबारात परप्रांतिय कामगाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत कामगाराचे नाव युसुफ आलम (23, राहणार झारखंड) असे असून या हल्ल्यात महमद साहू (33) हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तर एक जण हल्ल्यातून बचावला.\nपोलिस अधिक्षक सॅमी तावारीस यांनी सांगितले, की बुधवारी मध्यरात्री दीड वाजता बाणसाय कुडचडे येथे झुवारी नदीच्या फाट्यात बेकायदेशीररित्या रेती काढण्यासाठी तीन कामगार बोट घेऊन जात होते. नदीपात्रातून जात असताना अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेऊन नदीच्या काठावर राहून अगदी जवळून बंदुकीच्या गोळ्या झाडल्याने युसूफ आलमचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून अवैध रेती उत्खननावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.\nया खून प्रकरणानंतर आता बेकायदा रेती उत्खनन व्यवसायाचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. विजय आदेल, अमेय आदेल, योगेश आदेल, रामदास नाईक व विवेक नाईक अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या मालक���च्या होडीने हे बेकायेशीर उत्खनन चालू होते. संशयितांच्याच होडीवर कामगाराचा खून झाला आहे.\nAmit Patkar : कुडचडेची वाटचाल बिहारच्या दिशेने\nपोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस आपल्या कामाला लागले असून घटनास्थळी पोलिस अधीक्षक सेमी तावारीस, पोलीस उपअधीक्षक शुभेन्दू भूषण, उपअधीक्षक नीलेश राणे, पोलिस निरीक्षक वैभव नाईक उपस्थित होते. ही घटना नेमकी कशी व का घडली याचा तपास लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.\nयापूर्वीही झाला होता गोळीबार\nरेती उपसणाऱ्या कामगारांवर याच जागेवर नऊ महिन्यांपूर्वी असाच हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका कामगाराच्या पाठीवर गोळ्या लागल्या होत्या. पण, त्यावेळी होडीवर असलेली बॅटरीचा स्फोट होऊन त्यात सदर कामगार जखमी झाल्याचे सांगून सदर हल्ला लपविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असती तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती अशी कुजबुज घटनास्थळी सुरू होती.\nकुडचडेची वाटचाल बिहारच्या दिशेने होत असल्याची टीका गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, ‘काब्राल यांच्याच मतदारसंघात अवैध वाळू उत्खननातून गोळीबार होण्याची घटना चिंतेची बाब आहे.’ तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/central-railway-mumbai-division-loco-running-re-engagement/", "date_download": "2022-12-09T08:47:57Z", "digest": "sha1:2VIMIQDNHTZLLPDG6NGEFSV3OAOLJBXD", "length": 15572, "nlines": 224, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Central Railway Mumbai Division Loco Running Re-Engagement 2018 Apply Offline For 60 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nमध्य रेलवे ने मध्य रेलवे मुंबई डिवीजन भर्ती 2018 को लागू करने के लिए नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन लोको रनिंग की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन लोको रनिंग की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से कुल 60 रिक्तियां हैं पूरी तरह से कुल 60 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nशिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भरती २०२०.\nमध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 42 जागांसाठी भरती २०१९\nमध्य रेल्वे मध्ये 37 जागांसाठी भरती २०२०.\nमध्य रेल्वे, भरती – स्काऊट गाईड कोटा अंतर्गत भरती २०१९\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्याद���त मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://wikihubmarathi.com/how-to-make-money-online-in-marathi/", "date_download": "2022-12-09T08:55:08Z", "digest": "sha1:DTE2DXBZES7ZBKQAUCFI6SG3Y7SEY62K", "length": 15030, "nlines": 88, "source_domain": "wikihubmarathi.com", "title": "[ Useful ]- मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे ? how to make money online in marathi 2022 - WikiHubMarathi.com", "raw_content": "\n[ Useful ]- मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे \nघरी बसून इंटरनेट ने मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे यासाठी आपण खूप शिकलेले किंवा आपल्याकडे बरेच तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक नाही किंवा आपल्याकडे कोण्याप्रकारच्या कामाचा अधिक अनुभव असावा आणि आपल्यात इतरांपेक्षा\nथोडे अधिक ज्ञान असले पाहिजे असेही नाही\nमोबाईल वरून पैसे कसे कमवायचे \nPart Time किंवा Full Time म्हणून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता , जर तुम्ही नोकरी करत असाल तर मोकळ्या वेळेत २/३ तास काम करून सुध्दा पैसे कमवू शकता\nआणि जर तुमच शिक्षण झालेलं असेल/(शिकत असाल तर PartTime म्हणून ) आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तरी सुद्धा तुम्ही Part Time किंवा Full Time म्हणून हे ऑपशन निवडू शकता .\nमोबाईल वरून पैसे कसे कमवायचे \nह्यासाठी तुम्हाला वाटत असेल की काही फी वगैरे भरावे लागेल तर ,\nऑनलाईन पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरण्याची सुध्दा गरज नाही . आपल्याला फक्त काही थोडीफार गुंतवणूक करावी लागेल , परंतु हे काही ठिकाणी केले जाऊ शकते आणि काहिठिकाणी नाही .\nजर आपल्याला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असेल . आपल्या ऑनलाइन प्रवासात आपल्यासाठी कोण नेहमी�� उपयुक्त ठरेल.\nमोबाईल वरून पैसे कसे कमवायचे \nस्मार्टफोन-[Mobile] , संगणक किंवा लॅपटॉप इंटरनेटचा कनेक्शन ज्यास चांगला वेग आहे. (For Example jio)\nऑनलाइन पैसे मिळवण्याच्या सर्वात महत्वाच्या गोष्टी त्या म्हणजे :-\nइंटरनेट वरून पैसे मिळविण्यासाठी धैर्य असणे खूप महत्वाचे आहे .\nकोणत्याही फिल्ड मध्ये यश मिळण्यासाठी मित्रांनो धिर/ आपल्या कामाप्रति विश्वास हा असावाच लागतो .\nमग तुम्हाला काय हवे आहे ते समजले असेलच. ह्या गोष्टी समजल्या तर तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही.\nBlogging – ब्लॉगिंगसह ऑनलाइन पैसे कमवा\nब्लॉगिंग मध्ये मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे how to make money online in marathi त आपल्याला पटकन पैसे मिळत नाहीत , परंतु असे नाही की आपण ब्लॉगिंगद्वारे पैसे कमवू शकत नाही. ब्लॉगिंगसाठी आपल्याला अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता असते .\nयामध्ये आपल्याला थोडा संयम असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला ब्लॉगसाठी थोडा वेळ द्यावा लागेल.\nजर आपल्याकडे लिहिण्याची आवड असेल आणि आपण खूप चांगले लिहु शकता तर ब्लॉगिंग हा आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे आणि आपण स्वतःचा ब्लॉग सुरू करून चांगले पैसे मिळवू शकता.\nपरंतु , त्यापूर्वी आपल्याला ब्लॉगिंगबद्दल थोडी माहिती मिळवावी लागेल.\nजर मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे how to make money online in marathi साठी आपल्याला ब्लॉगिंगचे ज्ञान प्राप्त झाले तर आपण एक चांगला ब्लॉगर होऊ शकता.\nयामध्ये मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे how to make money online in marathi ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी गंभीर असल्यास आपण एक कठोर परिश्रम करणारी व्यक्ती आहात तर , Affiliate Marketing तुमच्यासाठी आहे. त्यामध्ये तुम्ही खूप कमवू शकता .\nऑनलाइन शॉपिंगच्या वाढीमुळे, Affiliate Marketing पूर्वीपेक्षा जास्त Scope आहे.\nजसे Amazon , Flipkart , एबे इत्यादी शेकडो ऑनलाइन व्यापारी आहेत . जिथे आपण साइन अप करू शकता आणि त्यांच्या उत्पादनांचा Product चा प्रचार करून त्यांच्याकडून कमिशन घेऊ शकता. earn money online\nह्यामध्ये आपण एक साधी वेबसाइट तयार करुन ग्राहकांना योग्य उत्पादन खरेदी करण्यात मदत करू शकता आणि त्या बदल्यात आपण ४% ते २०% कमिशन मिळवू शकता .\nब्लॉगिंग आणि Affiliate marketing ह्याच्या नंतरचा पैसे कमावण्याचा आणखी एक लोकप्रिय मार्ग म्हणजे फ्रीलांसिंग आहे . एक स्वतंत्ररित्या काम करणारा म्हणून , आपण तात्पुरत्या स्वरूपात छोट्या किंवा मोठ्या कंपन्यांसह ���ार्य करू शकता आणि त्यांना त्यांच्या सेवा देऊ शकतात .\nआपण सामग्री लेखक, वेब डिझायनर, ग्राफिक्स डिझाइनर म्हणून कार्य करू शकता किंवा एसईओ, डेटा एंट्री, व्हिडिओ प्रशस्तिपत्रे,\nआपण ब्लॉग, कंपन्या, संस्था, स्वतंत्र व्यक्ती आणि बरेच काही लिहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांना वेगवेगळे पैसे दिले जातात.\nसर्वसाधारणपणे ५०० शब्दांवरील सामग्री किंवा त्यापेक्षा जास्त लिहिण्यासाठी लोकांना कमीतकमी ४०० ₹ ते १००० ₹ आणि त्यापेक्षाही जास्त पैसे मिळतात . डिजिटल मार्केटिंग इत्यासारख्या सेवा देऊन ,\n१५ हजार ते १ लाख महिना कमवू शकता .\nFreelancer , UpWork यासारख्या बऱ्याच लोकप्रिय फ्रीलांस वेबसाइट आहेत ज्या वर आपले खाते बनवून तुमची सर्व्हिस देऊ शकता.\nYouTuber व्हा : ऑनलाइन पैसे कमविणे\nYouTube पैशांची कमाई हा ऑनलाईनतील सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. आपण आपले स्वत: चे YouTube चॅनेल प्रारंभ करू शकता, काही दर्जेदार व्हिडिओ अपलोड करू शकता आणि नंतर YouTube वर ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी YouTube भागीदार बनू शकता.\nजे लोकांसाठी उपयुक्त आहे.\nआपण Vlogs , ऑनलाईन शिकवणी , शैक्षणिक व्हिडिओ , खोड्या व्हिडिओ , विनोदी व्हिडिओ , स्वयंपाकघरातील पाककृती , प्रवासाच्या टिपा किंवा आपण विचार करता त्यासारखे बरेच व्हिडिओ बनवू शकता.\nआपण आपल्या स्मार्टफोन किंवा कोणत्याही डीएसएलआर कॅमेर्यासह व्हिडिओ शूट करू शकता.\nYoutube वर Adsence Aproval मिळाल्यानंतर , लोक आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओससह जाहिराती पाहतील.\nआपल्या व्हिडिओच्या प्रत्येक दृश्यासाठी तुम्हाला youtube मार्फत कमाई होत असते .\n(E-BOOK) – ई-पुस्तके लिहून पैसे कमवा\n( E-BOOK) ई-पुस्तके लिहून तुम्ही ऑनलाईन पैसेही कमवू शकता. तर आपल्याला जे लिहायचे आहे ते शोधणे सोपे आहे. म्हणजे Digital Marketing , Recieps , grammr Books , कथा , कादंबरी जे तुम्हाला योग्य वाटेल ते .\nतसेच , ते आपले पुस्तक ऑनलाइन विक्रीसाठी Amazon Kindle पब्लिशिंगची मदत मदत घेऊन विकू शकता . आपण तेथे खूप प्रती विकून शकता आणि त्यामार्फत कमाई पण करू शकता .\nSocialMedia – वरून पैसे कमवा\nतसेच आपण ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे सुध्दा बरेच पैसे कमवू शकता. या व्यतिरिक्त आपण फेसबुकवरील ट्वीट किंवा पोस्टसाठी अंदाजे १० ते २० हजार रुपये कमवू शकता.\nत्यासाठी सोशल मीडियावरील तुमचा फॅन बेस म्हणजेच (followers) 10k + जास्त असावा .\nतर मित्रांनो मोबाईल वरून पैसे कसे कमवायचे how to make money online in marathi 2022 ���नलाईन घरी बसून मोबाईल च्या मार्फत पैसे कमवायच्या काही थोड्याफार टिप्स सांगण्याचा प्रयत्न केला . आशा करतो आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल.\nfci recruitment 2022 for 5043 post | भारतीय अन्न महामंडळा मार्फत 5043 पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा जवळचे गोंड आदिवासी चे गाव कोणते\n[ भूगोल ] आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात . 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8203", "date_download": "2022-12-09T09:28:05Z", "digest": "sha1:A3IIQSPTERJJRCEZVBAAXQIBLIMP2GN6", "length": 8257, "nlines": 95, "source_domain": "www.khaasre.com", "title": "हिवाळ्यात त्वचा आणि केसाकरिता रामबाण औषध कापूर , वाचा खासरे फायदे.. - Khaas Re", "raw_content": "\nहिवाळ्यात त्वचा आणि केसाकरिता रामबाण औषध कापूर , वाचा खासरे फायदे..\nकापूर म्हटल कि आपल्या डोळ्यापुढे दिसते ती पूजा आणि देव परंतु पूजे व्यतिरिक्त हि कापूर हा अनेक विषयात रामबाण इलाज ठरू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का हिवाळ्यात सर्वात जास्त त्वचा आणि केसासंबंधी तक्रार येतात. तसेच कापूर फक्त पूजेत वापरत नाहीतर घरातील माशा, डास किंवा मच्छर जास्त झाल्यास सुध्दा कापूर जाळल्यास मदत होते. पूजेत कापूर वापरण्याचे हे सुध्दा एक वैज्ञानिक कारण आहे.\nघरात जास्त मुंग्या झाल्या असतील तर कापूर उपयोगी पडतो. कापराचे पाणी करून ते घरातील कोपऱ्यात फवारणी करा. मुंग्या आपोआप कमी होतील. एवढेच नाही तर गाडीत ढेकुण झाले तर गाडी उन्हात वाळू घाला ती चांगली वाळल्यावर पलंगावर काही कापराच्या वड्या ठेवून गाडी टाका ढेकुण होणार नाहीत.\nआंघोळी आधी पाण्यात कापराचे इसेशिअल टाकले तर शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होतो आणि बॉडी रीलैक्स राहते. घरातील पाळीव प्राणी ज्या कपड्यावर बसतात तिथे कापूर ठेवा त्यांना सुध्दा केसात किडे व्हायचा त्रास होणार नाही. चेहऱ्यावरील तेज वाढविण्याकरिता कच्या दुधात कापराची वडी टाकून चेहरा कापसाच्या बोळ्याने धुवा आणि ५ मिनिटानंतर पाण्याने धुऊन घ्या. चेहऱ्यावर ग्लो येईल.\nतुम्हाला किडा चावल्यास तिथे काही इन्फेक्शन झाल्यास किंवा सूज आल्यास कापूर नारळ तेलात मिसळून त्या जागेवर लावा, नक्कीच फरक पडेल. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्याकरिता कापूर व नारळ तेल मिक्स करून रोज पिंपल्सवर सकाळ संध्याकाळ लावा. पिंपल्स सुखून गायब होतील आणि डाग सुध्दा पडणार नाहीत.\nकेसात कोंडा झाला असेल तर नारळ ते��� कोमट करा आणि त्यामध्ये कापूर मिसळवा त्यानंतर त्या मिश्रणाने केसाची मालिश करा. थोड्या वेळाने शाम्पू करा केसातील कोंडा तर कमी होणारच सोबत केसहि अतिशय मजबूत होतील सोबतच . पायाला भेगा पडल्या तरी कापूर कमी येईल , मध कपूर व मिठाचा लेप पायाला लावा. थोडा वेळ पाण्यात कोमट पाण्यात ठेवा त्यानंतर स्क्रब करा व दुधाची साय लावा. भेगा कमी होतील.\nजखम झाल्यास त्याचा डाग अनेक दिवस राहतो यावर कपूर लावल्यास तो डाग काही दिवसाने नाहीसा होतो. कापूर एक गुण अनेक आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nग्रामीण व शहरी भागातील महिलांचा आनंदोत्सव असलेली भीमथडी जत्रा नक्की आहे तरी काय\nहावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले…\nहावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले…\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/aalank-karik-shabd-02/", "date_download": "2022-12-09T09:14:55Z", "digest": "sha1:XVPGTCAVITGHKG4IP7WUN2B7IFJTTTPE", "length": 9472, "nlines": 280, "source_domain": "www.studywadi.in", "title": "आलंकारिक शब्द 02 - StudyWadi.in", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nआलंकारिक शब्द 02 – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.\n1. भीष्मप्रतिज्ञा या शब्दाचा योग्य अर्थ निवडा\n2. खडाजंगी म्हणजे काय\n3. बाष्कळ गोष्टी या अर्थाचा आलंकारिक शब्द ओळखा\n4. घराबाहेर न पडणारा –\n5. कुत्रा आणि मांजर यांच्यात नेहमी …. आकडा का असतो काय माहित\nयोग्य आलंकारिक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा\n6. नुसतेच पाठांतर पण अंमलबजावणी काहीच नाही यासाठी कोणता शब्द वापराल\n7. उदार वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला ….. असे म्हंटले जाते\n8. पाताळयंत्री या शब्दाद्वारे कोणता अर्थ व्यक्त होतो\nहो ला हो करणारा\n9. नवकोट नारायण म्हणजे काय\n10. बृहस्पती या आलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा\n11. योग्य जोडी निवडा\nपांढरा परीस – दुर्मिळ गोष्ट\nनंदीबैल – लठ्ठ माणूस\nपिकले पान – दुर्बल माणूस\n12. गुळाचा गणपती : मंद बुद्धी मनुष्य :: \n13. खुशालचेंडू – या आलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो\nचैन मौजमजा करणारा मनुष्य\nसदैव आनंदी असणारा मनुष्य\nआपल्याच तंद्रीत राहणारा मनुष्य\n14. निसर्गात नसलेली गोष्ट कोणत्या पर्यायाने दाखवलेली जाते\n15. ….. कडून निर्णय घेण्याची अपेक्षा करणे चूक आहे\nया टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/samany-dnyan-test-no-10-quiz/", "date_download": "2022-12-09T09:40:55Z", "digest": "sha1:K3BFVDZNX47G3R2Q66ZGHXHU6ZKXN72G", "length": 9199, "nlines": 307, "source_domain": "www.studywadi.in", "title": "सामान्य ज्ञान Test No.10 - StudyWadi.in", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसामान्य ज्ञान Test No.10\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nसामान्य ज्ञान Test No.10\n1. मराठवाडा मुक्तीदिन कधी साजरा केला जातो \n2. योग्य विधान निवडा.\nपंतप्रधान हे भारताचे प्रथम नागरिक असतात.\nउपराष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात.\nसरन्यायाधीश हे भारताचे प्रथम नागरिक असतात.\nराष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात.\n3. भारत कृषक समाजाची स्थापना ……….. मध्ये करण्यात आली.\n4. भारतीय संविधानातील कलम ……. हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.\n5. लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते \n6. RBI चे स्थापना वर्ष आणि मुख्यालय पर्यायातून निवडा.\n7. खाण्याचा सोडा म्हणजे –\n8. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ……\n9. रेड क्रॉस ह्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ते पर्यायातून निवडा.\n10. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो \n11. NH …. हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.\n12. पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते \n13. चुकीचा पर्याय निवडा.\nनागपूर – संत्र्याचा जिल्हा\nधुळे – ज्वारीचे कोठार\nनाशिक – द्राक्षांचा जिल्हा\nसर्व पर्याय योग्य आहेत.\n14. खालीलपैकी कोणी तैनाती फौजेची पध्दत सुरू केली \n15. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहे \nया टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-attempted-murder-of-a-businessman-for-asking-for-a-loan-of-chikan/", "date_download": "2022-12-09T09:58:01Z", "digest": "sha1:264D6ELZTOA57SUMZVUFK2N7FGNCWJIK", "length": 5041, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: चिकणची उधारी मागितल्याने व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: चिकणची उधारी मागितल्याने व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न\nअहमदनगर ब्रेकींग: चिकणची उधारी मागितल्याने व्यावसायिकाचा खूनाचा प्रयत्न\nअहमदनगर- चिकणच्या उधारीच्या रकमेची मागणी करणार्या व्यावसायिक तरूण सागर एकनाथ अवसरे (वय 26 रा. रेणविकर कॉलनी, निर्मलनगर, सावेडी) यांच्यावर चौघांनी कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nजखमी अवसरे यांनी उपचारादरम्यान तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून आकाश जाधव, साहिल शिंदे, शरद फुलारी, विशाल शिंदे (सर्व रा. तपोवन रोड, सावेडी) या चौघांविरुद्ध खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसागर अवसरे यांचे तपोवन रोडवरील दोस्ती हॉटेलशेजारी सागर चिकन शॉप आहे. ते 7 नोव्हेंबर रोजी सकाळी शॉपवर असताना आकाश व साहिल चिकन घेण्यासाठी आले. त्यांनी उधार चिकन देण्याची मागणी केली असता सागरने त्यांना मागील उधारी 750 रूपये देण्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.\nयानंतर सायंकाळी शरद व विशाल तेथे आले. त्यांनी आकाश व साहिल सोबत झालेल्या वादावरून सागर यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.\nचौघांच्या मारहाणीत सागर अवसरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/currently-the-politics-of-revenge-in-the-state-as-mlas-cars-are-being-attacked-chief-minister-should-also-be-careful-girish-mahajan-130391288.html", "date_download": "2022-12-09T10:05:28Z", "digest": "sha1:5J2JRUGMSKGJG5U7CR5V2CFSFMAO4C2O", "length": 6134, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सध्या सूडाचे राजकारण; आमदारांच्या गाड्यांवर हल्ले होत असल्याने सीएमनेही काळजी घ्यावी | Currently, the politics of revenge in the state; As MLAs' cars are being attacked, Chief Minister should also be careful - Girish Mahajan - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहाजनांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका:सध्या सूडाचे राजकारण; आमदारांच्या गाड्यांवर हल्ले होत असल्याने सीएमनेही काळजी घ्यावी\nसध्या राज्यात सूडाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजी घ्यावी. आमदारांच्या घर आणि गाड्यांवरही हल्ले होत आहेत असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना लगावत मंत्री गिरीश महाजन यांनी अशा स्थितीत अती महत्वाच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असा सल्लाही दिला आहे.\nमहाजन म्हणाले, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीवरून शासन गृहखाते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दक्षता घेत आहेत. आवश्यक काळजी घ्यावी त्यापेक्षाही जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सध्या प्रॅक्टीकल वागणूक सुरू आहे. हल्ले असो, दगडफेक असो किंवा हात उचलून मारहाण करण्यापर्यंत प्रकार घडत आहेत, त्यामुळे व्हिव्हिआयपींनी अधिक काळजी घ्यावी.\nअमित शहांनी चौकशी करावी- राऊत\nशिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले, देशाचे गृहमं���्री अमित शहा यांना विनंती की, उच्चस्तरावर धमकी प्रकरणाची चौकशी करा आणि ती चौकशीही उघड करावी. महाराष्ट्राच्या जनतेलाही कळू द्या की, धमकी देणारे कोण आहेत.\nमला कुणी रोखू शकत नाही\nमुख्यमंत्री शिंदे यांनी धमकीच्या पार्श्वभूमीवर सांगितले की, पोलिस आपले काम करीत आहे. पोलिसांनी आणि गृहविभाग दक्ष आहे. मी जनतेतील माणूस आहे आणि मला जनतेत जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.\nमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यांना आम्ही नेहमी सांगतो की, सुरक्षा सोडून जाऊ नका. योग्य ती काळजी घेतली जात असून दक्षताही पोलिस प्रशासन तथा गृहविभाग घेत आहे.\nहा कट असू शकतो- दरेकर\nमुख्यमंत्र्यांच्या धमकीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, हिंदुविरोधी प्रवृत्ती डोके वर काढत असून सध्या राज्यात अशांवर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळेच भयभीत होऊन ते अशा प्रकारचे कट रचत आहेत की काय हे पाहावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T09:46:08Z", "digest": "sha1:WRJP3246WXCG6TXIMAKS3VBEWTPYB6Z3", "length": 5184, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या टोळीला अटक - India Darpan Live", "raw_content": "\nअल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या टोळीला अटक\nनाशिक – अल्पवयीन मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा छडा नाशिक पोलिसांनी लावला आहे. अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींसह फूस लावून विवाह करण्याच्या आमिषाने राजस्थान व गुजरात येथे नेलेल्या दोन महिलांची सुटका सातपूर पोलिसांनी केली आहे. तर, पैसे घेऊन विवाह करणाऱ्या टोळीलाही गजाआड केले आहे. अल्पवयीन मुलगी व दोन महिलांची पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांकडे सुखरुप सुपूर्द करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांड, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार मनोहर सूर्यवंशी, सागर कुलकर्णी, विनायक आव्हाड, जावेद शेख, डी. के. पवार, राजेंद्र घुमरे यांनी राजस्थान अाणि गुजरातमध्ये तपास केला.\nअभिनेता अभिषेक बच्चन झाले कोरोनामुक्त\nबिबट्याच्या हल्ल्या��� महिला ठार\nबिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T10:07:38Z", "digest": "sha1:MWJGKRACEVTZ3AAZVGNOQLM4TRNO2RED", "length": 4957, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका - India Darpan Live", "raw_content": "\nमराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका\nनवी दिल्ली – मराठा आरक्षण प्रकरण केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणासोबतच ऐकले जावे, या मागणीसाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे. आरक्षणाचा ५० टक्के मर्यादा ओलांडण्याचा प्रश्न असेल तर तामिळनाडू, केंद्र सरकार आणि इतर सर्व आरक्षण याचिका एकत्रपणे ऐकल्या जाव्यात, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.\nतर, मराठा आरक्षण याचिका या ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करावी आणि त्याची सुनावणी EWS केसेस सोबत घ्यावी, असा अर्ज गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आला होता. त्यावर येत्या २५ ऑगस्टला विशेष सुनावणी सुनावणी होणार आहे.\n हेच बघायचे राहिले होते; विद्यार्थ्यांचे हे हाल बघवत नाहीत\nमाजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन\nमाजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्��ा अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/05/27/bayko-radat-polis-aali/", "date_download": "2022-12-09T09:36:57Z", "digest": "sha1:UJCJZXLARK7Z7QD2FVUZJSOVRYCUJHDN", "length": 15597, "nlines": 120, "source_domain": "live29media.com", "title": "बायको रडत पो’लीस स्टेशनला आली… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nबायको रडत पो’लीस स्टेशनला आली…\nआयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला\nजोक 1 : किरण – आई मी चुकून प्रे.ग.नें.ट झाली आहे\nहे ऐकताच आईने मा.रा.य.ला सुरुवात केली\nआई – तु प्रे.ग.नें.ट आहेस म्हणून मा.र.त नाही आहे\nमी मा.र.ते आहे कारण तू आज पण दा.रू पिऊन आलाय आणि स्वतःला मुलगी समजतोय\nकाय करू मी तुझं\nजोक 2 : पप्पू जब एक दिन घर बहुत देर से पहुँचा तो मम्मी ने डांटते हुए उससे पूछा, “तू इतनी रा.त तक कहाँ था\nपप्पू: मम्मी, वो मैं साथ वाले बंता अंकल के घर पर टी.वी. देख रहा था\nमम्मी: ओये झूठ मत बोल, उनके घर का दरवाज़ा तो रात को 8 बजे ही बंद हो जाता है फिर तू कैसे टी.वी. देख रहा था\nपप्पू: मैंने तो उनकी खिड़की में से सारी फिल्म देखी फिल्म में एक लड़की थी जो अपने कमरे में बैठी हुई थी, तभी हीरो आता है और उसका हाथ पकड़ लेता है और फिर उसको चूमना शुरू करता है और बे.ड पर लिटा लेता है\nइतने में संता कमरे में आया और एक जोर का थप्पड़ पप्पू को मा.���ा\nमम्मी: ओ जी, क्या हुआ, क्यों मारा आपने बच्चे को फिल्म की कहानी ही तो बता रहा था\nसंता: ना.ला.य.क, पता नहीं क्या-क्या देखता रहता है, बंता के घर तो टीवी ही नहीं है\nजोक 3 : सु.हा.ग रा.त्री.ला गण्या रूममध्ये येतो, बायको प.लं.गा.व.र झो.प.ले.ली असते\nगण्या – जानू, तू अं.ड.र.वि.अ.र का नाही घातलीय \nबायको – कारण मी माझ्या आईला वचन दिलंय कि\nकोणाच्याच समोर अं.ड.र.वि.अ.र नाही काढणार\nजोक 4 : पत्नी पा.य.ले.ट थी और पति कं.ट्रो.ल टॉ.व.र इं.स्ट्र.क्ट.र :–\nपायलट पत्नी : हेलो,कंट्रोल टावर\nयह फ्ला.इ.ट 367 है\nयहां कुछ प्रॉ.ब्ल.म है\nकंट्रोल टावर पर पति : आपकी आवाज़ ठीक नहीं आ रही है. can you repeat क्या प्रॉ.ब्ल.म है\nपत्नी : कुछ नहीं जाने दो, तुम्हे मेरी आवाज आती कब है \nपत्नी : नहीं, अब तो रहने ही दो\nपति : प्लीज बताइये\nपत्नी : कुछ नहीं, मैं ठीक हूँ\nपति : अरे बोलिये क्या प्रॉ.ब्ल.म है\n ब्लॉ.क कर दो मुझे\nपति : बेवकूफ औरत 200 पैसेंजर भी है उसमें\n(अभी मामला ख.त्म नहीं हुआ)\n मेरी तो कोई परवाह है नही उन 200 की परवाह है बस\nमुझे नहीं करनी बात..👻👻👻😜😜😜\nजोक 5 : अर्ध्यरात्री घरात चो.र घुसले आणि बे.ड.रू.म मध्ये जाऊन मा.ण.सा.ला बांधून टाकलं\nचा.कू.चा धा.क दाखवून बाईला सर्व दा.गि.ने का.ढू.न आणायला लावले\nबाई – ” तुम्हाला जे दा.गि.ने पाहिजे ते घेऊन जा, पण पहिले याना सो.डा\nचोर – ” इतकी पण काय घाई आहे \nबाई – कारण हा माझा शेजारी आहे माझा नवरा कधीपण येईल आता 😂😂😂\nजोक 6 : लड़की ने एक-एक करके सारे क.प.ड़े उतारे और समुद्र के पानी में उतरने लगी\nसि.पा.ही दौडा-दौडा आया और बोला –\n किनारे पर नहाना मना है\n तुमने मुझे तब क्यूँ नहीं बताया, जब मैं अपने क.प.ड़े उतार रही थी\nसिपाही ने रस लेकर कहा – ‘”क.प.ड़े उतारना मना नहीं है, खूब उतारो बस, नहाने की मनाही है बस, नहाने की मनाही है\nजोक 7 : एकदा ११ मुली केळे घ्यायला गेल्या\nमुलगी – काका, ११ केळे द्या….. फळवाला – ११ नाही येत, १२ देऊ का \nदुसरी मुलगी बोलली – नाही आम्हाला ११ पाहिजे… आम्ही ११ मुली आहोत\nफळवाला – नाही मिळणार मॅडम…. तिसरी मुलगी – ” मुलींनो घेऊन घेऊ… एक खाऊन घेऊ..”\nजोक 8 : नवरा ऑफिस वरून घरी येतो आणि बोलतो….\n च ड्डी काढ लवकर…\nबायको:- ईश्श्श… काही पण रात्री करू की….\nनवरा:- अगं मेंटल पोरग च ड्डीत मुतलं आहे… त्याची च ड्डी काढ…😆😛😅\nविनोद ९- चा वट पिंकी आणि शेजारचा पप्पू से क्स करत होते…\nअचानक पिंकीचा नवरा ऑफिस वरून लवकर घरी येतो…\nपिंकी पप्प���ला कपाटात लपवते पण पप्पूच्या गो ट्या बाहेर राहतात…\nनवरा- अगं हे काय आहे पिंकी- अहो हि नवीन बेल आहे….\nनवरा बेल दाबतो पण काही वाजत नाही, नवरा अजून जोरात बेल दाबतो तरी हि वाजत नाही…\nथोड्या वेळाने नवरा बेल वर जोराचा बुक्का मा रतो…\nपप्पू रडत रडत बाहेर येऊन ओरडतो…. टिंग टॉंग रे मा दरचो द , टिंग टॉंग रे मा दरचो द ….\nविनोद १०- एकदा लग्न करून नवीन सुनबाई सासरी येते…\nसुहा गरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सासू सुनेला जाऊन विचारते…\nसासूबाई- सुनबाई तुला स्वयंपाक करता येतो का सुनबाई- अजिबात नाही येत…\nसासूबाई खूप संतापते… सासूबाई- काय ग लग्नाच्या आधी का नाही सांगतिले…\nसुनबाई- अहो सासूबाई तुम्ही पण कुठे लग्नाच्या आधी मला सांगितले की तुमच्या मुलाचा बाबुराव छोटा आहे 😂😂😂😂😂😂 सासू बेशुद्ध\nविनोद 11- एकदा बायको रडत-रडत पो लीस स्टेशनला आली…\nबायको- अहो साहेब माझा नवरा सापडला काबरेच दिवस झाले गायब आहेत…\nपो लीस- काही काळजी करू नका… कालच स्टेशन जवळ त्यांची चडडी सापडली..\nचडडीचा वास आम्ही कुत्र्याला दिला… बायको- मग सापडले का \nपो लीस- अहो बाई कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू\nमराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला…..\nतो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती….त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही…..असे का\nवहिनी ताईने केला भयंकर डान्स…\n२ बायकांनी केला सुंदर डान्स…\nशाळेत मॅडम मराठी शिकवत असतात…\nसून सासऱ्यांच्या पाया पडते…\nपिंट्या लग्न सूचक मंडळाला फोन करतो\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/sislatur-teachers-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:25:54Z", "digest": "sha1:2STWW2PUS4WMOA2JDA24CSJK7KY6HW2V", "length": 13479, "nlines": 221, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "SISLATUR Teachers Recruitment 2017 Apply Offline For 07 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nशारदा इंटरनेशनल स्कूल ने जॉब विज्ञापन प्रकाशित किया है जिसमें सिसिलाट भर्ती 2017 लागू करने के लिए कहा गया है यह नया विज्ञापन शिक्षक की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन शिक्षक की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 07 रिक्तियां हैं पूरी तरह से 07 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को ध्यान से पढ़ने की सलाह दी जाती है\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ��ंधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE)", "date_download": "2022-12-09T09:05:30Z", "digest": "sha1:B7DXKUQI47WNW2UMF5N6ID3U4AYJKXQG", "length": 4859, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खर्व - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(१०००००००००० (संख्या) या पानावरून पुनर्निर्देशित)\n१०,००,००,००,००० - दहा अब्ज ही एक संख्या आहे, ती ९,९९,९९,९९,९९९ नंतरची आणि १०,००,००,००,००१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 10000000000 - Ten billion .\nखर्व म्हणजे १०,००,००,००,०००. शंभर हजार लाख किंवा लाख लाख\n१०० १०२ १०४ १०६ १०८ १०१० १०१२ १०१४ १०१६ १०१८\n१०००००००००० ०.०००००००००१ १००००० १०२० २१५२.७८१७३४७२४३७ १०३०\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०२१ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:28:31Z", "digest": "sha1:HXR7ZVHA6354BPOFSAO6EU2TEFSG52PM", "length": 7177, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#इंद्रप्रस्थ हॉल Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nचांगले काम करणाऱ्या शाखाध्यक्षासाठी राज ठाकरे यांनी दिली ही ‘मनसे’ऑफर\nJuly 19, 2021 July 19, 2021 News24PuneLeave a Comment on चांगले काम करणाऱ्या शाखाध्यक्षासाठी राज ठाकरे यांनी दिली ही ‘मनसे’ऑफर\nपुणे – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून (सोमवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसाच्या पुणे दौर्यावर आहेत. या दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद संवाद साधणार आहेत. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, जो शाखा अध्यक्ष चांगले काम करेल, त्याच्या घरी […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%83-3-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:38:19Z", "digest": "sha1:CPVKEPWTRU2TV3ZKU3N336HWPRSBLONA", "length": 11201, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मुंबई-गोवा – 3 वर्षात 358 बळी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा मुंबई-गोवा – 3 वर्षात 358 बळी\nमुंबई-गोवा – 3 वर्षात 358 बळी\nमुंबई-गोवा महामार्गः 3 वर्षात 358 बळी\nमुंबई-गोवा महामर्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेलं काम,त्यामुळं ठिकठिकाणी फुटलेले रस्ते,वळण रस्ते,रस्त्यावर पडलेला राडारोडा याची जबर किंमत कोकणातील जनतेला मोजावी लागत असून काम सुरू झाल्यापासूनच्या तीन वर्षात महामार्गावर झालेल्या तब्बल 1,622 अपघातात 358 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर 1595 जण गंभीर जखमी झाले आहेत.या विरोधात आता न्यायालयात जाण्याचा विचार जिल्हयातील पत्रकार करीत आहेत.\nकोकणातील पत्रकारांनी सतत पाच वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2012 मध्ये सुरू करण्यात आले.इंदापूर ते पळस्पे या 84 किलो मिटरच्या पहिल्या टप्प्याचं काम मार्च2014 मध्ये पूर्ण होईल असे नियोजन होते.मात्र 2015 चा मे उजाडला तरी काम 30\nटक्के देखील पूर्ण झालेलं नाही.आता तर ठेकेदार कंपन्या काम अर्धवट सोडून निघून गेल्या आहेत.काम सुरू असल्यानं ठिकठिकाणी रस्ते फुटले आहेत,अनेक ठिकाणी वळणं वापरावी लागत आहे,बांधकामाचं साहित्य मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडलेलं आहे.त्यामुळं महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघात नित्याचं झालं आहे.या विरोधात 24 जानेवार 2015 रोजी रायगडच्या पत्रकारांनी पेणला रास्ता रोको आंदोलन केले होते.त्यानंतर बाधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या तारखा देत या काळात रस्त्याचं काम पूर्ण क़रण्याचं वादे केलेे होते.ते वादे पूर्ण झालेच नाहीत.आता पावसाळा ताोडावर आल्यानं तत्पुर्वी रस्ता दुरूस्त होण्याची शक्यता नाही.माजी मंत्री सचिन अहेर असतील किंवा विद्यमानं मंत्री चंद्रकांत पाटील असतील यांनी आणखी एक शब्द दिला होता.अपघाताना जबाबदार असलेल्या ठेकेदारंाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा.तीन वर्षात352 बळी गेल्यानंतरही असा कोणताही गुन्हा ठेकेदारावर दाखल झालेला नाही.\nजिल्हयात सर्वत्रच अपघात वाढले\nजिल्हयात तीन वर्षात 4 हजार 258 अपघात झाले त्यात 1007 बळी गेले.3515 जखमी झालेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रायगड हद्दीत 663 अपघात झाले.त्यात 162 मृत्यू झाले.282 जखमी झााले.मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ( एनएच-4) 417 अपघात झाले.त्यात 108 मृत्यू 134 जखमी झालेत.तर जिल्हयात अन्य मार्गावर तीन वर्षात 1556 अपघातात 379 मृत्यू 1500 जखमी झाले.जानेवारी 2012 ते मार्च 2015 या काळातील ही आकडेवारी आहे.कोकणातील तीन जिल्हयातील अपघातांच्या संख्येत अपघातांच्या बाबतीत रायगड आघाडी रस्त्यावरील वाढलेल्या अपघाताच्या विरोधात जिल्हयात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून या लोकभावनेची दखल घेत जिल्हयातील पत्रकारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून .आंदोलन करण्याचा निणर्य घेतला आहे.त्यानुसार येत्या १६ जून रोजी रायगडसह कोकणातील तीनही जिल्हयातील पत्रकार वडखळ ते पेण लाॅंगमाचर् काढणार आहेत.वर आहे.या अपघातांना जिल्हयातील खराब रस्ते,रस्त्यावरील वळणं,वाढलेली वाहतूक ,वाहतूनक पोलिसांचा अभाव,अशी काही कारणं आहेत.\nPrevious articleएन.एच-17- वादे हवेत,वांदे कायम\nNext articleएलिफंटा बेट अंधारात\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/category/mother/page/3/", "date_download": "2022-12-09T09:44:54Z", "digest": "sha1:NPNOLQTB7K24SL3VQR5PI6OOW6UNZCID", "length": 3179, "nlines": 47, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "आई – Page 3 – मराठी सुविचार", "raw_content": "\nआई लेकराची माय – Aai Marathi Suvichar – आई मराठी सुविचार\nआई लेकराची माय – Aai Marathi Suvichar – आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट\nआई तू उन्हा मधली – Aai Marathi Suvichar – आई मराठी सुविचार\nआई तू उन्हा मधली – Aai Marathi Suvichar – आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या\nआयुष्यात काही नसले – Aai Marathi Suvichar – आई मराठी सुविचार\nआयुष्यात काही नसले – Aai Marathi Suvichar – आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट\nजगातलं कटु सत्य हे – मराठी सुव��चार संग्रह – Marathi Suvichar Sangrah\nजगातलं कटु सत्य हे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/indian-shooters-begin-training-10966", "date_download": "2022-12-09T08:28:11Z", "digest": "sha1:4ZCTQKDZYJVHN6WG5XVAK42GJ7LLIXQP", "length": 5682, "nlines": 109, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "भारतीय नेमबाजांची सरावास सुरुवात - Indian shooters begin training | Sakal Sports", "raw_content": "\nभारतीय नेमबाजांची सरावास सुरुवात\nभारतीय नेमबाजांची सरावास सुरुवात\nभारतीय नेमबाजांनी क्रोएशियातील आपल्या ऑलिंपिक स्पर्धा सरावास सुरुवात केली आहे. ११ मे रोजी झॅग्रेबला दाखल झालेल्या भारतीय नेमबाजी संघाचे विलगीकरण मंगळवारी संपले आणि नेमबाजांनी सराव सत्रात पहिल्या दिवशी चार तास सराव केला.\nमुंबई - भारतीय नेमबाजांनी क्रोएशियातील आपल्या ऑलिंपिक स्पर्धा सरावास सुरुवात केली आहे. ११ मे रोजी झॅग्रेबला दाखल झालेल्या भारतीय नेमबाजी संघाचे विलगीकरण मंगळवारी संपले आणि नेमबाजांनी सराव सत्रात पहिल्या दिवशी चार तास सराव केला.\nआम्ही गेल्याच आठवड्यात क्रोएशियात आलो असलो तरी आम्हाला विलगीकरणास सामोरे जावे लागले. मात्र बुघवारी सकाळी सर्वच नेमबाजांचा चांगला सराव झाला, असे भारतीय नेमबाजी संघातील मार्गदर्शकांनी सांगितले. या सरावापूर्वी संघातील सर्वांची कोरोना चाचणी झाली. त्यात सर्व निगेटीव आल्याने ठरल्यानुसार सरावास मंजुरी मिळाली.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T08:54:14Z", "digest": "sha1:WRDTZ54TFC2W3MSEYRCCKRHGSOE2Z5BL", "length": 13860, "nlines": 137, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "मन रे – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nJun 4, 2022 साधना अणवेकर\n‘मन वढाय वढाय’ ही कविता लहानपणी शाळेत शिकवली गेली होती. बाल्यावस्थेतील मनाला त्यावेळी मन हे इतक्या प्रकारचे असू शकते हे माहीतच नव्हते त्यापेक्षा त्या मनाच्या इतक्या वाटांवर लक्ष द्यायला वेळच नव्हता त्या मनाची गंभीरता आणि खोल पणा जसजसे तारुण्य येऊ लागले तसे तसे उलगडत जाऊ लागले. भाबडे, निर्मळ मन लहानपण देगा देवा या उक्ती तून बाहेर येऊ पहात होते. चंचलता आणि अवखळपणा मनाच्या झोक्या बरो��र.उंच आकाशी जायला उत्सुक होते . कोणाच्या सांगण्यानुसार स्वतःला त्या साच्यात शिस्तबद्धपणे आखायचे ते दिवस. ते दिवस शाळा-कॉलेज पूर्ण होता होता कधी पक्वतेच्या दिशेने निघाले ते कळलच नाही. हिरव्यागार रानात, शेतात दूर दूर फक्त उघडे आकाश. आकाशातील दिवसा दिसणारे शुभ्र ढग आणि पसरलेले निळे आकाश, थंड पण न बोचणारी हवा, हळुवार डुलणारी फुले, पाने. ती झाडांच्या पानांची सळसळ ,पक्ष्यांचे किलबिलणे, फुलांचा मनमोहक सुगंध, शुभ्र आकाशी उंच उडणाऱ्या पक्ष्यांचे ते पंख न हलवता स्थिरतेने उडणे पहायचा मोह मला अजूनही आहे. ” मनरे तू तू काहे ना धीर धरे, तू निर्मोही मोह ना जाने किसका मोह करे……. ” हे गाणे किती सुंदर आहे. मनाला किती गोष्टींचा मोह होतो. आता ते केले तर कसे होईल आता हे केले तर बरे झाले असते आता हे केले तर बरे झाले असते आपण असे बोलायला हवे होते का आपण असे बोलायला हवे होते का आपण असे करायला नको होते का आपण असे करायला नको होते का अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आपल्या अंतरंगात चाललेला असतो. जेव्हा लहान असतो तेव्हा कधी मोठे होतो असे वाटायचे. आई वडिलांनी केलेल्या संसारा सारखे आपण पण वागायचे, मुलाबाळांना असे सांभाळायचे, जीवनात असे करायचे आणि तसे करायचे असे आपण आपल्या मनाला सांगत असतो ते आत मध्ये ठासुन बिंबवत असतो पण संसाराच्या गाडीला दोन चाके असतात हे विसरून चालत नाही. एक चाक व्यवस्थित चालेल पण दुसऱ्या चकाने सुद्धा तशीच साथ देणे गरजेचे असते. ती गाडी हाकणारा भले कितीही उत्कृष्ट सारथी असला तरी या चाकांवरच तर ती गाडी पुढे पुढे जाणार असते ना अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ आपल्या अंतरंगात चाललेला असतो. जेव्हा लहान असतो तेव्हा कधी मोठे होतो असे वाटायचे. आई वडिलांनी केलेल्या संसारा सारखे आपण पण वागायचे, मुलाबाळांना असे सांभाळायचे, जीवनात असे करायचे आणि तसे करायचे असे आपण आपल्या मनाला सांगत असतो ते आत मध्ये ठासुन बिंबवत असतो पण संसाराच्या गाडीला दोन चाके असतात हे विसरून चालत नाही. एक चाक व्यवस्थित चालेल पण दुसऱ्या चकाने सुद्धा तशीच साथ देणे गरजेचे असते. ती गाडी हाकणारा भले कितीही उत्कृष्ट सारथी असला तरी या चाकांवरच तर ती गाडी पुढे पुढे जाणार असते ना मनाच्या ओझ्याखाली आणि दडपणाखाली दाबून ठेवलेली हळवी जागा या गाडीच्या चाकांच्या हळुवारपणा, सोशिकपणा ,प्रेमळपणा आपलेपणा, ���्याग, आत्मीयता, समर्पण या सर्वांमुळे कधीकधी भरून येते आणि याउलट जर प्रेम मिळाले नाही, अपमानास्पद वागणूक आणि अवहेलने च्या खड्ड्यांमधून जर जात राहिले या संसार रुपी गाडीचे चाक तुटायला वेळ लागत नाही.\nमन फार भावुक असते. आई-वडिलांच्या छत्राखालून बाहेर आल्यावर पतीच्या छत्राखाली विसावते पण त्या छत्राला जर अहंकाराची भोके असतील तर ते नाजूक मन करपून जाते. त्याचा बहर कधी होत नाही. जीवनात प्रत्येक जण आपल्या मनाप्रमाणे वागायला पाहतो .प्रत्येकाचा तो हक्क आहे, मान्य आहे पण आपण गृहस्थाश्रमात केव्हा प्रवेश करतो तेव्हा तो संसार व्यवस्थित, नेटाने शेवटपर्यंत केला पाहिजे. एकमेकांची मने सांभाळून ,त्या मनात काय आहे हे समजण्याची कला ज्याला अवगत होते त्याला हे जग जिंकण्याची महती प्राप्त होते. मन क्षणात एकलकोंडे होऊ शकते जर त्याला ऐकून घेणारे कोणी नाही भेटले तर…. मग मन आतल्या आत स्वतः मध्येच तर्क वितर्क करत राहते. आपले कोणच नाही किंवा आपल्याला कोणी प्रेम, माया करत नाही असे तेव्हा मनात बसते तेव्हा त्या व्यक्तीची रूप रेषा डगमगायला लागते. अस्वस्थ, बेचैन, हळवी, रडवेली होते. या जगात म्हणायला सर्व आपले असतात पण आपले मन समजून अत्यंत प्रेमाने साथ देणारा हात जेव्हा खांद्यावर पडतो तो क्षण आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. जीवाला जीव देणारे खूप कमी असतात. मनाच्या तारा जुळलेल्या असतात असे म्हणतात ते बरोबरच आहे म्हणून तर इथे आपण आठवण काढली तर या व्यक्तीची आपण आठवण काढतो त्या व्यक्तीला बरोबर तिथे समजते. याचा अनुभव मला तरी खूप आला आहे…… बघा तुम्हाला पण येतो का म्हणून तर पिक्चर मध्ये दाखवतात ना पलट पलट म्हटल्यावर हिरोईन कशी मागे वळते ते म्हणून तर पिक्चर मध्ये दाखवतात ना पलट पलट म्हटल्यावर हिरोईन कशी मागे वळते ते यालाच मनाच्या तारा जुळणे म्हणतात. हवेत जशा ध्वनिलहरी असतात ना तशाच मनाच्या लहरी पण असतात. पहा प्रयत्न करुन………\nभेटूया परत पुढच्या लेखात…. धन्यवाद\nनवे लेख लेख स्त्री विश्व\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दै���णकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/video-mns-aggressive-again-demolition-of-the-office-of-a-famous-company-in-pune-mhmg-524279.html", "date_download": "2022-12-09T10:06:20Z", "digest": "sha1:KYOD37E5XHCG5F2437HUBRPCYZHY7L3R", "length": 8476, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : मनसे पुन्हा आक्रमक; पुण्यातील प्रसिद्ध कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\nVIDEO : मनसे पुन्हा आक्रमक; पुण्यातील प्रसिद्ध कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड\nVIDEO : मनसे पुन्हा आक्रमक; पुण्यातील प्रसिद्ध कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड\nमनसे व राज ठाकरेंचा नारा देत कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.\nमनसे व राज ठाकरेंचा नारा देत कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nप्रवाशांनो, विमान उड्डाणाच्या साडेतीन तास आधी पोहोचा; मुंबई एअरपोर्टच्या सूचना\nभाजीत मीठ जास्त झाल्यानं आचाऱ्याला संपवलं, ढाबा मालकाच्या कृत्यानं पुणं हादरलं\nमेंडोस चक्रिवादळाचा महाराष्ट्राला तडाखा, ऐन थंडीत मुंबईसह राज्यात पाऊस बरसणार\nपुणे, 22 फेब्रुवारी : पुण्यात मनसे (MNS) आक्रमक झाली असून येथील एका प्रसिद्ध कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे-फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामगार विरोधी धोरणामुळे मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे यांनी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयाची केली तोडफोड केली, अशी माहिती समोर आली आहे.\nमनसेचे 4 ते 5 कार्यकर्त्यांनी कंपनीचं प्रवेशद्वार लाठ्यांनी तोडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून कमी करणे, कामगारांना पगार वाढणार न करणे, कामगारांवर अन्याय करणे, संघटनेला चर्चेला वेळ न देणे, संघटनेचा नाम फलक लावण्यास विरोध करणे यामुळे कंपनीच्या कार्यालयाती तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर भागातील कंपनीत मनसेकडून तोडफोड करण्यात आली आहे.\nमनसेकडून फ्रेसेनियस काबी कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड pic.twitter.com/PLNZZNN6rH\nहे ही वाचा-कोरोनामुळे पुन्हा देऊळ बंद शेगावबरोबरच पंढरपूर देवस्थानाचा निर्णय\nदरम्यान महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरससाठी प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) ही महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिजैविकं असणं गरजेचं आहे. तर त्याला हर्ड इंम्युनिटी तयार झाली असं म्हणता येईल. ते पुढे म्हणाले की, 'या नव्या व्हेरिएंटमुळे अँटी बॉडी विकसित झालेल्या लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होऊ शकतो.' त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये जर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तर समजायचं की कोरोनाच्या या नव्या उपप्रकाराची लागण झाली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/8353-2/", "date_download": "2022-12-09T09:19:06Z", "digest": "sha1:EXVT6DPIJZYPNTO5R2TCTAMXRY5Z4E4P", "length": 18735, "nlines": 155, "source_domain": "mediawatch.info", "title": "मी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे ... - Media Watch", "raw_content": "\nHome featured मी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे …\nमी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे …\nदहा वर्षांपूर्वी अमरावतीच्या एका कवीसंमेलनात कलीम खान यांची भेट झाली होती. अत्यंत साधी राहणी असलेल्या कलीम सरांनी आपल्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली होती. दुसऱ्या दिवशी अमरावतीतल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याच ओळींचे शीर्षक करून कवीसंमेलनाचा वृत्तांत छापला गेला होता.\nआर्णीच्या एका ज्युनिअर कॉलेजचं प्राचार्यपद भूषवणारं हे व्यक्तिमत्त्व होतं. सर्वधर्मीय तत्त्वज्ञानाचे ते अभ्यासक होते. भगवद्गगीतेवर तर त्यांची कित्येक व्याख्यानेही झाली होती. नंतर वेगवेगळ्या निमित्ताने भेटी होत गेल्या. त्यांची गझल मनावर मोहिनी घालत गेली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नुकतीच प्रकाशित झालेली त्यांची दोन पुस्तके पाठवली. त्यानिमित्ताने फोनवर दिलखुलास संवाद झाला. तोच शेवटचा ठरला. गेल्या काही वर्���ांपासून अनेक व्याधींनी त्यांना ग्रासलं होतं. शेवटी कोरोनाने गाठलं आणि एका नितांतसुंदर गझलकाराने आपला अखेरचा निरोप घेतला.\nथोड्या वेळापूर्वी हास्यकवी मिर्झा बेग यांचेशी बोलत होतो. मिर्झा साहेबांची पत्नी ही कलीम सरांची बहिण. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही आर्णीच्या उरुसात एक हास्यकवीसंमेलन केले होते. त्यावेळी आम्ही सर्व कवी त्यांना भेटायला गेलो होतो,हीदेखील आठवण ताजी झाली. केवळ एक शिक्षक आणि कवी म्हणूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही त्यांचे मोठेपण सदैव प्रभावित करीत राहिले.\n– तर मी सांगत होतो की अमरावतीच्या त्या कवीसंमेलनाचा वृत्तांत वृत्तपत्रांनी कलीम सरांच्या ओळींचे शीर्षक करून छापला होता.\nजातींच्या पाणवठ्यावर घननीळ देश तळमळतो\nअन् भगव्या सुखात येथे मी हिरवे दुःख मिसळतो\nही अभिव्यक्तीच नितांत वेगळी होती. गहिऱ्या दुःखाचे ठसठशीत प्रतिबिंब होते ते. ह्या ओळींनी भारावून गेलो. आज कानावर पडणाऱ्या आणि वाचनात येणाऱ्या हजारो कवितांच्या गर्दीत अशी अस्सल कविता लकाकतेच.\nमी पहिल्या वर्गापासून जयगान जयाचे गातो\nतो भारतभाग्यविधाता रस्त्यावर चिवडा खातो\nकलीम साहेबांचे शब्द अंगावर काटा आणतात. किती किती सोप्या शब्दांमध्ये आणि अगदी दोन ओळींमध्ये किती मोठा आशय मांडला आहे त्यांनी … वाह लाजवाब … आणि असा त्यांचा चाहता होत गेलो.\nमीच दिल्ली,मीच केरळ,मीच हिंदुस्थान आहे\nमरणही माझे भुईला आसवांचे दान आहे\nबाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची\nमाझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे\nआज आपण पाहतो की सभोवताली धर्मांधता प्रबळ होताना दिसते.जातीयता आपली पाळं-मुळं अधिकच घट्ट करीत जाते. विषमतेची भयावह सावली पसरत जाते. तेव्हा कवी काय करीत असतो त्याने काय करायला हवं त्याने काय करायला हवं आपली लेखणी गहान टाकून गप्प बसायला हवं की ती विकून माणुसकीच्या शत्रूंच्या कळपात सामील व्हायला हवं आपली लेखणी गहान टाकून गप्प बसायला हवं की ती विकून माणुसकीच्या शत्रूंच्या कळपात सामील व्हायला हवं नाही. कदापि नाही. – तर त्याने मानवतेचा आवाज बुलंद करायला हवा. तेच काम आयुष्यभर ह्या कवीने केलं, म्हणून हा कवी मोठा वाटतो आणि मग –\nशेवटी पण एक निश्चित, ते मला टाळू न शकती\nमी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे\nहा कवीच्याच नव्हे तर अगदी ह्या वादळात तेवत राहणाऱ्या प्रत्येकाच्याच सामर्थ्याचा जयघोष आहे, हे आपल्याला पटल्यावाचून राहत नाही.\nअल्पसे हे दुःख याचा फार बोभाटा नको\nकिन्तु भय वाटेल इतका दीर्घ सन्नाटा नको\nसांत्वनाचे दिवे आत येऊ नये\nदुःख माझे उजेडात येऊ नये\nवेदनेला नवे दात येऊ नये\nअशा कित्येक सुंदर गझला त्यांनी मराठीला दिल्या आहेत. कलीमच्या कविता, गझलकौमुदी, कलीम के दोहे ह्या त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला अशा अनेक सुंदर रचना पानापानावर भेटतात. ‘कलीम के दोहे’ ह्या त्यांच्या संग्रहात तब्बल सातशे दोहे समाविष्ट आहेत. उदाहरणादाखल त्यांचे काही दोहे इथे देत आहे –\nरात बुहारन आ गयी,झाड़ गयी सब तेज\nडर लागे वो माइरी,दिया चाँद का भेज\nमहिमा मंडित मत करो,मत रौंदो एहसास\nऔरत,औरतही रहे, ना देवी ना दास\nजिसे नहीं संवेदना,वो क्या जाने दर्द\nदर्द नहीं होता जिसे, वो काहे का मर्द \nएक मुल्क है इंडिया,दूजा भारत देस\nख़रगोषों के साथ में फिर कछुओं की रेस\nगीता हो या धम्मपद,या हो फिर कुरआन\nनैतिकता का पाठ सब,देवै एक समान\nअसे एकाहून एक सरस दोहे ‘कलीम के दोहे’मध्ये सापडतात. त्यांनी त्यांच्या एकूणच साहित्यातून आणि जीवनप्रवासातून मानवतेचा विचार उजागर करण्याचा वसा जपलेला दिसतो. काही वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, तेव्हा त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, हीच त्यामागची प्रामाणिक भावना होती. गेली अनेक वर्षे ते अनेक आजारांशी लढत होते. ह्या प्रवासात त्यांनी आपला स्वाभिमान, आपले आत्मभान, आपली टवटवीत गझल आणि खणखणीत आत्मविश्वास कधीही हरवू दिला नाही.काल कलीम खान साहेब गेल्याची बातमी काळीज उसवून गेली. कलीम खान आज आपल्यात नसले तरी त्यांच्या काव्यातून त्यांचे अस्तित्व सदैव दरवळत राहील, यात शंका नाही. भावपूर्ण आदरांजली.\nहे सुद्धा नक्की वाचा -आकाश अनावर झाले… क्षितिजांना पडल्या भेगा…\n(लेखक नामवंत कवी , गझलकार व हास्य कलावंत आहेत)\nPrevious articleआकाश अनावर झाले… क्षितिजांना पडल्या भेगा…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आ���ारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/psi-exam-syllabus-in-marathi/", "date_download": "2022-12-09T09:41:36Z", "digest": "sha1:6C5Z6KSVAZIERFOYBDESRNTFPB25NYZR", "length": 18308, "nlines": 161, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "PSI Exam Syllabus in Marathi 2023 latest - psi syllabus", "raw_content": "\nPSI शारीरिक चाचणी – एकूण गुण १००\nPSI हे महाराष्ट्रातील पोलीस विभागांमधील महत्त्वाचे पद आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येते. संयुक्त पूर्व परीक्षा PSI (Police Sub Inspector),STI (State Tax Inspector),ASO (Assistant Section Officer) या पदांसाठी असते. यातील PSI (पोलीस उपनिरीक्षक)पदाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.\nPSI हे पद महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणारे पद आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या PSI परीक्षेचा अभ्यासक्रम (psi exam syllabus) पुढील प्रमाणे –\nपरीक्षेचे टप्पे १) संयुक्त पूर्व परीक्षा १०० गुण\n२) मुख्य परीक्षा ४०० गुण (पेपर १ संयुक्त व पेपर २ स्वतंत्र)\nसंयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण\nविषय व संकेतांक प्रश्न संख्या एकूण गुण दर्जा माध्यम कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप\nसामान्य क्षमता चाचणी १०० १०० पदवी मराठी आणि इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी\n१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील\n२) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन),\n३) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास\n४) भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) – पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश व रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.\n५) अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोशीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण.\n६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र.\n७) बुद्धिमापन चाचणी व अंकगणित\nबुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न\nअंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.\nPSI होण्यासाठी मुख्य परीक्षा पुढीलप्रमाणे घेतली जाते.\nप्रश्नपत्रिकांची संख्या – दोन\nएकूण गुण – ४००\nपेपर १ (संयुक्त पेपर) – २०० गुण\nपेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण\nपे. क्र. विषय गुण प्रश्र्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी\n१ मराठी १०० ५० मराठी – बारावी मराठी एक तास\nइंग्रजी ६० ३० इंग्रजी – पदवी इंग्रजी\nसामान्य ज्ञान ४० २० पदवी\n२ सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान २०० १०० पदवी मराठी व इंग्रजी एक तास\nPSI मुख्य परीक्षा य़ोजना\nPSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम/ psi exam syllabus – Mains\n(संयुक्त पेपर) पेपर १ – २०० गुण\nमराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार, यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.\n१) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील\n२) माहिती अधिकार अधिनियम २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५\n३) संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिर���ळ्या सेवासुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम – जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.\nपेपर २ (स्वतंत्र पेपर) – २०० गुण\n२) महाराष्ट्राचा भूगोल – महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical)भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiography) विभाग, हवामान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या व त्यांचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान\n३) महाराष्ट्राचा इतिहास – सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वांच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती तील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ.\n४) भारतीय राज्यघटना – घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावना मागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे /ठळक वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका.\n५) मानवी हक्क व जबाबदाऱ्या – संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्य घटनेतील तरतुदी, भारतातील मानवी हक्क व जवाबदार्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी,(हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगार, इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.\n६) महाराष��ट्र पोलीस अधिनियम,१९५१ (Maharashtra Police Act)\n७) भारतीय दंड संहिता, १८६० (Indian penal code)\n८) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ( Criminal Procedure Code)\n९) भारतीय पुरावा अधिनियम १८७२ (Indian Evidence Act.)\nमुख्य परीक्षेनंतर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुलाखत घेतले जाते. या मुलाखतीमध्ये शारीरिक चाचणी अंतर्भूत असते. निवडीच्या अंतिम टप्प्यामध्ये मुख्य परीक्षा व मुलाखत यातील मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी जाहीर केली जाते.\nपी.एस.आय. पदासाठी मुलाखत 40 गुणांची असते. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतरच उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतो व त्याची मुलाखत घेतली जाते.\nPSI शारीरिक चाचणी – एकूण गुण १००\n१) गोळाफेक (वजन ७.२६० किलो) – अंतर ७.५० केल्यास १५ गुण\n२) पुल अप्स (८ पुल अप्स प्रत्येकी २.५ गुण एकूण २० गुण\n३) लांब उडी ४.५० मी. एकूण गुण १५ गुण\n४) धावणे ८०० मी. वेळ २ मिनिटे ३० सेकंद ५० गुण\n१) गोळाफेक (वजन ४ कि. ग्रॅ) अंतर ६ मी. २० गुण\n२) धावणे २०० मी. वेळ ३५ सेकंद ४० गुण\n३) चालणे ३ किमी. वेळ २३ मिनिटे ४० गुण\nमुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ४०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत एकूण ५४० गुणांपैकी पीएसआय पदासाठी निवड केली जाते.\nसदर अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ मार्च २०२० रोजी सुधारित केला आहे.\nIndian Citizenship, नागरिकत्व म्हणजे काय\nआपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/sports/16672/", "date_download": "2022-12-09T10:26:02Z", "digest": "sha1:2B73F2K75IIMNXJDYL6UIZUI5MNP3G3N", "length": 6703, "nlines": 109, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Kolkata vs Hyderabad Live Score IPL : कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढतीचे अपडेट | Maharashtra News", "raw_content": "\nKolkata vs Hyderabad Live Score IPL : कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढतीचे अपडेट\nअबुधाबी: IPL 2020आयपीएलमध्ये आजची लढत ही विरुद्ध ( KKR v SRH ) यांच्यात होत आहे. या दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या लढती गमवल्या आहेत. गुणतक्त्यात देखील दोन्ही संघ शेवटच्या स्थानी म्हणजेच सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. पहिल्या लढतीत मिशेल मार्शला दुखापत झाल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. याचा हैदराबादला मोठा फटका बसू शकतो. पण केन विलियम्सचा संघात समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळाला असेल.\nकोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्याचे Live अपडेट ( vs )\n>> : KKR vs SRH- १ ओव्हरनंतर हैदराबादच्या बिनबाद ६ धावा\n>> दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल\n>> टॉस कोण काय म्हणाले, पाहा\n>> IPL 2020: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार\nIPL LIVE : हैदराबाद आणि कोलकाता आमने-सामने\n>> दोन्ही संघात आतापर्यंत १७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १० मध्ये कोलकाताने तर ७ सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे.\nPrevious articleराऊत-फडणवीस एका हॉटेलात भेटले, तासभर बोलले\nNext articleहा माझा सन्मान; भाजपमधील प्रमोशननंतर पंकजा मुंडेंचं ट्वीट\nRitika Sajdeh Instagram Story for rohit sharma, रोहितच्या खेळीनंतर पत्नी रितिकाची ती पोस्ट व्हायरल, भावुक होत म्हणाली, ‘आय लव्ह यु…. – rohit sharma wife...\nUSA vs Netherlands, USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ – fifa world cup 2022 netherlands vs...\nधडाकेबाज फलंदाजाला षटकार पडला महागात; स्वत:चे केले नुकसान\nलशीचा तुडवडा ; 'सीरम'चे सीईओ अदर पुनावाला यांना धमक्यांचे फोन\nसचिन-सेहवाग पुन्हा सलामीला फलंदाजी करणार; स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या\n'यूपी निवडणुकीसाठी राकेश टिकैतना सरकारने मोठं केलं'\nमुख्यमंत्री अबोल असले तरी चतुर आहेत; सरकारबाबत पवारांचं खूप मोठं विधान\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/10/30/21900/changes-1-november-2021-bank-transactions-railway-schedule/", "date_download": "2022-12-09T08:18:07Z", "digest": "sha1:6WCBI6NMQDKUSUVSBRGMSFTYZQICOUME", "length": 14948, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "एक नोव्हेंबरपासून बदलणार 'हे' नियम; पहा, नागरिकांच्या जीवनावर काय होणार परिणाम - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»एक नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; पहा, नागरिकांच्या जीवनावर काय होणार परिणाम\nएक नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; पहा, नागरिकांच्या जीवनावर काय होणार परिणाम\nमुंबई : दर महिन्यास आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा काही नियम बदलणार आहेत. ज्याचा परिणाम दैनंदीन जीवनात दिसून येणार आहे. त्यामुळे नेमके कोणते नियम बदलणार आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे, याची माहिती असणे गरजेचे आहे.\n1 नोव्हेंबरपासून काही आयफोन आणि अँड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणे बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपवर दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरपासून फेसबुकची मालकी असलेला सोशल मिडीया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अँड्रॉईड ios 9, KaiOS2.5.0 Ice cream, Sandwich या काही फोन्सवर सपोर्ट करणार नाही.\n1 नोव्हेंबरपासून घरगुती गॅस टाकी वितरणाच्या प्रक्रियेत बदल होणार आहे. गॅस टाकी बुक केल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या मोबाइलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ज्यावेळी टाकी देण्यासाठी गॅस एजन्सीचे कर्मचारी येतील त्यावेळी हा ओटीपी त्यांना द्यावा लागेल. त्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही केल्यानंतर गॅस टाकी देण्यात येईल.\nभारतीय रेल्वेने आपल्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी 1 ऑक्टोबरपासून हा बदल करण्यात येणार होता. आता मात्र 1 नोव्हेंबरपासून वेळापत्रकात बदल करण्याचे निश्चित करण्यात आ���े आहे. यानुसार 13 हजार प्रवासी रेल्वे आणि मालवाहतूक करणाऱ्या 7 हजार रेल्वेंच्या वेळेत बदल होणार आहे. तसेच सुमारे 30 राजधानी ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल होणार असल्याचे सांगण्यात आले.\nयेत्या 1 नोव्हेंबरपासून गॅस टाकीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वाढत जाणाऱ्या महागाईचा विचार केला तर कदाचित पुन्हा एलपीजी गॅसच्या दरात वाढ होऊ शकते. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, एलपीजीच्या विक्रीत होणारे नुकसानीचा विचार करुन सरकार पुन्हा एकदा एलपीजी गॅसच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.\nबँकेत पैसे जमा करण्यापासून पैसे काढण्यापर्यंतच्या नियमांत काही महत्वाचे बदल होणार आहेत. बँकेत पैसे जमा करणे आणि पैसे काढण्यासाठी काही ठराविक शुल्क द्यावे लागणार आहे.\nपैशांच्या ऑनलाइन व्यवहारांच्या ‘या’ नियमात बदल; पहा, काय आहे नवीन नियम; नागरिकांना होणार फायदा\nआधारकार्डबाबतच्या नियमांत महत्वाचे बदल, नागरिकांचा होणार असा फायदा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आह��; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/09/chandrapur-nagpur.html", "date_download": "2022-12-09T09:33:39Z", "digest": "sha1:2CVESA377B54HK7A7TADQ6ZGBWEJAWJG", "length": 11604, "nlines": 69, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "क्रिकेटच्या मैदानात झळकले '50 खोके एकदम ओके'चे बॅनर #chandrapur #nagpur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / नागपूर जिल्हा / क्रिकेटच्या मैदानात झळकले '50 खोके एकदम ओके'चे बॅनर #chandrapur #nagpur\nक्रिकेटच्या मैदानात झळकले '50 खोके एकदम ओके'चे बॅनर #chandrapur #nagpur\nBhairav Diwase सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा\nसध्या महाराष्ट्रात शिंदे गटाविरोधातील '50 खोके एकदम ओके' ही घोषणा चांगलीच गाजत आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवरून सुरू झालेली ही घोषणा आता क्रिकेटच्या मैदानात देखील पाहायला मिळाली.\nहिंदुस्थान-आस्ट्रेलियामधला दुसरा टी-20 सामना नागपूर येथील VCA मैदानावर रंगला होता. या सामन्यात काही क्रिकेट शौकीनांनी शिंदे गटाविरोधातील 50 खोकेची घोषणा असलेले बॅनर फडकवले. या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, या मुळे मैदानावर देखील 50 खोके एकदम ओकेचा नारा गुंजला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.\nक्रिकेटच्या मैदानात झळकले '50 खोके एकदम ओके'चे बॅनर #chandrapur #nagpur Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, सप्टेंबर २६, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून यु���काचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डि��िटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/narayan-rane-said-it-was-proved-that-country-is-governed-by-law-maj94", "date_download": "2022-12-09T10:17:31Z", "digest": "sha1:DOTWES4NYMPKXT2DEJKXLFMJUH6WDUDY", "length": 14046, "nlines": 64, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Narayan Rane: देश कायद्याने चालतो हे सिध्द झालं", "raw_content": "\nNarayan Rane: देश कायद्याने चालतो हे सिध्द झालं\nविरोधकांनी माझ्याविरोधात षडयंत्र चालवले आहे. मात्र माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला.\nआज उच्च न्यायालयात माझ्या विरोधात शिवसेनेकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या त्यासंबंधी माझ्या बाजूने निकाल लागला आहे. 17 सप्टेंबरपर्यंत माझ्यावर खटला असल्याने मी त्यासंबधी काही बोलणार नाही. देश कायद्याने चालतो हे आत्ता सिध्द झाले आहे. माझ्या चांगुलपणाचा फायदा उचलला जातो याबद्दलही मी काही बोलणार नाही. आमची ही जनआशिर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे, योजना यांची माहिती देण्यासाठी ही यात्रा होती. केंद्रामध्ये मला मंत्री म्हणून घेतले. सर्व मंत्र्यांना पंतप्रधानांनी सांगितले होते की, तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जावा आणि कामाला सुरुवात करा. पंतप्रधांनांनी माझ्यावर विश्वास दाखवला यासंबंधी मी त्यांचा ऋणी आहे. विरोधकांनी माझ्याविरोधात षडयंत्र चालवले, मात्र माझा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला. मी असं काय बोललो होतो, मात्र त्या वक्तव्यासंबंधी आता मी काही बोलणार नाही. राजकारणात मला 52 वर्षे झाली. काय शिवसेनेच्या नेत्यांनी असे काही शब्द वापरले नाहीत. त्यांना हे काही माहिती नाही.\n उध्दव ठाकरे यांच्याविरोधात भाजप करणार तक्रार दाखल\nपरवापासून मी जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहे. योगींच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले हे त्यांना पटतं का. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा य��ंच्यबाबतीत मुख्यमंत्र्यांनी निर्लज्ज असा शब्द वापरला होता. राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवल्यामुळे मी बोललो होतो. तुम्ही माझं काही करु शकत नाही. शिवसेना वाढली तेव्हा आत्ताचे कोणीही नव्हते. अधिकाऱ्यांना मला पकडण्यासाठी आदेश दिले होते. राज्यात महिला, मुली सुरक्षित नाहीत. पूजा चव्हाणला अजून न्याय मिळाला नाही.\nआम्ही कायदेशीर लढाई लढणार, त्यामध्ये कोणी असेल त्यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय गप्प बसणार नाही. कोरोना काळात 1 लाख 57 हजार लोकांचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचा प्रश्न यासंबंधी आम्ही बोलायचं नाही का. लोकांची बाजू घेणे हे आपले कर्तव्य आहे. आज न्यायालयात सुनावणी होती. ऑर्डरमध्ये राज्य सरकारला माझ्यावर कोणतेही बंधने लावण्यात येऊ नये असा उल्लेख करण्यात आला आहे. 17 सप्टेंबर पर्यत मी या केसच्या संबंधी काही बोलणार नाही.\nमुख्यमंत्र्यांच्या पत्नी व भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात काँग्रेस तक्रार नोंदणार\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. काही दिवसांपूर्वी महाडध्ये नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात निर्माण झालेली रस्त्यावरील लढाई अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक शहरांमध्ये खटला दाखल करण्यात आला.\nकाल रात्री उशिरा नारायण राणे यांच्यावर दाखल केलेल्या खटल्याच्या विरोधात न्यायालयाने सुनवाणी झाली. आणि अखेर त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादंगाचे सत्रच सुरु झाले. आता भाजपने शिवसेनेवर पलटवार करत दसरा मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यासंबंधी तक्रार दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे काय बोलतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक\nदरम्यान, महाराष्ट्रातील राजकिय नाट्याला आता पुन्हा एकदा वेग येऊ लागला आहे. एकीकडे क���ंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आता भाजपने पलटवार म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात यवतमाळमध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात टिका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे योगींवर विरोधात केलेल्या विधानावरुन ही तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'योगी असेल तर तो मुख्यमंत्री कसा काय होऊ शकतो, त्याने गुहेत जाऊन बसले पाहिजे' असं वक्तव्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते.\nराणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चिघळला\nनारायण राणे यांचा राजीनामा घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्यात यावे. अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे. शिवसैनिकांशी लढण्याची भाषा नारायण राणे आणि त्यांच्या चंगू-मंगूने करु नये. नारायण राणेंचा संयम सुटलेला आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.\nनारायण राणे यांना अटक करण्यास नाशिक पोलीस कोकणाच्या दिशेने रवाना\nदरम्यान, नाशिकमध्ये शिवसेना आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यलयावर दगड फेक करत तोडफोड केली आहे. तर जूहूमध्ये देखील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदेलन केले. कानफाटात मारण्याची भाषा ही ठाकरी भाषा नाही. असे मुंबई महानगरपालीकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हणले आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे आता याचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. सांगलीत देखील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला काळे फसले आहे.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-chief-uddhav-thackeray-attacks-cm-eknath-shinde-and-rebel-mlas-dasara-melava-ssa-97-3172006/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T09:17:24Z", "digest": "sha1:QS7G4EUJP4E6QX5DJ2PI2UASY67K2WN3", "length": 23724, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "shivsena chief uddhav thackeray attacks cm eknath shinde and rebel mlas dasara melava ssa 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून व���चा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\n कारण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल; म्हणाले…\nUddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानातून शिंदे गटावर टीका केली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nशिवसेनेतील बंडळीनंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहेत. यामेळाव्यातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहे. पण, कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर केला आहे.\n“आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलला आहे. वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं. तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण, त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा – “एकनाथला एकटानाथ होऊ देऊ नका”, जयदेव ठाकरेंची शिवसैनिकांना साद; म्हणाले, “महाराष्ट्रात शिंदेराज्य…”\n“ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ…”\n“ज्या लोकांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिल��, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. मात्र, ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या-दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण, तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं,” असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nDasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nOptical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nPHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या नि���ालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\n“सत्तेचा पट सतत बदलत राहतो, खेळ संपल्यावर…”; सुषमा अंधारेंच विधान\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\nमुलाने हजार कोटीचा निधी आणुनही कल्याण-डोंबिवलीचे रस्ते का खराब\nChhatrapati Shivaji Maharaj: उदयनराजेंकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा, म्हणाले “ते योग्यच…”; सहभागी होणार का\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भा��ना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nनरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं\n२१ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nOptical illusion: तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे का शोधा पाहू बिकनी मॉडेल्सच्या गर्दीत लपलेला डॉल्फिन मासा\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\nमुलाने हजार कोटीचा निधी आणुनही कल्याण-डोंबिवलीचे रस्ते का खराब\nChhatrapati Shivaji Maharaj: उदयनराजेंकडून महाविकास आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा, म्हणाले “ते योग्यच…”; सहभागी होणार का\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/football/premier-league-football-competition-manchester-city-win-10950", "date_download": "2022-12-09T09:41:29Z", "digest": "sha1:XXNHRCTQW6K7GDZ5FUJ2QI26YT5LSE7G", "length": 8645, "nlines": 115, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "युनायटेडच्या पराभवाने मँचेस्टर सिटी विजेते - Premier league Football Competition manchester city win | Sakal Sports", "raw_content": "\nयुनायटेडच्या पराभवाने मँचेस्टर सिटी विजेते\nयुनायटेडच्या पराभवाने मँचेस्टर सिटी विजेते\nमँचेस्टर सिटीने चार वर्षांत तिसऱ्यांदा प्रीमियर लीग फुटबॉलचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, तसेच जेतेपदाची धूसर संधी असलेल्या मँचेस्टर युनायटेडला लिस्टर सिटीविरुद्ध हार पत्करावी लागली आणि मँचेस्टर सिटीचे जेतेपद निश्चित झाले.\nलंडन - मँचेस्टर सिटीने चार वर्षांत तिसऱ्यांदा प्रीमियर लीग फुटबॉलचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, तसेच जेतेपदाची धूसर संधी असलेल्या मँचेस्टर युनायटेडला लिस्टर सिटीविरुद्ध हार पत्करावी लागली आणि मँचेस्टर सिटीचे जेतेपद निश्चित झाले.\nअव्वल क्रमांकावरील मँचेस्टर सिट��� आणि दुसऱ्या क्रमांकावरील युनायटेड यांच्यात आता दहा गुणांचा फरक झाला आहे आणि तीनच सामने शिल्लक आहेत. सिटीने सातव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर नऊ वर्षांत ही कामगिरी पाचव्यांदा केली आहे. हा मोसम खूपच खडतर होता, त्यामुळे या जेतेपदाचे महत्त्व वाढते. कायम सर्वोत्तम खेळासाठी प्रयत्नशील असलेल्या खेळाडूंचा मी मार्गदर्शक आहे, याचा मला अभिमान आहे, असे मँचेस्टर सिटीचे मार्गदर्शक पेप गॉर्डिआला यांनी सांगितले. गॉर्डिआला २०१६ मध्ये सिटीचे मार्गदर्शक झाले. तेव्हापासून त्यांनी इंग्लंडमधील आठ स्पर्धा जिंकल्या आहेत.\n- मँचेस्टर सिटीने सातव्यांदा प्रीमियर लीगचे विजेते. सर्वाधिक विजेतेपदे जिंकण्याच्या स्पर्धेत आता संयुक्त पाचवे\n- मँचेस्टर युनायटेड सर्वाधिक २० वेळा विजेते, त्यापाठोपाठ लिव्हरपूल (१९), आर्सेनल (१३), एव्हर्टन (९) आणि मँचेस्टर सिटी तसेच अॅस्टॉन व्हिला (प्रत्येकी ७)\n- प्रीमियर लीग विजेतेपदाचा निर्णय सर्वाधिक सहाव्यांदा ओल्ड ट्रॅफर्ड येथे,\n- यापैकी तीनदा येथील लढतीत न खेळणारा संघ\n- सिटीचे दोन आठवड्यातील दुसरे विजेतेपद.\nमाद्रिद - लिओनेल मेस्सीने चमकदार गोल केला, पण बार्सिलोनास लेवांतेविरुद्ध ३-३ बरोबरी स्वीकारावी लागली, त्यामुळे बार्सिलोनाच्या ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग विजेतेपद जिंकण्याच्या आशा दुरावल्या आहेत. यामुळे आता आघाडीवरील अॅटलेटिको माद्रिद बार्सिलोनास पाच गुणांनी मागे टाकू शकेल, तर रेयाल दोन गुणांनी.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/rashmika-mandana-dance-with-govinda/", "date_download": "2022-12-09T08:42:39Z", "digest": "sha1:UUZVKK77DRY5WJJZ3TYM4MZT57EQO5NT", "length": 6073, "nlines": 80, "source_domain": "hellobollywood.in", "title": "रश्मिका मंदान्नासोबत 'समी सामी'वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video) | Hello Bollywood", "raw_content": "\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\nin Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अन सुपरस्टार गोविंदा यांची नुकतीच काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त भेट झाली. यावेळी रश्मीकाने गोविंदासोबत सामी सामी गाण्यावर जोरद���र डान्स केला. गोविंदा आणि रश्मिकाची जुगलबंदी पाहून चाहत्यांच्या उत्साहाला पारावार उरला नाही.\nडीआयडी सुपर मॉम्सच्या ग्रँड फिनाले निमित्त सुपरस्टार गोविंदा आला होता. यावेळी अभिनेत्री रश्मीका मंदानाहि उपस्थित होती. पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली रश्मिका मंदान्नाचे सामी सामी हे गाणे सुपरहिट झाले होते. ग्रँड फिनालेच्या निमित्ताने प्रेक्षकांनी मंदावला सामी सामी गाण्यावर डान्स करण्याची मागणी केली. यावेळी गोविंदा आणि रश्मिकाने सामी सामी गाण्यावर जोरदार डान्स केला.\nचाहते पुष्पा भाग २ ची वाट पाहत आहेत\nपुष्पा नंतर आता चाहते अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता आणि दुसऱ्या भागातही रश्मिका मंदान्ना आपल्या स्टाईलची जादू चालवणार असल्याचे मानले जात आहे. साऊथची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने आता हिंदी चित्रपटांमध्येही पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.\nबिग बींची अशी पहिली भेट होती\nरश्मिका मंदान्ना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://rvgore.blogspot.com/2022/11/blog-post.html", "date_download": "2022-12-09T09:14:57Z", "digest": "sha1:TNPNBKVPY4H5SU4Z44BNXB2GFGOR7FAD", "length": 13735, "nlines": 288, "source_domain": "rvgore.blogspot.com", "title": "स्मृति: मराठी मालिका", "raw_content": "\nअमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....\nआई कुठे काय करते.... आजचा एपिसोड पाहिला... आणि मला सुचलेले लिहिले... संवादलेखन करायला मला आवडेल.... मी जे काही लिहिते ते उत्स्फुर्तपणे.\nमाझा निर्णय तुम्हाला सगळ्यांना सांगितल्यावर तो निर्णय कुणाकुणाला आवडणार नाही हे मला माहीती होतेच. माझी या घरात कोणी मनापासून काळजी घेतली असेल तर ती अप्पांनी आणि यशने. इतकी वर्ष लग्नाला झाली पण माझ्या मनाला ज्या गोष्टींचा त्रास होत होता तो फक्त अप्पा आणि यश यांना कळत होता. मला विशेष कौतुक वाटते ते अनघाचे. ती तर बाहेरून आली आहे पण माझ्या निर्णयाचा तिने आदर केला. आई, आशुतोष ने जेव्हा त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम व्यक्त केले तेव्हा मला पण शॉकच बसला होता पण त्यांनी कधी त्यांचे प्रेम माझ्यावर लादले नाही. ते माझ्याकरता थांबले. म्हणाले विचार करून सांग.\nत्यांनी माझा नेहमीच आदर केला आहे. माझ्या मनाचा विचार ते करतात हे मला जाणवले आहे. आणि आई मी पण एक जबाबदार आई आहे. प्रेम व्यक्त केल्यावर लगेच भाळायला मी काही आता कॉलेज तरूणी नाही. आणि कॉलेज तरूणी नसले तरी एखादी असती तर लगेच भाळलीही असती. मी आशुतोषची लग्न करण्याचा निर्णय पूर्ण विचार करून घेतला आहे. मला या नात्याला आता रीतसर नाव द्यायचे आहे. समाज काय दोन्ही बाजूने बोलणारच आहे, लग्न केले तरी आणि नाही केले तरीही. लग्न केले नाही तर म्हणतील हिचे आणि आशुतोषचे अनैतिक संबंध आहेत. लग्न केले तरी बोलतील या वयात ३ मुले असताना पण लग्न केले. पण एक आहे लग्न झाल्यावर काही दिवस बोलतील आणि विसरूनही जातील.\nअनिरुद्ध आणि संजनाने तर मला उघड उघड फसवले आहे आणि जेव्हा मला हे कळाले की त्या दोघांनी प्रेमसंबंधाच्या मर्यादा ओल्यांडल्या आहेत तेव्हा माझ्या मनाला किती त्रास झाला असेल ते तुम्हाला कधीही कळणार नाही आई मी दोघांनाही लग्न करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आणि सर्वांनाच मोकळे केले. चुकले का माझे मी दोघांनाही लग्न करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आणि सर्वांनाच मोकळे केले. चुकले का माझे सांगा ना आई. मी माझ्या स्वबळावर उभी राहिले ते फक्त आशुतोषमुळे आणि याला पाठींबा होता अप्पांचा आणि यशचा. मला तीन मुले आहेत पण ती आता काही कुकुल्ली बाळे राहिली नाहीयेत. ते त्यांचे निर्णय घेतात आणि घ्यायलाच पाहिजेत. पण मी किती दिवस सर्वांना पुरून उरणार आहे सांगा ना आई. मी माझ्या स्वबळावर उभी राहिले ते फक्त आशुतोषमुळे आणि याला पाठींबा होता अप्पांचा आणि यशचा. मला तीन मुले आहेत पण ती आता काही कुकुल्ली बाळे राहिली नाहीयेत. ते त्यांचे निर्णय घेतात आणि घ्यायलाच पाहिजेत. पण मी किती दिवस सर्वांना पुरून उरणार आहे मला माझे आयुष्य आहे की नाही मला माझे आयुष्य आहे की नाही आता मलाही माझ्या आयुष्यातले उरलेले दिवस माझ्या मनाप्रमाणे घालवायचे आहेत. यात चूक काय आहे आता मलाही माझ्या आयुष्यातले उरलेले दिवस माझ्या मनाप्रमाणे घालवायचे आहेत. यात चूक काय आहे कोणता गुन्हा केलेला आहे कोणता गुन्हा केलेला आहे मी आता आज जरा स्पषटच बोलणार आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ मला कळत नाही असा होत नाही.\nप्रत्येकाची मनं जपण्याचा आणि प्रत्य��काच्या अडचणीच्या वेळी धावून येण्याचा मी काही मक्ता घेतलेला नाहीये. आज आशुतोषचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझा त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय सांगून एक सुखद धक्का देणार आहे. तुम्हाला सर्वांना त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण आहे. ज्यांना कुणाला यायचे असेल त्यांनी या, ज्यांना यायचे नाही त्यांनी खुशाल नाही आले तरी चालेल. माफ करा आई अप्पा, या आधी मी इतकी स्पष्ट कधीच बोलले नाही. जे काही आहे ते सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. निघते मी. मला अजून बरीच कामे आहेत आणि मुख्य म्हणजे आशुतोषच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे. Rohini Gore\nमाझे युट्युब चॅनल, पक्षी, बदके, धबधबा, गाणी, पाऊस, गोष्टी, पाककृती आणि इतर...\nमी, रोहिणी विनायक गोरे... पुण्याची....स्मृतिवर आपले सहर्ष स्वागत\nबाबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टी (1)\nमनोगत दिवाळी अंक 2007 (1)\nमनोगत दिवाळी अंक २०११ (2)\nमनोगत दिवाळी अंक २०१२ (1)\nमनोगत वरचा पहिला लेख (1)\nमाझे अमेरिकेतील अनुभव (38)\nमाझ्या आईचे लेखन (2)\nमाझ्या आईबाबांचे अनुभव (3)\nमाझ्या बाबांचे लेखन (4)\nलहान मुलांच्या गोष्टी (3)\nवर्तमानपत्रात प्रकाशित झालेले माझे लेखन (2)\nविजेती नेट निबंध स्पर्धा (orkut community) (1)\nविनायक गोरे लेखन (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sabtechtalk.com/malayalam-writer-satheesh-babu-payyanur-dies-at-the-age-of-59-found-dead-in-his-flat/", "date_download": "2022-12-09T09:49:58Z", "digest": "sha1:IWLXKSBRNKLU6UUUQDDET5F4CIGMJ7ND", "length": 10064, "nlines": 156, "source_domain": "sabtechtalk.com", "title": "Malayalam Writer Satheesh Babu Payyanur Dies At The Age Of 59 Found Dead In His Flat | SABTechTalk", "raw_content": "\nTeam India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर\nSatheesh Babu Payyanur: मल्याळम (Malayalam) लेखक सतीश बाबू पायनूर (Satheesh Babu Payyanur) यांचे गुरुवारी (24 नोव्हेंबर) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सतीश यांचा मृतदेह हा त्यांच्या वांचियूर तिरुवनंतपुरम (Vanchiyoor, Thiruvananthapuram) येथील राहत्या घरी आढळला. सतीश यांची पत्नी गुरुवारी घराबाहेर गेली होती. त्यामुळे सतीश हे घरात एकटेच होते. सतीश यांनी कोणाचाही फोन उचलला नाही तसेच दार वाजवल्यानंतर घरातून आवाज आला नसल्यानं, सतीश यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी घरात सतीश यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत अढळला. सतीश (Satheesh Babu Payyanur Death) यांच्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालं नाही.\nशवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके क���रण समजेल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सतीश बाबू पायनूर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. शुक्रवारी (25 नोव्हेंबर) शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपलक्कड येथील पाथिरीपालामध्ये सतीश बाबू पायनूर यांचा जन्म झाला. त्यांनी उच्च शिक्षण हे कान्हागड आणि पयन्नूर येथून पूर्ण केले. सतीश बाबू पायनूर हे प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार होते. मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलं.\nमन्नू, दैवापुरा, मांजा सूर्यंते नलुकल आणि कुडामणिकल किलुंगिया रविल यासह अनेक कादंबर्यांचे ते लेखक आहेत. त्यांनी मलयत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना 2012 मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. केरळ साहित्य अकादमी आणि केरळ राज्य चालचित्र अकादमीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.\nकेरळच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत असलेल्या भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सतीश बाबू यांनी अनेक डॉक्युमेंट्री बनवल्या आहेत तसेच त्यांनी 1992 च्या नक्षत्रकूदरम चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.\nवाचा इतर महत्वाच्या बातम्या:\nPriyanshu Kshatriya:’झुंड’ मधील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप\nVikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …\nVikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/marathi-news/mrunal-kulkarnis-son-did-entry-though-majha-hoshil-na/", "date_download": "2022-12-09T08:51:47Z", "digest": "sha1:GQ7IJRICBX2GEMWRJPPSLC3CY777YKNV", "length": 6350, "nlines": 75, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "'माझा होशील ना' मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण ! - BollyReport", "raw_content": "\nHome Marathi News ‘माझा होशील ना’ मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण \n‘माझा होशील ना’ मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण \nजवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. माझा होशील ना’ हि नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या मालिकेचे प्रोमोज झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाले.\nया मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला असून अभिनेता कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा नातू आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nया मालिकेत सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी असे अनेक प्रसिद्ध कलाकार देखील झळकणार आहेत. माझा होशील ना ही मालिका २ मार्च पासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.\nPrevious articleयामुळे सलमान खान चित्रपटामध्ये करत नाहीत किस्सिंग सीन \nNext articleमोबाईलवर अधिक काळ व्हिडिओ गेम खेळल्यामुळे तुमच्या लाडक्या मुलासोबत हे घडू शकते \nया धक्कादायक कारणामुळे एका युवकाने एकाच मांडवात केले दोन बहिणींनीशी लग्न \nरानादा आणि पाठक बाई विवाह बंधनात, पहा त्यांच्या लग्नाचे खास फोटोज \nजेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन, भावपूर्ण श्रद्धांजली \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/young-tourist-from-pune-drowned-while-swimming-in-sea-at-gaonkhadi-in-ratnagiri-zws-70-3168607/", "date_download": "2022-12-09T09:52:23Z", "digest": "sha1:HXCSSN2UQ3YGX4TNUWEG77CVGC557Z3A", "length": 23865, "nlines": 269, "source_domain": "www.loksatta.com", "title": "young tourist from pune drowned while swimming in sea at gaonkhadi in ratnagiri zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा नागपूर ते मुंबई थेट आठ तासात प्रवास, डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण\nआवर्जून वाचा गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…”\nआवर्जून वाचा गुजरातमधील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पोकळ आश्वासने अन् रेवडी…”\nसमुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू\nरत्नागिरी : पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा गावखडी येथील समुद्रात बुडून मृत्यू ओढवला आहे . पोलिसांकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत काळे, आकाश सुतार, राजकुमार पिटले आणि कृष्णा येडीलवाड (सर्वजण रा. पुणे) हे चौघे मित्र रविवारी रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले सुरूचे बन, शांत किनारा पाहिल्यावर […]\nWritten by लोकसत्ता टीम\nरत्नागिरी : पुण्याहून रत्नागिरीत पर्यटनासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा गावखडी येथील समुद्रात बुडून मृत्यू ओढवला आहे . पोलिसांकडून या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत काळे, आकाश सुतार, राजकुमार पिटले आणि कृष्णा येडीलवाड (सर्वजण रा. पुणे) हे चौघे मित्र रविवारी रत्नागिरीत पर्यटनासाठी आले होते. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले सुरूचे बन, शांत किनारा पाहिल्यावर ते सकाळी साडेअकरा वाजता किनाऱ्यावर फिरायला गेले. तेथे मोबाइल फोनवर एकत्र छायाचित्रे घेतल्यानंतर त्यांच्यापैकी आकाश सुतार दुपारी दोनच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरला. त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्यामुळे किनाऱ्यावर बसून होते. यावेळी समुद्राला भरती आली होती. तसेच काही प्रमाणात वारे वाहत असल्यामुळे पाण्याला करंटही होता.\nहळूहळू लाटांचा वेग वाढू लागला, पण आकाशला पाण्याचा अंदाज आला नाही आणि बघता बघता तो लाटांच्या तडाख्याने खोल समुद्रात ओढला गेला. आकाश बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मित्र राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला; परंतु समुद्राच्या लाटांमध्ये आकाश दिसेनासा झाला होता. किनाऱ्यावर��ल त्याच्या मित्रांनी तातडीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथून पोलीस अंमलदार आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आकाश बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आले. बुडालेल्या आकाशचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता, पण तो सापडला नाही. मात्र सोमवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास किनाऱ्यावर वाळूत रुतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनानंतर तो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय\nVideo: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का\nसंजय गायकवाडांची राऊतांना शिवीगाळ, उद्धव ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…\n“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक्झिट पोलनुसार…”\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nPHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणु���ीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरील राऊतांच्या टीकेला आमदार Sanjay Gaikwad यांचे प्रत्युत्तर\nFadnavis On Uddhav Thackeray: ‘कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा’ ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका\n‘सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद’-Ashish Shelar\nRoger Federer: जेव्हा आठ वेळा ग्रँडस्लॅम ट्रॉफी विजेत्या फेडररला विम्बल्डनमध्ये प्रवेश मिळत नाही तेव्हा…\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\n इंग्लंडचा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार; पाकिस्तानविरुद्धच्या मुल्तान कसोटीआधी खळबळ\nरणबीर कपूरने सांगितलं नेमकं कसं उच्चारायचं लेकीचं नाव, पाहा व्हिडीओ\nविश्लेषण: मोरोक्कोचे वर्ल्ड कपमधील यशाचे रहस्य काय सरकारी पाठबळ, संघटनात्मक सुधारणा, सुविधांची उभारणी…\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nनरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं\n२१ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या\n‘मी स्वत:ला राज्यप��ल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू\n‘गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा’ शंभूराज देसाई\nVIDEO : “भाजपानू कमळ फरी एक बार…”; भाजपाच्या दणदणीत विजयानंतर शहाजी बापू पाटील यांनी दिल्या खास गुजरातीतून शुभेच्छा\nहिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”\nविशाळगड अतिक्रमणमुक्त मोहिमेस सुरुवात; छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीनंतर प्रशासनाची तात्काळ कारवाई\nराज्यपालांविरोधात १७ डिसेंबरला माकपचा विधानभवनावर मोर्चा; राज्य सरकारचा नोंदवणार निषेध\nअन्… शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच बांधली आपली जनावरे\nनरेंद्र मोदी गुजरातचे गौरव पुरुष, ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं\n२१ वर्षांत १८ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या\n‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाचे पडसाद; मध्यरात्रीपासून कोल्हापुरात बंदी आदेश लागू\n‘गुजरातचा निकाल देशाला २०२४ चा निवडणूकीसाठी दिशा देणारा’ शंभूराज देसाई\nVIDEO : “भाजपानू कमळ फरी एक बार…”; भाजपाच्या दणदणीत विजयानंतर शहाजी बापू पाटील यांनी दिल्या खास गुजरातीतून शुभेच्छा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/category/poems/", "date_download": "2022-12-09T08:18:57Z", "digest": "sha1:CL3UTKNGEILBOKIJONOM7I4RKMO2QWJT", "length": 10225, "nlines": 148, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "कविता – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nसावरू पाहे मन माझे झुंजार रुपी ह्या जीवनाच्या प्रवाही लाटा अनंत येती मला मागे ओढण्या साठी आयुष्यभर केले जे मी संचित पुण्य कर्मे जाई ते माझ्याच झोळीत एकदाची हाक आईची…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय आपल्या हातात समाज माध्यमाचे शस्त्र आहे त्याचा वापर करून आपण कुणाच्याही सुखाला सहज नख लावू पाहतोय म्हणूनच वाटतय सध्या अहंकार वाढतोय याचेही खरं वाटतंय त्याचेही खरं…\nमस्तीत जगणाऱ्या एकांड्या शिलेदारासाठी नाहीच यार ही दुनिया यांना हवी तीच तीच घासून गुळगुळी��� झालेली सोपी पायवाट थोड्याही आडवाटेला भीते यार ही दुनिया चावून चोथा झालेले विषय उष्टी पत्रावळी उचलण्यातच…\nचला करूया आज आगळी वेगळी Shopping, नसेल त्यात जरुरी Cash अथवा Card Swiping…. मोबाईल घेऊ आज आयुष्याचा, Data मिळेल ह्यात आनंदी जीवनाचा… वेळोवेळी Charging करावे संवादाचे, नाहीतर गरज भासल्यास messages…\nकविता नवे लेख फीचर्ड\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nस्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. वयोगट : किमान 18 वर्ष भाषा : मराठी निबंध पाठविण्याची…\nसिंधुताई … माझा जिव्हाळ्याचा विषय .. काल बातमी ऐकली अन मन सैरभर झाल.. जिने इतकं दिल जगाला तिच्याविषयी काय अन किती लिहायचे .. तरीही एक छोटा प्रयत्न.. माई जस बोलायच्या…\nलिहीवत नाही, बोलवत नाही काहीच कुणाला सांगू नये न जाणो कुठून माझ्या एखाद्या शब्दाला लागायची निषेधाची किनार आणि भडकून उठायच्या सामाजिक नीतिमत्तेचा ठेका घेतलेल्यांच्या भावना तिकडे अफगाणिस्तानात पहा कशा चिरडल्या…\nघेऊनी तान्ह्या बाळा उन्हात बसली माऊली वातानुकूलित ऑफिस मध्ये बसणार्यांच्या डोळ्यात अंजन घाली पै पै साठी झटणार्यांना का तुम्ही तडपवता लाखोंच्या गाड्या मधूनी फिरणाऱ्यांनो का असे वागता लाखोंच्या गाड्या मधूनी फिरणाऱ्यांनो का असे वागता\nआली कळी उमलून मन मोगरा गंधाळला देखून तेज माझे कृष्णनभ ओशाळला नवकांती झळाळते वेढून तनमनाला अपूर्वाई तेजाची त्या कळलीच ना मनाला साक्षात्कार गुरुकृपेने प्रसादसम मजला अलौकिक तेजाचे लाभे आवरण मजला…\nवर्ष सरले वर्ष सरले दरवर्षी हेच तर आपण म्हणतो काय असे नवीन बदलते सांगा शेवटच्या दोन आकड्यांचाच तर हा डाव असतो इतर वर्षांसारखे हेही एक वर्षच तर संपत असते…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार व���ढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-teacher-murdered-for-money-and-gold-jewellery/", "date_download": "2022-12-09T09:00:46Z", "digest": "sha1:WQOAH7UTXSU57UZTHP7ARKCT76OCYXUX", "length": 8141, "nlines": 45, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी शिक्षकाचा खुन - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी शिक्षकाचा खुन\nअहमदनगर ब्रेकींग: पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी शिक्षकाचा खुन\nअहमदनगर- पैसे व सोन्याच्या दागिन्यांसाठी शिक्षकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरूवातीला अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला होता. परंतु पोलीस तपासातून तो खुन असल्याचे उघडकीस आले आहे.\nपारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या जवळील घाटात 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला जेरबंद करण्यात आले आहे.\nदत्तात्रय सखाराम शिर्के (रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एकजण अद्याप पसार आहे. तर रविंद्रकुमार बबनराव उदावंत (रा. वासुंदेरोड, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते अकोले तालुक्यातील रुंभोडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करत होते.\nरविंद्रकुमार उदावंत हे वासुंदे येथील घरून आकोलेकडे जात असताना 7 नोव्हेंबरला त्यांचा अपघात झाला होता. यासंदर्भात नरेंद्र दगडू केदार (रा. नवी मुंबई) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी बसमधून प्रवास करतांना हा अपघात घडवतांना पाहिला होता. या गुन्ह्याचा तपास करत असतांना पारनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक घनश्याम बळप यांना खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सखाराम शिर्के याने हा खून केला असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिर्के यास ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली आहे.\nत्यानुसार उदावंत हे कासारे फाटा येथील दत्तात्रय शिर्के याच्या जत्रा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. या दरम्यान उदा��ंत यांच्याकडे जास्त रोकड आणि सोन्याचे दागिने असल्याचे अनेकांनी पाहिले होते. जेवण आटोपून उदावंत हे दुचाकीवरून निघाल्यानंतर दत्तात्रय शिर्के व त्याच्या सोबतच्या एकाने चार चाकी वाहनाने त्यांचा पाठलाग केला आणि एका वळणावर त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.\nउदावंत हे खाली पडताच या दोघांनी त्यांच्याकडील ऐवज ताब्यात घेतला आणि तेथून पळ काढला. काहीवेळाने हे दोघेही तेथे आले आणि अपघातग्रस्ताला मदत करीत असल्याचे नाटक केले. उदावंत यांच्या मोटारसायकल पाठोपाठ येत असणार्या खासगी आराम बसमधील चालका शेजारी बसलेले नरेंद्र दगडू केदार (रा. नवी मुंबई, मुळ रा. भांडगाव, ता. पारनेर) यांनी हा खून होतांना प्रत्यक्ष पाहिला. नेकसोन कंपनीची गाडी उदावंत यांच्या मोटरसायकलचा बर्याच वेळ पाठलाग करत असल्याचे तसेच मोटरसायकलला धडक देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला.\nउदावंत यांनी या धडका चुकविल्या मात्र घाटात या गाडीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. केदार यांनी लगेच याबाबत आपत्कालीन क्रमांक 112 वरून ही माहिती पोलीसांना दिली. यानंत सुत्र हालून संशयित जेरबंद झाले.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/patondas-marriage-to-gaganbharari-air-force-was-selected-33859/", "date_download": "2022-12-09T08:30:50Z", "digest": "sha1:NCKAWJY2VKY47YTGX7ZZ2DF2OGLRBNH4", "length": 10954, "nlines": 135, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "पातोंड्याच्या विवाहितेची गगनभरारी, वायुदलात झाली निवड", "raw_content": "\nपातोंड्याच्या विवाहितेची गगनभरारी, वायुदलात झाली निवड\nWritten By सायसिंग पाडवी\n स्वप्न ही सर्वांसाठी सारखीच असतात फरक एवढाच की, ती साकार करण्यासाठी कठोर परिश्रमांची तयारी असावी लागते. अशीच एक प्रेरणा देणारी बातमी चाळीगाव तालुक्यातील पातोंडा येथील कामिनी तुषार सूर्यवंशी या विवाहितेने कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही मनाची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हे आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. कामिनी सूर्यवंशी या विवाहितेची नुकतीच वायुदलात निवड झाली आहे. ���ुकत्याच घेण्यात आलेल्या नर्सिंग स्टाफ परीक्षेत १०० पैकी ९४ गुण मिळवून त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.\nगोंडगाव येथून जवळच असलेल्या घुसडी (ता. मडगाव) येथील माहेर असलेल्या कामिनी सूर्यवंशी यांचे, मातृछत्र लहानपणीच हरपले. तर त्यामुळे आजी-आजोबा, मामा, वडील, काका, आत्या यांनी त्यांचे संगोपन केले. कामिनी यांचे प्राथमिक शिक्षण घुसडी येथे, तर माध्यमिक शिक्षण जवळच असलेल्या गोंडगावात झाले. त्यानंतर त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगावला राष्ट्रीय महाविद्यालयातून पूर्ण केले. औरंगाबाद येथून त्यांनी नर्सिंग कोर्स केला. या दरम्यान, त्यांचा पातोंडा येथील तुषार सूर्यवंशी यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या कामिनी यांना त्यांच्या सासरच्यांनी देखील मोलाची साथ दिली. एअर फोर्सच्या नर्सिंग स्टाफमधील एकमेव जागेसाठी भारतातून शेकडो अर्ज आलेले होते. ७५ जणींची तिसऱ्या टप्प्यातील यादीत निवड झाली. तर अंतिम निवडीत कामिनी सूर्यवंशी यांनी बाजी मारली. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.\nयश मिळवण्यासाठी कामिनी सूर्यवंशी यांना त्यांच पती तुषार सर्यवंशी व कुटुंबीय तसेच वडील वसंत शिंदे, भाऊ तुषार शिंदे यांचा पाठिंबा होता. कामिनी यांनी हे यश संपादन केल्याने पुढील आठवड्यात त्या कर्नाटकात प्रशिक्षणासाठी जात आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.\nयांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर रुग्णसेवेचा ध्यास घेतलेल्या कामिनी यांना त्यांच्या सासरच्यांनी देखील मोलाची साथ दिली. एअर फोर्सच्या नर्सिंग स्टाफमधील एकमेव जागेसाठी भारतातून शेकडो अर्ज आलेले होते. ७५ जणींची तिसऱ्या टप्प्यातील यादीत निवड झाली. तर अंतिम निवडीत कामिनी सूर्यवंशी यांनी बाजी मारली. केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.\nकौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही मनाची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हे कामिना सूर्यवंशी यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळे घरकाम सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी त्यांचे उदाहरण प्रेरणादायी आहे.\nहे देखील वाचा :\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nदूध संघ निवडणूक : बी ग्रेड तूपावरुन सी ग्रेडचे राजकारण\nगुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक\nCotton : जळगाव जिल्ह्यातील जिनिंग व्यवसाय धोक्यात; ही आहेत प्रमुख कारणे\nलग्नाळू तरुणांनो सावधान…जळगाव जिल्ह्यात ‘मॅरेज रॅकेट’ सक्रिय\nया बातम्या देखील वाचा\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nदूध संघ निवडणूक : बी ग्रेड तूपावरुन सी ग्रेडचे राजकारण\nगुजरातमधील विजयानंतर नरेंद्र मोदींनी केले जळगावच्या या सुपुत्राचे कौतूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/03/01/4214/4214-onion-rate-all-maharashtra-agri-business-news-9286349728-1-march-2021-9278386472385/", "date_download": "2022-12-09T08:21:24Z", "digest": "sha1:UXUWSMEJRGBO6SZMK4DSQS7ICZTXIB4D", "length": 13781, "nlines": 179, "source_domain": "krushirang.com", "title": "बाजारभाव अपडेट : महिन्याच्या पहिल्या दिवशीही कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायद��� सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»बाजारभाव अपडेट : महिन्याच्या पहिल्या दिवशीही कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट\nबाजारभाव अपडेट : महिन्याच्या पहिल्या दिवशीही कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट\nसोमवारी, दि. 1 मार्च रोजीचे बाजारभाव असे :-\nशेतमाल कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट 2200 3000 2600\nश्रीरामपूर 850 2800 1900\nयेवला -आंदरसूल 500 2701 2300\nलासलगाव – निफाड 1200 2761 2450\nपिंपळगाव(ब) – सायखेडा 700 2851 2300\nपिंपळगाव बसवंत 600 2901 2475\nलासलगाव – निफाड 1000 2301 2151\nपिंपळगाव बसवंत 1425 2856 2251\nपिंपळगाव(ब) – सायखेडा 500 2500 2050\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती स��ोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AD_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2022-12-09T09:33:59Z", "digest": "sha1:IMKW7BTP77W3LIJYFWIM3G2SJTTPM3CQ", "length": 7419, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोविंद वल्लभ पंतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगोविंद वल्लभ पंतला जोडलेली पाने\n← गोविंद वल्लभ पंत\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख गोविंद वल्लभ पंत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवल्लभभाई पटेल (← दुवे | संपादन)\nधोंडो केशव कर्वे (← दुवे | संपादन)\nलता मंगेशकर (← दुवे | संपादन)\nमार्च ७ (← दुवे | संपादन)\nझाकिर हुसेन (← दुवे | संपादन)\nए.पी.जे. अब्दुल कलाम (← दुवे | संपादन)\nराजेंद्र प्रसाद (← दुवे | संपादन)\nसर्वेपल्ली राधाकृष्णन (← दुवे | संपादन)\nभीमसेन जोशी (← दुवे | संपादन)\nभारतरत्न (← दुवे | संपादन)\nपांडुरंग वामन काणे (← दुवे | संपादन)\nमोक्षगुंडम विश्वेश्वरैया (← दुवे | संपादन)\nराजीव गांधी (← दुवे | संपादन)\nमोरारजी देसाई (← दुवे | संपादन)\nइंदिरा गांधी (← दुवे | संपादन)\nजवाहरलाल नेहरू (← दुवे | संपादन)\nगुलझारीलाल नंदा (← दुवे | संपादन)\nलाल बहादूर शास्त्री (← दुवे | संपादन)\nअटलबिहारी वाजपेयी (← दुवे | संपादन)\nसचिन तेंडुलकर (← दुवे | संपादन)\nजयप्रकाश नारायण (← दुवे | संपादन)\nबाबासाहेब आंबेडकर (← दुवे | संपादन)\nवराहगिरी वेंकट गिरी (← दुवे | संपादन)\nचक्रवर्ती राजगोपालाचारी (← दुवे | संपादन)\nभगवान दास (← दुवे | संपादन)\nबिधन चंद्र रॉय (← दुवे | संपादन)\nपुरुषोत्तम दास टंडन (← दुवे | संपादन)\nके. कामराज (← दुवे | संपादन)\nमदर तेरेसा (← दुवे | संपादन)\nविनायक नरहरी भावे (← दुवे | संपादन)\nइ.स. १९६१ (← दुवे | संपादन)\nबिस्मिल्ला खान (← दुवे | संपादन)\nचिदंबरम सुब्रमण्यम (← दुवे | संपादन)\nचंद्रशेखर वेंकट रामन (← दुवे | संपादन)\nएम.जी. रामचंद्रन (← दुवे | संपादन)\nनेल्सन मंडेला (← दुवे | संपादन)\nजे.आर.डी. टाटा (← दुवे | संपादन)\nचिंतामणी नागेश रामचंद्र राव (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १० (← दुवे | संपादन)\nपंतनगर-घाटकोपर (← दुवे | संपादन)\nसत्यजित राय (← दुवे | संपादन)\nअमर्त्य सेन (← दुवे | संपादन)\nखान अब्दुल गफारखान (← दुवे | संपादन)\nएम.एस. सुब्बुलक्ष्मी (← दुवे | संपादन)\nपंडित रविशंकर (← दुवे | संपादन)\nमदनमोहन मालवीय (← दुवे | संपादन)\nकऱ्हाडे ब्राह्मण (← दुवे | संपादन)\nअबुल कलाम आझाद (← दुवे | संपादन)\nगोपीनाथ बोरदोलोई (← दुवे | संपादन)\nभारताचे गृहमंत्री (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2022-12-09T09:48:39Z", "digest": "sha1:7HJOXIP5ZGYZACW6FVEVLRD23PJQI2TI", "length": 8420, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशनला जोडलेली पाने\n← युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nपाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nश्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nवेस्ट इंडीज क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nइंग्लंड क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nकेन्या राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nबांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nकॅनडा क्रिकेट (← दुवे | संपादन)\nनेदरलँड्स राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nस्कॉटलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nआयर्लंड क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (← दुवे | संपादन)\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश (← दुवे | संपादन)\nबेल्जियम राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nडेन्मार्क राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nहाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nमलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nनेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nपापुआ न्यू गिनी राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nयुगांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nसंयुक्त राज्य अमेरीका क्रिकेट (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nअमेरिका क्रिकेट (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nआयसीसी अमेरिका (← दुवे | संपादन)\nओमान राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nअफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nब्राझील राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nआयसीसी इंटरकाँटिनेंटल चषक (← दुवे | संपादन)\nबर्म्युडा राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nनामिबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nसंयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nन्यू झीलंड राष्ट्री�� क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nगयाना राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nबार्बाडोस क्रिकेट (← दुवे | संपादन)\nजमैका क्रिकेट (← दुवे | संपादन)\nयुनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nसाचा:USAc (← दुवे | संपादन)\nसाचा:राष्ट्रीय क्रिकेट संघ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE...%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7_%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_(Angarwata%E2%80%A6Shodh_Sharad_Joshincha).pdf/%E0%A5%AA", "date_download": "2022-12-09T09:06:53Z", "digest": "sha1:UXSHTINOQKUDAHOX755KZVO6LXCKO3B6", "length": 4755, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४ - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही\nअंगारवाटा... शोध शरद जोशींचा लेखक भानू काळे चलभाष : ९८५०८१००९१ इमेल : bhanukale@gmail.com प्रकाशक ऊर्मी प्रकाशन सी २, गार्डन इस्टेट, नागरस रस्ता, औंध, पुणे ४११ ०६७ स्थिरभाष : (०२०) २५८८३७२६ या पुस्तकाच्या प्रती मागवण्यासाठी कृपया पुढील पत्त्यावर संपर्क साधावा : प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे शेतकरी संघटना, मध्यवर्ती कार्यालय, अंगारमळा, आंबेठाण, तालुका खेड, जिल्हा पुणे ४१०५०१ चलभाष : ९८२२३००३४८ अथवा श्री. अनंतराव देशपांडे चलभाष : ९४०३५४१८४१, ८६६८३२६९६२ मुद्रक कॉम्प-प्रिंट कल्पना प्रा. लि. अक्षरजुळणी अमोघ आर्ट्स मुखपृष्ठ श्याम देशपांडे सर्व हक्क सुरक्षित © भानू काळे आवृत्ती पहिली : ५ डिसेंबर २०१६ आवृत्ती दुसरी : ३ सप्टेंबर २०१७ किंमत : ६०० रुपये या पुस्तकासाठी प्राज फाउंडेशनकडून आंशिक अर्थसहाय्य मिळाले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०२० रोजी १३:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/12/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T08:05:19Z", "digest": "sha1:DRLVV25B3WDEKRSNTUPEBGHNNOUZPG7U", "length": 13385, "nlines": 91, "source_domain": "onlinenews15.com", "title": "जेव्हा काजोल सहित या मोठमोठ्या अभिनेत्रींनी अक्षय कुमारला मिळवण्यासाठी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा..’रेखा’ तर म्हणाली तू फक्त हो म्हण मी रोज रात्री तू म्हणशील तस… – Epic Marathi News", "raw_content": "\nजेव्हा काजोल सहित या मोठमोठ्या अभिनेत्रींनी अक्षय कुमारला मिळवण्यासाठी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा..’रेखा’ तर म्हणाली तू फक्त हो म्हण मी रोज रात्री तू म्हणशील तस…\nजेव्हा काजोल सहित या मोठमोठ्या अभिनेत्रींनी अक्षय कुमारला मिळवण्यासाठी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा..’रेखा’ तर म्हणाली तू फक्त हो म्हण मी रोज रात्री तू म्हणशील तस…\nNovember 12, 2022 adminLeave a Comment on जेव्हा काजोल सहित या मोठमोठ्या अभिनेत्रींनी अक्षय कुमारला मिळवण्यासाठी ओलांडल्या होत्या सर्व मर्यादा..’रेखा’ तर म्हणाली तू फक्त हो म्हण मी रोज रात्री तू म्हणशील तस…\nबॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारने 2001 मध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले, आज अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासोबत खूप खूश आहे, आता त्याचे नाव इतर कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडले जात नाही पण अस देखील नाही की इंडस्ट्रीमध्ये अक्षयच्या नावासोबत दुसऱ्या अभिनेत्रींचे नाव जोडले गेले नाही. अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे, अगदी अक्षयचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर देखील होते.\nइंडस्ट्रीची सुपरहिट अभिनेत्री काजोल, अजय देवगणसोबतच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. हीच अभिनेत्री काही काळापूर्वी अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी असायची. इंडस्ट्रीत एक वेळ अशी आली आहे जेव्हा अभिनेत्री काजोल अक्षय कुमारच्या प्रेमात पडली होती. होय, याचा खुलासा तिचा खास मित्र करण जोहरने केला आहे.\nकरण जोहरने सांगितले की, एके काळी बॉलीवूडचा प्रसिद्ध खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार काजोलचा क्रश असायचा आणि कॉफी विथ करण या शो दरम्यान काजलनेच पती अजय देवगणसमोर याची कबुली दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 1991 मध्ये हिना चित्रपटाच्या पार्टीदरम्यान करण काजोलला भेटला होता.\nआणि त्यामध्येच काजोलला अक्षय कुमारवर क्रश झाला होता आणि पार्टीमध्ये त्याला भेटण्याची तीव्र इच्छा तिला झाली होती. अक्षय कुमारला भेटण्यासाठी ती इतकी वेडी होती की तिने संपूर्ण पार्टीमध्ये अक्षय कुमारला शोधले आणि जेव्हा तो भेटला तेव्हा तिने सुटकेचा नि:श्वास सोड��ा.\nही पहिली अभिनेत्री आहे जिच्यासोबत अक्षय कुमारच्या अफेअरची बातमी आली, ती म्हणजे पूजा बत्रा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा बत्रा आणि अक्षयचे खूप दिवसांपासून अफेअर होते, पण त्यावेळी अक्षय कुमार हे फारसे प्रसिद्ध सेलिब्रिटी नव्हते, त्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही,पण अक्षयला स्टारडम मिळताच तो पूजापासून दूर झाला.\nखिलाडी चित्रपटादरम्यान अक्षयचे नाव आयेशा जुल्कासोबत जोडले गेले होते, ज्यामध्ये दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते, लोकांना त्यांची केमिस्ट्री इतकी आवडली होती की,हळूहळू त्यांच्या प्रेमाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. मात्र, दोघांनीही कधीच हे नातं उघडपणे स्वीकारलं नाही.\nरवीना टंडन आणि अक्षय कुमार या दोघांचे किस्से आजही इंडस्ट्रीमध्ये गुंजतात, दोघांनीही मोहरासारखे हिट चित्रपट दिले आणि दरम्यान प्रेमात पडले. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, रवीना टंडन या नात्याबद्दल खूप गंभीर होती तर अक्षयला कोणत्याही प्रकारची कमिटमेंट नको होती. कदाचित याच कारणामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले. दोघांचे नाते आणि ब्रेकअप यामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती.\nअक्षय आणि रेखाचे नाते हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले अफेअर आहे. दोघांनीही ते मान्य केले नसले तरी त्यावेळी अक्षयची गर्लफ्रेंड असलेल्या रवीना टंडनने रेखाला तिच्या मर्यादा जाणून घ्याव्यात असे मीडियासमोर सांगितले होते. रवीनाचे हे वक्तव्य अनेक दिवसांपासून चर्चेत होते. खिलाडी के खिलाडी या चित्रपटादरम्यान रेखा अक्षयच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात होते. त्यावेळी रवीनाने रेखाला अक्षयपासून दूर राहण्यास सांगितले.\nवयाच्या ५७ व्या वर्षी बाप बनणार ‘सलमान खान’, सलमानच्या मुलाची आई आहे सलमान पेक्षाही मोठी स्टार…जिला तुम्ही दररोज पाहत असाल\nपँ’ट न घालताच सर्वांसमोर आली ही सुंदरी, विमानतळावर सर्वांसमोर दिसत होते तिच्या श’री’राचे हे पा’र्ट, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली मुंबईला आणि पँट राहिली घरी …\nचित्रपटाच्या बदल्यात या अभिनेत्रींना आली होती शा’री’रि’क सं’बं’ध ठेवायची ऑफर, जाणून घ्या कोणकोणत्या अभिनेत्रींनीं दिला होता होकार…\nबॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभाच्या कारचा झाला ऍक्सीडेन्ट , समोर आले तिचे हृदय पिळवून टाकणारे धक्कादायक फोटो..\nलठ्ठ मुलींशी लग्न केल्याने होतात हे अचंबित करणारे फायदे ज्याचा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल, बघून विश्वास बसणार नाही तुम्हाला…’\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://videostatus.pro/mr/15-august-songs-status/", "date_download": "2022-12-09T09:45:19Z", "digest": "sha1:EJCEPARQDWAONPE2HWLG3VDHPJVLITHR", "length": 13292, "nlines": 123, "source_domain": "videostatus.pro", "title": "15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती", "raw_content": "\nव्हिडिओ स्थिती डाउनलोड करा\nमाझी व्हिडिओ स्थिती तामिळ\nशेअर चॅट मराठी टेटस\nआज मौसम बडा बीमान है स्टेटस डाउनलोड\nनवीनतम Whatsapp व्हिडिओ स्थिती\nगुजराती स्थिती Whatsapp व्हिडिओ\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस व्हिडिओ 2021\nसप्टेंबर 4, 2022 करण ठाकोर\n15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\n15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती, आपण शोधत आहात 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती.\nयेथे, आपण शोधत आहात. आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, फेसबुक, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात, आपण शोधत आहात. आपण शोधत आहात.\nडाउनलोड कसे करावे 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\nमूड ऑफ व्हाट्सएप स्टेटस व्हिडिओ मुलगा खूप दुःखी वाटत WhatsApp स्टेटस खूप हृदयस्पर्शी, मूड ऑफ व्हाट्सएप स्टेटस व्हिडिओ मुलगा खूप दुःखी वाटत WhatsApp स्टेटस खूप हृदयस्पर्शी.\nमूड ऑफ व्हाट्सएप स्टेटस व्हिडिओ मुलगा खूप दुःखी वाटत WhatsApp स्टेटस खूप हृदयस्पर्शी.\nमूड ऑफ व्हाट्सएप स्टेटस व्हिडिओ मुलगा खूप दुःखी वाटत WhatsApp स्टेटस खूप हृदयस्पर्शी.\nमूड ऑफ व्हाट्सएप स्टेटस व्हिडि��� मुलगा खूप दुःखी वाटत WhatsApp स्टेटस खूप हृदयस्पर्शी.\nखाली अधिकृत Whatsapp व्हिडिओ स्टेटस लिंक तपासा 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\n15 ऑगस्ट गाणी डाउनलोड करा: 15 ऑगस्ट एमपी 3 गाणी…\nमधील काही सर्वकालीन हिट पारंपारिक स्वातंत्र्यदिनी गाणी 15 ऑगस्ट अल्बम सारे जहाँ से अच्छा, ये शान तिरंगा, सरफरोशी की तमन्ना, मेरा रंग दे, हातो म्हणजे, बंडलमध्ये बोलो असते, आणि मेरे बेटो को. वरून शीर्ष पारंपारिक स्वातंत्र्य दिन एमपी3 गाणी डाउनलोड करा आणि ऐका 15 Gaana.com वर ऑगस्ट अल्बम उच्च दर्जाचा.\nभक्तिगीतांसाठी क्लिक करा : हिंदी प्रेम स्थिती व्हिडिओ डाउनलोड कसे डाउनलोड करावे://goo.gl/atXd0e15 ऑगस्ट विशेष …\nस्वातंत्र्यदिनाची गाणी 2022 – फक्त सर्वोत्तम आहेत\nआम्ही काही सर्वकालीन लोकप्रिय देशभक्तीपर गाण्यांचा समावेश असलेली 15 ऑगस्टच्या गाण्यांची विस्तृत प्लेलिस्ट तयार केली आहे.. काही सर्वोत्तम देशभक्तीपर गाणी ऐकून हा ऐतिहासिक दिवस साजरा करा…\nस्वातंत्र्यदिनाच्या विशेष प्लेलिस्टमधील काही लोकप्रिय बॉलीवूड स्वातंत्र्यदिनी गाणी म्हणजे वंदे मातरम, जीतेगा फिरसे इंडिया मेरा, जयहिंद की सेना, डर के आगे जीत है, तेरा शुक्रिया, वंदे मातरम, फ्री फायर व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडिओ डाउनलोड mp3\n15 ऑगस्ट स्थिती | स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 2022\nलोक देखील शोधतात 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\nगाण्याची स्थिती डाउनलोड करा\nप्रेम आणि अनुकूलता या वेगळ्या गोष्टी आहेत\nतामिळ मध्ये स्टेटस गाणे\nगाण्याची स्थिती डाउनलोड करा\nप्रेम आणि अनुकूलता या वेगळ्या गोष्टी आहेत\nतामिळ मध्ये स्टेटस गाणे\nमहाकाल व्हिडिओ स्टेटस डाउनलोड 2022\nमहाकाल व्हिडिओ स्टेटस डाउनलोड एचडी\nहे गाणे नुसरत फतेह अली खान यांनी गायले आहे\nWhatsapp स्टेटस व्हिडिओ डाउनलोड pagalworld\nप्रेरक व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडिओ डाउनलोड\nव्हाट्सएप स्थितीसाठी प्रेरक व्हिडिओ डाउनलोड करा\nसुंदर whatsapp स्टेटस व्हिडिओ डाउनलोड\nमहाकाल स्टेटस व्हिडिओ डाउनलोड\nहिंदी गाण्याची स्थितीचुंबन व्हिडिओ स्थितीप्रेम गाण्यांची स्थितीनवीन स्टेटस गाणीप्रेम आणि अनुकूलता या वेगळ्या गोष्टी आहेतगाण्याची स्थिती डाउनलोड करातामिळ मध्ये स्टेटस गाणेस्टेटस गाण्याचा व्हिडिओ\nमागील पोस्ट:भाऊ दिवसाच्या शुभेच्छा 2021\nपुढील पोस्ट:बारिश प्रतिमा प्रेम\nडाउनलोड कसे करावे 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\nखाली अधिक��त Whatsapp व्हिडिओ स्टेटस लिंक तपासा 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\n15 ऑगस्ट गाणी डाउनलोड करा: 15 ऑगस्ट एमपी 3 गाणी…\nस्वातंत्र्यदिनाची गाणी 2022 – फक्त सर्वोत्तम आहेत\n15 ऑगस्ट स्थिती | स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा 2022\nलोक देखील शोधतात 15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\nये दोस्ती हम नाही तोडेंगे गाणे डाउनलोड\nबाल हनुमान प्रतिमा hd\nराधा कृष्ण प्रेम गीत\nइंग्रजी मध्ये वृत्ती स्थिती प्रतिमा\n15 ऑगस्ट गाण्यांची स्थिती\nभाऊ दिवसाच्या शुभेच्छा 2021\nशिव भजन डाउनलोड pagalworld\nआर्मी व्हॉट्सअॅप व्हिडिओ स्थिती\nबाळ Whatsapp स्थिती व्हिडिओ\nBgm Whatsapp व्हिडिओ स्थिती\nदिवस शुभेच्छा Whatsapp स्थिती\nपूर्ण स्क्रीन whatsapp स्थिती व्हिडिओ\nगांधी जयंती Whatsapp स्थिती\nगणेश चतुर्थी स्थिती व्हिडिओ\nदेव Whatsapp व्हिडिओ स्थिती\nगुड मॉर्निंग व्हिडिओ स्थिती\nशुभ रात्री Whatsapp व्हिडिओ स्थिती\nवाढदिवसाच्या शुभेच्छा Whatsapp व्हिडिओ स्थिती\nहोळीच्या शुभेच्छा व्हिडिओ स्थिती\nएक्सप्लोर करा आणि तुमचा आवडता हॅप्पी होली व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडिओ विनामूल्य शेअर करा 2022\nनवीन वर्षाच्या शुभेच्छा Whatsapp स्थिती\nहिंदी Whastapp व्हिडिओ स्थिती\nजन्माष्टमी Whatsapp स्थिती व्हिडिओ\nकन्नड व्हॉट्सअॅप व्हिडिओ स्थिती\nमराठी Whatsapp व्हिडिओ स्थिती\nमेरी ख्रिसमस व्हिडिओ स्थिती\nनवीन Whatsapp स्थिती व्हिडिओ\nपंजाबी Whatsapp स्थिती व्हिडिओ\nरक्षा बंधन व्हिडिओ Whatsapp स्थिती\nदु: खी व्हाट्सएप स्थिती\nसीरियल व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडिओ\nतेलुगू व्हॉट्सअॅप व्हिडिओ स्थिती\nवर्डप्रेस थीम: वेलिंग्टन द्वारे ThemeZee.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2022-12-09T09:21:51Z", "digest": "sha1:776SCF4BAPXJ72K7FRPK26BXK2PUY5EV", "length": 3297, "nlines": 91, "source_domain": "prahaar.in", "title": "आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती -", "raw_content": "\nHome Tags आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nTag: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nअसाही आणखी एक वीरू\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-fahad-fazil-who-is-fahad-fazil.asp", "date_download": "2022-12-09T10:28:04Z", "digest": "sha1:62HZIKLX626JQJ2YHQQAYTN4DGTUMFVH", "length": 20566, "nlines": 308, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "फहाद फझिल जन्मतारीख | फहाद फझिल कोण आहे फहाद फझिल जीवनचरित्र", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2023\nलाल किताब राशि भविष्य 2023\nतमिळ राशि भविष्य 2023\nतेलगू राशि भविष्य 2023\nकन्नड राशि भविष्य 2023\nमल्याळम राशि भविष्य 2023\nगुजराती राशि भविष्य 2023\nमराठी राशि भविष्य 2023\nबंगाली राशि भविष्य 2023\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Fahad Fazil बद्दल\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nफहाद फझिल प्रेम जन्मपत्रिका\nफहाद फझिल व्यवसाय जन्मपत्रिका\nफहाद फझिल जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nफहाद फझिल 2022 जन्मपत्रिका\nफहाद फझिल ज्योतिष अहवाल\nफहाद फझिल फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nकोणत्या वर्षी Fahad Fazilचा जन्म झाला\nFahad Fazilची जन्म तारीख काय आहे\nFahad Fazilचा जन्म कुठे झाला\nFahad Fazilचे वय किती आहे\nFahad Fazil चा जन्म कधी झाला\nFahad Fazil चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nFahad Fazilच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nFahad Fazilची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली पकड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Fahad Fazil ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Fahad Fazil ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मेहनतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परंतु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Fahad Fazil ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nFahad Fazilची जीवनशैलिक कुंडली\nतुमच्या बौद्धिक क्षमतेबद्दल सर्व जण काय विचार करता, याची तुम्हाला काळजी असते आणि इतर कोणत्याही क्षेत��राआधी शैक्षणिक क्षेत्राकडे तुमच्या प्रयत्नांचा कल दिसून येतो.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/author/indiadarpanlive/", "date_download": "2022-12-09T09:08:59Z", "digest": "sha1:ZPRKAIJ6IKFQUFU3WZBLWJF7DVKDDTNM", "length": 8815, "nlines": 109, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "India Darpan, Author at India Darpan Live", "raw_content": "\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणात श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत....\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nनाशिक स्मार्ट सिटीचा विध्वंसकारी कारभार नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारामुळे ऐतिहासिक नाशिकचे प्रचंड नुकसान होत आहे. ते आपण जाणून घेतले...\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेती उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनी कृषी उडान योजना सुरू केली आहे. या योजनेत...\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\nनवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रूफटॉप सोलर योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे...\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावत असून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील...\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\nइंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यामधील खरगपूर रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टीसीच्या डोक्यावर...\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; बघा, आता काय म्हणाले ते\nपुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्याचे समोर येत...\n‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकावरुन गदारोळ; पुरस्कार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश\nमुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सन २०२१ साठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत प्रौढ वाङ्मय अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ...\nभद्रकालीतील ‘त्या’ कुंटणखान्याच्या जागेबाबत नाशिक पोलिस आयुक्तांनी घेतला हा निर्णय\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भद्रकालीतील वर्षभरापूर्वी सील करण्यात आलेली कुंटणखान्याची जागा पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कायदेशीर वापरासाठी खुली...\nवासनांध हर्षल मोरेच्या गैरकृत्याचे अनेक साक्षीदार; आणखी अनेक बाबी उघड होणार\nनाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - बहुचर्चित म्हसरूळ येथील विद्यार्थीनी लैंगिक शोषण प्रकरणात कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या हर्षल मोरे याचा...\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/mmacop-ahmednagar-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:32:39Z", "digest": "sha1:ZONY53IFLCYWRT6H2PWK3C3HHN6AEL5W", "length": 13767, "nlines": 215, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "MMACOP Ahmednagar Recruitment 2017 Apply Offline For 28 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nमातोश्री मिराताई हैर कॉलेज ऑफ फार्मेसी ने जॉब विज्ञापन प्रकाशि�� किया, जिसमें एमएमएसीओपी अहमदनगर भर्ती 2017 लागू करने के लिए कहा गया है यह नया विज्ञापन सहायक प्रोफेसर – व्याख्याता और अधिक की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन सहायक प्रोफेसर – व्याख्याता और अधिक की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 28 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/5406-2/", "date_download": "2022-12-09T09:41:32Z", "digest": "sha1:HLTIQ7DSEKHYP33R4L2WITKBS6UXV2ZK", "length": 33615, "nlines": 155, "source_domain": "mediawatch.info", "title": "एक होता 'आईनस्टाइन' ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured एक होता ‘आईनस्टाइन’ \n-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)\nअसं होतं ना बऱ्याचवेळा, की प्रत्येकवेळी आपल्याला कोणाला प्रत्यक्षात भेटण्याची गरज नसते. कोणी पुस्तकातून, लिखाणातून, चित्रांतून… किंवा इतर कुठल्या माध्यमांतून आपल्याला भेटत असतो आणि आपल्याला तो जवळचा वाटत राहतो.\nकुठलाही वैज्ञानिक हा ग्रेट असतोच, पण ‘आईन्स्टाईन’ मला सगळ्यांच्यात थोडा जास्तच ग्रेट आणि फार जवळचा, अगदी घरातला वाटतो. ते तसं वाटण्यामागे असंख्य कारणं असतील. त्याची साधी राहणी, उच्च विचार कारणीभूत आहेत, की मग त्याची हुशारी, माहित नाही. पण आपल्या सामान्य माणसांसारखंच त्यानेही असंख्य समस्या झेलल्या, रोजचं जगण्यातलं डिप्रेशन त्यालाही कित्येकवेळा खचवत गेलं की त्याच्याही मनात आत्महत्येचे विचार बळावू लागावेत… आणि तरी देखील तो त्यासगळ्याशी झटून विज्ञानासाठी पुरून उरला.\nलहान मुलांना शिक्षण देताना ते गोष्टीच्या स्वरूपात असावं, ते छान रंगवून सांगावं, काल्पनिक जग त्यांच्यासमोर उभं करावं. त्याने त्यांच्या भावविश्वात होणारी खळबळ, त्यांना पडणारे प्रश्न-कुतूहल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी फार महत्त्वाच्या असतात.\nआईन्स्टाईनच्या लहानपणी त्याच्या हातात आलेल्या कंपासाने त्याच्या डोक्यात प्रश्नांची रांग सुरु केली. ‘एक अदृश्य शक्ती कसं काय हे कंपासातली सुई हलवू शकते, कुठली शक्ती आहे ती, ती पाहायला मिळेल का’…. त्या ५ वर्षाच्या मुलाला हे प्रश्न पडू लागले. १२ व्या वर्षी हातात आलेल्या विज्ञानाच्या मजेदार पुस्तकांनी (Popular Books on Physical Science), त्याची कल्पनाशक्ती चाळवत गेली. ‘आपण एका इलेकट्रीकल वायरमध्ये बसून अगदी विजेच्या बाजूने जातोय, ती पाहतोय’, ह्या त्या पुस्तकातल्या कल्पनेने, त्यालाही ‘प्रकाशकिरण-प्रकाशझोत कसा असेल’, ‘आपण ते पाहता येईल का’…. या सारख्या गोष्टी डोक्यात येऊ लागल्या.\nप्रश्न-चिकित्सा हे सगळं प्रगतीसाठी गरजेचे असतात. जर ‘प्रश्��� विचारण्याचीच’ भीती निर्माण केली गेली, किंवा उत्तरं देण्याचं टाळत राहिलो, तर तो “विकासासाठी अडथळा” होऊ शकतो.\nआईन्स्टाईनकडून शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. शाळेत गेलं, उच्च मार्कांनी पास झालं म्हणजे खूप प्रगती करालच असं काही नसतं. तुमचा विकास हा सर्वस्वी तुमच्या पॅशनवर असतो. आणि त्या पॅशनचा आणि आपल्या उच्च मार्कांचा संबंध नसतो. ना तो तुमच्या वयाशी असतो, ना परिस्थितीशी.\nनोकरीसाठी स्ट्रगल करणारा आईन्स्टाईन, घरच्या परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये जाणारा आईन्स्टाईन, संसाराच्या किचकट गोष्टींमध्ये अडकणारा आईन्स्टाईन…. आणि हे सगळं चालू असताना आपल्या डोक्यातले प्रश्न, त्यावरचे अंदाज, ते सिद्ध करून जगाला एक नवीन दिशा देणारा आईन्स्टाईन.\nआईन्स्टाईनने १९०५ मध्ये सहा प्रबंध लिहिले, त्या वर्षाला आईन्स्टाईनचं ‘चमत्कारिक वर्ष’ म्हटलं जातं (annus mirabilis). त्यातले ३ प्रबंध हे फिजिक्सच्या दुनियेला ‘उथल-पुथल’ करणारे होते. आणि त्याचा फायदा भौतिकशास्त्राशी जोडलेल्या प्रत्येक क्षेत्राला होणार होता. आणि हे सगळं तो फावल्या वेळात, आपला नोकरी-धंदा करून करायचा. ब्राऊनियन मोशनमधून त्याने कणामधील रेणूंच्या टक्करा दाखवून, ‘अनु-रेणू’ विश्व समजायला सोपं केलं. स्पेशल थिअरीबद्दल किती बोलावं आणि किती नाही… त्यानंतरची ‘जनरल थिअरी’ हा शोध म्हणजे, बाकी शोध एकवेळ ठीक, पण आईन्स्टाईनशिवाय ही थिअरी कुणीही मांडू शकला नसता, असं त्याकाळी म्हटलं जाऊ लागलं. रातोरात स्टार झाला तो.\nत्याला मिळालेलं नोबेल हे, ‘फोटो-इलेकट्रीक इफेक्ट साठी होतं. कारण स्पेशल थिअरीबद्दल (थिअरी ऑफ रॅलेटिव्हिटी), एकमत होत नव्हतं.\n‘फोटो-इलेकट्रीक इफेक्ट’ हे त्याचं सर्वात महत्त्वाचं काम होतंच, पण जनरल थिअरीची गोष्टच निराळी होती. साक्षात न्यूटनला शह द्यायचा होता, त्याच्या सिद्धांतांना तडा लागणार होता.\nफोटोइलेक्ट्रिक इफेक्टनेदेखील बऱ्याच गोष्टी बदलणार होत्या. त्यातली सर्वात मोठी गोष्ट होती ती, आईन्स्टाईनचं प्रकाशाला कण मानणं. आतापर्यंत प्रकाश ही लहर (Wave) आहे असं सिद्ध करण्यात आलं होतं. आणि आईन्स्टाईनने ‘फोटॉन्स’ ह्या कणांनी प्रकाशकिरण बनलेला असतो, हे सांगितलं. क्लासिक विज्ञानात हे बसणारं नव्हतंच. मॅक्सवेलने इलेकट्रोमॅग्नेटीक लहरीसारखंच प्रकाश ही लहर आहे म्हटलं, पण त्या लहरींचं माध्यम काय जसं आवाजासाठी हवा हे माध्यम, तसं प्रकाशकिरण हे जर लहर असेल, तर मग ते माध्यम कुठलं कळेना झालं. आणि त्यावर तोडगा म्हणून वातावरणात ‘ईथर’ असं अदृश्य-काल्पनिक काही पसरलेलं आहे, असं ठरवण्यात आलं. अर्थात आईन्स्टाईनने सगळं निकालात काढलं. ईथर शोधण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न झाला, पण ते काही सापडलं नाही.\nअसं नव्हतं की आधी कोणीच ‘टाइम मशीन’ वगैरेचा विचार केला नव्हता. आधीही चौथं डायमेन्शनची कल्पना केली होतीच. पण सर्वांनी चौथं डायमेन्शन स्पेसच्या कल्पने पलीकडे केलं नाही. आणि आईन्स्टाईनने चौथ्या डायमेन्शनची सांगड घातली वेळेशी.\nस्पेशल थियरी, म्हणजे सापेक्षतावाद लिहिताना त्याने काय नक्की खाल्लं होतं कुणास ठाऊक. कारण ती संकल्पनाच पूर्ण वेगळी होती. आधीच्या क्लासिकल विज्ञानाप्रमाणे, फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार केला गेला, तर अंतर, वेळ हे सगळं सारखंच राहणार होतं. कोणीही, कुठूनही, कधीही मोजा – अंतर,वेळ सारखंच. पर आईन्स्टाईन तो आईन्स्टाईन है भाई. तो ‘वेळ आणि अंतर’ हे दोन्ही सापेक्ष ठरवून मोकळा झाला. आणि हे कोणालाही झेपण्यासारखं नव्हतं. कारण ते कसं शक्य होईल मुंबईत बसलेली व्यक्ती आणि पुण्यात बसलेली व्यक्ती, दोघांमधलं अंतर एकच असणार आहे, आणि वेळ देखील एकच, आणि जरी त्यातली एखादी व्यक्ती फिरत्या बसमध्ये असली, तरी वेळ थोडीच बदलणार आहे मुंबईत बसलेली व्यक्ती आणि पुण्यात बसलेली व्यक्ती, दोघांमधलं अंतर एकच असणार आहे, आणि वेळ देखील एकच, आणि जरी त्यातली एखादी व्यक्ती फिरत्या बसमध्ये असली, तरी वेळ थोडीच बदलणार आहे ती देखील सारखीच असणार, मग हा काय बोलतोय वेगळं असणार \nआईन्स्टाईनच्या मताप्रमाणे आपण प्रत्येकजण आपलं स्वतःचं घड्याळ घेऊन फिरतो. आणि ते घड्याळ प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असणार. रोजच्या दैनंदिन जीवनात, अगदी आपण ५०० किमीप्रतीतास जरी गेलो तरी आपण कधीही प्रकाशाच्या वेगाच्या किंचितही जवळ जात नाही. आणि ह्यासाठी त्याने “L = L0((1 – v2/c2))1/2”, हे समीकरण मांडलं. ज्यात C हा प्रकाशाचा वेग, जो ३ लाख मीटरप्रती सेकंद असतो, आणि त्याचाही वर्ग…. त्यामुळे आपल्या दैनंदिन गतीने आपल्याला वेळ सापेक्ष वाटणार नाही.\nपण या समीकरणाने, जर आपण प्रकाशाच्या वेगाने जाऊ लागलो (जे आज शक्य नाही), तर स्थिर असणाऱ्या माणसाच्या घड्याळात आणि आपल्या घड्याळात अंतर जाणवेल. आपलं घड्याळ चक��क थांबलेलं असेल. आणि त्याहून वेगात गेलो, तर मग ‘टाईम मशीन’, म्हणजेच आपण भूतकाळात जाऊ शकू.\nअर्थात हे सगळंच एकंदर झेपण्यासारखं नव्हतं. कारण एकतर येवढ्या गतीचा विचार करणं शक्य नव्हतं. आणि दुसरं ‘ट्विन पॅराडॉक्स’.\nयावर Interstellar नावाचा खूप सुंदर चित्रपट येऊन गेला. ज्यात बाप ब्लॅकहोलमध्ये अडकतो, आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा त्याची लहान मुलगी ही त्याच्याहूनही दुपटीने मोठी झालेली असते, तर तो तरुणच असतो. अर्थात तो चित्रपट देखील झेपला नाहीच कित्येकांना. (Inception देखील न झेपणारा)\nजसं आईन्स्टाईनने अंतर आणि वेळ, यातली गुंतागुंत बाजूला केली, तसं त्याने वस्तुमान ऊर्जा, या दोघांमधलं नातं शोधून दाखवलं. आणि ते करताना त्याने जगाला दिलं एक प्रसिद्ध समीकरण, “E = mc2”. या समीकरणाने हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू लागली. खगोलशास्त्रासाठी ते फार मोलाचं ठरणार होतं.\nप्रकाशकिरण हा कणांनी बनलेला आहे, लहर नाही… हे सिद्ध करणं प्रचंड अवघड होतं. कारण न्यूटनच्या नियमाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाने प्रकाशकिरण जे वाकतील, ते आईन्स्टाईनच्या ‘वक्र स्पेस’ च्या गणिताप्रमाणे, जास्त वाकणार होते. मग दुसरीकडून आलेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जाताना किती वाकतात, हे पाहायचं ठरलं, पण कसं प्रकाशकिरण लक्ख प्रकाशात कसं मोजता येतील, पाहता येतील प्रकाशकिरण लक्ख प्रकाशात कसं मोजता येतील, पाहता येतील आणि त्यावर आईन्स्टाईनने ‘सूर्यग्रहण’ असताना ते मोजण्याचं सुचवलं. हा प्रयोग म्हणजे जगातला सर्वात मोठा प्रयोग होता. सर्व विज्ञानप्रेमी याकडे डोळा लावून बसलेले. न्यूटन, आईन्स्टाईन आणि साक्षात सूर्य.\nअर्थात आईन्स्टाईन खरा ठरला आणि न्यूटनचा सिद्धांत फोल ठरला.\nशंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली जनरल थिअरी आणि त्यातली ‘वक्र स्पेसची’ संकल्पना, गुरुत्वाकर्षण हे दुसरं-तिसरं काही नसून, आपल्या सभोवतालची स्पेस वक्र असल्यामुळे घरंगळत खाली जाणे किंवा सभोवताली फिरणे होय…. हे फेब्रुवारी २०१६ ला सिद्ध झालं.\nआईन्स्टाईनने कधी स्वतःला नास्तिकही म्हणून घेतलं नाही, ना त्याने कुठला देव-धर्म यावर विश्वास ठेवला. तो म्हणायचा,\n“आपण एक लहान मूल आहोत आणि आपल्यासमोर एक मोठी लायब्ररी आहे. त्यात असंख्य वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं आहेत. आणि मला माहित नाही हे काय आहे, पण मी एका लहान मुलासारखं उत्सुक आहे, ते “का���” शोधण्यासाठी”\nकाही लोकं संसारासाठी बनेलेलीच नसतात. बायका-मुलं-बाळं त्यांना बंधिस्त करू शकत नाहीत. त्यांच्या डोक्यात असणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यासाठीच त्यांच्याकडे वेळ असतो. नुसतं अन्न-निवारा याची सोय करायची आणि अंडी टाकून ती वाढवत राहायची, आणि एक दिवस ‘अलविदा’.. छे हे कसलं लाईफ. जनावरं काय वेगळं करतात. काहीतरी ठोस असायला हवं. मनातलं ध्येय पूर्ण करता यायला हवं. आयुष्याचं चीज व्हावं, असं काहीतरी. कदाचित आपल्या सामान्यांच्या बाबतीत, ते ‘काहीतरी’ काय, हे शोधण्यातच आयुष्य जातं.\nआईन्स्टाईनला खरंतर आपलं मरण पुढे ढकलता आलं असतं. पण त्याने सर्जरीसाठी नकार दिला. तो म्हणाला,\n“मला या जगातून तेव्हा जायचंय, जेव्हा मला वाटेल. कृत्रिमपणे आयुष्य जगवत ठेवण्यात ती मजा नाही. मी माझ्या वाटचं काम केलेलं आहे. आता माझी जायची वेळ झाली. मी ते शांतपणे करेन”\nआणि १८ एप्रिल १९५५ ला अल्बर्ट आईन्स्टाईनने स्वइच्छेने दिमाखात एग्झिट घेतली.\nतू मला कुठल्याही शक्तीशाली-धैर्यवान राजां-महाराजांहून, कुठल्याही महापुरुषांहून, इतिहासातल्या कुठल्याही ग्रेट पात्रांहून फार उच्च वाटतोस. तुझ्या जयंतीला-पुण्यतिथीला लोक रस्त्यावर येत नाहीत. तुला एकेरी बोललं म्हणून कधी तुझा अपमान झाला नाही. तुला शिव्या घातल्या, टिंगल उडवली म्हणून कुणी कुणावर धावून जात नाही. तू आमच्यासारख्या, ज्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, अशा कुणासाठीही तू कधी अस्मितेचा प्रश्नही झाला नाहीस. आमच्या भावना तुझ्याबद्दलच्या सच्च्या आहेत आणि त्या मनापासून आहेत. त्याचा दिखावा करण्याची आम्हाला कधी गरज भासली नाही.\n‘आईन्स्टाईन आज तू हवा होतास’ , असं रडगाणं देखील आम्ही गाणार नाही. कारण हजार वर्ष जगला असतास तरी ते आम्हाला कमीच वाटलं असतं. पण तरी टाईम मशीन बनवून गेला असतास तर आलो असतो तुला भेटायला. तुझ्या कुरळ्या केसांतून हात फिरवताना, अंतराळात विखुरलेल्या असंख्य प्रकाशकिरणांच्या कणांमधून हात फिरवल्यासारखं वाटलं असतं. पण जे दिलंस तेही खूप, पुरून उरण्यासारखं. शंभर वर्षांनंतरही तुझ्या थिअरीज अजून कुणी खोडू शकला नाही. पण ते कुणीतरी खोडून काढावं आणि जे सिद्ध आहे ते पुढे स्वीकरावं, असं मनोमन वाटतं देखील. यालाच आपण प्रगती म्हणू ना \nकाश, आम्ही तुझा ध्यास घेतला असता, तुझ��यासारखं होण्याची स्वप्न पाहिली असती. काश आम्ही राजकारणात गुंतून न पडता खऱ्या अर्थाने विज्ञान, ज्ञान याला महत्त्व दिलं असतं. काश ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ बाळगा सांगणारं संविधान आम्ही मनापासून जपलं असतं. हे सगळं घडेल आणि असा विचार करणं हा देखील एक पॅराडॉक्स आहेच आमचा. पण कधीतरी तो खरा व्हावा, येवढंच”\n(लेखक अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)\nPrevious articleपत्रकारितेवर घोंगावणारं खरं संकट\nNext articleहिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nसुंदर लिहिलं .शिकत असताना Physics is a fun नावाचं पुस्तक वाचलं होतं .लेखक आठवत नाही .त्यात अशी सापेक्षता , टाईम , स्पेस यावर अनेक मनोरंजक उदाहरणे दिली होती .प्रकाशाच्या वेगाने माणूस एका दिवसासाठी जरी अंतराळात गेला तर त्याच्या या एका दिवसात पृथ्वीवर अनेक वर्षे उलटून गेली असतील .तुमच्या या पोस्टमुळे सहज हे आठवलं .\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्���ी\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/mpsc-2/", "date_download": "2022-12-09T08:26:04Z", "digest": "sha1:GYSCNTNILNXG4MHXK6YN4J6UPLHLDPWU", "length": 7440, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#MPSC Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\n100 जीव वाचवायचे होते मला डोनेशन करुन मात्र .. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणाची सुसाइड नोट\nJuly 4, 2021 July 4, 2021 News24PuneLeave a Comment on 100 जीव वाचवायचे होते मला डोनेशन करुन मात्र .. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झालेल्या तरुणाची सुसाइड नोट\nपुणे–महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दीड वर्ष उलटूनही नियुक्ती न झाल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पुण्यातील फुरसूनगी भागातील तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव असून त्याने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एमपीएससी परीक्षा मोठ्या […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्���ा नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/03/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%AD/", "date_download": "2022-12-09T09:53:29Z", "digest": "sha1:DM7HFEFWMTESIRJQEMLBDVZHUXPTQDOF", "length": 9841, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभाच्या कारचा झाला ऍक्सीडेन्ट , समोर आले तिचे हृदय पिळवून टाकणारे धक्कादायक फोटो.. – Epic Marathi News", "raw_content": "\nबॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभाच्या कारचा झाला ऍक्सीडेन्ट , समोर आले तिचे हृदय पिळवून टाकणारे धक्कादायक फोटो..\nबॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभाच्या कारचा झाला ऍक्सीडेन्ट , समोर आले तिचे हृदय पिळवून टाकणारे धक्कादायक फोटो..\nNovember 3, 2022 RaniLeave a Comment on बॉलिवूड ची सुप्रसिद्ध अभिनेत्री रंभाच्या कारचा झाला ऍक्सीडेन्ट , समोर आले तिचे हृदय पिळवून टाकणारे धक्कादायक फोटो..\nक्रोध आणि बंधन सारख्या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री रंभाच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये वाहनाची अवस्था बघायला मिळते. बंधन, जुडवा आणि क्रोध यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा एक भाग असलेल्या बॉलीवूडमधील रंभा या अभिनेत्रीच्या गाडीचा अपघात झाला आहे.\nया अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी रंभा सोबत तिची मुले आणि तिची आया देखील कारमध्ये होती. रंभाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे हे फोटो स्वतः रंभाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.\nफोटो शेअर करताना रंभाने लिहिले की, ‘मुलांसह शाळेतून परत येत असताना चौरस्त्यावर एका कारने आमच्या कारला धडक दिली. गाडीत मी, मुले आणि आया होतो. आम्हा सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत पण आम्ही सुरक्षित आहोत. माझी धाकटी मुलगी साशा अजूनही रुग्णालयात आहे. वाईट दिवस आणि वाईट वेळ, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.\nतुमच्या प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहेत. चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे रंभा आणि तिचे कुटुंब सुखरूप आहे. तरीही त्यांची मुलगी रुग्णालयात दाखल आहे. रंभाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पहिल्या फोटोमध्ये तिची मुलगी दिसत आहे.जिला डॉक्टर उपचारासाठी घेऊन जात आहेत. दुस-या आणि तिसर्या फोटोमध्ये अपघातग्रस्त कार दिसत आहे, जीची अवस्था अत्यंत वाईट आहे.\nकारच्या एअर बॅग उघड्या झाल्याचे दिसते. रंभाच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिच्या तब्येतीची विचारणा केली आहे आणि तिच्यासाठी प्रार्थना केल्या आहेत. रंभाचे खरे नाव विजयालक्ष्मी असून तिने हिंदी तसेच तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभाने काही काळ भोजपुरी सिनेमातही काम केले आहे.\nरणबीर कपूरने उघडले बेडरूमचे रहस्य, म्हणाला – मला आलिया च सर्व आवडत, पण रात्री बेडवरची ही पो’जि’शन मला आजिबात आवडत नाही…\nया ५ चित्रपटांमुळे कायमचे फ्लॉप झाले सनी देओल चे करिअर, आज चित्रपटात साईड रोल ला सुद्धा मिळत नाही जागा, झाले असे हाल\nलग्नाच्या 9 वर्षानंतर शिल्पा शेट्टीने सोडले मौन, म्हणाली ‘रात्री-बेरात्री सलमान खान माझ्या घरी यायचा आणि माझ्यासोबत ब’ळ’ज’बरीने..\nवयाच्या १४ व्या वर्षीच एका मुलाच्या प्रेमात वेडी झाली होती ‘बेबो’, इयत्ता ९ वीत असतानाच त्याच्याकडून झाली होती प्रे’ग्नें’ट…\nसोनम कपूरने केला रणबीर कपूर आणि त्याची आई मधील अवैध सं-बंधांचा प र्दाफा’श, म्ह’णाली – आई आणि मुलगा दोघेही…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/06/05/vinaybhang/", "date_download": "2022-12-09T09:53:19Z", "digest": "sha1:B2S5MZWL5QZFKD7VK567FVCMNJLLPM62", "length": 7035, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "सागांव मध्ये विनयभंग : श��राळा पोलिसात फिर्याद – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nसागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद\nशिराळा : सागांव तालुका शिराळा येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अजित चंद्रकांत कांबळे रहा. सागांव याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अजित हा फरार आहे.\nयाबाबत सदरच्या मुलीने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. हि घटना १ जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत पोलिसात मिळालेली माहिती अशी कि, १ जून रोजी सकाळी मुलीचे आईवडील देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते.दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान सदरची मुलगी अंगणात भांडी घासत होती.त्यावेळी तिचा लहान भाऊ व बहिण बाहेर खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान अजित कांबळेने त्याठिकाणी येवून तू मला आवडतेस, मला भेटण्यासाठी संध्याकाळी ये ,असे म्हणून सदरच्या मुलीचा हात पकडून विनयभंग केला. टी मुलगी घरात पळून गेल्यानंतर त्याने दारातून च याबाबत कोणाला बोललीस तर गावात राहून देणार नाही, अशी धमकी दिली. ३ जून रोजी परत आल्यानंतर मुलीने सदर च्या घटनेची आपल्या आई-वडिलांना माहिती दिली.पुढील तपास सहाय्यक फौजदार बी.एम,घुले करीत आहेत.\n← जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप\nसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. विजय कुलकर्णी यांचे निधन →\nफरार आरोपींना काही तासातच अटक : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन\nवारणा नदीत नवविवाहित युवकाचा बुडून मृत्यू\nसरुडा त अज्ञातांकडून चोरी : २१,७०० चा ऐवज लंपास\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/tag/marathi-suvichar-image/", "date_download": "2022-12-09T09:42:27Z", "digest": "sha1:OJASJLQHSGVMNDC4HTMWU6MGWZOWRJIT", "length": 5921, "nlines": 119, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "marathi suvichar image – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi Quotes Marathi Shayari Marathi Status Whatsapp status आनंद जीवन नवीन सुविचार नाती शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार\nनाती असतात ON TIME – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार\nMarathi Quotes Marathi Shayari Marathi Status Whatsapp status आयुष्य नवीन सुविचार प्रेम प्रेरणादायी वेळ शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार\nअश्रु” सांगून जाते मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah\nअश्रु सांगून जाते मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…\nबुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar\nबुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायी (Motivational quotes in\nआई म्हणजे देव पृथ्वीवरचा – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar\nआई म्हणजे देव पृथ्वीवरचा – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार\nकाही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार\nकाही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार आयुष्य मराठी सुविचार (1) 🌹🌺🌹 ✍ अप्रतिम वाक्य काही व्यक्तींचे आयुष्यातील\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/11/3631/", "date_download": "2022-12-09T09:17:01Z", "digest": "sha1:VGK5GQV4XIIF3SNJYZVRYLXY3T5GIP6I", "length": 20025, "nlines": 73, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आरसा - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nटीव्ही हे माध्यम आज पत्रकारितेच्या अर्थाची व्याख्या बदलत आहे. तटस्थ विश्लेषण, समतोल, सत्याबद्दल पावित्र्याची भावना, हे सारे मागे पडत आहे. बातम्या रंजक करून प्रेक्षकांना सतत उत्तेजित करणे, हा नवा गुरुमंत्र आहे. आज टीव्ही हे साठमारीचे रक्तरंजित मैदान झाले आहे मग ते झी-न्यूज ने गुडियाबद्दल सहानुभूती जागवणे असो की बिशन बेदीच्या स्टार न्यूज वरील कार्यक्रमाची आज किस की मौत आई है शैली असो. पत्रकारिता, वार्ताहरांचे काम आणि अभिव्यक्तीची इतर माध्यमे यांच्यातल्या सीमा पुसल्या जात आहेत. सत्य आणि कल्पित यांच्यात फरक उरलेला नाही मध्ये अमिताभ आणि अभि��ेक यांनी त्यांच्या बंटी और बबली रूपात टीव्हीवर बातम्या दिल्या. वार्ता आणि वार्ताहर यांच्यात फरक उरलेला नाही ‘स्टोरी’ काय होती, कारगिल की कारगिलमध्ये बरखा दत्त मत आणि वृत्त, स्टोऱ्या आणि जाहिराती, सारे अपरिहार्य धूसर सीमांनी ‘एकवटते’ आहे. बातम्या धापा टाकत स्टोऱ्या, कथा सांगताहेत; आणि बातमी-वाहिन्या काही तथ्यांवर बेतलेल्या कथेकऱ्यांचे काम करताहेत. छपाई माध्यमांमध्ये वृत्तपत्रे ही गोंधळातून व्यवस्था शोधून मांडणारी उपकरणे असायला हवीत. रोज सकाळी ठराविक साच्यात वस्तुस्थिती त्यांच्या महत्त्वांच्या क्रमात विभागून मांडली जायला हवी. संपादक नावाचा एक अधिकारी हे करतो पण तुम्हाला उडी मारून व्यंगचित्रांकडे जाण्यास बंदी नसते.\nटीव्हीच्या गरजा वेगळ्या असतात. ते काळाच्या एकरेघी प्रवाहात अडकलेले माध्यम आहे. सारे काही कालक्रमानेच पाहावे लागते. एखादा ‘तुकडा’ उडी मारून टाळता येत नाही वाहिनी बदलण्याचे स्वातंत्र्यच फक्त असते. वृत्तपत्र हे मागे जाऊन मनन करू देते, तर टीव्हीवर ‘ताबडतोबी’ या घटकाचा न टाळता येणारा दबाव असतो. वृत्तपत्रे तुम्हाला काळाला मागे दुमडून शांत कोनाडे घडवू देतात. टीव्ही मात्र वेगाने पुढेच जात राहतो. वातुळ वाहिन्या धडाधड ‘ताजी खबर’, ब्रेकिंग न्यूज देत असतात. गेल्या आठवड्यात एका वाहिनीने बिहारच्या राजभवनाचा रस्ता बंद केला गेल्याची बातमी ‘फोडली’. आणखी एका वाहिनीने बिहारच्या निवडणुकीसाठी उमा भारतींना अरुण जेटलींची सहाय्यक नेमल्याची बातमी फोडली. उथळपणासाठीची स्पर्धा कर्कश होऊ लागली आहे. ब्रेकिंग न्यूज, न्यूज फ्लॅश आणि जस्ट इन या त्रयीने सगळ्या जगाला अपार बिनमहत्त्वाच्या पण तरीही तातडीच्या बातम्यांनी भरून टाकले आहे. त्या तीन वर्गांमध्ये वरखाली ठरवणेही सोपे नाही कधी ब्रेकिंग न्यूज वर तर कधी न्यूज फ्लॅश. आणि पहिल्याने बातमी देण्याची इच्छा नेमकेपणा आणि सत्यावर मात करते नाहीतरी टीव्हीवर कोणालाही भूतकाळ आठवत नाहीच.\nवृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या आचारसंहितांमधले फरक गेल्या काही वर्षांत फार वाढले आहेत. सुरुवातीला टीव्हीनेही वृत्तपत्रांसारखी गोंधळातून व्यवस्था उभी करून दाखवण्याची भूमिका पार पाडायचा प्रयत्न केला. स्टूडिओ वृत्तपत्रांच्या पानांसारखे आखले जात. शब्दांकडे लक्ष देता यावे म्हणून ���ालचाल कमी केली जाई. वृत्तनिवेदक अभ्यासू तटस्थपणाने बोलत. क्रीडावृत्तासारख्या हलक्या बातम्यांआधी ‘जड’ बातम्या दिल्या जात. पण तरीही प्रेक्षकांचा टीव्ही वृत्तांना प्रतिसाद वृत्तपत्रांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादापेक्षा वेगळा असे. मिनूचे केस आणि सलमा सुलतानच्या गालावरील खळ्या टाळता येत नसत.\nमग व्यापारीकरण आले. प्रेक्षकांची संख्या, हा वाहिन्यांच्या कामाचा केंद्रबिंदू झाला. दृश्य गोष्टींचे महत्त्व वाढत गेले. आज टीव्ही वृत्तवाहिन्यांमधील प्रेक्षकवर्गासाठीची स्पर्धा ही टीव्हीवाहिन्यांमधली सर्वाधिक अवजड बाजारपेठ बनली आहे. आणि ही बाजारपेठही बह्वशी टीव्हीनेच उभारलेली आहे. ‘सेलेब्रिटीज’ला आलेले महत्त्व आज आश्चर्यकारक वाटत नाही. आपल्या वाहिनीवर प्रेक्षकांचे डोळे खिळवून ठेवायला ‘लोकचुंबके’ लागतातच. आज टीव्हीवर अनोळखी चेहेरे दिसतच नाहीत. आधी कोणाला तरी सेलेब्रिटी ‘करायचे’, आणि मग ती ओळख वापरायला लागायचे. टी.व्ही.वृत्ते बातम्या निवडत नाहीत, तर त्यांना वाढवतात. त्यात टीकाटिप्पणी नसते, ऊर धपापायला लावणारे ‘पाहणे’ असते. आज काही अर्थी टीव्ही बातम्या आणि प्रेक्षक ह्यांमध्ये मध्यस्थाचे काम करत नाही, तर आवर्जून स्वतःला दूर करून ‘अ-माध्यम’ व्हायचा प्रयत्न असतो. आज पाहणारे बातम्या घडवतात. विश्लेषणापेक्षा जनमतसंग्रहांना महत्त्व दिले जाते आणि सर्व ‘तज्ज्ञां’च्या मतांना आह्वाने दिली जातात. प्रत्येकच कार्यक्रम प्रेक्षकांना सहभागी करून घेत ‘इंटरॅक्टिव्ह’ बनतो. जे आहे ते ‘इथे आणि आता’ असे तात्कालिक आहे. वादविवादांत लोक नेत्यांना आह्वाने देतात पण आज नेते काय म्हणतात याला महत्त्वच उरलेले नाही. टीव्हीवर कोण काय म्हणाले, हे आठवते कोणाला अपवाद फक्त चटपटीत ‘साऊंड बाइट्स’चा. हा तीस सेकंदांचा ‘बाईट’ खरे तर वृत्तवाहिनींची जाहिरात असते. क्षणिक प्रतिमांच्या काटकसरीची ध्वनिरूप आवृत्ती अर्थ भलेही असो नसो.\nपारंपरिक शब्दार्थही बदलत आहेत. आज मुलाखती ज्ञानासाठी उत्खनन न करता सुखासाठी माती चिवडतात. या माध्यमाची घातक शक्ती सर्वांत स्पष्ट केली ती मंदिरा बेदीच्या पोलक्याच्या शेवयांसारख्या ‘बाह्यां’नी आणि नवजोतसिंग सिद्धूच्या ऊटपटांग उपमांनी. ‘जेंटलमन्स गेम’ क्रिकेट एकाएकी ठळक तांबडा झाला. आणि हे घडवणाऱ्या आचारपद्धती आता वृत्तपत्रांवरही परिणाम करू लागल्या आहेत. पेज थ्री प्रकरण हे वृत्तपत्रांचे टीव्हीकरणच आहे.\nइकॉनॉमिक टाईम्स हे भारतातील सर्वांत आदरणीय समजले जाणारे अर्थवृत्तपत्र. आज त्याचे मुखपृष्ठ दूरदर्शन पडद्यासारखे असते. रंग आणि भांग (दिडकीत कल्पनांचे भांडार खुले करणारी) यांचा नुकताच शोध लागल्यासारखे. माध्यम भांडवलशाहीने मुक्ती दिलेली ‘लोकशाही’ हा टीव्ही वृत्तांचा गाभा बनला आहे. इथे लोकशाही आहे प्रेक्षकांच्या इच्छाआकांक्षांची, हावेची. माध्यमे या हावेच्या हातातली बाहुली बनली आहेत. बातम्या म्हणजे प्रेक्षकांना हव्या असलेल्याच फक्त. इतर साऱ्या लोकशाही संस्थांप्रमाणे इथेही गबाळेपणा आणि दुर्गंध आहे. पण टीव्ही खोटे बोलत नाही त्याची गरजच नसते. पण टीव्ही ज्या बातम्या देतो, त्या ज्या जगाबाबत असतात असे सांगितले जाते, त्याबद्दल नसतात. त्या असतात आपण काय आहोत आणि काय होऊ इच्छितो, याबद्दल. टीव्ही आरसा दाखवतो, पण फक्त बाह्य जगालाच नव्हे.\n[तहेलका (११ जून २००५) मधील बंटी और बबली ब्रेक द न्यूज, या संतोष देसाईंच्या लेखाचा हा अंश ]\n[आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.\nआजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/be-sure-to-remove-the-obstacles-associated-with-mercury-in-the-horoscope-551544.html", "date_download": "2022-12-09T09:04:14Z", "digest": "sha1:X22VRDETXDRI36TZRXAI6ZSABU3ZV3TU", "length": 12530, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nAstro remedy for Mercury : कुंडलीतील बुध ग्रहाशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी निश्चित करा हे उपाय\nजर तुम्हाला बुध ग्रहाची शुभता प्राप्त करायची असेल तर पंचपल्लवाचे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. हा उपाय केल्याने बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि त्याचे शुभ परिणाम मिळू लागतात.\nबुधवारी हा उपाय केल्यास होईल बुध ग्रहाची कृपा\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सचिन पाटील\nमुंबई : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा राजकुमार मानला जातो. सूर्याच्या सर्वात जवळ असलेला बुध ग्रह बुद्धिमत्ता, तर्क आणि मित्र यांचा घटक मानला जातो. ज्या लोकांचा बुध बलवान आहे, त्यांच्या वाणीमध्ये ओज असते. अशा लोकांची संवादशैली खूप चांगली असते. अशी व्यक्ती आपल्या शब्दांनी सर्वांना मोहित करते. ज्या व्यक्तीला बुधाने आशीर्वाद दिला आहे त्याची कारकीर्द आणि व्यवसाय देखील खूप चांगला असतो. साधारणपणे बुध आणि सूर्य जवळजवळ एकाच कुंडलीत राहतात. बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे जो कन्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि मीन राशीत दुर्बल आहे. जर तुमच्या कुंडलीतील बुध ग्रह कमकु���त होत असेल आणि वाईट परिणाम देत असेल तर तुम्ही निश्चितपणे त्याच्याशी संबंधित ज्योतिषीय उपाय करावेत. (Be sure to remove the obstacles associated with Mercury in the horoscope)\n– बुधचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी व्रत ठेवा. एखाद्या ज्योतिषाला विचारून, हे व्रत शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून किंवा विशाखा नक्षत्राच्या बुधवारपासून सुरू करावे.\n– बुधवारचा उपवास किमान सात आणि जास्तीत जास्त 21 किंवा 45 असावा. बुधच्या उपवासाच्या वेळी प्रसादासाठी मूग हलवा, पंजिरी किंवा मूग लाडू बनवू शकता.\n– कुंडलीतील बुध ग्रहाला बळकट करण्यासाठी आणि त्याची शुभता प्राप्त करण्यासाठी, ‘ओम बु बुधाय नमः’ किंवा ‘ओम ब्रम ब्रिम ब्रौंस: बुधाय नम:’ या मंत्राचा जप करा. बुध या मंत्रांचा जप केल्याने निश्चितच फायदा होतो आणि व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अडथळे दूर होतात.\n– बुध ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी बुधवारी हिरव्या बांगड्या, हिरवे कपडे आणि मेकअपच्या वस्तू दान करा. जर हे शक्य नसेल, तर किमान काही पैसे दान करा. किन्नरला तुमच्याकडून निराश होऊन जाऊ देऊ नका.\n– जर कुंडलीत बुध ग्रहाशी संबंधित समस्या असतील तर बुधवारी हिरवा मूग हिरव्या कपड्यात बांधून गणपतीच्या मंदिरात अर्पण करा.\n– जर तुम्हाला बुध ग्रहाची शुभता प्राप्त करायची असेल तर बुधवारी गाईला हिरवा चारा खायला द्या.\n– जर तुम्हाला बुध ग्रहाची शुभता प्राप्त करायची असेल तर पंचपल्लवाचे तोरण तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. हा उपाय केल्याने बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि त्याचे शुभ परिणाम मिळू लागतात.\n– बुध ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी, बुध यंत्र घरी किंवा कामाच्या ठिकाणी विधिवत स्थापित केले पाहिजे. बुध यंत्राच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. (Be sure to remove the obstacles associated with Mercury in the horoscope)\n(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सामान्य जनहित लक्षात घेऊन येथे सादर करण्यात आले आहे.)\nVIDEO: फिरकीपटू युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबत डान्स, पंजाबी गाण्यावर थिरकली दोघांची जोडीhttps://t.co/4LGrkt9Vxr#Chahal | #RCBvsSRH | #IPL2O21 | #dhanashreeverma\nViral Video : साप आणि खारुताईमध्ये जबरदस्त लढाई, कुरतडून कुरतडून खाल्ले सापाला\nBank Holidays in October 2021: उद्या नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://epustakalay.com/book/182707-aadhunik-bhaarat-by-shan-d-javadekar/", "date_download": "2022-12-09T08:33:51Z", "digest": "sha1:L5KVW4QJVAB2T3FBI5BR53FL7XVMGCX7", "length": 11165, "nlines": 83, "source_domain": "epustakalay.com", "title": "आधुनिक भारत | Marathi Book | Aadhunik Bhaarat - ePustakalay", "raw_content": "\nळो. टिळक व म. गांधी - [Marathi]\nकाळांतीळ निवडक निबंध भाग ४ - [Marathi]\nपुरोगामी साहित्य - [Marathi]\nअर्थशास्त्र कीं अनर्थशास्त्र - [Marathi]\nकाळान्तीळ निवडक निबंध ४ - [Marathi]\nसवाई माधवराव पेशवे ३ - [Marathi]\nमराठी रेल्वे गाईड - [Marathi]\nनागपुर प्रांताचा इतिहास - [Marathi]\nतंतकवि तथा शाहीर - [Marathi]\nवीर विनायक - [Marathi]\nलेखकाचे चार शब्द ह. स॒ १८१८ मध्ये पेशवाईचा अत दोऊन ब्रिटिश सत्ता भारतांत सार्वभौम बनळी त्याच सुमारास बंगालमध्य आधुनिक भारताचा जन्म झाला राजा राम- मोहन रॉय हे पहिले आधुनिक भारतीय होत आधुनिक युगाचा प्रारभ होऊन या वेळी दोन-अडीच शतके तरी होऊन गेलीं होतीं हसवी सनाचे सोळावे शतक हे आधुनिक युरोपच्या जन्माचे शतक समजले जाते. सोळाव्या व सतराव्या शतकात ब्रिटनने आपली जी सवागीण सुधारणा व प्रगति केळी, तिव्यामुळे अठराव्या शतका- च्या प्रारभीं ते राष्ट्र युरोप खडानच्या आघाडीवर जाऊन पोहोचले अठराव्या शतकांत सर्व जगाच नेतृत्व करण्याच्या कामी ब्रिटन व फ्रान्स या दोघांत चुरस लागली होती याच काळांत हिंदुस्थानचे सार्वभौमत्व आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न मराठे करीत होते. मोगल बादशाद्दी हर्तगत करून भारतात आपले सावंभीमत्व प्रस्थापित करण्याच्या उद्योगात आपण यशस्वी झालो, असा भ्रम मराठ्यांना होतो न होतो, तोच ब्रिटिशांनी हिंदुस्थानात मोगल व मराठे या दोघानाहि आपले अंकित बनविले आणि त्याच सुमारास फ्रेचांचाहि पाडाव करून जगाचे नेतृत्व संपादन केले. एकोणिसावे शतक हा ब्रिटिशांच्या जागतिक नेठ्त्वाचा आणि आधुनिक भारताच्या जन्माचा काळ म्हणून जगाच्या इतिहासात लिहिला पाहिजे. या दृष्टिकोणार्ने जागतिक इतिहासातील ह प्रकरण लिहिलं जाण्यास अद्यापि थोडा अवधि लागणार आहे त्यापूर्वी भारतीय दृष्टि���ोणांतून आधुनिक भारताच्या जन्माची कथा अनेका- कडून लिहिली गेछी पाहिजे प्रस्तुत पुस्तक हा असाच एक प्रयत्न आहे या पुस्तकात राजा राममोहन रॉय यांच्यापासून म गाधी याच्यावर्यंतच्या काळात जे कर्तृत्वान् व द्रष्टे भारतीय नेते झाले, त्याच्या चरित्राची, कार्यांची व विचाराची स्थूल रूपरेषा देण्यांत आळी आहे तसच या काळात ज एक नवे राष्ट्र निर्माण होऊन जगाच्या रंगभूमीवर प्रविष्ट झाले आहे, त्याचा सास्कृतिक दाट्िकोण कोणता आहे व तो तसा कसा बनत गेला, याचेंहि तात्त्विक विवेचन करण्यात आले आहे. व्यक्तिवाद; राष्ट्रवाद आणि समाजवाद आधुनिक भारताच्या निर्मितीच्या कायात ज्यार्नी ज्यानी भाग घेतला, त्याच्या त्याच्या प्रयत्नांमार्ग जी निरानेराळी सामाजिक तत्त्वज्ञाने होतीं, त्याचा ऐतिहासिक दृष्टीनं विचार केल्यास अशीं तीन तत्त्वज्ञान असल्याचे कोणाहि विचारवतास दिसून येणार आहे. या तीन तत्त्वजञानाना अनुक्रम व्यक्तिवाद, राष्ट्रवाद व समाजवाद अशी नांवे देतां येतील. व्यक्तिवादी तत्त्वज्ञानांतून सवांगीण सुधारक पथ आणि प्रागतिक राजकीय पक्ष यांचा उदय झाला राष्ट्रवादी तत्त्वज्ञानांतून आध्यात्मिक राष्ट्रीय भावना\nलॉगिन करें | Login\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nसामग्री हटाने का अनुरोध | DMCA\nआवश्यक सूचना :(सम्पूर्ण डिस्क्लेमर यहाँ देखें ) इस वेबसाइट पर मौजूद समस्त सामग्री व लिंक केवल जानकारी व ज्ञानवर्धन के लिए उपलब्ध कराये गए हैं | किसी भी सामग्री के इस्तेमाल की समस्त जिम्मेदारी इस्तेमालकर्ता की होगी | ई पुस्तकालय किसी भी लाभ, हानि अथवा किसी अन्य प्रकार के नुकसान आदि के लिए जिम्मेदार नहीं है | किसी भी सामग्री या सुझाव पर अमल करने से पूर्व अपने विवेक का इस्तेमाल जरूर करें |\nकॉपीराइट सम्बंधित सूचना : इस साईट की सभी पुस्तकें OpenSource माध्यम से ली गयी हैं | प्रत्येक पुस्तक के नीचे एक \"Ebook Source\" नामक लिंक दिया गया है, जहाँ से आप उस पुस्तक के मूल स्त्रोत के बारे में जान सकते हैं | कोई भी पुस्तक ई पुस्तकालय के सर्वर पर अपलोड नहीं की गयी है | कुछ ऐसी भी पुस्तकें हैं जो Copyright में हैं, ऐसी पुस्तकों पर कोई भी डाउनलोड लिंक नहीं दिया गया है, ऐसी पुस्तकों पर सिर्फ Review तथा रेटिंग दिए गए हैं |\nयदि किसी त्रुटिवश आपकी कोई पुस्तक जो Copyright दायरे में आती हो, और आप उसे हटवाना चाहते हों तो यहाँ क्लिक करें और दिए ग�� फॉर्म को भरें |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T09:51:17Z", "digest": "sha1:KUG22WPVC22J26FZPAG72G264N75BWH4", "length": 3167, "nlines": 42, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "किवी - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nProtein deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता असेल, तर करा ‘या’ फळांचे सेवन\nटीम महाराष्ट्र देशा: निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात प्रोटीन (Protein) असणे खूप आवश्यक असते. प्रोटीन हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर मासं, अंडी, डाळी, ड्रायफ्रूट इत्यादी गोष्टी येतात. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक…\nKiwi Fruit | हिवाळ्यामध्ये किवी खाऊन रहा ‘या’ आरोग्याच्या समस्यांपासून दूर\nटीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये हवामान थंड आणि जेवढे आल्हाददायक असते, तेवढाच या ऋतूमध्ये आजाराचा धोका जास्त असतो. हिवाळा आपल्या सोबत गुलाबी थंडी आणि संसर्गजन्य रोग (Viral Infaction) सोबत घेऊन येतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची…\nHealth Tips | दररोज 1 ग्लास किवी ज्यूसचे सेवन ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी\nटीम महाराष्ट्र देशा: डेंग्यू ताप आल्यास, किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यास डॉक्टर आपल्याला फळं खाण्याचा सल्ला देतात. कारण फळं किंवा फळांच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेटची संख्या वाढते. डॉक्टर प्रामुख्याने किवी किंवा किवीचा रस सेवन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2022-12-09T09:01:02Z", "digest": "sha1:3LSL6TDRN5HYKYANECYWL3SW5JYD7YYE", "length": 6045, "nlines": 70, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सामराज - विकिस्रोत", "raw_content": "\nनभतनयानंदनरिपू जो त्या कुळीच जो उद्भवला |\nनगारीरिपुच्याजनकासह कुळासी घात केला |\nअनुप्रासक सारथी बंधू धराधीपती जो जाला |\nकरुणालय मोठा जाणा सूर नरही स्तविती ज्याला |\nकाये वर्णू मी आता तत्पदी च ठेवीन माथा ||\nकेशरीरिपूपतीरतीअंतक तो नीज जवळी |\nपौलस्तीसुत काननरिपू ठेविला निजपद कमळी|\nकुम्भोद्भव अरी ज्याते रती न हो रम्य सकाळी |\nअनुपम्य लीळा ज्याची कंदर्प कोटी झळाळी ||\nअनळउद्भवधिपनंदनप्रिय तो हा ची स्वये गुण गातो |\nनेती नेती म्हणती ज्याते तो सज्जन हृदयी वसतो |\nस्वामी तो सद्गुरू माझा कल्याण जननी जनक तो|\nसाम्राज्य निजसुख भोगी मंगळदायकनिधी तो ||\nवरील काव्य कल्याण शिष्य श्री सामराज स्वामी यांनी लहिले आहे\nबहूतेक या पानाव���ील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०२२ रोजी ००:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2022/11/23/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7/", "date_download": "2022-12-09T10:03:01Z", "digest": "sha1:IE5B36EBRW52A3QP6MTSLHTKWRR63BOO", "length": 9322, "nlines": 115, "source_domain": "spsnews.in", "title": "क्षयरुग्णांनी वेळेवर औषधोपचार केल्यास तो लवकर बरा होतो- श्री हंबीरराव पाटील बापू – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nक्षयरुग्णांनी वेळेवर औषधोपचार केल्यास तो लवकर बरा होतो- श्री हंबीरराव पाटील बापू\nभेडसगाव प्रतिनिधी : क्षय रुग्णाने वेळेत उपचार व योग्य पोषण आहार घेतल्यास बरा होतो. तेंव्हा अशा रुग्णांनी घाबरून न जाता, न लाजता उपचार करून घ्यावे, असे आवाहन माजी ���ांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील ( बापू ) यांनी केले आहे.\nयावेळी त्यांच्या भेडसगाव नागरी सह. पतसंस्थेने, भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या क्षेत्रातील चार क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे. अशी माहिती यावेळी हंबीरराव पाटील यांनी दिली.\nराष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण पोषण आहार हि एक सामाजिक बांधिलकी आहे. या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर , जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. कुंभार मॅडम, शाहुवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एच.आर.निरंकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव कार्यक्षेत्रातील चार क्षयरुग्णांना श्री. हंबीरराव पाटील यांनी भेडसगाव नागरी सह.पतसंस्थेच्या माध्यमातून पोषण आहारासाठी दत्तक घेतले आहे. हा कार्यक्रम भेडसगाव तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाला.\nयावेळी बोलताना श्री हंबीरराव पाटील बापू पुढे म्हणाले कि, एखाद्या व्यक्तीला क्षयरोगाची लागण झाल्यास त्यांची तब्येत ढासळते. त्यांनी वेळेवर औषधोपचार केल्यानंतर योग्य सकस पोषण आहाराची गरज भासते. या रुग्णांनी वेळेत औषधे घेतल्यास, पोषण आहार घेतल्यास, क्षयरोगाचा प्रसार कमी होवू शकतो. तेंव्हा अशा रुग्णांनी वेळेवर उपचार करून घ्यावेत, असे आवाहन देखील श्री हंबीरराव पाटील यांनी केले.\nसदर च्या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. श्रेया मॅडम, श्री.संजय शिकवणे ( एस.टी.एस.), बबन झोकांडे ( एस.टी.एल.एस.), ए.एस.महिंद, एम.बी.यादव ( आरोग्य सहाय्यक ), श्री.सुभाष यादव तालुका सुपरवायझर, भेडसगाव नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री संजय पाटील, तसेच भेडसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.\n← आरपीआय च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी चंदर कांबळे तर उपाध्यक्षपदी प्रकश माने यांची निवड\nअरे, कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र आमचा \nभ्रष्ट दुकानदारास शासन, तर चांगल्यांचे अभिनंदन : अरविंद माने\nउद्यापासून स्वाभिमानीची जनजागृती रॅली- सागर शंभू शेटे\nगोगवे येथील वादात महिला गंभीर जखमी\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/blog-post_21.html", "date_download": "2022-12-09T09:32:11Z", "digest": "sha1:7UV6ROYAYHTYDSEZQDASNIYLAXPJRWFM", "length": 10648, "nlines": 68, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / जाहिरात / भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा\nभाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा\nBhairav Diwase सोमवार, नोव्हेंबर २१, २०२२ चंद्रपूर जिल्हा, जाहिरात\nशुभेच्छुक:- विनोद मारोती देशमुख माजी उपसभापती तथा माजी सदस्य पं. स. पोंभुर्णा\nभाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, नोव्हेंबर २१, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2016/12/books-and-authors.html", "date_download": "2022-12-09T10:25:07Z", "digest": "sha1:GBQPASPWUYNZW6QGIRDDMHH5X5CRAPMC", "length": 24249, "nlines": 464, "source_domain": "www.atgnews.com", "title": "books and authors - ATG News", "raw_content": "\nया पोस्टमध्ये, मी स्पर्धात्मक परीक्षेत विचारले जाणारे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक सामायिक करीत आहे. हा ब्लॉग काळजीपूर्वक वाचा आणि प्रसिद्ध पुस्तके आणि लेखकांचे नाव जाणून घ्या.\nआज मी स्पर्धा परीक्षांच्या स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण पुस्तकांची आणि लेखकांची यादी देत आहे. एसएससी व रेल्वे परीक्षेमध्ये खालील यादीच्या मदतीने तुम्ही सहजपणे २- marks गुण मिळवू शकता. मूलभूत जीके प्रश्नांशी संबंधित स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण पुस्तके आणि लेखकांची ही पोस्ट खूप महत्त्वाची आहे.\nस्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण पुस्तके आणि लेखकांची यादी येथे आहे. आम्ही संपूर्ण यादी कल्पनारम्य, कल्पित कथा, चरित्रे, कादंब ,्या, पुरस्कारप्राप्त कादंब ,्या, समालोचक स्तरावरील पुस्तके इत्यादींमध्ये विभागली आहे.\n*हमखास विचारणारे पुस्तके -*\n*पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव*\n*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल\n*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे\n*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख\n*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत\n*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर\n*आय डेअर - किरण बेदी\n*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा\n*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद\n*सनी डेज - सुनिल गावस्कर\n*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग\n*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील\n*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत\n*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई\n*वाट तुडविताना - उत्तम कांबळे\n*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे\n*एकच प्याला - राम गणेश गडकरी\n*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे\n*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी\n*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे\n*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर\n*गिताई - विनोबा भावे\n*उचल्या - लक्ष्मण गायकवाड\n*उपरा - लक्ष्मण माने\n*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर\n*भिजली वही - अरूण कोल्हटकर\n*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर\n*श्यामची आई - साने गुरूजी\n*धग - उध्दव शेळके\n*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर\n*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर\n*गोतावळा, झोंबी - आनंद यादव\n*ज���व्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर\n&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे\n*बलूतं - दया पवार\n*बारोमास - सदानंद देशमुख\n*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे\n*शाळा - मिलींद बोकील\n*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके\n*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर\nगोलपीठा - नामदेव ढसाळ\nजेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल\n*मी कसा झालो - प्र.के.अत्रे\n*मी कसा घडलो - आर.आर.पाटील\n*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर\n*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील\n*उनिकी - सी. विद्यासागर राव\n*मुकुंदराज - विवेक सिंधू\n*दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास\n*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले\n*गितारहस्य - लोकमान्य टिळक\n*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे\nमाझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे\n*फकिरा - अण्णाभाऊ साठे\n*पंचतंत्र - विष्णू शर्मा\n*मालगुडी डेज - आर.के.नारायण\n*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी\n*महाभारत - महर्षी व्यास\n*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय\n*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी\n*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद\n*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे\n*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव\n*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स\n*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.\n*कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे\n*कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण\n*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी\n*शतपत्रे - भाऊ महाजन\n*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण\n*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर\n*निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर\n*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम\n*स्पीड पोस्ट - शोभा डे\n*पितृऋण - सुधा मूर्ती\n*माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे\n*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव\n*लज्जा - तस्लीमा नसरीन\n*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग\n*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ\n*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा\n*राघव वेळ - नामदेव कांबळे\n*आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर\n*गोईन - राणी बंग\n*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग\n*वाचावीत अशी १०० पुस्तके*\n*०१) ययाती* = वि. स. खांडेकर\n*०२) वळीव* = शंकर पाटील\n*०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर\n*०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती\n*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात\n*०६) शिवाजी कोण होता*- गोविंद पानसरे\n*०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर\n*०८) तीन मुले* = साने गुरुजी\n*०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे.\n*१०) आय डेअर* = किरण बेदी\n*११) तिमिरातुन तेजाकड़े*- डॉ. नरेंद्र दाभोलकर\n*१२) मृत्���ुंजय* = शिवाजी सावंत\n*१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे\n*१५) अल्बर्ट एलिस* - अंजली जोशी\n*१६) प्रश्न मनाचे* - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर\n*१७) समता संगर*- डॉ. नरेंद्र दाभोलकर\n*१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू\n*१९) ठरलं डोळस व्हायचं*- डॉ. नरेंद्र दाभोलकर\n*२०) मी जेव्हा जात चोरली* - बाबुराव बागुल\n*२१) गोपाळ गणेश आगरकर* = ग. प्र. प्रधान\n*२२) कुमारांचे कर्मवीर* - डॉ. द. ता. भोसले\n*२३) खरे खुरे आयडॉल*- यूनिक फीचर्स\n*२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी\n*२५) प्रकाशवाटा* - प्रकाश आमटे\n*२६) अग्निपंख*- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम\n*२७) लज्जा* - तसलीमा नसरीन\n*२८) दैनंदिन पर्यावरण* - दिलीप कुलकर्णी\n*२९) रणांगण* = विश्राम बेडेकर\n*३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे\n*३१) श्यामची आई* = साने गुरुजी\n*३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे\n*३३) बि-हाड* - अशोक पवार\n*३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे\n*३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर\n*३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड\n*३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर\n*३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर\n*३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर\n*४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर\n*४१) झोंबी* = आनंद यादव\n*४२) इल्लम* = शंकर पाटील\n*४३) ऊन* = शंकर पाटील\n*४४) झाडाझडती* = विश्वास पाटील\n*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर\n*४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट\n*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात\n*४९) बहाद्दुर थापा* - संतोष पवार\n*५०) सेकंड सेक्स* - सिमोन\n*५१) आई* = मोकझिम गार्की\n*५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी\n*५३) बलुत* = दया पवार\n*५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर\n*५५) स्वामी* = रणजीत देसाई\n*५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे\n*५७) पांगिरा* = विश्वास पाटील\n*५८) पानिपत* = विश्वास पाटील\n*५९) युंगंधर* = शिवाजी सावंत\n*६०) छावा* = शिवाजी सावंत\n*६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई\n*६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले\n*६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले\n*६४) वावटळ*- व्यंकटेश माडगुळकर\n*६५) ग्रेटभेट* - निखिल वागळे\n*६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू\n*६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती\n*६८) वाईज अंड आदर वाईज*\n*६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे\n*७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे\n*७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा\n*७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव\n*७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे\n*७४) गांधीनंतरचा भारत*- रामचंद्र गुहा\n*७५) आधुनिक भारताचे निर्माते*- रामचंद्र गुहा\n*७६) नापास मुलांची गोष्ट* = अरुण शेवते\n*७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे\n*७८) महानायक* = विश्वास पाटील\n*७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर\n*८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली\n*८१) मिरासदार*- द. मा. मिरासदार\n*८२) सुरेश भट यांचे* सर्व कविता संग्रह\n*८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज\n*८४) स्पर्धा काळाशी*- अरुण टिकेकर, अभय टिळक\n*८५) बदलता भारत*- भानु काळे\n*८६) कोल्हाटयाचं पोरं*- किशोर काळॆ\n*८७) साता उत्तराची कहानी*- ग. प्र. प्रधान\n*८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास*- मा. म. देशमुख\n*८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी\n*९०) शिक्षक असावा तर …\n*९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर*- चांगदेव खैरमोडे\n*९२) समग्र महात्मा फुले*- राज्य सरकार\n*९३) झोत*- रावसाहेब कसबे\n*९४) ओबामा* - संजय आवटे\n*९५) एकेक पान गळावया*- गौरी देशपाडे\n*९६) आई समजुन घेताना*- उत्तम कांबळे\n*९७) छत्रपति शाहू महाराज* - जयसिंगराव पवार\n*९८) अमृतवेल*- वि. स. खांडेकर\n*९९) महात्म्याची अखेर*-जगन फडणीस\n*१००) बुद्ध आणि त्याचा धम्म*- डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/after-cabinet-meeting-cm-eknath-shinde-reaction-on-pakistan-jindabad-slogans-in-pune-pfi-nia-rmm-97-3154923/lite/", "date_download": "2022-12-09T08:41:30Z", "digest": "sha1:G3HVHFITB4Y3IHFIC6XJFVXWOG3W5TO6", "length": 22139, "nlines": 288, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"जे राष्ट्रविरोधी काम करतील, त्यांना...\" मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया | after cabinet meeting CM eknath shinde reaction on pakistan jindabad slogans in pune PFI NIA rmm 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n“जे राष्ट्रविरोधी काम करतील, त्यांना…” मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया\nपुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nमुख्यमंत्री एकनाथ शिंद�� (संग्रहित फोटो)\nपुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कथित ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडूनही या कृत्याचा निषेध केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. एनआयएने आतापर्यंत १०० हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.\nया घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. जे राष्ट्रविरोधी काम करतील त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा- “पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपीएफआयवरील कारवायांबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, देश विघातक घटकांना मुळापासून उखडून टाकण्याचं काम आमच्या सरकारकडून केलं जाईल. महाराष्ट्रात किंवा देशात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा अधिकार कुणालाही नाही. असं कृत्य सहनही केलं जाणार नाही. या प्रकरणी सरकार पूर्णपणे गंभीर आहे. जे देशविरोधी काम करतील त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई केली जाईल, असंही शिंदे म्हणाले.\nहेही वाचा- “थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर\nदरम्यान, त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली आहे. मागील काही काळापासून राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया प्रलंबित होती. पण आमचं शिवसेना-भाजपा युतीच सरका��� आल्यानंतर आम्ही पोलीस भरती प्रक्रिया जलद गतीने सुरू करणार आहोत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरानडुकराच्या हल्ल्यात दुचाकीस्वार ठार; मृत व्यक्तीच्या बायकोला १० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊतांचा केला उल्लेख\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुलाने हजार कोटीचा निधी आणुनही कल्याण-डोंबिवलीचे रस्ते का खराब\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nPHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं ��ोतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nशिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल\nठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच\n��ाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/cricket/shreyas-iyer-ready-ipl-cricket-11145", "date_download": "2022-12-09T09:10:13Z", "digest": "sha1:HHSLD7TFKLD4CKX2AYPG2ITHYCWQK6CP", "length": 6712, "nlines": 110, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "आयपीएलसाठी श्रेयस अय्यर तयार - Shreyas Iyer Ready for IPL Cricket | Sakal Sports", "raw_content": "\nआयपीएलसाठी श्रेयस अय्यर तयार\nआयपीएलसाठी श्रेयस अय्यर तयार\nखांद्याची दुखापत आणि त्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे क्रिकेटपासून दूर असलेला श्रेयस अय्यर पूर्ण तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. अमिरातीत सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास आपण तयार असल्याचे अय्यरने सांगितले.\nनवी दिल्ली - खांद्याची दुखापत आणि त्यावर झालेली शस्त्रक्रिया यामुळे क्रिकेटपासून दूर असलेला श्रेयस अय्यर पूर्ण तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे. अमिरातीत सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये खेळण्यास आपण तयार असल्याचे अय्यरने सांगितले.\nइंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना अय्यरचा खांदा दुखावला होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आयपीएलला तो मुकला होता. ही आयपीएल कोरोनामुळे अर्धवट राहिली. आता उरलेल्या ३१ सामन्यांची स्पर्धा अमिरातीत होणार आहे. तोपर्यंत आपण पूर्ण तंदुरुस्त असून खेळण्यास सज्ज असल्याचे अय्यरने सांगितले.\nपहिल्या टप्प्यातील स्पर्धेत अय्यर नसल्यामुळे रिषभ पंतकडे दिल्ली संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. उरलेल्या आयपीएलमध्ये नेतृत्व करणार का, या प्रश्नावर अय्यर म्हणाला, कर्णधारपदाबाबतचा निर्णय संघ मालकांच्या हाती आहे; पण माझ्यासाठी संघ महत्त्वाचा आहे. सध्या आम्ही अव्वल स्थानावर आहोत. माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे. दिल्लीसाठी आयपीएल जिंकणे हेच ध्येय आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:33:32Z", "digest": "sha1:R6BGJQZ5UUSUPHUQGSTARRAP35GEUPWQ", "length": 11688, "nlines": 139, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "ई-केवायसी सोयीस्कर – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nमोबाइल वॉलेट कंपन्या पूर्ण केवायसीवरून (नो यूवर कस्टमर) मेटाकुटीला आल्या ���सून ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी विनंती त्यांनी केंद्र सरकार तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केली आहे. पूर्ण केवायसी प्रक्रियेची मुदत ३१ ऑगस्टला संपत असून ग्राहकांचा अल्प प्रतिसाद व किचकट प्रक्रिया या कात्रीत मोबाइल वॉलेट कंपन्या सापडल्या आहेत. यावर उपाय म्हणून केवायसीसाठी ‘आधार’चा डेटाबेस थेट वापरण्याची (अॅक्सेस) अथवा डिजिलॉकरसारखी आधुनिक माध्यमे वापरू देण्याची मागणी द नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनी (नॅसकॉम) या संघटनेने केली आहे. ग्राहकाची ओळख निश्चित करण्यासाठी डिजिटल केवायसी पद्धती सुरू केल्यास ते सर्वांसाठीच फायदेशीर ठरेल, याकडे या संघटनेने लक्ष वेधले आहे.\nगुगल पे, फोनपे, पेटीएम आदी अनेक कंपन्या व अॅपच्या माध्यमातून मोबाइल वॉलेट सेवा पुरवली जात आहे. या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची माहिती नोंदवून घेणे या कंपन्यांसाठी अनिवार्य आहे. आरबीआयच्या निर्देशांनुसार या कंपन्यांनी पूर्ण केवायसी करणे गरजेचे आहे. पूर्ण केवायसीची मुदत येत्या ३१ तारखेला संपत असून यासाठी या कंपन्यांनी नेमलेल्या केंद्रांमध्ये जाऊन ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पूर्ण केवायसीची ही प्रक्रिया विनामूल्य असली तरी ग्राहकांचा त्यास अल्प प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रक्रियेस ३१ मार्च २०२०पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही या कंपन्यांनी केली आहे.\nपूर्ण केवायसीसाठी प्रामुख्याने एक्सएमएल प्रणालीचा वापर केला जातो. मात्र या माध्यमातून केलेल्या केवायसींपैकी ५७ टक्के केवायसी अपयशी ठरतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयातर्फे दाखल करण्यात आलेली डिजिलॉकर अथवा तत्सम इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साह्याने केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल का यावर आरबीआय विचार करत आहे, असे नॅसकॉमने सांगितले. सरकारी नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांना सरकारने डिजिटल केवायसीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ही सुविधा उपलब्ध होईपर्यंत पूर्ण केवायसीला मुदतवाढ देऊनही काही लाभ होणार नाही, असे नॅसकॉमने नमूद केले.\nस्वतंत्र परवानगीची गरज नाही\nग्राहकांची ओळख पटवण्यासाठी ‘आधार’चा वापर करायचा असल्यास या कंपन्यांना केंद्र सरकार, आरबीआय व ‘विशिष्ट ओळख���त्र प्राधिकरणा’ची (यूआयडीएआय) यांची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते. मात्र ‘आधार’चा डेटाबेस थेट वापरण्याची (अॅक्सेस) परवानगी मिळाल्यास मोबाइल वॉलेट कंपन्यांना या प्रकारे स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल. पूर्ण केवायसी प्रक्रियेस मार्च २०२०पर्यंत मुदतवाढ दिल्यास सरकारी आदेशांची अंमलबजावणी करणे व डिजिटल केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे नॅसकॉमने म्हटले आहे.\nलैंगिक शोषण प्रतिबंध कायदा २०१३\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/07/03/chintu-ne-shejarchi-bai-patvali/", "date_download": "2022-12-09T10:06:46Z", "digest": "sha1:3IJKC4NHNRCABSICG4XGOPANJCOCMR5R", "length": 15418, "nlines": 111, "source_domain": "live29media.com", "title": "चिंटू ने शेजारची चा’वट बाई पटवली… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nचिंटू ने शेजारची चा’वट बाई पटवली…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nJoke 1: एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले असता बाईने देवाचा धावा केला आणि म्हणाली देवा माझा अंत जवळ आला का \nतर देव म्हणाला , नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे. हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली केसांचा ���ंग चेंज केला ,\nलिपस्टिक आणि इतर मेक अप करून ती घरी निघाली असता एका भरगाव येणाऱ्या ट्रक खाली ती आली आणि जागीच गेली …\nवरती गेल्यावर देवाला म्हणाली , तू तर म्हणत होतास..माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून तर देव म्हणाला आयला….मी तुला ओळखलेच नाही….\nJoke 2: एका जत्रे मध्ये एक माणूस जोर जोराने ओरडत होता….. २ रुपयात गाजराचा हालवा २ रुपयात गाजराचा हालवा \nतर सगळे लोक त्याच्या कडे गेले आणि २ रुपये दिले आणि तंबू मध्ये गेले आत गेल्या नंतर लोक म्हणाले: कोठे आहे गाजराचा हालवा\n ह्याच नाव गाजर आहे आणि आता तुम्हाला हा जोक समजलाच असेल मित्रांनो\nनसेल समजला तर २ रुपये द्या आणि जावा तंबू मध्ये….\nJoke 3: एक विद्यार्थी :- ” केस ” बाई :- “ते कसे काय \nविद्यार्थी :- “डोक्यावरचे ते केस. कपाळाच्या खाली त्याला भुवया म्हणत त्याच्या खाली उतरले\nकी पापण्या म्हणतात. नाकाच्या खाली त्यांना मिशा म्हणत त्याच्या खाली दाढी म्हणतात.\nआणि. कमरेच्या खाली. बाई चिडून :- ” बस बस…. समजले.”\nJoke 4: एकदा बंड्या इंग्लिश केसाल कुत्र्याला घेवून फिरायला जातो. शेजारच्या काकू:-किती गोड कुत्रा आहे हा.\n(असे म्हणून पटापट त्याच्या मुका घेवू लागतात…) बंड्या = अहो काकू ऐकून तरी घ्या…..काकू = अरे थांब मला याच्या खूप पाप्या घेऊ दे खूप गोड कुत्रा आहे.\n(जरा वेळाने पप्पी घेऊन झाल्यावर….) काकू = आता बोल. बंड्या = अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे..\nJoke 5: एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. संता मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि\nत्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर त्याला जेल झाली…. त्याला जेल का झाली असावी \nअजून विचार करा… कारण त्याने घराच्या बाहेर ओढून आणलेले सहाही जण फायरमन होते..\nJoke 6: एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले\nअगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने पहिली मुंगी म्हणाली: अगं हॉस्पिटलला चाललेय……\nदुसरी मुंगी: का काय झालंय पहिली मुंगी: अगं हत्तीदादा आजारी आहेत ना…..\nत्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते….\nJoke 7: 1 लड़के ने मरने के 3 मिनट पहले 2 मैसेज किये.. . . पहला गर्ल फ्रेंड को और दूसरा दोस्त को ..\n“मैं जा रहा हूँ .. तुमसे बात करना चाहता हूँ , जल्दी से REPLY करो…” पहला जवाब आया गर्ल फ्रेंड का :-\n“तुम कहाँ हो और कहाँ जा रहे हो, मैं अभी व्यस्त हूँ बाद मे बात करती हूँ ” ये सुन���र उसे बहुत दुःख हुआ ..\nफिर थोड़ी देर बाद दूसरा मैसेज दोस्त का आया -: “अबे कमीने अकेले कहाँ जा रहा है, रुक मैं भी आता हूँ .. . .\nये पढ़कर वो लड़का मुस्कुराया और बोला . . “आज फिर प्यार दोस्ती से हार गया” … . . ऐसी दोस्तों के लिये एक Like तो बनता है Boss.\nJoke 8: ल’ग्नाच्या पहिल्या रा’त्री नवरा रूम मध्ये येताच बायकोने तिचे ब्लॉ’उज काढून टाकले….\nनवरा : अगं मी येताच तुने ब्लॉ’उज का काढले \nबायको : तुमच्या वहिनी ने सांगितले होते कि…\nनवरा येताच त्याला दूध पाज मग सुरुवात कर…\nJoke 9: सुंदर आणि हॉ ट बा ई बसमध्ये चढली…\nपोरगा लगेच उभा राहिला पोरगा- बाई तुम्ही इथे बसा…\nहे ऐकताच बाई ने पोराच्या कानात वाजवली…\nपोरगा- च्यायला… माणुसकी नावाची किंमत नाही राहील\nआणि पोरगा असं बोलून त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसून गेला….\nविनोद 10- नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो,\nदिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो\n“इथे काही टाईमपास करायला आहे का \nगावातला: अरे सा ल्या एक होती ती पण तुम्ही ने ली….\nविनोद 11- सुहागरात्रीच्या दिवशी बायको बेडरूम मध्ये येते…\nअचानक बायको पाय घसरून खाली पडते… नवरा- अगं सांभाळून जानू… कुठे लागलं तर नाही…\nबायको- नाही हो…मग नवरा बायको जोरदार से क्स करतात…\nसर्व झाल्यावर बायको कपडे घालायला लागते आणि परत पाय घसरून खाली पडली…\nनवरा- तुझ्या आईची गां#ड आंधळी आहे का साली… कायम पडत राहते 😂😂😂😂 सत्य परिस्थिती\nविनोद 12- एकदा गुरुजी चा’वट बंड्याला प्रश्न विचारता….\nगुरुजी – बंड्या अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा कमी का आहे \nचा’वट बंड्या लगेच उभा राहिला…. गुरुजी – हां बोल ना, बंड्या…\nबंड्या – अहो गुरुजी कारण त्यांच्यात खेळ झाल्यावर, तोंडावर पिचकारी मारायची सवय आहे…आणि\nआपल्या भारतात ती सवय नाहीय …😉 गुरुजी – नालायका निघ बाहेर..😡😂😂😂😂\nविनोद 13- एकदा नवरा बायको रात्री से_क्स करत असतात…\nनवरा १० मिनिट घपाघप करतो नंतर थकून जातो…\nबायको खूप नाराज होते….. बायको- अहो तुम्ही इतक्या लवकर का थकता \nमी अजून नाही थकली आहे….नवरा- अगं वेडी….रस्ता कधीच संपत नाही पण रस्त्यावर चालणारी\nगाडीतील पेट्रोल संपत असत…\nविनोद 14- एकदा चिंटू ने शेजारची चा वट बाई पटवली…\nचिंटू रात्री बाई बरोबर से क्स करतो…सर्व झाल्यावर चावट बाई चिंटूला विचारते…\nबाई- तू कं डम आणले होते मग वापरले का नाही\nचिंटू- ���हो बाई….कंड मच्या पाकीट वर लिहले होते…अगर सील खुली हो तो इसका इस्तेमाल नहीं करना\nमराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दरवाजाजवळची जागा माझी विविध आकारात असते मी घर स्वच्छ ठेवता ठेवता स्वत: मात्र मळते मी, ओळखा पाहू मी कोण\nनवरी ताईने सर्वांना खूप रडवले…\nवाघ्या मुरळीचा तडका डांन्स बघा…\n२ चा’वट मैत्रिणी मेडिकलवर जातात…\nबायको रात्री लाडात नवऱ्याला विचारते…\nनवरी ताई जाताना खूप रडली…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/indvseng-team-india-s-resounding-victory-over-england-in-the-final-of-the-world-championships-maharashtra-news-bbc-marathi-news-121030600034_1.html", "date_download": "2022-12-09T09:04:24Z", "digest": "sha1:S6LBMR75XGJW5B2QXFS6WGCOBQZDZZGK", "length": 19716, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "IndvsEng: टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये - IndvsEng: Team India's resounding victory over England; In the final of the World Championships maharashtra news BBC marathi news | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nमनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू\nकोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता\nचीननं खरंच 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं\nपश्चिम बंगाल निवडणूकः मोदी, ममता की ओवेसी मुस्लीम मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार\nआर्थिक पाहणी अहवाल : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अशी ढासळली, कोरोनाचा मोठा फटका\nरवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या शानदार फिरकीच्या बळावर भारताने अहमदाबाद इथल्या चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा दुसरा डाव 135 रन्समध्ये गुंडाळत एक डाव आणि 25 रन्सने दणदणीत विजय मिळवला.\nया विजयासह टीम इंडियाने चार सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. या विजयासह भारतीय संघाने जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान पटकावलं. भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे.\nइंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलर्सच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव 205 रन्समध्येच आटोपला.\nशतकी खेळी तसंच अफलातून विकेटकीपिंगसाठी ऋषभ पंतला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.\nरवींद्र जडेजाला दुखापत झाल्याने संधी मिळालेल्या अक्षर पटेलने संधीचं सोनं करत तीन टेस्टमध्ये 27 विकेट्स घेतल्या. अक्षरने या मालिकेत डावात पाच विकेट्स घेण्याची करामत चारवेळा केली.\n32 विकेट्स आणि 189 रन्स अशा अष्टपैलू कामगिरीसाठी रवीचंद्रन अश्विनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.\nअष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये कारकीर्दीतलं पहिलंवहिलं शतक साकारण्याची संधी थोडक्यात हुकली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टनने 96 रन्सची खेळी केली.\nदुसऱ्या दिवशी खेळपट्टीवर आलेल्या सुंदरने ऋषभ पंतला साथ देत सातव्या विकेटसाठी 113 रन्सची भागीदारी केली. ऋषभ बाद झाल्यानतंर सुंदरने सूत्रं हाती घेतली.\nसुंदरने अक्षर पटेलच्या साथीने आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी साकारली. वॉशिंग्टन 96 वर असताना अक्षर पटेल रनआऊट झाला. इशांत शर्माला बेन स्टोक्सने एलबीडब्ल्यू केलं तर मोहम्मद सिराज त्रिफळाचीत झाला.\nभारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येत शतक साकारण्याची किमया रवीचंद्रन अश्विन, महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, कपिल देव, वृद्धिमान साहा, अजय रात्रा, अनिल कुंबळे, अजित आगरकर, हार्दिक पंड्या, सय्यद किरमाणी, इरफान पठाण यांनी केली आहे.\nभारतीय संघाचा डाव 365 रन्समध्येच आटोपला. ऋषभ पंतने 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 रन्सची खेळी केली. वॉशिंग्टनने 10 चौकार आणि एका षटकारासह 96 रन्सची खेळी केली.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ��ांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी ��ुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nकन्नड रक्षण वेदिके : बेळगावात हिंसक आंदोलन करणारी ही संघटना काय आहे\nदीपाली जगताप महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या मुद्यावरून कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेकडून कधी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांवर हल्ला होताना दिसतो तर कधी गाड्यांना काळं फासलं जातं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक म्हणून बेळगाव येथे आपला दौरा जाहीर केला आणि इकडे बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके संघटना आक्रमक झाली.\nलग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू\nजयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T10:03:18Z", "digest": "sha1:JCRVML2XYFAZ3SYUXA4XNTAAXFGNGXZX", "length": 5839, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्पॅनिश व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\nस्पॅनिश चित्रकार (५ प)\nस्पेनचे टेनिस खेळाडू (१६ प)\nस्पेनचे पंतप्रधान (१० प)\nस्पॅनिश पोप (२ प)\nस्पॅनिश फॉर्म्युला वन चालक (१ प)\nस्पेनचे राज्यकर्ते (१ क, ३ प)\n\"स्पॅनिश व्यक्ती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Yes2", "date_download": "2022-12-09T09:23:53Z", "digest": "sha1:5XWPPQJIQ4SGJL6GUWWLNBFUJGOVRDQR", "length": 4511, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Yes2 - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा दस्तावेजीकरण[तयार करा] [पर्ज करा]\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१७ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/14532/", "date_download": "2022-12-09T10:20:42Z", "digest": "sha1:YADWZOTIG6XNQJAVKEJYZAQZU2QX6IPX", "length": 8774, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "गे चॅट अॅपवरून विवाहित तरुणाला भेटायला बोलावले आणि… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra गे चॅट अॅपवरून विवाहित तरुणाला भेटायला बोलावले आणि…\nगे चॅट अॅपवरून विवाहित तरुणाला भेटायला बोलावले आणि…\nविवाहित तरुणाला गे चॅट अॅपवरून भेटण्यास बोलवत त्याला लुटणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सापळा रचून या ��रोपीला अटक करण्यात आली. जतीन संतोष पवार (वय १८, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.\nदोन दिवसांपूर्वी सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार हे धायरी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा विवाह देखील झाला आहे. त्याने काही दिवसांपुर्वी गे चॅट अॅप डाउनलोड केले होते. ९ ऑगस्ट रोजी या अॅपवर चॅट करताना एका रवी नावाच्या मुलाने तक्रारदार तरुणाला रिक्वेस्ट पाठविली होती.त्यांचे चॅटिंग सुरु होते. त्यानंतर रवीने फिर्यादी तरुणाला पत्ता देउन नांदेड फाटा परिसरातील एका खोलीवर बोलाविले.\nत्याठिकाणी रवी व फिर्यादी तरुणाची भेट झाली. या भेटीनंतर बोलत असतानाच या खोलीत तिघांनी प्रवेश केला. तसेच शिवीगाळ करत फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्या-चांदीचे लॉकेट असा ८१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले होते. याचा तपास गुन्हे शाखेच्या केला जात होता. युनिट एकचे सचिन जाधव यांना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा जतीन पवार हा बिबवेवाडी परिसरात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ शिवाजी पवार, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी सचिन जाधव, प्रशांत गायकवाड, बाबा चव्हाण यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. आरोपीचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. तो मिळेल ते काम करतो. फरार झालेल्या त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nPrevious articleआयपीएलचा सलामीचा सामना मुंबईचा चेन्नईबरोबर नाही, तर 'या' संघाबरोबर होऊ शकतो\nNext articleचेन्नईनंतर आता राजस्थानलाही बसू शकतो मोठा धक्का, दिग्गज खेळाडू होऊ शकतो आऊट\nliquor truck news, गोव्यातून दारू आणणारा कंटेनर महाराष्ट्रात पलटला; रस्त्यावर बाटल्यांचा खच, पोलिसांची धावपळ – a container transporting goa made liquor overturned in maharashtra...\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nकरोन��: काही खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह: टोपे\nPune Traffic : पुण्यातील महत्त्वाच्या रस्त्यावरील कोंडी फुटणार\nन्यायाधीशांचे कपडे वारंवार चोरीला; अखेर घराबाहेर सापळा रचला आणि…. – the accused who stole the...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/16765/", "date_download": "2022-12-09T10:04:32Z", "digest": "sha1:W2UN66UYL6NB4ZIFLFWDQYRF75UGDIWU", "length": 11433, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग? ICMR कडून तपास सुरू | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra करोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग ICMR कडून तपास सुरू\nकरोनातून बरे झालेल्यांना पुन्हा का होतोय संसर्ग ICMR कडून तपास सुरू\nनवी दिल्ली: संपूर्ण जग करोना व्हायरसविरोधात लढा देत आहे. यामुळे अनेक देश करोनातून मुक्त होण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहेत. या शर्यतीत रशियाची लस आघाडीवर असल्याचं म्हटलं जातंय. त्याच वेळी भारतात करोनातून बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे. पण करोनामुक्त झालेल्या अनेक नागरिकांना पुन्हा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. भारतातील नागरिक कळप रोग प्रतिकारशक्तीपासून बरेच दूर आहेत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले.\nसेरो सर्वेक्षणचा दुसरा अहवाल\n‘भारतीय नागरिक कळप रोग प्रतिकारशक्तीपासून खूप दूर आहे. आपण करोनाबाबत कुठली ढिलाई बाळगायला नकोय आणि नियमांचं गांभीर्याने पालन केलं पाहिजे. करोनामुक्त झालेल्या नागरिकांना पुन्हा संसर्ग का होत आहे हे पाहण्यासाठी आयसीएमआर () तपास करत आहे. पण सध्या अशा रुग्णांची संख्या कमी आहे, असं हर्षवर्धन यांनी सिरो सर्वेक्षणातील दुसर्या अहवालावर स्पष्ट केलं.\nरेमेडिसवीर आणि प्लाझ्मा थेरपी’साठी मार्गदर्शक सूचना जारी\nरेमेडीसवीर आणि प्लाझ्मा थेरपीला प्रोत्साहन देण्यात येणार नाही. सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याव्यतिरिक्त, खासगी रुग्णालयांनाही अशा उपचारांचा नियमित वापर करू नये असा सल्ला देण्यात आला आहे, असं हर्षवर्धन म्हणाले.\nदुबई आणि ब्रिटनच्या प्रवाशांमुळे भारतात करोनाचा प्रादुर्भाव\nकरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढतच आहे. दररोज हजारो जण करोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने हे एक चिंतेचं कारण आहे. दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (IIT Mandi) अभ्यासात दुबई आणि ब्रिटनमधील प्रवासी भारतात करोना आणणारे प्राथमिक स्त्रोत असल्याचं समोर आलं आहे. हे संशोधन जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालं आहे. भारतातील करोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे भारताच्या विविध राज्यांमध्ये पसरला आहे, असा दावा अभ्यासात केला गेला आहे.\nकरोना संसर्गाचा जागतिक ते राष्ट्रीय स्तरापर्यंत तपास केला गेला आहे. यात भारतात प्रादुर्भाव करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही सुपर स्प्रेडरचा तपास केला गेला आहे. रुग्णांच्या भेटीचा इतिहास पाहता बहुतेक नागरिक हे स्थानिक होते.\nतामिळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशात संसर्ग झालेल्या रुग्णांमुळे आपल्या समाजाबाहेरही करोनाचा संसर्ग पसरवला. तर गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमधील संसर्ग झालेल्या नागरिकांचा स्थानिक ठिकाणी प्रादुर्भाव करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका होती. यातील काहीजणांनी तर इतर राज्यातही करोनाचा संसर्ग पसरवला, असं अभ्यासातून समोर आलं.\nदुबई आणि ब्रिटनवरून आलेल्या प्रवाशांमुळे भारतातील राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला. या अभ्यासात संशोधन करणाऱ्या टीमने जानेवारी ते एप्रिलपर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांच्या प्रवासाच्या तपशिलाचा उपयोग केला.\nPrevious articleभाजीवरून वाद झाला, बेरोजगार मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या\nNext articleRSSच्या नेत्याने केले शिवसेनेच्या 'या' दिवंगत नेत्यांचे कौतुक\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nmla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke...\nनाशिक: नराधम बापाकडून चिमुकल्यांचा अमानुष छळ\nshivajirao adhalrao patil, राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात, पवारांनी तिकीट नाकारलं, झोकात सेना प्रवेश, थाटात खासदार –...\ntips and tricks smartphone, स्मार्टफोनची पॉवर आणि स्पीड वाढण्याच्या एकदम सोप्या टिप्स, जुन्यापुढे नवा फोनही...\ninfosys share price, इन्फोसिस शेअर बायबॅकच्या विचारात; गुंतवणूकदारांनी काय करावे, एका क्लिकवर समजून घ्या –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/sports/1852/", "date_download": "2022-12-09T09:09:44Z", "digest": "sha1:WYVCGSQ64OOCWD6TOVUQPRTOQEH6SYXW", "length": 11299, "nlines": 111, "source_domain": "mnews.esy.es", "title": "धोनी युगाचा अस्त? बीसीसीआयने करारातून वगळले | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports धोनी युगाचा अस्त\nमुंबई: भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार, जागतीक क्रिकेटमध्ये टी-२०, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार युगाचा अस्त झाल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार गुरुवारी जाहीर केले आहेत. या करारातून महेंद्र सिंह धोनीला वगळण्यात आले.\nइंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर धोनी भारताकडून खेळला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. धोनीने काही दिवासांपूर्वी जानेवारी महिन्यात निवृत्तीसंदर्भात सांगू तसेच आपण यावर्षी आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याचे सांगितले होते.\nबीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले. या करारातून धोनीला वगळण्यात आले. बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. याआधी धोनीचा समावेश ग्रेड ए (पाच कोटी)मध्ये होता. धोनी टीम इंडियाकडून ९ जुलै २००९ रोजी अखेरचा सामना खेळला आहे. इतक्या मोठ्या कालावधीतपासून धोनी क्रिकेट का खेळत नाही याचे कारण देखील अद्याप त्याने सांगितले नाही. धोनीला त्याच्या भविष्यातील योजनांविषयी देखील विचारण्यात आले होते पण त्यासंदर्भात तो काही बोलला नाही.\nभारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी वन��े क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले होते. धोनी यापुढे टी-२० खेळेल. तसेच तो टी-२० वर्ल्ड कपसाठी उपलब्ध असेल असे असे शास्त्री म्हणाले होते.\nधोनीने भारताकडून ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारात धोनीने १७ हजार धावा तर ८२९ विकेट घेतल्या आहेत.\nबीसीसीआयने क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनाचे ग्रेड ‘ए प्लस’, ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे चार प्रकार करण्यात आले आहेत. ‘ए प्लस’मध्ये असलेल्या क्रिकेटपटूंना ७ कोटी, ‘ए’ ग्रेडमधील खेळाडूंना ५ कोटी, ‘बी’ ग्रेडमधील खेळाडूंना ३ कोटी तर अखेरच्या ‘ग्रेड सी’मधील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाईल.\n‘ग्रेड ए प्लस’मध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. ‘ए ग्रेड’मध्ये आर.अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला आहे.\n‘ग्रेड बी’ मध्ये वृद्धीमान सहा, उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, मयांक अग्रवाल हे खेळाडू आहेत. तिसऱ्या म्हणजेच ‘ग्रेड सी’मध्ये केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पंड्या, हनुमान विहारी, शादुर ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.\nPrevious articleमहाआघाडीचे सरकार आपोआप पडेल: चंद्रकांत पाटील\nNext articleयापुढं अशी वक्तव्यं खपवून घेणार नाही; थोरातांचा शिवसेनेला इशारा\nRitika Sajdeh Instagram Story for rohit sharma, रोहितच्या खेळीनंतर पत्नी रितिकाची ती पोस्ट व्हायरल, भावुक होत म्हणाली, ‘आय लव्ह यु…. – rohit sharma wife...\nUSA vs Netherlands, USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ – fifa world cup 2022 netherlands vs...\nMurder: वडिलांना कुणी पैसे देऊ नका, बकरा विक्रीवरुन वाद, बापाने मुलाला कुऱ्हाडीने संपवलं – maharashtra...\nMumbai news: मुंबईत थरार पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच चोराने केला चाकूहल्ल्याचा प्रयत्न – mumbai chain snatcher...\nमलालाला आत्मघाती हल्ल्यात जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानमधील मौलानाला अटक\nAssociation for Democratic Reforms: राजकीय पक्षांचे निम्मे उत्पन्न ‘अज्ञात’ स्रोतांकडून, पाहा काय सांगते आकडेवारी… –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद ��वारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://akashera.com/what-is-electricity-amendment-bill-2022-pros-cons/", "date_download": "2022-12-09T09:57:16Z", "digest": "sha1:ENDI6V3247HCAJO3LUS64G6GHUPRFQVG", "length": 27325, "nlines": 247, "source_domain": "akashera.com", "title": "What Is Electricity Amendment Bill 2022 ? Pros & Cons? » Akashera", "raw_content": "\nइलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2021 चा सारांश असा आहे की,\nआता डिस्कॉम म्हणजे काय डिस्कॉम म्हणजे विद्युत तयार करण्यापासून तर ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची साखळी.\nआणखी एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे ‘स्मार्ट मीटर’ आहे.\n“इलेक्ट्रिसिटी बिल (अमेंडमेंट) 2021, 1991च्या आर्थिक सुधारणा क्रांतीपेक्षाही मोठी सुधारणा क्रांती”\nआत्ताच काही दिवसांपूर्व उदयन मुखर्जी यांना दिलेल्या मुलाखतीत बिग-बूल नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांनी खूप मोठे विधान केले.\nते असे होते – “मला वाटते की, कोणीही इलेक्ट्रिसिटी बिल (अमेंडमेंट) वाचलेले नसावे, एकदा हे बिल पास झाले की ही 1991च्या आर्थिक सुधारणा क्रांतीपेक्षाही मोठी सुधारणा क्रांती असेल.”\nकोणत्या असतील या सुधारणा याबद्दल प्रकाश टाकणारा हा Article आहे.\nइलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2021 चा सारांश असा आहे की,\n➡️राज्याची एकाधिकारशाही संपवून सर्वांसाठी स्पर्धा खुली करायची.\n➡️ग्राहक त्यांच्या आवडीच्या कंपनीकडून सुविधा घेऊ शकतील, जसे मोबाइल नेटवर्क सर्विसच्या बाबतीत घेऊ शकतात\n➡️विद्युत गळती/चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर लावल्या जाईल.\n➡️लोकांच्या तक्रारीचे निराकरण लवकर होईल.\n➡️24 X 7 इलेक्ट्रिसिटीचा अधिकार.\n➡️आणि जे लोकं सौरऊर्जेकडे वळतील त्यांना प्रोत्साहन म्हणून सूट.\nवरील सर्व मुद्द्यांवर आपण यावर प्रकाश टाकणार आहोतच. पण याची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेऊया.\nभारत हा जगात विद्युत वापराच्या बाबतीत तिसरा.\nसर्वात मोठा देश आहे. परंतु त्यासोबतच थोडासा नाकर्ता सुद्धा आहे. AT&C losses यांनी केलेल्या सर्वेक्षणातून असे कळले की, विद्युतऊर्जा मुबलक प्रमाणात निर्माण झाली परंतु ती त्याच प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही)\nएटी अँड सी 22 % विरुद्ध 8% जागतिक. आजघडीला फक्त 9% भारतीयांना प्रायव्हेट कंपनीद्वारे विद्युत पुरवठ्याची सुविधा प्राप्त आहे. (मुंबई, अहमदाबाद, दिल्ली) ए टी अँड सी यांच्यानुसार 2002 मध्ये 55 % असलेली वीज गळती किंवा वीज चोरी ही 2020 मध्ये 9% वर आली ज्यावेळी विद्युत पुरवठा हा तीन प्रायव्हेट कंपन्यांना करण्याची मुभा दिली गेली आणि यामुळेच वितरण प्रणालीचे डीलायसन्सिंग करणे का गरजेचे आहे\nआता डिस्कॉम म्हणजे काय डिस्कॉम म्हणजे विद्युत तयार करण्यापासून तर ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची साखळी.\nकच्चामाल (कोळसा आणि इंधन) —-> त्यापासून विद्युत निर्मिती —–> मग तिचे ट्रान्समिशन —–> त्याचं वितरण —–> आणि शेवटी त्याचा वापर म्हणजे कंजम्प्शन.\nया साखळीत वितरण करणारी कंपनी किंवा वितरक (डिस्कॉम ) ही मागच्या तीन दशकांमध्ये सर्वात मोठा कच्चा दुवा ठरलेली आहे.भारतात 30 पेक्षा जास्त डिस्कॉम कंपन्या आहेत आणि दरवर्षी त्या नुकसानीच्या मोठमोठ्या गर्तेत जात आहेत.\n2021 च्या आर्थिक वर्षातील त्यांचं नुकसान किंवा घाटा हा 90 हजार करोड रुपये होता. त्यामुळेच मग या डिस्ट्रीब्यूशन किंवा डिस्कॉम कंपन्या विद्युत निर्मितीसाठी वेळेवर पैसा देऊ शकत नाही.मार्च 2021 चे 67, 917 करोड रुपयाचे देणं ते देऊ शकलेले नाहीत आणि यामुळे मग नवीन विद्युत निर्मितीस अडचण निर्माण होते.\nत्यामुळेच नवीन सुधारणाबिलामध्ये डिस्कॉमवर (वितरण) मुख्य फोकस ठेवून काम केल्या गेले आहे.यापूर्वी राज्य सरकारांद्वारे मोठ्या प्रमाणावर डिस्कॉममध्ये पैसा ओतल्या जायचा. परंतु त्याचा उपयोग शून्य होता आणि त्या सर्व आणखी कर्जात बुडत जात होत्या.\nपी उमाशंकर माजी ऊर्जा सचिव आणि विनय चॅटर्जी चेअरमेन फीडबॅक इन्फ्रा यांनी खालील चार्टमध्ये दाखवलेले मुद्दे, हे या नुकसानीचे मुख्य कारण असल्याचे सांगितलेले आहे. आणि म्हणून जुन्या अडचणींना नवीन उपायांची गरज पडली. मागच्या अर्थसंकल्पात 3.05 लाख करोड रुपये पुढच्या पाच वर्षात डिस्कॉमच्या पुनरुत्थानासाठी टाकण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु यावेळी फक्त पैसे टाकून तात्पुरती मलमपट्टी करून सोडण्याऐवजी डिस्कॉम ऑपरेशन कंपन्यांमध्ये खरोखर बदल घडवून आणण्याचे ठरविले गेले आहे.\nआजपर्यंत राज्य सरकारांची एकाधिकारशाही ही डिस्कॉममध्ये होती. परंतु इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल 2021 मध्ये याला डीलायसन्स करण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे, म्हणजेच एकापेक्षा जास्त कंपन्या या एकाच राज्यात वितरणाचे काम करू शकतील. म्हणजेच तुम्ही ती कंपनी निवडू शकता ज्या कंपनीची सेवा तुम्हा���ा सर्वात चांगली वाटते, जसे तुम्ही आता मोबाईल नेटवर्क कंपनीला निवडता.\nयात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिलाच्या रकमेचे संकलन आणि बिलिंग यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रायव्हेट कंपन्यांना सुद्धा डिस्कॉमसोबत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. एक तर ते फ्रॅंचाईजी म्हणून ज्यातून ते राज्य सरकारच्या डिस्कॉमला कार्यामध्ये मदत करतील किंवा दुसरे ते स्वतः लायसन्स घेतील. (म्हणजेच सर्व प्रकारच्या संसाधनाची सुद्धा जबाबदारी त्यांची राहील.)\nतसेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेल सुद्धा या कंपन्यांना आपला घाटा कमी करण्यास मदत करेल, सोबतच 24 X 7 इलेक्ट्रिसिटी देण्यास मदत होईल आणि पारंपारिक ऊर्जा स्रोत शोधण्याच्या कार्यात आणखी गुंतवणूक सुद्धा होईल.\nटाटा पावरने ढोबळमानाने दिलेले अंदाजपत्रक बघा. प्रायव्हेट कंपन्या जसे की टाटा पावर (लायसनसी मॉडेल दिल्ली, ओडिसा) आणि टोरेंट पावर (फ्रेंचाइजी मॉडेल भिवंडी) यासारख्या कंपन्या आत्ताच निविदा जिंकायला लागलेल्या आहेत. अदानी ट्रान्समिशन हेसुद्धा लायसन्स घेण्याच्या मागे लागलेले हे आणि त्यानंतर ते स्मार्ट मीटर बदली करण्याच्या निविदेमध्ये सहभाग घेण्यापासून आपल्या निविदा प्रक्रियेतील सहभागाला सुरुवात करणार आहेत.\nआणखी एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे ‘स्मार्ट मीटर’ आहे.\nज्यामुळे लिकेज/चोरी थांबविण्यास मदत होईल आणि बिलाची वसुली सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल.\nज्या सरकारी कार्यालयातील पावर लॉस हा आताच्या मीटरनुसार 15% पेक्षा जास्त आहे. त्या कार्यालयातील मिटर हे ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ मध्ये 2023 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत बदल केल्या जाणार आहेत.\nपावर लाईन रिसर्चनुसार स्मार्ट मीटरच्या माध्यमातून डिस्कॉमची बिलाच्या रकमेची वसुली ही 95% नी जास्त झालेली आहे, सोबतच त्यामुळे एवरेज रेवेन्यू जनरेट होण्यात 15 % वाढ झालेली आहे. पुढचा मुद्दा म्हणजे ‘फिक्स पावर परचेस एग्रीमेंट’. यात सुद्धा बदल करून यापुढे कंपन्या सरळ-सरळ ज्याठिकाणी एक्सचेंज आहे तिथूनच आपल्याला लागणारी ऊर्जा घेऊ शकतील. (#IEX)\nआणखी काही सकारात्मक मुद्दे असे की, शेतीसाठी सोलरपंप मागणीनुसार वेगवेगळे दरपत्रक दिल्या जाईल आणि डीबीटीच्या माध्यमातून ग्राहकाच्या खात्यात सबसिडीची रक्कम. हे सर्व होण्यासाठी जवळपास एक वर्षाचा क��लावधी लागेल.सोबतच प्रायव्हेट कंपन्यांना सहभाग नोंदवण्यासाठी आणि संसाधनांमध्ये बदल करण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे. यात आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कंपन्या यावरील घडामोडींवर खूप बारीक नजर ठेवून आहेत.\nउदाहरण म्हणून टाटा पॉवरच्या ‘अर्निंग कॉल’ मध्ये काय दिलेले आहे ते वाचा. तात्पर्य हेच आहे की, भारताकडे जगातील सर्वात मोठे आणि सोबतच गुंतागुंतीचे असे ऊर्जा क्षेत्र आहे. मागच्या दोन दशकात हळूवारपणे होत असलेली क्रांती आपल्याला दिसली. जसे की, ग्रीडच्या माध्यमातून विद्युत वितरण, कमी प्रमाणात होणारा पावर कट आणि पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांमध्ये वाढ.\nजर हे बिल पास झालं तर पुढचं दशक हे ‘ऊर्जा क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचा काळ’ म्हणून ओळखला जाईल,आणखी थोडीशी माहिती – नीती आयोगाचा विस्तृत अहवाल. (ज्यामध्ये विद्युत वितरण क्षेत्रातील काही विशेष बाबी इथे दिलेल्या आहेत.)\nसैलरी स्लिप नहीं है तो क्या हुआ, आसानी से ले सकते हैं होम लोन, Bina Salary Slip Personal Loan Kaise Le\nअपने 50वें जन्मदिन पर जमकर नाची थी नीता अंबानी, बर्थडे पार्टी में उडाए 250 करोड़, देखें विडियो\n आईसीआईसीआई बैंक पर्सनल लोन कैलकुलेटर\nमोबाइल खोने या चोरी होने पर Phone Pe, Google Pay और Paytm के अकाउंट को कैसे ब्लॉक करें\n50 हजार रुपए की कमाई वाला बिजनेस, नौकरी के साथ-साथ भी कर सकते हैं शुरू, ये है पूरा Process\nसैलरी स्लिप नहीं है तो क्या हुआ, आसानी से ले सकते हैं होम लोन, Bina Salary Slip Personal Loan Kaise Le\nअपने 50वें जन्मदिन पर जमकर नाची थी नीता अंबानी, बर्थडे पार्टी में उडाए 250 करोड़, देखें विडियो\n आईसीआईसीआई बैंक पर्सनल लोन कैलकुलेटर\nमोबाइल खोने या चोरी होने पर Phone Pe, Google Pay और Paytm के अकाउंट को कैसे ब्लॉक करें\n50 हजार रुपए की कमाई वाला बिजनेस, नौकरी के साथ-साथ भी कर सकते हैं शुरू, ये है पूरा Process\nJio दे रहा है बड़ा Offer : Job के साथ हर महीने कमाएं 20 हजार रुपये\nGoogle से पैसे कैसे कमाए व गूगल से पैसे कमाने के आसान तरीके\nजितना पैसे देते हैं उतने का रिचार्ज हो जाता है, फिर मोबाइल रिचार्ज वाले पैसे कैसे कमाते हैं\nअब mutual funds में पैसा लगाना हुआ और भी आसान, घर बैठे ऐसे होगी कमाई\nअब mutual funds में पैसा लगाना हुआ और भी आसान, घर बैठे ऐसे होगी कमाई\nअब Paytm से भी ले सकते हैं 60,000 रुपये तक का लोन, वह भी बिना ब्याज\nSBI Education Loan: SBI की नई एजुकेशन लोन स्कीम, 1.5 करोड़ रुपये तक का ले सकते हैं लोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:54:26Z", "digest": "sha1:WZSDEMEM2GOBUWATAWS24FQCER4CUD4R", "length": 3278, "nlines": 75, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "राज्यात येत्या दोन दिवसात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता - India Darpan Live", "raw_content": "\nराज्यात येत्या दोन दिवसात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता\nसोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:00:34Z", "digest": "sha1:MJPHCWWHR3WCAMDAQZDZJ67WKTQLD54K", "length": 4257, "nlines": 57, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "प्राणी - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nनारायण. . . नारायण\nनारायण. . . नारायण आज इंद्राचा दरबार खचाखच भरलेला होता. देवाधिदेव इंद्र आपले दोन्ही बाहू आपल्या सुवर्ण सिंहासनावर विसावून क्रोधीत नजरेने एकटक समोर पाहत बसले होते. त्यांचा सुवर्ण मुकुट आज जरी झळाळत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते. त्यांच्या सिंहासनाच्या एका बाजूला नाथ तर दुसऱ्या बाजूला उद्धव आपापली आसने ग्रहण करून बसले होते व त्यांना लागूनच दोन्ही […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 0 1 min read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईं�� ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B2/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T10:01:45Z", "digest": "sha1:ZDKPI2O7KL6PVDDB3IGKVRWUELXSR643", "length": 43728, "nlines": 174, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:कौल/प्रचालक - विकिस्रोत", "raw_content": "\nहे पान विकिस्रोत:प्रचालक , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.\n४ सदस्य:QueerEcofeminist साठी Permanent Sysop rights प्रचालक अधिकाराची विनंती\n४.१ मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\n४.२ सुचना/मागण्या/विनंत्या - येथे आपल्याला प्रचालकाकडे असलेल्या अपेक्षा नोंदवाव्यात\n५.१ मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\n६.१ मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\n७.१ मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\n८.१ मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\n९.१ मते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nमराठी विकिस्रोतच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तसेच देखरेख कार्य करण्यासाठी मी प्रचालक पदाची विनंती करतो. आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती --Tiven2240 (चर्चा) २२:२१, ९ डिसेंबर २०१७ (IST)Reply[reply]\nप्रतिपालक User:Ruslik0 द्वारे ३ महिण्याकरिता दिले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२२, १७ डिसेंबर २०१७ (IST)Reply[reply]\nमराठी विकिस्रोतच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तसेच देखरेख कार्य करण्यासाठी मी प्रचालक पदाची दुसरी वेळी विनंती करतो. आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:३७, ११ मार्च २०१८ (IST)Reply[reply]\nप्रतिपालक User:علاء द्वारे ६ महिना करिता प्रचालक हक दिले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२५, १८ मार्च २०१८ (IST)Reply[reply]\nमराठी विकिस्रोतच्या प्रगतीसाठी आणि सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तसेच देखरेख कार्य करण्यासाठी मी प्रचालक पदाची तिसरी वेळी विनंती करतो. आपले समर्थन द्यावे ही नम्र विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३३, १५ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]\nTiven2240:, आपणास दोन वेळा प्रचालकपद ज्या प्रक्रियेद्वार��� मिळाले ती येथे स्पष्ट करून सांगाल का तसेच या मान्यतेचे मूळ दुवे द्यावेत ही विनंती. विकिस्रोतवर आपण काय काय काम केले आहे आणि सध्या विकिस्रोतच्या गरजा काय आहेत ते ही मांडावे. आपण त्यातील काय जबाबदारी घेऊ शकता हे मांडावे.\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२९, २५ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]\nही जबाबदारी प्रतिपालक द्वारे दिली गेली आहेत. विकिस्रोत वर मी काय काम केली आहे त्याची माहिती आपल्याला इथे भेटेल. सद्या विकिपीडिया व otrs वरील कारभार पूर्ण करायचे आहे. इथे विनंती केल्यावर आवशक कार्य केले जाईल, टप्याटप्याने कार्य पूर्ण केले जाईल.\nसद्या ही विनंती दिनांक २३-०९-२०१८ रोजी प्रतिपालक द्वारे मंजूर झाली आहे. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५८, २६ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]\nही मंजुरी कोठे मिळाली आहे, त्या पानाचा दुवा द्यावा. पारदर्शक प्रक्रियेसाठी आवश्यक आहे.\n--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:४८, २७ सप्टेंबर २०१८ (IST)Reply[reply]\nमी आपल्याला आठवण करत आहे. मंजुरीविषयी वरील माहिती द्यावी.आपल्या उत्तरात ही बाब नाही. --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२१, २ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply[reply]\nही माहिती आपल्याला इथे भेटेल. धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:२८, ३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply[reply]\nसदस्य:QueerEcofeminist साठी Permanent Sysop rights प्रचालक अधिकाराची विनंती\nमते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nपाठिंबा- काम वाढत चालले आहे. त्यात सोपेपणा आणण्यासाठी व सुसूत्रता आणण्यासाठी विविध साचांची गरज आहे. कायम स्वरूप प्रचालक होण्याचा विचार करावा. . - Svnavare\nपाठिंबा - दिपक कोतकर\nपाठिंबा - जाधव प्रियांका\nपाठिंबा- आम्हाला कामात अडचणी येत आहेत. तरी साचे वगैरे आणण्यासाठी कायम स्वरूपी प्रचालकाची अत्यंत आवश्यकता आहे.. - Pooja Jadhav\nपाठिंबा- सुरेश यांना प्रचालकपद मिळाल्यास ते अतिशय चांगल्या पद्धतीने या व्यासपीठाचे काम समृृृृद्ध करतील आणि सर्व संपादकांना सहाय्य करतील याची मला खात्री आहे.मी पाठिंबा नोंदवीत आहे.. - [[सदस्य:आर्या जोशी (चर्चा) १८:१०, ७ मे २०२० (IST)|आर्या जोशी (चर्चा) १८:१०, ७ मे २०२० (IST)]]Reply[reply]\nपाठिंबा- गेले काही दिवस येथे काम करताना अनेक अडचणी दिसत आहेत. अगदी मुखपृष्ठापासून अनेक ठिकाणी बदल करायची गरज दिसत आहे. नवीन काम करणाऱ्यांनासुद्धा सोपे जावे यासाठी साचे, टेम्पलेट्स, गॅजेट्स इ. आणण्याची गरज आहे. पुस्तकांची वर्गीकरणे केलेली नाहीत. त्याप्रमाणेच मर��ठी विकीस्रोतावर अधिकाधिक पुस्तके आणण्यासाठीसुद्धा प्रयत्न करण्याची खूप गरज आहे. आपण कोणती कामे प्राधान्यक्रमाने करणार आहात, याचा तपशील द्यावा.. - ज्ञानदा गद्रे-फडके\nपाठिंबा- अजून बरीच पुस्तके इथे आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नवीन सदस्यांना इथे काम करणे सोपे जावे यासाठी सुद्धा प्रयत्न केले गेले पाहिजेत, जेणेकरून इथे जास्तीत जास्त लोक सहभागी होतील.. - AbhijitKanitkar\nपाठिंबा- प्रचालक पद मिळाल्यास मराठीत ज्या scripts नाही आहे. त्यावर काम होईल. - कल्याणी कोतकर\nपाठिंबा- विकिस्रोत हा ग्रंथालय प्रकल्प असल्याने याचे महत्व जास्त आहे. मराठी भाषा चांगली अवगत असणाऱ्या प्रचालकाने येथे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. उदा. साहित्याचे शास्त्रीय वर्गीकरण, मुखपृष्ठ नवीन वाचकाला व संपादकाला स्वागतशील आणि सुलभ वाटणे, प्रताधिकारमुक्त साहित्यिक आणि साहित्य यांची यादी तयार करण्यासाठी उपयुक्त साधन आणणे, सहाय्य पाने व धोरण पाने तयार करणे. प्रचालकाची कामे पण आपण मांडावीत. तुम्ही केलेली यादी उपयुक्त आहे. सध्या येथील सक्रीय समुदायाने अनेक गरजा मांडल्या आहेत. सर्वांच्या समन्वयाने समंजसपणे चर्चा घडवून आणणे आणि प्रचालकीय अधिकार वापरून कार्यवाही करणे आपल्याकडून अपेक्षित आहे. सर्व व्यवहार हा समुदायाला पूर्ण कल्पना देऊन पारदर्शीपणे होणे आवश्यक आहे. आपणास यासाठी शुभेच्छा. - सुबोध कुलकर्णी\nपाठिंबा- विकिस्रोतवर काम करताना काही गोष्टींचा उलगडा होण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.नवीन सदस्य,नवीन पुस्तके आणि user friendly साचे आणि टेम्पलेट्स आणण्याची गरज आहे.. - यशश्री गिरीश पुणेकर\nपाठिंबा- नवीन सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. स्मार्ट फोन वरून पण काम करणं सोपं करायला हवे. नवीन साचे आणण्याची गरज आहे.सुरेश खोले यांना पाठिंबा देत आहे.. - सुनिती पारुंडेकर\nसुचना/मागण्या/विनंत्या - येथे आपल्याला प्रचालकाकडे असलेल्या अपेक्षा नोंदवाव्यात\nमते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nपाठिंबा - अभय नातू\nपाठिंबा- विकिपीडियाला चांगले दिवस येण्यासाठी टायवीन यांची महत्वाची भूमीका आहे व राहिल.. माझा पूर्ण पाठींबा. - प्रसाद साळवे\nपाठिंबा- माझा पूर्ण पाठींबा. - Akashsalla14\nझाले. प्रतिपालक द्वारे ६ महिन्यासाठी प्रचालक व तांत्रिक प्रचालक अधिकार देण्यात आले आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:२१, १४ जून २०२० (IST)Reply[reply]\nसहा महिन्यापूर्वीं मी समुदायाकडे प्रचालक अधिकारासाठी मागणी केली होती आणि मला तसे अधिकार सहा महिन्यासाठी देण्यात आलेले होते. मी पहिल्यांदाच प्रचालक अधिकार हातात आल्याने, आरामशीर आणि शिकण्याचा वेळ घेत काम केले. अनेक गोष्टी जुन्या करायच्या आहेत, तांत्रिक बदलांसाठी तांत्रिक प्रचालक अधिकारही लागतील. समुदाय मागच्यावेळे प्रमाणे याही वेळी मला पाठींबा देईल आणि यावेळी मी तांत्रिक सुधारणा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन. मी गेल्या सहा महिन्यात अनेक साचे नविन आणले आहेत. काही अनावश्यक पाने काढून टाकली आहेत. एका सदस्याला तडीपार केले आहे. अनेक पाने सुरक्षित केली आहेत. या सर्वांची माहिती वरील साच्याद्वारे आपल्याला मिळवता येईल. सहा महिन्याचा कालावधी लवकरच संपेल, 13 नोव्हेंबरला माझे अधिकार संपतील त्यामुळे ते चालू राहाण्यासाठी मला परत मतदान घ्यावे लागत आहे. यावेळी मला दीर्घकाळापर्यंत अधिकार देऊन हे मतदान थोड्या दीर्घकाळानंतर घ्यावे लागेल अशी आशा. धन्यवाद. QueerEcofeminist (चर्चा) १३:५२, २ नोव्हेंबर २०२० (IST)Reply[reply]\nमते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nहोणे आवश्यक आहे. आपणास यासाठी शुभेच्छा\nपाठिंबा- पूर्ण पाठिंबा. - [[सदस्य:--आर्या जोशी (चर्चा) ०९:२७, १० नोव्हेंबर २०२० (IST) |--आर्या जोशी (चर्चा) ०९:२७, १० नोव्हेंबर २०२० (IST) ]]Reply[reply]\nपाठिंबा- पूर्ण पाठिंबा आहे. - [[सदस्य:--Svnavare |--Svnavare ]]\nपाठिंबा- आपण बरीच प्रचालकीय कामे केलेली दिसत आहेत. आता काही महत्वाची धोरणे ठरविणे आवश्यक आहे. तसेच काही तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत. यासाठी दोन्ही जबाबदाऱ्या आपण अवश्य घ्याव्यात. माझा पाठिंबा आहे.. - सुबोध कुलकर्णी\nपाठिंबा- पूर्ण पाठिंबा आहे.. - Komal Sambhudas\nमी पूजा, विज्ञान आश्रमामध्ये गेले साडे तीन वर्ष कार्यरत आहे. आणि गेल्या ३ वर्ष्यापासून विकिमिडीया प्रोजेक्ट्स वर काम करत आहे. विकिपीडिया,विकिसोर्स,विकिमिडीया कॉमन्स या प्रोजेक्ट्स मध्ये माझे महत्वाचे योगदान ठरले आहे. मला ocr करण्यासाठी bot चा access आहे. त्यासाठी मी Pooja Jadhav Bot या user चा वापर करत आहे. मला script आणि इतर तांत्रिक knowledge ची माहिती आहे. त्यामुळे मी तांत्रिक बाबती मध्ये थोडीफार मदत करू शकेल. bot चा वापर करून मी जवळपास १८००० पाने ocr केली आहेत. मला माझी कामे करताना ज्या अडचणी येतात.मी त्या स्वतः सोडवू शकेल. याचा मला उपयोग होईल.--Pooja Jadhav (चर्चा) १५:३३, १९ नोव्हेंबर २०२० (IST)Reply[reply]\nमते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nपाठिंबा- पूर्ण पाठिंबा आहे. - Svnavare\nमी अनेक गेजेट्स आणलेली आहेत, आता इंग्रजी, बंगाली आणि फ़्रेंच विकिस्त्रोताबरोबरीने आपल्या प्रकल्पावरही सर्व अवजारे/गेजेट्स उपलब्ध आहेत. त्यांच्या डागडुजीसाठी आणि इतर प्रचालकीय कामांसाठी मला प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक अधिकार हवे आहेत. समुदाय मला नेहमी प्रमाणे पाठींबा देईल ही आशा. माझ्या प्रचालक अधिकारांचा कालावधी लवकरच संपेल, 18 नोव्हेंबरला माझे अधिकार संपतील त्यामुळे ते चालू राहाण्यासाठी मला परत मतदान घ्यावे लागत आहे. यावेळी मला दीर्घकाळापर्यंत अधिकार देऊन हे मतदान थोड्या दीर्घकाळानंतर घ्यावे लागेल अशी आशा. जरी माझ्या आजारपणामुळे मी सतत सक्रिय नसलो तरी, आठवड्यातील दोन दिवस मी नक्कीच देऊ शकेल असा मला विश्वास असल्याने मी ही विनंती करत आहे.(Though, Owing to my illness, I won't be active all days of week, I know I can give two days in a week/four hours in a week to wiki. So I am requesting for these rights\nमते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nविरोध- संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )\" हे पुस्तक सोर्सवर आणले हे त्यांचे योगदान मोठे आहे. पण हे पुस्तक प्रचारकी थाटाचे असून एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना योग्य ती माहिती व प्रेरणा देण्यासाठी एका संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मिळून लिहिले आहे असे त्याच्या प्रस्तावनेतच म्हटले आहे. \"निश्चयाचा महामेरू\" व \"मराठा तितुका मेळवावा\" ही दोन पाने वगळण्याचा त्यांचा निर्णय एका विशिष्ट विचारसरणीशी असलेली बांधिलकी दाखवतो. आपल्या विचारांचा प्रसार करणे व विरोधी विचार दाबणे यासाठी कुणाला विशेष अधिकार हवे असल्यास ते मिळू देऊ नयेत असे मला वाटते. प्रचालकाने निष्पक्ष असावे, विकीच्या घटनेशी आणि समुदायाशी बांधील असावे अशी अपेक्षा असते. ती त्यांच्याकडून गेल्या वर्षात पूर्ण झालेली नाही. येत्या काळात त्यांच्या आजारपणामुळे व इतर व्यवधानांमुळे ती पूर्ण होईल अशी शक्यता नाही, म्हणून विरोध. Shantanuo (चर्चा) ०९:३४, १० नोव्हेंबर २०२१ (IST). - shantanuoReply[reply]\nपाठिंबा- गेल्या अनेक वर्षांत न झालेली बरीच प्रचालकीय कामे आपण केलेली दिसत आहेत. अजूनही काही महत्वाची धोरणे तसेच तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत. उदा. साहित्याचे शास्त्रीय वर्गीकरण, मुखपृष्ठ नवीन वाचकाला व संपादकाला स्वागतशील आणि सुलभ वाटणे, प्रताधिकारमुक्त साहित्यिक आणि ��ाहित्य यांची यादी तयार करण्यासाठी उपयुक्त साधन आणणे, सहाय्य पाने व धोरण पाने तयार करणे. बऱ्याच कालावधीनंतर येथे नियमित संपादक काम करत आहेत. त्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे आणि पोषक वातावरण तयार करणे यासाठी प्रचालकाची आवश्यकता आहे. आपण उचित तो वेळ द्याल अशी आशा आहे. यासाठी दोन्ही जबाबदाऱ्या आपण अवश्य घ्याव्यात. माझा पाठिंबा आहे.. - सुबोध कुलकर्णी\nपाठिंबा- नवीन सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे.त्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. माझा पाठिंबा दर्शवत आहे.. - सुनिती पारूंडेकर\nपाठिंबा- सुरेश खोले हे चांगल्या पद्धतीने काम पुढे नेत असून अशा संपादकांची व्यासपीठाला गरज आहे.त्यांना अधिकचे विशैष अधिकार मिळाल्याने ते कामाला योग्य न्याय देतील याची खात्री आहे.पाठिंबा दर्शवीत आहे.. - आर्या जोशी\nपाठिंबा- सुरेश खोले हे चांगल्या पद्धतीने काम पुढे नेत आहेत.त्यांना अधिक अधिकार मिळाल्याने ते कामाला योग्य न्याय देतील याची खात्री आहे.पाठिंबा दर्शवीत आहे.. - [[सदस्य:प्रिया कोठावदे (चर्चा)|प्रिया कोठावदे (चर्चा)]]\nपाठिंबा- सुरेश खोले हे चांगल्या पद्धतीने काम पुढे नेत आहेत.त्यांना अधिक अधिकार मिळाल्याने ते कामाला योग्य न्याय देतील याची खात्री आहे.पाठिंबा दर्शवीत आहे.. - [[सदस्य:कल्याणी कोतकर (चर्चा)|कल्याणी कोतकर (चर्चा)]]\nपाठिंबा- नवीन सदस्यांना मार्गदर्शन आवश्यक आहे. नवीन साचे तयार करणे, तसेच वेगवेगळ्या gadgets वर सहज काम करता येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. माझा पाठिंबा दर्शवत आहे.. - अश्विनीलेले\nझाले., येथे User:QueerEcofeminist यांना प्रचालक आणि तोंडवळा प्रचालक कायमस्वरुपी देण्यात आलेले आहेत.\nमी अनेक प्रचालकीय कामे या प्रकल्पावर करत असतो आणि अनेकदा, पाने संरक्षित करणे, पाने हटवणे, किंवा पाने हलवणे, वर्ग भरणे किंवा काढणे या सारखी कामे करताना माझ्या प्रचालकीय खात्यामधून केल्यास अलिकडील बदल मध्ये मी केलेले बदल इतरांचे बदल झाकून टाकतात. त्यामुळे इतरांचे बदल तपासता येत नाहीत. म्हणून जर माझ्या बॉट खात्याला प्रचालक अधिकार मिळाले तर मी त्या खात्यावरून ही कामे करेन. ज्यांतून एकावेळेला मला खूप संख्येने बदल करता येतील. धन्यवाद. ``QueerEcofeminist (चर्चा) ०७:१७, २२ जून २०२२ (IST)Reply[reply]\nमते - आपला पाठींबा/विरोध नोंदवावा\nआल्याची नोंद केलेल��� नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२२ रोजी ०८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T08:13:36Z", "digest": "sha1:UN26PF37AE6KJDJZNAT26XA7KM7PSL6J", "length": 7304, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#'एमिशन इनव्हेनटरी Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nहवा प्रदूषण : एआरएआय संस्थेने तयार केली पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’\nSeptember 26, 2022 September 26, 2022 News24PuneLeave a Comment on हवा प्रदूषण : एआरएआय संस्थेने तयार केली पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’\nपुणे–पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( एआरएआय) या संस्थेतर्फे हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी प्रदूषके आणि त्यांचे स्रोत यांचा समावेश असलेली ‘एमिशन इनव्हेनटरी’ अर्थात ‘उत्सर्जन यादी ‘ तयार करण्यात आली आहे. ही एक व्यापक जिल्हास्तरीय यादी असून, हवा प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. देशातील हवेच्या प्रदूषण समस्येचा सामना करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/05/24/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T09:19:23Z", "digest": "sha1:LG2HKZCEU65FAPZE4HFZZ7DR2IBIRTSX", "length": 10932, "nlines": 84, "source_domain": "onlinenews15.com", "title": "फिलिपिन्सच्या मुलीचे जडले बिहारी मुलावर प्रेम, लग्न करण्यासाठी बाहेर देशातून आली थेट भारतात, त्यांनतर जे झालं ते पाहून धक्का बसेल तुम्हाला…” – Epic Marathi News", "raw_content": "\nफिलिपिन्सच्या मुलीचे जडले बिहारी मुलावर प्रेम, लग्न करण्यासाठी बाहेर देशातून आली थेट भारतात, त्यांनतर जे झालं ते पाहून धक्का बसेल तुम्हाला…”\nफिलिपिन्सच्या मुलीचे जडले बिहारी मुलावर प्रेम, लग्न करण्यासाठी बाहेर देशातून आली थेट भारतात, त्यांनतर जे झालं ते पाहून धक्का बसेल तुम्हाला…”\nMay 24, 2022 RaniLeave a Comment on फिलिपिन्सच्या मुलीचे जडले बिहारी मुलावर प्रेम, लग्न करण्यासाठी बाहेर देशातून आली थेट भारतात, त्यांनतर जे झालं ते पाहून धक्का बसेल तुम्हाला…”\nबिहारमध्ये देशी वर आणि परदेशी वधूच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. फिलीपाईन्समधील एक तरुणी बिहारमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. यानंतर तिने आपले प्रेमही व्यक्त केले. मुलालाही ती आवडली. अशा परिस्थितीत दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nयानंतर तरुणी व्हिसाची वाट पाहू लागली. तिला भारतात येण्याचा व्हिसा मिळताच ती लगेच इथे आली.आणि या परदेशी तरुणीने थेट बिहार गाठून तिच्या वरासोबत सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाची संपूर्ण गावात चर्चा आहे. परदेशी वधू आणि देसी वराची जोडी प्रत्येकाला पाहायची आहे.\nचला तर मग जाणून घेऊया दोघांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली आणि कशी लग्नापर्यंत पोहोचली. धीरज प्रसाद हा गोपालगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो येथील फुलवारिया ब्लॉकमधील मुरार बत्राहा गावचा रहिवासी आहे. तो फिलीपिन्समध्ये काम करतो. तिथे तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे.\nइथेच त्याची ���ेट व्हेलमुन डुमरा या फिलिपिनो मुलीशी झाली. दोघांच्या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले. हळू हळू दोघे जवळ येऊ लागले. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मुलीला बिहारमधील मुलगा इतका आवडला की तिने त्याच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.\nत्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लग्नासाठी बिहारला जाण्याचे ठरले. मुलीच्या संपूर्ण कुटुंबाने व्हिसासाठी अर्ज केला होता पण फक्त मुलीला व्हिसा मिळाला. वेलमुन व्हिसा घेऊन भारतात आली होती. धीरज आणि त्यांचे १८ मे रोजी लग्न झाले. परदेशी सुनेने भारतीय परंपरेनुसार लग्न केले.\nतिला हिंदू धर्म आणि चालीरीतींची माहिती नसतानाही तिने हिंदू पद्धतीने लग्न केले. तिला अजून हिंदीही बोलता येत नाही. त्याचवेळी या दोघांची जोडी पाहण्यासाठी लोकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाला वधू-वरांना पाहायचे होते. लग्नानंतर मुलगी खूप आनंदी आहे आणि ती म्हणते की आता ती तिच्या पतीसोबत राहणार आहे.\nत्याचबरोबर धीरजचे भाऊ पंकज आणि नीरज हे देखील लग्नामुळे खूप आनंदी आहेत. ते म्हणतात की भावाने खूप योग्य गोष्ट केली आहे. ती नेहमी त्याच्यासोबत असेल. या लग्नाची गावात जोरदार चर्चा होत आहे. गोपालगंजमध्ये पहिल्यांदाच परदेशी वधू लग्न करून आल्याचे लोक सांगतात. त्यामुळे गावातील लोक सुध्दा खूप खुश आहेत.\nअसं गाव जिथे मुलीला लहानच मोठं करतो बाप, आणि मुलगी वयात आल्यावर तिच्यासोबत लग्न करून बापाचं करतो तिच्यासोबत से-क्स…” पहा हे अजब ठिकाण\nआईच्या मांडीवर बसलेली ही चिमुरडी आज बॉलिवूडमध्ये कमवते मोठे नाव.. तुम्हाला हिला ओळखता येईल का तुम्हाला हिला ओळखता येईल का फोटो पाहून अचंबित व्हाल..”\nतारक मेहता च्या शो मध्ये दयाबेन का येत नाही ‘जेठालाल’ ने केला खतरनाक खुलासा सांगितले या मागील कटू सत्य…\nकतरिना आणि ऐश्वर्याला सौंदर्याच्या बाबतीत मात देणाऱ्या आहेत या 10 साऊथ अभिनेत्यांच्या बायका …आताच बघा फोटो …\nया महिलेने एकाच वेळी दिला जवळपास 7 मुलांना जन्म, पण त्यांनतर जे झालं ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागले डॉक्टरसुद्धा…’ पहा काय झाले\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मि���ुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/01/sindewahi_7.html", "date_download": "2022-12-09T08:36:48Z", "digest": "sha1:Q7QKULDXGNRBDUMSS7A7FT3ZVKJLFC27", "length": 12518, "nlines": 71, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "पञकार दिनी दिलीप मेश्राम प्रथम पुरस्काराने सन्मानित #Sindewahi - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / सिंदेवाही तालुका / पञकार दिनी दिलीप मेश्राम प्रथम पुरस्काराने सन्मानित #Sindewahi\nपञकार दिनी दिलीप मेश्राम प्रथम पुरस्काराने सन्मानित #Sindewahi\nBhairav Diwase रविवार, जानेवारी ०९, २०२२ चंद्रपूर जिल्हा, सिंदेवाही तालुका\nसिंदेवाही:- नवरगांव दि. ६ तालुका मराठी पञकार संघ सिंदेवाही आणि बहुजन विद्यार्थी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पञकार दिनाचे औचित्य साधून डाॅ. केशवराव शेंडे, पो.नि. योगेश घारे, वनपरिक्षेञ अधिकारी साळकर, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव परसावार, दिलीप लोडल्लीवार, चंद्रकांत राहुड , गटशिक्षणाधिकारी पालवे, सिमा साहारे, भावना खोब्रागडे, यांच्या हस्ते, स्व. श्रीधरराव लोधे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रमाकांत लोधे यांच्या वतीने शोध पञकारीता प्रथम पुरस्कार २०२१ शिल्ड, रोख रक्कम ३००० रूपये. पेन व पुष्पगुच्छ देऊन लोकमतचे नवरगांव येथील प्रतीनीधी दिलीप आर. मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.\nयाबद्दल दयाराम फटींग, अमर बुध्दारपवार, मंगेश मेश्राम, सुनीता मेश्राम, सुदांशु मेश्राम, सुनील डेकाटे, संजयजी क-हाडे, सुभीराज मेश्राम, डाॅ निकेतन जांभुळकर, कपील मेश्राम, रुपेश मेश्राम, सोहम मेश्राम, यांनी अभिनंदन केले.\nपञकार दिनी दिलीप मेश्राम प्रथम पुरस्काराने सन्मानित #Sindewahi Reviewed by Bhairav Diwase on रविवार, जानेवारी ०९, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- स���स्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/08/chandrapur_79.html", "date_download": "2022-12-09T09:08:37Z", "digest": "sha1:XD27XWCIZMPN62BYXXIWJRGF4S5Z53OV", "length": 19086, "nlines": 76, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी द्यावी:- सौ. किरण संजय गजपुरे #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / नागभीड तालुका / गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी द्यावी:- सौ. किरण संजय गजपुरे #chandrapur\nगोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी द्यावी:- सौ. किरण संजय गजपुरे #chandrapur\nBhairav Diwase शनिवार, ऑगस्ट २७, २०२२ चंद्रपूर जिल्हा, नागभीड तालुका\nअनेक मतदारांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रावर समाविष्ट झाल्याने मतदानाबाबत अनिश्चितता\nप्रत्येक मतदान केंद्रावर ५०० मतदारांसाठी एक मतदान बुथ देण्यात यावे\nचंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक सिनेट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असुन येत्या ४ सप्टेंबर ला मतदान होणार आहे. या निवडणुकीत नों��णीकृत पदवीधर मतदार संघातून १० सिनेट सदस्य निवडले जाणार आहेत . या निवडणुकीत नोंदणीसाठी सर्वच संघटनांनी पुढाकार घेतल्याने नोंदणीकृत पदवीधरांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत दुप्पट झालेली आहे.\n२०१७ मध्ये झालेल्या सिनेट निवडणूकीच्या वेळी असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी नागभीडच्या अभाविप च्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती व ती मान्य करुन प्रशासनाने अधिकच्या नवीन मतदान केंद्राची निर्मिती केली .\nअभाविप व शिक्षण मंच पॅनलचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार प्रशांत दोंतुलवार , मनोज भुपाल , यश बांगडे , स्वरुप तारगे व डॅा. सागर वझे तसेच राखीव प्रवर्गातील सौ. किरण संजय गजपुरे ( महिला गट), प्रा. धर्मेंद्र मुनघाटे ( ओबीसी गट ) , कु. योगिता पेंदाम ( अनु. जमाती गट ) , जयंत गौरकर ( अनु. जाती गट ) व गुरुदास कामडी ( एन टी गट ) हे प्रत्येक मतदान केंद्रातील मतदारांपर्यत निवडणुक प्रचारासाठी गेले असतांना अनेक मतदारांची नावे दुसऱ्या गावातील मतदान केंद्रात समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आले आहे .यामुळे योग्य नोंदणी करुनही आपले नाव शोधतांना मतदारांची दमछाक होत आहे.\nयामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असुन अनेक मतदार मतदानापासुन वंचित राहु शकतात. मतदान केंद्रनिहाय यादी बनवतांना पसंतीचे केंद्राची नोंद मतदारांनी नोंदणी अर्जात केली असतांनाही निवडणुक प्रशासनाकडून योग्य व पसंतीचे केंद्र मिळु शकलेले नाही. यामुळे अनेक मतदारांना स्वगावी मतदान केंद्र असतांनाही दुसऱ्या गावातील केंद्रावर मतदानासाठी जावे लागणार आहे.\nगोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुक विभागाच्या या घोळामुळे अनेक मतदार मतदानापासुन वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी ४ सप्टेंबर ला होणाऱ्या सिनेट निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रनिहाय मतदार यादी सोबतच संपुर्ण मतदार यादी ठेवण्यात यावी व जवळच्या व सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा अशा मतदारांना देण्यात यावी अशी मागणी अभाविप व शिक्षण मंच पॅनलच्या महिला राखीव गटातील उमेदवार सौ. किरण संजय गजपुरे यांनी नोंदणीकृत मतदारांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुक प्रशासनाकडे केली आहे.\nमतदान केंद्रावर असलेल्या निवडणुक अधिकारी व उमेदवार��ंच्या निवडणुक प्रतिनिधींकडुन खात्री झाल्यावरच ओळखपत्र दाखवून अशा मतदारांना मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी सुचनाही सौ. किरण संजय गजपुरे यांनी केली आहे. यामुळे मतदानाची टक्केवारीही वाढेल व निवडणुक विभागाच्या झालेल्या चुकीला यातून मतदारांना दिलासापण देता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.\nया सिनेट निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर मतदारांना पंसती क्रमानुसार मतदान करावयाचे असल्याने मतदानाला अधिक वेळ लागत असतो व यामुळे रांगेतील मतदारांना तिष्ठत उभे राहावे लागते. अनेक मतदान केंद्रांवर ५०० हुन अधिक मतदार आहेत त्यामुळे यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर ५०० मतदारांपाठीमागे एक मतदान बुथ केंद्र ठेवावे , जेणेकरुन मतदारांना अधिक वेळ रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही व लवकर मतदान प्रक्रिया होउन वेळ वाचेल अशी मागणी अभाविप व शिक्षण मंच पॅनलच्या महिला राखीव गटातील उमेदवार सौ. किरण संजय गजपुरे यांनी मतदारांच्या वतीने प्रशासनाला केली आहे.\nगोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी द्यावी:- सौ. किरण संजय गजपुरे #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, ऑगस्ट २७, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. क���शोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्���ुज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%86/", "date_download": "2022-12-09T08:33:45Z", "digest": "sha1:G7W3UNL2HWPXOQ3HU5AZ2UNV3QXAWIH3", "length": 11330, "nlines": 140, "source_domain": "www.batmidar.in", "title": "दैनिक गावकरींचे संपादक आता पोलिसांच्या ‘रडारवर’ … | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स दैनिक गावकरींचे संपादक आता पोलिसांच्या ‘रडारवर’ …\nदैनिक गावकरींचे संपादक आता पोलिसांच्या ‘रडारवर’ …\nउस्मानाबाद येथील पत्रकार सुनील ढेपे यांचा पूर्ण ‘बंदोबस्त’ केल्यानंतर आता पोलीस ते ज्या वर्तमानपत्रासाठी काम करीत होते त्या गावकरीच्या मागे लागलेत असे दिसते.उपविभागीय पोलीस अधिकारी उस्मानाबाद यांनी 14-09-2016 रोजी गावकरीच्या संपादकांना दोन स्वतंत्र पत्रे पाठविली आहेत.पहिल्या पत्रात सुनील ढेपे आणि सुधीर पवार यांच्यावर जे गुन्हे दाखल केले गेले आहेत त्याचा तपशील देऊन 04-09-2016,05-09-2016,आणि 06-09-2016 रोजी अनुक्रमे कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न,आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा,आणि मटका घेणार्या दोघांना पकडले या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत खालील प्रश्न संपादकांना विचारले आहेत.\n1) वरील बातम्या कोणी लिहिल्या सदर पत्रकाराचे नाव पत्ता द्यावा \n2) वरील बातम्या कोणत्या कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या आहेत आणि कोणाच्या परवानगीने पाठविण्यात आलेल्या आहेत \n3)सदरच्या बातम्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रसिध्द कऱण्याची जबाबदारी कोणाची \n4 ) आणि सदरच्या बातम्या कोणाच्या परवानगीने प्रसिध्ध केल्या.\n(आणीबाणीत बातम्या जिल्हा माहिती अधिकारी तपासून द्यायचे,बातम्यांवर तसा वॉचही असायचा सध्या आणीबाणी नाही आणि भारतीय घटनेनं वृत्तपत्र स्वातंत्र्य दिलेले आहे असे आम्हाला वाटते.कदाचित पोलिसांना हे ठाऊक नसावे त्यामुळेच बातम्या कोणाच्या परवानगीने छापल्या असा प्रश्न ते विचारत असावेत)\nदुसर्या पत्रात सुनील ढेपेंवर दाखल गुन्हयांचा तपशील देऊन खालील प्रश्न विचारले आहेत.\n1) आरोपी सुनील ढेपे आणि सुधीर पवार यांना गावकरी वृत्तपत्रात उस्मानाबाद जिल्हा कार्यालय येथे प्रतिनिधी किंवा पत्रकार म्हणून नियुक्त कऱण्यात आले आहे काय कधी पासून नियुक्त कऱण्यात आले कधी पासून नियुक्त कऱण्यात आले त्याची तारीख , आणि त्याची छायांकित प्रत\n2) पत्रकार म्हणून देण्यात आलेले ओळखपत्र किती तारखेला देण्यात आले आहे त्याची तारीख,अनुक्रमांक आणि छायांकित प्रत\n3) गुन्हयातील आरोपी सुनील ढेपे आणि सुधीर पवार हे डिग्री धारक पत्रकार आहेत काय ( पत्रकार होण्यासाठी डिग्री लागले हे पोलिसांना कोणी सांगितले ) त्याबाबत माहिती आणि छायांकित प्रत द्यावी\nही माहिती तपासकामासाठी आवश्यक असल्याने ती तातडीने पाठवावी असा आदेश पोलिसांनी गावकरीच्या संपादकांना केला आहे.\n1) बातम्या कोणी लिहिल्या म्हणजे बातम्यांचा सोअर्स सांगण्याची जबरदस्ती संपादकांना करता येते काय \n2) बातम्या दैनिकाकडे पाठविण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागले काय \n3) बातम्या प्रसिध्द कऱण्यासाठी संपादकांना कोणाची परवानगी घ्यावी लागले \n4) पत्रकार होण्यासाठी डिग्री आवश्यक असल्याचा कोणता नियम किंवा कायदा आहे काय \nया सर्व प्रश्नांची उत्तरं यंत्रणेकडून मिळाल्यास आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल.\nPrevious articleकेजमध्ये पत्रकारास मारहाण\nNext article2 ऑक्टोबर रोजी पंचवीस हजार पत्रकार रस्त्यावर उतरणार\nग्रुप अॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8130", "date_download": "2022-12-09T08:46:03Z", "digest": "sha1:YAASKRGOQLCAM7ECGZBKTTVZQKZ2KJRJ", "length": 11450, "nlines": 101, "source_domain": "www.khaasre.com", "title": "स्वतःची मोटरसायकल विकून निवडणूक लढला हा जादूगार आणि मुख्यमंत्रीही बनला.. - Khaas Re", "raw_content": "\nस्वतःची मोटरसायकल विकून निवडणूक लढला हा जादूगार आणि मुख्यमंत्रीही बनला..\nin नवीन खासरे, राजकारण\nतीन राज्यात काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रिया सध्या चालू आहेत. यानिमित्ताने खास काही राजकीय किस्से आहेत त्यांना आपण उजाळा देऊया. राजस्थानमधील एका मुख्यमंत्र्यांनी गोष्ट अशीच काहीशी न्यारी आहे.\nहा नेता एकेकाळी राजस्थानमध्ये जादूगार होता. आपल्या मोटरसायकल वर जादूचे खेळ दाखवत फिरत असे. तो जादूगार संजय गांधी यांच्या जवळचा होता. राहुल आणि प्रियांका गांधींना जादू दाखवायला यायचा हा जादूगार. पण कोणाचे नशीब कधी कसे बदलेल सांगता येत नाही. निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसताना आपली मोटरसायकल ४००० रुपयांना विकून तो जादूगार आमदार झाला आणि पराभवापासून सुरुवात करत केंद्रीय मंत्री ते राजस्थानचा मुख्यमंत्री झाला. ते नेते आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलेले अशोक गेहलोत.\nबघूया एक जादूगारचे ते मुख्यमंत्री कसे झाले\nअशोक गेहलोत यांचा जन्म जोधपूरच्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मण सिंह दक्ष हे एक चांगले जादूगार होते. देशातील विविध भागात फिरून ते आपली जादू दाखवायचे. अशोक हे अनेकदा आपल्या वडिलांसोबत जात असत. त्यांनी देखील स्टेजवर बऱ्याचदा जादू दाखवली.\nते अभ्यासातही हुशार होते. त्यांनी १२ वि नंतर जोधपूरच्या जसनारायण व्यास युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना गांधी शांती प्रतिष्ठानची आवड निर्माण झाली. ते तिथे गांधीजींचे विचार वाचत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस जॉईन केली. पण राजकारणापासून दूर राहत त्यांनी सामाजिक कार्य सुरु केलं.\n१९७१ च्या युद्धादरम्यान अनेक गरजूना मदत म्हणून कॅम्प त्यावेळी लावण्यात आले होते. तिथे अशोक गहलोत हे देखील सेवा भारतीचे कारकून म्हणून सेवा करण्यास पोहचले. एके दिवशी त्या शिबिरात इंदिरा गांधींचा दौरा झाला. त्यांची नजर २० वर्षाच्या अशोक यांच्यावर पडली. त्यांनी बरोबर हेरलं कि हा मुलगा मेहनती दिसतोय. त्यांनी अशोक यांना काँग्रेस मध्ये येन्यास सांगितले.\nपण निवडणूक लढवण्याचे त्यांचे वय नव्हते. अजून ५ वर्षांनी निवडणूक लढवणे शक्य होणार होतं. मग त्यानंतर ते वर्ध्यात गांधी आश्रमात आले. तिथे ते पक्के गांधीवादी घडले. पुढे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सोबतच जोधपूर पासून ५० किमी पिपाड गावात बी बियाणांचे दुकानही टाकले.\nपुढे ते NSUI चे प्रदेश अध्यक्ष बनले. त्यामुळे संजय गांधी यांचे निकटवर्तीय बनले. त्यांच्या जादूच्या कलेमुळे सं���य हे त्यांना गिली-बिली या नावाने बोलायचे.\nमोटरसायकल विकून लढवली निवडणूक-\nआणीबाणी संपल्यानंतर काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसला राजस्थानमध्ये विधानसभेसाठी उमेदवार देखील मिळेनासे झाले होते. अशोक यांनी संधी ओळखत संजय गांधी यांच्याकडून जोधपूरमधील सरदारपुरा मतदारसंघाची उमेदवारी आणली.\nत्यांचे वय होते अवघे २६ वर्ष आणि नावावर होती फक्त एक मोटरसायकल. समोर आव्हान होतं जनता पार्टीच्या माधव सिंह यांचं. अशोक गेहलोत त्या निवडणुकीत अवघ्या ४३२९ मतांनी पडले.\nपुढे ३ वर्षात जनता पार्टीचे सरकार गेले. अशोक यांना पुढे लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांच्या मित्राने स्वखर्चाने प्रचार कार्यालय सुरु केले. अशोक यांनी यावेळी आपली मोटरसायकल विकली. मित्राच्या मोटरसायकलवर फिरून प्रचार केला. आणि जनता पार्टीच्या बलबीर सिंह यांचा ५२५१९ मतांनी पराभव करत दिल्लीत पोहचले. वयाच्या अवघ्या ३१ व्य वर्षी ते केंद्रीय मंत्री बनले.\nत्यांची रार्जकीय कारकीर्द आजही यशस्वीपणे चालू आहे. आजच त्यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. अशोक गहलोत यांच्या या संघर्षमय वाटचालीस खासरेच्या शुभेच्छा.\nविराटच्या अंगात आला स्पायडरमॅन हवेत उडी मारून घेतला अफलातून झेल..\nमुलीच्या लग्नात 710 कोटी खर्च करणाऱ्या अंबानींना एका शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..\nमुलीच्या लग्नात 710 कोटी खर्च करणाऱ्या अंबानींना एका शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3218", "date_download": "2022-12-09T09:09:43Z", "digest": "sha1:NNELWT4CGVLJ6R2UPZB2RVOVK7XRGPGR", "length": 174559, "nlines": 508, "source_domain": "mr.upakram.org", "title": "\"ग्रेट सोल...\" आणि \"दि बुक ऑफ मॉर्मन\" | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"ग्रेट सोल...\" आणि \"दि बुक ऑफ मॉर्मन\"\nआज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली \"Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India\" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील \"दि बुक ऑफ मॉर्मन\" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन नामक पंथाच्या पुस्तकाबद्दलचे विडंबन आठवले. न पटणार्या आणि कधी कधी त्यात हिणकस देखील असू /वाटू शकणार्या विचारांना विरोध कसा करावा याचे या संदर्भात दोन धृव दिसले...\nवॉलस्ट्रीट जर्नल मध्ये आलेल्या पुस्तकपरीचयाप्रमाणे, प्रस्तुत पुस्तकाचा लेखक जोसेफ लेलीवेल्ड हा काही काळ न्यूयॉर्क टाईम्सचा संपादक होता आणि इथे अतिशय सन्माननीय असलेला पुलीट्झर पुरस्कार देखील त्याला आधी मिळून गेला आहे. थोडक्यात लेखक म्हणून अमेरिकन चष्म्यातून त्याची योग्यता ही नक्कीच वरच्या दर्जाची वाटते. या पुस्तकासंदर्भात देखील वॉलस्ट्रीटने \"वेल रीसर्च्ड\" असेच म्हणलेले आहे. पण जर आपण वाचू लागलो तर एकीकडे संतमहात्मा म्हणत असताना, प्रत्येक गोष्टच खटकणारी वाटते. येथे काही त्यांचा संदर्भ देतो, पण ज्यांना वाचायचे असेल त्यांनी वॉलस्ट्रीटच्या पानावर जाऊन सविस्तर वाचावे (अथवा पुस्तक वाचावेत):\nहिटलर विरोधात एक जरी ज्यू हा खंबीरपणे उभा राहीला तर हिटलरचे हृदयपरीवर्तन होऊ शकेल.\nत्याच हिटलरला पत्र लिहीत असताना त्याला \"माझ्या मित्रा\" असे संबोधत \"अहिंसेच्या पुजार्याचे ऐक\" अशा अर्थाचे लिहीले.\nदक्षिण अफ्रिकेत असताना कृष्णवर्णीयांना त्यांनी कमी लेखले होते....\nवगैरे वगैरे म्हणत नंतर लेखक हा त्यांच्या व्यक्तीगत चारीत्र्यावर घसरतो आणि तारेवरची कसरत करत बरेच काही लिहून जातो, ज्यावरून आता भारतात आरडाओरड चालू झाली आहे. देशात, कधीकाळी विचारांना विचाराने उत्तर देणारा महाराष्ट्र, पुस्तकावर बंदी घालणारे पहीले राज्य ठरणार आहे.\nमला हे पुस्तक खचीतच पटले नाही. किंबहूना पुस्तक परीचय वाचताना अस्वस्थता आली. त्याहूनही न्यूयॉर्क टाईम्सचे पुस्तक परीचय देतानाचे, \"Appreciating Gandhi Through His Human Side\" शिर्षक अधिकच कुजकटपणाचे वाटले. पण त्याच बरोबर हे देखील लक्षात आले, की असे गांधीजी काही पहीले नेते नाहीत ज्यांचे स्वत:च्या पाश्चिमात्य चष्म्यातून विश्लेषण केले जात आहे...सावरकरांवर तर अनेकांनी अगदी भारतीयांनी देखील वाटले ते विश्लेषण केले आहे. तेच रामकृष्ण परमहं��, विवेकानंदांच्या संदर्भात आणि हिंदू देवतांच्या संदर्भात झालेले आहे. बर्याचदा असे लिहीणार्यांना स्कॉलर म्हणत ते बरोबरच असणार असे म्हणले गेले. आत्ता देखील गांधीजींच्या संदर्भात तेच होऊ शकेल असे वाटते.\nपण म्हणून अशा पुस्तकांवर बंदी घालावी हा उपाय आहे का मला नाही वाटत. कुठल्याही पुस्तक, विचार, कला कशावरही बंदी घालू नये असेच मला वाटते. तोडफोड करण्यास त्याहूनही विरोध आहे. गांधीजींच्या संदर्भात तर अशी तोडफोड म्हणजे गांधीवादाला अजून एकदा तिलांजलीच ठरेल... पण अशा विचारांच्या विरोधात त्यांचा अभ्यास करून ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणे महत्वाचे आहे असे वाटते. आणि मग त्या लेखकास नंतरच्या आवृत्तीत तसे चुकीचे ठरलेले विचार मागे घेण्यास भाग पाडायला लावणे हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते...\nआता याच संदर्भात सुरवातीस म्हणलेला दुसरा पूर्ण अमेरिकेतील प्रसंग. त्यासाठी अगदी थोडक्यातः \"मॉर्मन हा एक ख्रिस्तीपंथ आहे. त्यामधील ख्रिश्चन धर्मीय हे खूपच धार्मिक असतात. त्यांचे संघटनात्मक कौशल्य देखील खूप चांगले असते. 'The Church of Jesus Christ of Latter-day Saints' नामक त्यांचे चर्च सर्वत्र असते. त्यांच्या धर्मग्रंथाला 'बुक ऑफ मॉर्मन' असे म्हणले जाते. धर्मांतराला ते उद्युक्त करतात ह्यात नवल नाहीच... \"\nतर या 'बुक ऑफ मॉर्मन' वरून न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध ब्रॉडवे थिएटरमध्ये \"दि बुक ऑफ मॉर्मन\" म्हणून एक संगितीका आत्ताच चालू झाली आहे. त्यात मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची कुठल्याही नॉर्मल भारतीय मनाला विकृत वाटेल अशा पद्धतीने थट्टा केली आहे. ती केली ते केली त्या शिवाय अमेरिकेतील क्रूर/विकृत गुन्हेगारांची नावे त्यात आणली आहे, रोगांची नावे आणली आहेत आणि घृणास्पद गुन्ह्यांची नावेपण थट्टा करत आणली आहेत. हे जर भारतात झाले असते तर आत्ता पर्यंत काय काय झाले असते याचा विचार करावा लागत आहे. मात्र मॉर्मन्सच्या The Church of Jesus Christ of Latter-day Saints संस्थेने काय करावे\nआता प्रश्न पडतो यातील कुठली प्रतिक्रीया योग्य आहे स्वातंत्र्यावर बंदी आणणारी का समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यातल्या हिणकसपणामधील हवा काढून टाकणारी स्वातंत्र्यावर बंदी आणणारी का समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यातल्या हिणकसपणामधील हवा काढून टाकणारी\nमॉर्मॉनांचे धोरणच योग्य आहे.\nशिवाय, तपशीलाचा विचा�� केल्यास, उभयलैंगिकतेच्या आरोपाविरुद्धमुळेच निषेध, बंदीची मागणी, इ. सर्वाधिक आहे. हे अधिकच वाईट आहे. या बंदीचा निषेध केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठीच नव्हे तर उभयलैंगिकतेला हीन लेखण्याबद्दलही आवश्यक आहे.\n'बुक ऑफ मॉर्मन' वरून न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध ब्रॉडवे थिएटरमध्ये \"दि बुक ऑफ मॉर्मन\" म्हणून एक संगितीका आत्ताच चालू झाली आहे. त्यात मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची कुठल्याही नॉर्मल भारतीय मनाला विकृत वाटेल अशा पद्धतीने थट्टा केली आहे.\nम्हणजे मी ऍबनॉर्मल भारतीय आहे. (अर्थात, मला साऊथपार्कचे अनेक भाग आवडले आहेत तेव्हा त्यांनीच बनविलेली संगितीका आक्षेपार्ह न वाटणे अपेक्षितच होते.)\nम्हणजे मी ऍबनॉर्मल भारतीय आहे. (अर्थात, मला साऊथपार्कचे अनेक भाग आवडले आहेत तेव्हा त्यांनीच बनविलेली संगितीका आक्षेपार्ह न वाटणे अपेक्षितच होते.)\nसाऊथपार्क अथवा तत्सम मला देखील आवडतात आणि एन्जॉय करतो. पण एड्स, कॅन्सर, चाईल्डरेप, जेफरी डामर (माहीत नसेल तर वेगळा विषय आहे) अशा अनेकांना विनोदात आणणे हे पटले नाही. आणि त्यामुळे मी \"नॉर्मल\" हा शब्द वापरला. तो केवळ भारतीयांसाठीच असे नाही फक्त येथे भारतीय/वंशाचेच असल्याने तसे लिहीले होते. ते स्पष्ट न केल्याने काहीच आवडत नाही असे वाटले.\nडामर माहिती नव्हता, माहिती शोधली. विनोद ही हिंसाच असते, त्यामुळे विनोदात वाईट वस्तू आवश्यकच वाटते. परंतु तो माझा मुद्दा नाही.\nनॉर्मल भारतीयांच्या वर्णनाला \"अमेरिकेतील क्रूर/विकृत गुन्हेगारांची नावे त्यात आणली आहे, रोगांची नावे आणली आहेत आणि घृणास्पद गुन्ह्यांची नावेपण थट्टा करत आणली आहेत.\" या विधानापासून \"ती केली ते केली त्या शिवाय\" या शब्दांनी तुम्ही अलग दाखविले होते. त्यामुळे, \"मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची थट्टा\" या विधानात जेफ्री डामरचा समावेश नाही असे वाटते.\nत्या शिवाय\" या शब्दांनी तुम्ही अलग दाखविले होते\nखरे आहे. पण आपल्याला वाटले तसा उद्देश नव्हता, वाक्यरचना चुकली इतकेच म्हणू शकतो. गैरसमज नसावा. असे लिहीत असताना मधेच \"सॅटरडे नाईट लाईव्ह\" आठवले. त्यातील ह्युमर तर आवडतो. पण कधी कधी गचाळ वाटतो. तसेच काहीसे पण जरा अतिरेकाकडे झुकणारे झाले आणि तसे करताना समाजातील एका घटकाच्या धर्मश्रद्धेवर विनोद करत नकळत जोडले गेलेत असे कुठेतरी वाटले. वास्तवीक ���ी संगितिका बघायला आवडेल म्हणजेच त्यातील खाचाखोचा समजतील... असो.\nकुठल्याही पुस्तक, विचार, कला कशावरही बंदी घालू नये असेच मला वाटते.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nकुठल्याही पुस्तक, विचार, कला कशावरही बंदी घालू नये असेच मला वाटते.\nसहमत आहे. किंबहुना बंदी घातल्यास त्या कलाकृतींना नको इतके महत्व येते.\nपुस्तकाची परिक्षणे कशी सापेक्ष असू शकतात याचे एक उदाहरण. ह्याच पुस्तकाचे न्यू यॉर्क टाइम्समधील आणखी एक परिक्षण वॉल स्ट्रीटच्या मानाने बरेच संयमित आहे.\nपुस्तकात खरेच असे लिहिले असले तर\nनितिन थत्ते [30 Mar 2011 रोजी 05:34 वा.]\nपुस्तक अर्थातच वाचलेले नाही.\nजे काही वर्तमानपत्रांतून छापून आलेले आहे (कॅलनबाख यांच्याशी असलेले संबंध वगळता) त्यापैकी बहुतेक गोष्टी (इंद्रियांवर संयम न राहणे वगैरे) गांधींनी स्वतःच सांगितलेल्या आहेत. त्यात वेल रिसर्च्ड काय आहे हे माहिती नाही.\nतसेही बहुधा पुस्तकात यावर ४-५ पानांहून जास्त खर्ची पडली नसावीत. त्या ४-५ पानांमुळे सगळे पुस्तक टाकाऊ किंवा बंदीयोग्य ठरू नये.\nकाल वर्तमानपत्रात वाचलेल्या बातमीनुसार पुस्तकात बायसेक्शुअल हा शब्द एकदाही आलेला नाही. आणि रेसिस्ट हा शब्द एकदाच आहे असे लेखकाचे म्हणणे दिसते. परीक्षणात लिहिले आहे ते पुस्तकात मुळीच नाही असे वाटते.\nपुस्तकात खरेच असे लिहिले असले तरी पुस्तकावर बंदी घालूच नये.\n(गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत किंवा अहिंसेबाबत बोलताना त्यांचे सेक्शुअल ओरिएण्टेशन मध्ये आणले तर आम्ही प्रतिवाद करूच).\n(गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत किंवा अहिंसेबाबत बोलताना त्यांचे सेक्शुअल ओरिएण्टेशन मध्ये आणले तर आम्ही प्रतिवाद करूच).\nपुस्तकामध्ये ते तसे आणले गेल्याचा आरोप तरी झाला आहे काय\nनितिन थत्ते [30 Mar 2011 रोजी 19:14 वा.]\nनाही. म्हणूनच मी आणखी काही भाष्यही केले नाही/प्रतिवाद केला नाही.\nमी रिव्ह्यू देखील वाचला नाही कारण पुस्तकात तसे काही नाही असे आणखी काही बातम्यांत वाचले.\nपुस्तकावर बंदी घालू नये - ठीक. वरील भावनांशी सहमत आहे. प्रत्यक्षात पुस्तक वाचायला जाणारे, त्याचा अर्थ लावून घेणारे, त्यावर मनन करणारे थोडेच असतात. औट ऑफ कन्टेक्स्ट वाक्ये वापरून परीक्षणही होत असते वगैरे तेव्हा उठसूट बंदी वगैरे अयोग्य वाटते. उगा फुकाचे महत्त्व दिल��यासारखे वाटते. परंतु याच पुस्तकावर जर उद्या चित्रपट आला तर दृकश्राव्य माध्यमातून होणारा परिणाम हा अधिक असतो आणि २५०-३०० पानांचे पुस्तक वाचण्याएवढा पेशन्स अडीच-तीन तासांचा सिनेमा पाहण्यास लागत नसल्याने कदाचित होणारा परिणाम अधिक व्यापक असू शकतो. त्यावर बंदी घालावी का\nउपक्रमावर (किंवा इतर संकेतस्थळांवरही) विशिष्टप्रकारचे लेख नकोत त्यामुळे स्थळाची पत घसरते असे म्हणणारे, उपद्रवमूल्य वाढल्याने सदस्यांवर बंदी आणावी असे म्हणणारे आणि एखाद्या पुस्तकावर बंदी आणावी असे म्हणणार्यांत विशेष फरक कोणता असावा\nमाझ्यामते हल्ली एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीस उभयलिंगी, समलिंगी वगैरे म्हणण्याची फॅशन आली आहे; त्यानुसार गांधी त्यातून सुटणे थोडे कठीणच होते. त्यांची वर्णीही लागली हे वाचून संतोष वाटला.\nमूळ विषयाबाबत - उठसूठ बंदी हे धोरण नसावे परंतु बंदी घालणे हा परिस्थितीनुसार घेतलेला एक उपाय असू शकतो.\nउपक्रमावर (किंवा इतर संकेतस्थळांवरही) विशिष्टप्रकारचे लेख नकोत त्यामुळे स्थळाची पत घसरते असे म्हणणारे, उपद्रवमूल्य वाढल्याने सदस्यांवर बंदी आणावी असे म्हणणारे आणि एखाद्या पुस्तकावर बंदी आणावी असे म्हणणार्यांत विशेष फरक कोणता असावा\nदेश ही खासगी मालमत्ता नाही.\nदेश ही खासगी मालमत्ता नाही.\nया संदर्भात कायमच वादग्रस्तेच्या भोवर्यात अडकलेल्या एम एफ हुसैनचे उदाहरण द्यावेसे वाटते:\nहुसैन यांनी अनवाणी येण्याचा प्रयत्न केला म्हणून \"आमच्या नियमात बसत नाही\" असे म्हणत एका खाजगी क्लबने जर त्यांना प्रवेश दिला नाही तर तो हुसैन यांच्यावर अन्याय ठरत नाही. मात्र याच हुसैन यांच्या चित्रांवर सरकारने बंदी घालणे हे पटत नाही. त्याच बरोबर त्या चित्रांवर जर कोणी कायद्याच्या मर्यादा (अर्थात हिंसा न करता) टिका केली तर ते देखील मान्य आहे. पण त्यात कलाकाराचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात नाही.\nबाकी माझ्या दृष्टीने गांधीजींना अप्रत्यक्षरीत्या समलिंगी म्हणले म्हणजे अपमान झाला हा अथवा समलिंगी/भिन्नलिंगी हा मुद्दाच नाही. ते वैयक्तिक प्रश्न आहेत. मात्र, त्यांच्या खाजगी आयुष्याचा पाश्चात्यांच्या नजरेतून अर्थ लावत त्याचे विश्लेषण करणे हा नक्की मुद्दा आहे. गांधीजींची त्यातील काही पत्रे मी या संदर्भात नजरेखालून घातली. त्यातील वाक्य रचना वाचताना मला के���ळ आम्ही कॉलेजात असताना ज्या पद्धतीने मित्र मित्र गळ्यातगळे घालून जायचो आणि अमेरिकेत आल्यावर, \"अबे ऐसा मत कर यार, लोग और कुछ समजते है..\" असे ऐकायला लागलो त्याची आठवण झाली. हाच (परकीय नजरेतून विश्लेषण) मुद्दा केवळ गांधीजींच्याच संदर्भात नाही तर तो रामकृष्णांच्या संदर्भात, हिंदू धर्माचा लावला जाणार्या अर्थाच्या संदर्भात आणि जाता जाता शिवाजीबद्दल काहीतरी लिहीण्याच्या संदर्भात आहे असे वाटते.\nबंदी नको ह्यास सहमत. तरीदेखील.\nविचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असावे असे जे तुम्ही किंवा रिकामटेकडा म्हणतात त्यावर - विचार व्यक्त करून भावना दुखावल्या काय आणि तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान झाले काय, नुकसानाबद्दल दावा लावा हवे तर, नुकसान करणाऱ्यांकडून भरून घ्या. प्रक्षोभक विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्यास प्रक्षोभक कृती करण्याचे स्वातंत्र्य पण पाहिजेच. जीवित हानी कदाचित भरून काढता येणार नाही, त्यामुळे त्यास घेतलेला आक्षेप समजू शकतो.\nआणि बंदी बद्दल म्हणाल तर - तसे करू नये, कारण निदान भारतात लोकांची स्मरणशक्ती अतिशय वीक आहे, महम्मदचे कार्टून काढल्यामुळे झाला तेवढा गदारोळ इथे शक्य नाही असे मला वाटते, लोक काळाप्रमाणे गोष्टी विसरून जातात, लेन प्रकरणात देखील थोडी फार तोडफोड आणि बराचसा राजकीय धुराळा ह्याशिवाय काही झाले नाही, दादोजींच्या वेळेस तर काहीच झाले नाही. उगाच बंदी घालण्याचे कष्ट कशाला\nबाकी साउथ पार्क झकास :)\n'नजरेतून' बघण्याचा आरोप होणार असेल तर संशोधनच अशक्य होईल.\nउपलब्ध माहितीवरून अंदाज केल्यास, तो अंदाज योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहे. उदा., 'वॅसलिनमुळे गांधीजींना कॅलनबाखचे स्मरण होई' अशी 'उपलब्ध माहिती' असेल तर त्याविषयी त्यांना नेमका काय अर्थ अभिप्रेत असावा याविषयी वेगवेगळे अंदाज शक्य असतील. परंतु, नजरेनुसार तथ्येच वेगळी दिसू शकतील काय\nशिवाजीविषयीच्या प्रकरणात तथ्यांविषयीच ऐतिहासिक पुरावा नव्हता. उलट, रामकृष्ण, हिंदू शिकवणी/श्रद्धा किंवा गांधीजींच्या बाबतीत, केवळ अन्वयार्थाविषयी आक्षेप आहेत, तथ्ये निर्विवाद आहेत.\nधाडसाने खीखीखी करण्याऐवजी, मोदींनी \"केंद्राने बंदी घालावी\" अशी शहाजोग मागणी केली हे वाचून आश्चर्य वाटले.\n'नजरेतून' बघण्याचा आरोप होणार असेल तर संशोधनच अशक्य होईल.\nअसा उद्देश नाही... पण ��ामाजीक अन्वयार्थ लावणे हे y=mx+c इतके सरळ नसते.\nउपलब्ध माहितीवरून अंदाज केल्यास, तो अंदाज योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहे.\nइथेच सामाजीक अन्वयार्थ महत्वाचा ठरतो. थोडे वेगळे, अभारतीय/अहिंदू आणि तसे सामान्य पण दुर्दैवी उदाहरण सांगतो, जे मी काही वर्षांपुर्वी इथल्या एबीसी वरील २०/२० कार्यक्रमात पाहीले होते. रशियातून फुटलेल्या संघराज्यातील एक कुटूंब हे अमेरिकेत, मला वाटते, टेक्सासमध्ये स्थायिक झाले होते. ते धर्माने मुस्लीम होते. (त्याचा संबंध येईल). एक लहानसा उद्योग काढून सुखाने रहात होते. त्यांना एक लहान (मला वाटते दोनएक वर्षांची असावी) मुलगी होती. आई-वडीलांचे मुलीवर खूप प्रेम होते. वडील जवळच्या बागेत तिला नेमाने खेळायला घेऊन जात. तेंव्हा घरातल्याप्रमाणेच तीला मांडीवर बसवून खेळवणे वगैरे चालायचे. मांडीवर उभे करून दोन्ही हाताने वर उडवणे चालायचे. मुलीला पण गंमत येयची आणि वडीलांना पण आनंद होयचा. मात्र इतके जवळ घेणे. लगट करणे हे अनेकांसाठी नवल होते. कोणीतरी डिपार्टमेंट ऑफ सोशल सर्विसमध्ये तक्रार केली. ते महाभाग आले आणि या मुलीस लैंगिक छळ होत आहे म्हणून जप्त करून गेले. इथली पद्धती माहीत नसल्याने त्या कुटूंबाला कसे झगडावे हे समजले नाही. तो इंटरनेटच्या आधीचा काळ होता... शेवटी त्यामुलीला एका अमेरिकन कपलने दत्तक घेयचे ठरवले. या डिपार्टमेंटने घेऊ दिले आणि तीला तात्काळ ख्रिश्चन करून टाकले. त्या सर्व वेळेत त्यामुलीवर नक्की काय मानसीक परीणाम घडत असेल, कुटूंबाला कुठल्या तणावातून जावे लागत असेल, ते नक्की काय करत होते, त्यांच्या समाजातील नक्की कल्चर कसे आहे आणि त्यातील निर्विवाद काय वादग्रस्त असू शकते आणि केवळ आपल्या (स्थानिक) कायद्याच्या दृष्टीतून काय चुकीचे ठरू शकते, यातील कशाचाच विचार नाही. बार्बरा वॉल्टर्सने ह्याला प्रसिद्धी दिली खरी, पण पुढे काय झाले ते माहीत नाही.\nथोडक्यात \"नजरेतून\" बघणे हे मी अशा वृत्तीस धरून म्हणतो. जर तुम्हाला (म्हणजे संशोधकाला) खरेच सामाजिक विश्लेषण करायचे असेल तर त्या समाजाच्या रितीरिवाजाच्या चष्म्यातून बघावे लागते. बर्याचदा तसे ते होत नाही. बर्याचदा तुम्ही ज्याला \"उपलब्ध\" माहिती म्हणत आहात ती फक्त, या संदर्भात, \"गांधीजींचे कुठलेतरी पत्र\" असू शकते. अगदी त्या पत्रातील काही ओळी या आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट न घे���ा, पूर्ण घेतल्या तरी नक्की भारतीय व्यक्ती समोरच्याबद्दल लिहीताना कसे लिहीते, त्यातही ती जर शंभरएक वर्षांपुर्वीची घटना असली तर तेंव्हा बोलायच्या काय पद्धती होत्या, भारतीय कसे बोलतात वगैरेचा विचार लेखकाने केला होता का बरं इतके करूनही जर लेखक स्पष्टपणे लिहीत नाही, आवाज केल्यावर म्हणतो की मी तसे म्हणलेलेच नाही, तर मग असे लूज एंड असलेले संशोधन तरी का म्हणायचे बरं इतके करूनही जर लेखक स्पष्टपणे लिहीत नाही, आवाज केल्यावर म्हणतो की मी तसे म्हणलेलेच नाही, तर मग असे लूज एंड असलेले संशोधन तरी का म्हणायचे तेच इतर वेळेसही कमी अधिक फरकाने होते असे म्हणायचे आहे....\nअतिअवांतरः संशोधनाच्या संदर्भात जेंव्हा समाजाचा सहभाग होतो तेंव्हा केवळ विज्ञान कसे पुरत नाही याचे कालच एक उदाहरण चर्चिण्याचा अनुभव आला. येथिल एका विद्यापिठातील प्राध्यापक आणि त्याची टिम ही पर्यावरण बदलाचा ऍडाप्टेशन कसे करावे लागेल यासंदर्भात संशोधन करत आहे ज्याला मी अगदी थोडी मदत करत आहे. बॉस्टनमध्ये समुद्रपातळी वाढत आहे. तपमान पण बदलत आहे. काही ठिकाणी भरतीच्या वेळेस पंप लावून पाणी परत समुद्रात ढकलणे अनिवार्य झाले आहे. दरवर्षी पाऊस वाढतच चालला आहे. गेल्या वर्षी तर एका तासात ऑलमोस्ट चार इंच पडला आणि पूरसदृश्य परीस्थिती झाली. तर अशा वेळेस सांडपाणी आणि पावसाचे पाणि (स्टॉर्मवॉटर) यांचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे असावे या संबंधातला इंजिनियरींग प्रॉब्लेम डिस्कस करणे चालू होते. पण नंतर लक्षात काय आले की हा प्रॉब्लेम केवळ इंजिनियरींग डिझाईनने सुटणार नाही आहे तर त्यात लोकांना, सरकारला, राजकारण्यांना सामिल करून घ्यावे लागणार आहे. धोरणे बदलावी लागतील, नियम तयार करावे लागतील. आणि तरी देखील संबंधीत निर्णय हे अर्थव्यवस्था आणि उपलब्ध निधी यावरून टप्प्याटप्प्यानेच घेता येतील... थोडक्यात, शास्त्र आणि तंत्र (अभियांत्रिकी) विचारात घेतले नाही का तर घेतले. पण तेव्हढेच घेऊन योग्य विश्लेषण होऊ शकते का तर घेतले. पण तेव्हढेच घेऊन योग्य विश्लेषण होऊ शकते का तर नाही. असेच किंबहूना याहूनही अधिक इतिहासासंबधातील सामाजीक संशोधनात असणे महत्वाचे आहे. केवळ मागे न्यूयॉर्क टाईम्स अथवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो आहे म्हणजे सगळे काही योग्य आहे असे होऊ शकत नाही.\n>>खरेच सामाजिक विश्लेषण करायचे असेल तर त्या समाजाच्या रितीरिवाजाच्या चष्म्यातूनही बघावे लागते. असे म्हणावे.\nठाम मते विज्ञानात बहुतेकदा नसतातच.\nकेवळ आपल्या (स्थानिक) कायद्याच्या दृष्टीतून काय चुकीचे ठरू शकते, यातील कशाचाच विचार नाही.\nहा विचार करून त्यांनी रितीरिवाजांसाठी कायदे रद्दच केले तर ठीक आहे. परंतु, कायदे असतील तर ते सर्व समाजांना समानच लागू करण्यात यावेत.\nनक्की भारतीय व्यक्ती समोरच्याबद्दल लिहीताना कसे लिहीते, त्यातही ती जर शंभरएक वर्षांपुर्वीची घटना असली तर तेंव्हा बोलायच्या काय पद्धती होत्या, भारतीय कसे बोलतात वगैरेचा विचार लेखकाने केला होता का\nकेला नसेल तर त्यांची मते नाकारली जातीलच.\nबरं इतके करूनही जर लेखक स्पष्टपणे लिहीत नाही, आवाज केल्यावर म्हणतो की मी तसे म्हणलेलेच नाही, तर मग असे लूज एंड असलेले संशोधन तरी का म्हणायचे\nत्यांनी गॅलिलिओचा आदर्श ठेवला असावा.\nधाडसाने खीखीखी करण्याऐवजी, मोदींनी \"केंद्राने बंदी घालावी\" अशी शहाजोग मागणी केली हे वाचून आश्चर्य वाटले.\nनक्की कुठल्या संशोधनाच्या आधारे आपण गृहीत धरत आहात की मोदींना \"खी खी खी\" म्हणायचे असावे म्हणून\nकोणतेही संशोधन नाही. मोदींनी स्वतःही बंदी घातल्याची बातमी सापडली. त्याअर्थी, मोदींचा तसा सुप्त उद्देशही नसावा.\nबंदी तर नकोच. न्यूयॉर्क टाइम्स मधील लेख कुजकट वाटला नाही\nन्यूयॉर्क टाइम्स मधील लेख कुजकट वाटला नाही.\nमात्र न्यू यॉर्क टाइम्समधील परिचय आणि वॉल स्ट्रीट जर्नलमधील परिचय एकाच पुस्तकाबद्दल आहेत की वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल आहेत अशी शंका यावी इतके वेगवेगळे आहेत.\nअर्थातच पुस्तकावर बंदी नको. सहमत.\nमॉर्मनांची प्रतिक्रिया या ठिकाणी सुयोग्य. (नेहमीच अशी स्वातंत्र्यसन्मान करणारी असते असे नाही. यूटाह राज्यात एखादा चित्रपट बंद करण्यात सिनेमा थियेटरांच्या मालकावर दबाव आणला जातो. दबाव कधीकधी यशस्वी होतो. या संगीतनाटकाच्या संदर्भात प्रसंगी दबाब यशस्वी होणार नाही, असा सूज्ञ विचार काही मॉर्मन पुढार्यांनी केला असावा. अथवा मॉर्मनां-मॉर्मनांतही स्वातंत्र्याचा कमी आणि अधिक आदर करणारे वेगवेगळे लोक असावेत.)\nन्यूयॉर्क टाइम्स मधील लेख कुजकट वाटला नाही.\nमी लेखाबद्दल बोललो नव्हतो. शिर्षक अधिकच कुजकट वाटते असे म्हणालो होतो.\nया संगीतनाटकाच्या संदर्भात प्रसंगी दबाब यशस्वी होणार नाही, असा सूज्�� विचार काही मॉर्मन पुढार्यांनी केला असावा.\nअथवा मॉर्मनां-मॉर्मनांतही स्वातंत्र्याचा कमी आणि अधिक आदर करणारे वेगवेगळे लोक असावेत.\n त्यासंदर्भात इतर ख्रिस्तीपंथियांकडूनच ऐकले की कळते.\nबाकी आपल्याकडे (भारतात) हा मुद्दा केवळ जनतेपुरता / घटकापुरता मर्यादीत नसून सरकारी अधिकाराचा आहे. एखाद्या संस्थेने/घटकाने/गटाने एखाद्या अशा घटनेविरुद्ध, भावना दुखावत आहेत असे म्हणत, आवाज केला तर समजू शकते. पण सरकारने सरसकट बंदी घालावी ह्याला काही अर्थ नाही असे वाटते. असे सरकारी *राजकीय) अधिकार रेस्ट्रीक्ट केले पाहीजेत असे वाटते.\nसगळ्यात महत्वाचे म्हणजे GandhiServe Foundation कुठकलीही कागदपत्रे न लपवता जाहीर ठेवत आहेत. आणि ते स्पृहणीय आहे. मग सरकारने कशासाठी बंदी घालावी\nप्रमोद सहस्रबुद्धे [31 Mar 2011 रोजी 03:35 वा.]\nअशा पुस्तकावर बंदी नको. पुस्तकात सत्याच्या बिपरीत असल्यास बदनामीचा खटला मात्र चालवावा.\nबंदी आणि बदनामीचा खटला यात मला बदनामीचा खटला हा जास्त जाचक वाटतो. बंदी सार्वत्रिक असूच शकत नाही. त्यामुळे ते पुस्तक घेण्याची जिज्ञासा वाढते. याउल्ट बदनामीचा खटला यशस्वी झाला तर संबंधितांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. खटल्यात तथ्यांवर जास्त विचार होतो.\nअर्थात भारतात्तील न्यायव्यवस्था पाहिल्यावर कुठलाही खटला कालमर्यादेत संपणे हे कठीण आहे. अशा परिस्थितीत बंदी सारखे कामचलाऊ मार्ग निघतात.\nपुस्तक प्रथितयश अमेरिकन माणसाने लिहिले म्हणून बंदीच्या उड्या चालू आहेत. नाहीतर यापेक्षा गंभीर आरोप गांधींवर बरेचदा होत असतात. परिक्षणाचा लेख वाचला नाही. केवळ लैंगिक प्रश्नावरून पुस्तकाबद्दल वाचण्यात रस नाही.\nयाच सोबत गांधींचे (आणि इतर सर्वांचे) मूल्यमापन होण्याची क्रिया जड गेली तरी असावी.\nमला वाटते आपण म्हणता तसा खटला भरायचे ठरवले तर तो ते पुस्तक जिथे प्रसिद्ध झाले त्या देशात, अर्थात अमेरिकेत भरवावा लागेल. त्यासंदर्भात, सेम्युअर हर्ष यांचे, \"The Price of Power: Kissinger in the Nixon White House\" पुस्तक आठवते. त्यामध्ये मोराराजी देसाईंना त्यांनी सीआयएचे पगारी हस्तक म्हणले होते. मोरारजींनी त्यांच्यावर खटला भरला आणि तो काही काळ चालल्याचे आठवते. मात्र शेवटी त्याचा निर्णय दुर्दैवाने मोरारजींच्या बाजूने लागला नाही. म्हणून मला व्यक्तीगत ते कधीच सीआयएचे हस्तक वाटणार नाह���त, जरी त्यांचे अनेक राजकीय निर्णय खटकले असले तरी. बरं, खटला हरायचे कारण काय तर, \"To win a libel suit, a public figure must show not only that the offending statement is false, but also that the writer either knew it to be false or did not care whether it was true or not.\" (अवांतरः या खटल्याची बातमीचा मथळा वाचला तर ८०च्या दशकात भारताबद्दल किती दुरून पाहीले जात असावे, हे समजते).\nपुस्तक प्रथितयश अमेरिकन माणसाने लिहिले म्हणून बंदीच्या उड्या चालू आहेत.\nखरे आहे. पण ह्याच प्रथितयश प्रतिमेमुळेच अशा लेखकांकडून गांधीजी आणि इतर अनेकांबद्दल जे काही बोलले जाते ते आपण सरसकट संदर्भ म्हणून घेऊ नये असे वाटते. मात्र अनेकदा आपल्याला न आवडणार्या अथवा आपल्या न आवडणार्याला 'आवडणार्या व्यक्ती' म्हणून अशांचे चारीत्र्य हनन करायला अशा पुस्तकांचा वापर केला जातो, चघळली जातात. अशाच प्रथितयश लेखकांनी, भारताच्या संदर्भात गणपती या अनेकांच्या देवतेबद्दल अत्यंत विकृत लिहीले होते, कधी काळी रामकृष्ण होते, सावरकर होते आता त्यात गांधीजी पण आले.\nन आवडणार्या अभिव्यक्तीविषयीच, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा दावा करणार्या समाजाची परीक्षा शक्य आहे.\nहा आरोप असिद्ध करण्याची जवाबदारी आरोपीवरच लादणे योग्य वाटते.\nभारताच्या संदर्भात गणपती या अनेकांच्या देवतेबद्दल अत्यंत विकृत लिहीले होते, कधी काळी रामकृष्ण होते, सावरकर होते आता त्यात गांधीजी पण आले.\nअनेक धार्मिक कथा विकृत आहेत, त्या चालवून घेणार्यांनी फॅनफिक्शनविषयी गळे काढावे काय\nभावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यामध्येच अध्याहृत असणे आवश्यक आहे.\nशिवाय, रामकृष्ण, सावरकर आणि गांधीजींच्या बाबतीत केवळ, 'उपलब्ध माहितीचा' अर्थ लावण्यावरून वाद आहेत, अर्थ योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहेच. अर्थ पटला तर मात्र त्या विधानांमध्ये विकृतीच उरणार नाही.\n(गणपतीच्या बाबतीत कोणी लिहिले होते) जीजस अँड मो या कॉमिक स्ट्रिपमध्ये गणेश कधीकधी पाहुणा असतो.\nमला वाटतयं या संदर्भतील आपल्यामधला फरक हा मर्यादीत असावा...\nन आवडणार्या अभिव्यक्तीविषयीच, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा दावा करणार्या समाजाची परीक्षा शक्य आहे.\nहा आरोप असिद्ध करण्याची जवाबदारी आरोपीवरच लादणे योग्य वाटते.\nमी काही उलट म्हणलेले नाही...सहमतच आहे. \"खटला हरायचे कारण काय तर,\" असे म्हणायचे कारण इतकेच होते की असे सिद्ध करणे हे कायम \"अपहील बॅटल\" असते. ���्यातून काही सिद्ध होऊ शकत नाही. मोरारजी कोर्टात हरले याचा अर्थ ते सिआयएचे हस्तक होते असे सिद्ध झाले का तर नाही.. पण ते डिटेल्स कधी प्रकाशात येत नाहीत आणि मग जर कुणाला त्याचा (गैर)वापर करायचा असेल तर ते सहज शक्य होऊ शकते...\nअनेक धार्मिक कथा विकृत आहेत, त्या चालवून घेणार्यांनी फॅनफिक्शनविषयी गळे काढावे काय\nमी अजिबात तसे म्हणत नाही. अथवा विकृत कथांचेच काय पण परंपरांचेपण समर्थन करत नाही. मात्र जे स्पष्ट नाही त्याचे विश्लेषण करताना कसे करावे ह्यासंदर्भात मी स्थानिक परंपरा, त्यांचे अर्थ, त्या कुठल्या संदर्भात निर्माण झाल्या वगैरेला महत्व देईन. केवळ उ.दा. जर जुम्मे के जुम्मे म्हणत मुस्लीम धर्मात दर शुक्रवारीच अंघोळ करतात असे कोणी म्हणत त्यांचे हसे करू लागले तर, तो धर्म/पद्धती कुठल्या काळात आणि कुठल्या भागात (वाळवंटात) तयार झाला आहे याचा विचार करेन आणि मगच हायजीनबद्दल अथवा त्याचे इतरत्र पालन करणार्यांबद्दल टिपण्णी करेन.\nभावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यामध्येच अध्याहृत असणे आवश्यक आहे.\nहे स्वातंत्र्य दुहेरी शस्त्र असते आणि ते जे मान्य करतात त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांचे स्वातंत्र्य पण मान्यच आहे. पण आपल्याकडे तसे होते का परत एक उ.दा.: गोळवलकरांना हिटलरसमर्थक म्हणत नावे ठेवणार्यांसमोर जर कोणी गांधीजी त्याच हिटलरला \"माझ्या मित्रा\" असे संबोधून पत्र लिहीतात हे दाखवले तर तशा दाखवणार्या व्यक्तीस हेच लोकं फॅनॅटीक, गांधीद्वेषी, रॅडीकल म्हणतील.\nशिवाय, रामकृष्ण, सावरकर आणि गांधीजींच्या बाबतीत केवळ, 'उपलब्ध माहितीचा' अर्थ लावण्यावरून वाद आहेत, अर्थ योग्य की अयोग्य त्याची चर्चा शक्य आहेच. अर्थ पटला तर मात्र त्या विधानांमध्ये विकृतीच उरणार नाही.\nसहमत. पण गंमत अशी असते की हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर \"गिल्ट बाय असोसिएशन\" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे.\n(गणपतीच्या बाबतीत कोणी लिहिले होते\nजेफरी क्रिपालने त्या संदर्भात लिहीले होते (ज्याने रामकृष्णांबद्दलजही लिहीले आहे). कधीकाळी ते वाचले होते. आत्ता तात्काळ मला त्यांचा दुवा मिळाला नाही. त्याला उत्तरे देणारे अनेक दुवे मिळाले. शोधा म्हणजे सापडेल ;) अथवा नंतर मिळ���ल्यास देईन.\nमोरारजी कोर्टात हरले याचा अर्थ ते सिआयएचे हस्तक होते असे सिद्ध झाले का तर नाही\nस्थानिक परंपरांचा अर्थ लावण्याची भविष्यात कोणी तसदी घेतल्यास त्यांना पटेल की ते सीआयएचे हस्तक असल्याचे सिद्ध झाले नाही तर केवळ, त्यांनी केलेला, खोडसाळपणाचा (मॅलिशिअस इंटेन्शन) आरोप कोर्टाने अमान्य केला.\nकेवळ उ.दा. जर जुम्मे के जुम्मे म्हणत मुस्लीम धर्मात दर शुक्रवारीच अंघोळ करतात असे कोणी म्हणत त्यांचे हसे करू लागले तर, तो धर्म/पद्धती कुठल्या काळात आणि कुठल्या भागात (वाळवंटात) तयार झाला आहे याचा विचार करेन आणि मगच हायजीनबद्दल अथवा त्याचे इतरत्र पालन करणार्यांबद्दल टिपण्णी करेन.\nतत्कालीन परिस्थिती जगाच्या अंतापर्यंत टिकणार असल्याचा खात्रीने आदेश देण्यात आले असतील तर आदेश देणार्यांना नक्कीच हसावे. परिस्थितीसापेक्ष वागणूक बदलण्याची मुभा देणार्या धर्मग्रंथातील जुन्याच वागणुकींचे अनुकरण करणार्या अनुयायांना हसावे. शेवटी, एखादी हास्यास्पद वर्तणूक दिसत असेल तर तिच्यासाठी कोणाचीतरी टिंगल करता येईलच.\nगोळवलकरांना हिटलरसमर्थक म्हणत नावे ठेवणार्यांसमोर जर कोणी गांधीजी त्याच हिटलरला \"माझ्या मित्रा\" असे संबोधून पत्र लिहीतात हे दाखवले तर तशा दाखवणार्या व्यक्तीस हेच लोकं फॅनॅटीक, गांधीद्वेषी, रॅडीकल म्हणतील.\nत्यांना गोळवलकरद्वेषी, रॅडिकल,फॅनॅटीक संबोधिता येईलच की ;)\nगंभीर उत्तर असे की गांधीजींची मते दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीची असल्यामुळे क्षम्य मानता येतील, गोळवलकरांच्या काळापर्यंत जर्मनीतील क्रौर्याच्या बातम्या बाहेर आल्या असतील तर त्यांची मते क्षम्य मानता येणार नाहीत.\nजेफरी क्रिपालने त्या संदर्भात लिहीले होते (ज्याने रामकृष्णांबद्दलजही लिहीले आहे)\nरामकृष्णांबद्दल इंटरप्रिटेशनविषयीचे वाद शक्य आहेत परंतु तथ्ये उपलब्ध आहेत; गणपतीविषयी कोणीही वाट्टेल ते फॅनफिक्शन लिहू शकतो, तथ्ये प्रतिपादित करू शकतो.\nस्थानिक परंपरांचा अर्थ लावण्याची भविष्यात कोणी तसदी घेतल्यास त्यांना पटेल\nअसाच स्थानिक परंपरांचा अर्थ इतरत्रही लावला जावा. जेंव्हा लावला जात नाही आणि स्वतःच्या परंपरेप्रमाणे विश्लेषण होते, तेंव्हा अशा लोकांचे स्कॉलर्ली का धरावे अर्थात जर त्यांच्याकडे सबळ सरळ पुरावे असले तर गोष्ट वेगळी. आपण इं��रप्रिटेशनबद्दल बोलत आहोत.\nतत्कालीन परिस्थिती जगाच्या अंतापर्यंत टिकणार असल्याचा खात्रीने आदेश देण्यात आले असतील तर आदेश देणार्यांना नक्कीच हसावे.\nअसा मुळात आदेश देणार्यांना मी हसणार नाही कारण तो स्थलकालसापेक्ष होता. त्यांच्या दृष्टीने जग आणि त्याचा अंत या कल्पना मर्यादीत होत्या. मात्र आज जर कोणी तसा हट्ट करत असेल तर ते नक्कीच वादग्रस्त आहे. म्हणूनच माझ्या मूळ प्रतिसादात, 'त्यावर टिपण्णी करेन,' असे म्हणले...\nत्यांना गोळवलकरद्वेषी, रॅडिकल,फॅनॅटीक संबोधिता येईलच की ;)\nअहो नुसते संबोधायचे काय घेऊन बसलात असतातच ते तसे\nगंभीर उत्तर असे की गांधीजींची मते दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीची असल्यामुळे क्षम्य मानता येतील, गोळवलकरांच्या काळापर्यंत जर्मनीतील क्रौर्याच्या बातम्या बाहेर आल्या असतील तर त्यांची मते क्षम्य मानता येणार नाहीत.\nवास्तवीक हा भाग मी केवळ उदाहरण (उ.दा. :) ) म्हणून दिला होता. तरी देखील तुम्ही पुढे उल्लेख केलेला असल्याने अवांतर होत असले तरी, थोडे स्पष्टीकरण - गोळवलकरांची आक्षेपार्ह विधाने \"वुई\" या पुस्तकातील आहेत जे मार्च १९३९ चे आहे. गांधीजींचे पत्र हे जुलै १९३९ चे आहे. गांधीजींनी \"a single Jew standing up and refusing to bow to Hitler's decrees\" might be enough \"to melt Hitler's heart.\" हे कधी म्हणले आहे ते माहीत नाही, पण हिटलरचे अत्याचार समजल्यावरच म्हणलेले असणार हे उघड आहे. गांधीजींनी पुढे, 'अरबांचे हृदयपरीवर्तन होईस्तोवर ज्यूंनी इस्त्रायल साठी धीर धरावा,' अशा अर्थाचे म्हणलेले आहे. तर १९६६ साली प्रथम पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेल्या गोळवळकरांच्या \"बंच ऑफ थॉट्स\" मध्ये त्यांनी, \"The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians.\"असे म्हणले आहे. गांधीजी स्वतःबाबत म्हणाले होते तसेच, 'कुठल्याही व्यक्तीच्या आधीच्या मतापेक्षा नंतरचे मत जर भिन्न असले तर नंतरचे (पक्षी: लेटेस्ट) मत हे अधिक ग्राह्य धरले जावे\" असे म्हणावेसे वाटते.\nरामकृष्णांबद्दल इंटरप्रिटेशनविषयीचे वाद शक्य आहेत परंतु तथ्ये उपलब्ध आहेत;\nमुद्दा त्याही पुढचा होता: हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर \"गिल्ट बाय असोसिएशन\" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे.\nअसाच स्थानिक परंपरांचा अर्थ इतरत्��ही लावला जावा. जेंव्हा लावला जात नाही आणि स्वतःच्या परंपरेप्रमाणे विश्लेषण होते, तेंव्हा अशा लोकांचे स्कॉलर्ली का धरावे अर्थात जर त्यांच्याकडे सबळ सरळ पुरावे असले तर गोष्ट वेगळी.\nसहस्रबुद्धे यांनी म्हटल्याप्रमाणे, बदनामीचा खटला हे अशा वादांसाठी सर्वात योग्य व्यासपीठ आहे.\nस्कॉलर्ली धरावेच असा आग्रह नाही. मात्र, प्रत्येक वाचक मनात न्यायाधीशाच्या भूमिकेत असतोच. रामकृष्ण यांच्याविषयीचा अर्थ मला चुकीचा वाटत नाही. गांधीजींविषयी प्लेटॉनिक अर्थ लावला असल्यास तेही साधार वाटते. (पुस्तके वाचलेली नाहीत, परीक्षणांवरून बनलेली मते आहेत.)\n- गोळवलकरांची आक्षेपार्ह विधाने \"वुई\" या पुस्तकातील आहेत जे मार्च १९३९ चे आहे. गांधीजींचे पत्र हे जुलै १९३९ चे आहे.\nगांधीजी स्वतःबाबत म्हणाले होते तसेच, 'कुठल्याही व्यक्तीच्या आधीच्या मतापेक्षा नंतरचे मत जर भिन्न असले तर नंतरचे (पक्षी: लेटेस्ट) मत हे अधिक ग्राह्य धरले जावे\" असे म्हणावेसे वाटते.\nलेटेस्ट मत अधिक ग्राह्य धरले जावे हे तर मान्यच आहे. परंतु, गांधीजींचे १९३९ सालीचे मतही असेच होते की हिटलर कितीही आक्रमक असला तरीही त्याचे मतपरिवर्तन होऊ शकेल. म्हणजे, तेव्हाही त्यांना त्याची मते पटलेली नव्हतीच. मात्र, १९३९ साली गोळवलकरांनी हिटलरचा आदर्श योग्य ठरविला होता. लेटेस्ट माहितीवरून हिटलरची वाईट बाजू ठळक झाली तेव्हाही कदाचित गांधींचा आशावाद टिकून राहिला असेल, त्यांना रिकँट करण्याची निकड नव्हती (पराकोटीच्या घृणास्पद गुन्हेगाराला माफ करण्यासही ख्रिस्त तयार असतो तसे ;)). उलट, मत बदलले असल्याचे गोळवलकरांनी जाहीर करणे अत्यावश्यक होते. (शिवाय, १९४८ पेक्षा १९७३ पर्यंत अधिकच पुरावे बाहेर आले असतील.)\nहा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर \"गिल्ट बाय असोसिएशन\" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे.\nस्वतःला मासिक पाळी जाते असे मानणार्या व्यक्तीला गुरू मानणार्याच्या विचारशक्तीवर बौद्धिक शृंखला असल्याचे सिद्ध होत नाही काय मुळात, व्हॅलिडिटी असे काही कोणालातरी दिले जावे काय मुळात, व्हॅलिडिटी असे काही कोणालातरी दिले जावे काय कोणाचेही युक्तिवाद नमूद करताना, नावाचा उल्लेख केवळ श्रेय देण्यासाठीच असावा ना\nसहस्रबुद्धे या���नी म्हटल्याप्रमाणे, बदनामीचा खटला हे अशा वादांसाठी सर्वात योग्य व्यासपीठ आहे.\nमी ते अयोग्य आहे असे म्हणलेच नाही. फक्त त्याचा उपयोग होऊ शकेल असे वाटत नाही असे म्हणले आहे आणि ते आजही माझे मत आहे.\nस्कॉलर्ली धरावेच असा आग्रह नाही.\nतुम्ही आग्रह नाही अथवा आहे, ह्या संदर्भात सिलेक्टीव्ह आहात का हे कशाच्याही संदर्भात आहे\nगांधी-गोळवळकर हे सुरवातीस, जसे मुसलमान, एम एफ हुसैन वगैरे उदाहरणे दिली होती तसेच दिले होते. पण असे दिसते आहे की तुम्हाला तो विषय ओपन ठेवायचा आहे. म्हणून अधिक प्रतिसाद.\nपरंतु, गांधीजींचे १९३९ सालीचे मतही असेच होते की हिटलर कितीही आक्रमक असला तरीही त्याचे मतपरिवर्तन होऊ शकेल. म्हणजे, तेव्हाही त्यांना त्याची मते पटलेली नव्हतीच.\nआपल्या या विधानासंदर्भात गांधीजींची काही विधाने खाली चिकटवत आहे:\nहिटलरला जिनियस, ब्रेव्ह, मॅचलेस ऑर्गनाइझर म्हणणे आणि त्याच्या विरुद्धचे हत्याकांड थांबवण्याची मागणी ब्रिटीशांकडे करणे ह्याला जर तुमच्या लेखी \"आशावाद\" म्हणायचे असले तर अवश्य म्हणा.\nउलट, मत बदलले असल्याचे गोळवलकरांनी जाहीर करणे अत्यावश्यक होते. शिवाय, १९४८ पेक्षा १९७३ पर्यंत अधिकच पुरावे बाहेर आले असतील\nहे पुस्तक १९७३ सालचे नसून १९६६ चे आहे. पण मुद्दा तो नाही... सर्वप्रथम त्यांच्या विधान हे ज्यूंच्या हत्याकांडासंदर्भात नव्हते. कारण १९३९ सालापर्यंत तसे झाले नव्हते. १९४० साली मला वाटते पहीली छळछावणी अस्तित्त्वात आली. बंच ऑफ थॉट्स त्यांच्या विविध वेळच्या ३३ वर्षे केलेल्या लेखनाचे संकलन आहे. ते नक्की कधी म्हणाले हे मला आत्ता माहीत नाही. माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे. मात्र त्यांना जाहीर करणे आवश्यक वाटले देखील नसावे. कारण अगदी १९४२ साली देखील सुभाषचंद्र बोस हे हिटलरला जाऊन भेटले आणि मिळाले होते. अगदी आपल्या शालेय (आणि इतर) इतिहासात देखील त्यासंदर्भात कधी कमीपणा न आणता, ते (सुभाषबाबू) हिटलरला कसे मिळाले हे सांगितले जातेच. मात्र त्यांना (गोळवळकरांना आणि पर्यायाने संघाला) हिटलर-नाझी समर्थक वगैरे म्हणायचा फाजीलपणा चालू राहीला. असो.\nस्वतःला मासिक पाळी जाते असे मानणार्या व्यक्तीला गुरू मानणार्याच्या विचारशक्तीवर बौद्धिक शृंखला असल्याचे सिद्ध होत नाही काय\nहे कुठले पुस्तक न वाचता, आपण परीक्षणावरून मत बनवले आहेत आणि कुणाबद��दल कारण मला कल्पना नाही. मात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nतुम्ही आग्रह नाही अथवा आहे, ह्या संदर्भात सिलेक्टीव्ह आहात का हे कशाच्याही संदर्भात आहे\nकोणीही काहीही लिहिले तर ते स्कॉलर्ली असतेच, असे नाही. निरीक्षणांच्या परंपरासापेक्षतेची तपासणी व्हावीच.\nहिटलरला जिनियस, ब्रेव्ह, मॅचलेस ऑर्गनाइझर म्हणणे आणि त्याच्या विरुद्धचे हत्याकांड थांबवण्याची मागणी ब्रिटीशांकडे करणे ह्याला जर तुमच्या लेखी \"आशावाद\" म्हणायचे असले तर अवश्य म्हणा.\nमला तर अहिंसा हाच बिनडोकपणाच वाटतो. परंतु, त्यांना खरेच वाटत असेल की हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल, हे मला शक्य वाटते.\nअगदी १९४२ साली देखील सुभाषचंद्र बोस हे हिटलरला जाऊन भेटले आणि मिळाले होते. अगदी आपल्या शालेय (आणि इतर) इतिहासात देखील त्यासंदर्भात कधी कमीपणा न आणता, ते (सुभाषबाबू) हिटलरला कसे मिळाले हे सांगितले जातेच. मात्र त्यांना (गोळवळकरांना आणि पर्यायाने संघाला) हिटलर-नाझी समर्थक वगैरे म्हणायचा फाजीलपणा चालू राहीला. असो.\nआक्रमक राष्ट्रवादासाठी हिटलरची सोबत करणे वेगळे आणि वांशिक विद्वेष योग्य ठरविणे वेगळे 'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' हे मत १९३९ स��ली मान्य करून गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले, १९६६ साली त्यांना ज्यूंची बाजू योग्य वाटली तरी त्यांनी हिंदुत्ववाद सोडला नाही. हे दुटप्पी नाही\nहे कुठले पुस्तक न वाचता, आपण परीक्षणावरून मत बनवले आहेत आणि कुणाबद्दल कारण मला कल्पना नाही.\nतुम्ही रामकृष्णांबद्दल उलेख केला होतात त्याविषयीचे मत आहे.\nमात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\nत्यात सिद्ध करण्यासारखे काय\nमला तर अहिंसा हाच बिनडोकपणाच वाटतो. परंतु, त्यांना खरेच वाटत असेल की हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल, हे मला शक्य वाटते.\nगांधींजींचे, \"Hitler is not a bad man\" हे वाक्य तुम्हाला काय सांगते मला वाटते की यासंदर्भात आपले म्हणणे वेगळे नसावे असल्यास (पक्षी: गांधीजी कसे योग्य होते) ते अवश्य सांगा.\nआक्रमक राष्ट्रवादासाठी हिटलरची सोबत करणे वेगळे आणि वांशिक विद्वेष योग्य ठरविणे वेगळे 'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' हे मत १९३९ साली मान्य करून गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले, १९६६ साली त्यांना ज्यूंची बाजू योग्य वाटली तरी त्यांनी हिंदुत्ववाद सोडला नाही. हे दुटप्पी नाही\nगोळवळकर १९३९च्या पुस्तकात वंश आणि संस्कृतीवरून म्हणालेत. ते योग्य आहे असे आजचा रा.स्व. संघ देखील म्हणत् नाही. म्हणूनच तर त्यांचे ते पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीवर्षातच संघाने त्यांच्या समग्र साहीत्यातून दूर सारले. गांधीवदी असे गांधीजींच्या बाबतीत करायला तयार आहेत का पण हा सर्व मुद्दा आपल्या, \"भावना दुखविण्याचे स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यामध्येच अध्याहृत असणे आवश्यक आहे.\" या वाक्याशी आहे. आणि माझे म्हणणे आहे की हे स्वातंत्र्य नुसतेच सिलेक्टिव्हली नाही तर दिशाभूल करत वापरले जाते. आणि तेच जर अगदी योग्य संदर्भाने (सिलेक्टीव्हली नाही) इतरत्र वापरले (येथे गांधीजींच्या संदर्भात) तर चालत नाही... मग त्याला गांधीद्वेष म्हणणार.\nतुम्ही रामकृष्णांबद्दल उलेख केला होतात त्याविषयीचे मत आहे.\nह्यातील मुद्दे मी खरे धरत नाही, पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का हे म्हणजे गांधीजी हे स्वतःच्या पुतणनात���शी कसे वागले, त्या संदर्भात काय लिहीले हे पाहून त्यांच्या मागे नेहरू आणि सगळी काँग्रेस गेली, गांधीवादी गेले असे म्हणण्यासारखे आहे.\nमात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\nत्यात सिद्ध करण्यासारखे काय\nयात आपल्याला असे म्हणायचे असेल की वर उल्लेखलेल्या गोष्टींवरून तुम्ही गांधीवाद्यांची बुद्धी काढणार असाल तर ते मला अमान्य आहे. जितके रामकृष्णांच्या संदर्भात इतरांची बुद्धी काढणे हे मान्य नाही.\nमला तर अहिंसा हाच बिनडोकपणाच वाटतो. परंतु, त्यांना खरेच वाटत असेल की हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल, हे मला शक्य वाटते.\nगांधींजींचे, \"Hitler is not a bad man\" हे वाक्य तुम्हाला काय सांगते मला वाटते की यासंदर्भात आपले म्हणणे वेगळे नसावे असल्यास (पक्षी: गांधीजी कसे योग्य होते) ते अवश्य सांगा.\n\"हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल (आणि ते करण्याच्या आशेने वेळ/जीव जाऊ द्यावेत)\" असे सरकारी धोरण हा बिनडोकपणा ठरला असता असे वाटते.\nगोळवळकर १९३९च्या पुस्तकात वंश आणि संस्कृतीवरून म्हणालेत. ते योग्य आहे असे आजचा रा.स्व. संघ देखील म्हणत् नाही. म्हणूनच तर त्यांचे ते पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीवर्षातच संघाने त्यांच्या समग्र साहीत्यातून दूर सारले.\nमाझे म्हणणे आहे की हे स्वातंत्र्य नुसतेच सिलेक्टिव्हली नाही तर दिशाभूल करत वापरले जाते.\nसिलेक्टिव असते तर संघाने समग्र साहित्यातून वगळले नसते.\nआणि तेच जर अगदी योग्य संदर्भाने (सिलेक्टीव्हली नाही) इतरत्र वापरले (येथे गांधीजींच्या संदर्भात) तर चालत नाही... मग त्याला गांधीद्वेष म्हणणार.\nमी नाही म्हणणार. (अर्थात, वंशविद्वेषापेक्षा बिनडोकपणा थोडा क्षम्य मानण्याची पद्धत आहे.)\nह्यातील मुद्दे मी खरे धरत नाही\nसंदर्भ क्रिपालचे नाही आहेत, पहिला दुवा 'वेदांत प्रेस' च्या पुस्तकाचा आहे तर दुसरा दुवा Swami Ramakrishna Order of India च्या Vidyatmananda उर्फ John Yale यांच्या संकेतस्थळाचा आहे.\nपण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का\nमात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\nत्यात सिद्ध करण्यासारखे काय\nयात आपल्याला असे म्हणायचे असेल की वर उल्लेखलेल्या गोष्टींवरून तुम्ही गांधीवाद्यांची बुद्धी काढणार असाल तर ते मला अमान्य आहे. जितके रामकृष्णांच्या संदर्भात इतरांची बुद्धी काढणे हे मान्य नाही.\nमला वाटले की तुम्ही डील ऑफर केलेत ;)\n\"हिटलरचे हृदयपरिवर्तन होऊ शकेल (आणि ते करण्याच्या आशेने वेळ/जीव जाऊ द्यावेत)\" असे सरकारी धोरण हा बिनडोकपणा ठरला असता असे वाटते.\nगांधीजी प्रत्यक्षपणे आणि गोळवलकर अप्रत्यक्षपणेदेखील सरकारचे भाग नव्हते. त्यामुळे त्याचा येथे काहीच संबंध नाही. मात्र \"Hitler is not a bad man\" मध्ये हिटलरच्या हृदयपरीवर्तनापेक्षा त्याच्या कृतीचे समर्थन दिसते. हिटलरने पोग्राम् केला असेल पण तरी देखील, Hitler is not a bad man असा अर्थ होतो... अर्थात तुम्हाला त्याकडे कानाडोळा करायचा असेल तर अवश्य करा.\nअशा माहितीला विशेष प्रसिद्धी मिळत नाही कारण त्यामुळे टिकाकारांची अडचण होते. म्हणून अनेकदा ती अनेकांना माहीत नसते. ;)\nसिलेक्टिव असते तर संघाने समग्र साहित्यातून वगळले नसते.\nकेवळ त्यावर टिका करणे यावर सिलेक्टीव्ह आहेत का नाही हे ठरत नाही. तर तेंव्हाच्या इतरांची मते कशी धरली जातात (गांधीजी-सुभाषबाबू) आणि तसेच इतरत्र त्या मतांव्यतिरीक्त काय म्हणले गेले आहे ते जेंव्हा सांगितले जात नाही तेंव्हा. थोडक्यात स्वतःची मते जनतेच्या मनात बिंबवण्यासाठी कल्पनेची भुते नाचवत डाव्या विचारवंतांनी जी दिशाभूल केली आणि काँग्रेसने त्याचा सत्तेसाठी वापर केला, त्याला मी सिलेक्टीव्ह म्हणतो.\nमी नाही म्हणणार. (अर्थात, वंशविद्वेषापेक्षा बिनडोकपणा थोडा क्षम्य मानण्याची पद्धत आहे.)\nमी या संदर्भात वंशद्वेष आणि बिनडोकपणा हे दोन्ही शब्द मानत नाही..\nसंदर्भ क्रिपालचे नाही आहेत, पहिला दुवा 'वेदांत प्रेस' च्या पुस्तकाचा आहे तर दुसरा दुवा Swami Ramakrishna Order of India च्या Vidyatmananda उर्फ John Yale यांच्या संकेतस्थळाचा आहे.\nमी क्रिपाल हा शब्द वापरला देखील नाही. :-) संदर्भ कुठले आहेत, ते अर्थातच पाहीले होते. दोन्ही पुस्तकातील माहिती मी जशीच्या तशी ग्राह्य धरत नाही इतकेच म्हणले होते आणि म्हणत आहे.\nपण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का\nसहमतीबद्दल धन्यवाद. हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भातचः\nमला वाटले की तुम्ही डील ऑफर केलेत ;)\n आणि मी आधीच्या माझ्या लिहीण्यापेक्षा म्हणजे, पण गंमत अशी असते की हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर, \"गिल्ट बाय असोसिएशन\" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे. या वाक्यापेक्षा नक्की काय वेगळे लिहीले आहे असे आपल्याला वाटते\n असेल पण तरी देखील, Hitler is not a bad man असा अर्थ होतो.\nमृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात.\nकेवळ त्यावर टिका करणे यावर सिलेक्टीव्ह आहेत का नाही हे ठरत नाही. तर तेंव्हाच्या इतरांची मते कशी धरली जातात (गांधीजी-सुभाषबाबू) आणि तसेच इतरत्र त्या मतांव्यतिरीक्त काय म्हणले गेले आहे ते जेंव्हा सांगितले जात नाही तेंव्हा. थोडक्यात स्वतःची मते जनतेच्या मनात बिंबवण्यासाठी कल्पनेची भुते नाचवत डाव्या विचारवंतांनी जी दिशाभूल केली आणि काँग्रेसने त्याचा सत्तेसाठी वापर केला, त्याला मी सिलेक्टीव्ह म्हणतो.\nमी या संदर्भात वंशद्वेष आणि बिनडोकपणा हे दोन्ही शब्द मानत नाही..\nगांधीजींनी चुकीच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून (सारे आत्मे शेवटी चांगलेच असतात किंवा, गटेच्या फॉस्टमध्ये विश्वास व्यक्त केला आहे तसे \"नदी शेवटी सागरालाच मिळेल\") हिटलरकडून आशा बाळगली. सुभाषचंद्रांनी राष्ट्रवादासाठी मदत घेतली. गोळवलकरांनी मुस्लिमद्वेष केला नाही\nदोन्ही पुस्तकातील माहिती मी जशीच्या तशी ग्राह्य धरत नाही इतकेच म्हणले होते आणि म्हणत आहे.\nकारण समजले नाही, ती दोन्ही लेखने ही रामकृष्णांची स्तुती करणारी मेनस्ट्रीम लेखने वाटली.\n आणि मी आधीच्या माझ्या लिहीण्यापेक्षा म्हणजे, पण गंमत अशी असते की हा वाद त्या लेखन/विश्लेषणापुरताच मर्यादीत रहात नाही तर, \"गिल्ट बाय असोसिएशन\" सारखा त्याचा फायदा घेत समोरच्याची व्हॅलीडीटी उपहासाने मारली जाते आणि हा त्यातील गंभीर मुद्दा आहे. या वाक्यापेक्षा नक्की काय वेगळे लिहीले आहे असे आपल्याला वाटते\nतुम्ही विचारलेत की \"मात्र असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\" त्यावर माझे उत्तर आहे की मी विवेकानंदांची बौद्धिक शृंखला प्रतिपा���ित करतो (व्हॅलिडिटी नाकारतो), तुम्ही गांधीवाद्यांची बौद्धिक शृंखला प्रतिपादित करा (व्हॅलिडिटी नाकारा), एकमेकांचे दावे मान्य करू\nमृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात.\n आक्रमक हिटलरशी युद्ध करू नका असे दोस्तराष्ट्रांना सांगणे म्हणजे त्याच्या आक्रमकतेकडे दुर्लक्ष करा असेच म्हणण्यासारखे आहे. अर्थात हिटलर जो काही ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्याकडे फारतर उदार दृष्टीकोन या वाक्यातून गांधीजींनी ठेवला आहे असे म्हणता येईल.\nगांधीजींनी चुकीच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून...हिटलरकडून आशा बाळगली.\nवर मुद्दा मांडला आहेच.\nसुभाषचंद्रांनी राष्ट्रवादासाठी मदत घेतली.\nएकदा का एखादी व्यक्ती अमानूष म्हणून ठरली तर त्या व्यक्तीचा कोणीही स्वार्थासाठी अगदी राष्ट्राच्या स्वार्थाशी देखील वापर केला तर त्याचा अर्थ असा वापर करणारी व्यक्ती ही या अमानुष व्यक्तीचे गुन्हे धरत नाही, मानवतेला मान्य करत नाही असा अर्थ होतो. त्यामुळे जर गोळवळकरांच्या एका वाक्याने ते हिटलरसमर्थक धरले जात असले तर त्याच टिकाकारांनी सुभाषबाबूंना पण त्याच्या वाक्याने नाही तर कृतीने हिटलर समर्थकच म्हणले पाहीजे का नाही का तिकडे अशा टिकाकारांच्या दृष्टीकोनातून मानवता चुलीत गेलेली चालते\nगोळवलकरांनी मुस्लिमद्वेष केला नाही\nनाही केला. तुम्हाला त्यांची तशी म्हणजे मुस्लीम द्वेषाची वाक्ये माहीत असली तर अवश्य सांगा. मग बोलू. मात्र तशी वाक्ये मिळत नसली तर ते देखील येथे सांगा.\nकारण समजले नाही, ती दोन्ही लेखने ही रामकृष्णांची स्तुती करणारी मेनस्ट्रीम लेखने वाटली.\nमला भगवद्गीता तत्वज्ञान म्हणून खूप आवडते. माझी त्यावर जीवनाचे मार्गदर्शक तत्वज्ञान म्हणून श्रद्धा आहे. पण म्हणून भगवद्गीतेची स्तुती करणारे सर्वच मेनस्ट्रीम लेखन जेंव्हा कृष्णार्जून संवाद हा आपण जसा वाचतो तसाच युद्धभूमीवर गप्पा मारत झाला असे म्हणते तर ते मला मान्य असते अशातला भाग नाही. तेच या पुस्तकांच्या बाबतीत.\nत्यावर माझे उत्तर आहे की मी विवेकानंदांची बौद्धिक शृंखला प्रतिपादित करतो (व्हॅलिडिटी नाकारतो),\nआपणः पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का या प्रश्नाचे \"नाही.\" असे उत्तर देताना विवेकानंदांची व्हॅलीडीटी नाकारलेली दिसलेली नाही.\nआक्रमक हिटलरशी युद्ध करू नका असे दोस्तराष्ट्रांना सांगणे म्हणजे त्याच्या आक्रमकतेकडे दुर्लक्ष करा असेच म्हणण्यासारखे आहे.\nहोय, ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.\nएकदा का एखादी व्यक्ती अमानूष म्हणून ठरली तर त्या व्यक्तीचा कोणीही स्वार्थासाठी अगदी राष्ट्राच्या स्वार्थाशी देखील वापर केला तर त्याचा अर्थ असा वापर करणारी व्यक्ती ही या अमानुष व्यक्तीचे गुन्हे धरत नाही, मानवतेला मान्य करत नाही असा अर्थ होतो. त्यामुळे जर गोळवळकरांच्या एका वाक्याने ते हिटलरसमर्थक धरले जात असले तर त्याच टिकाकारांनी सुभाषबाबूंना पण त्याच्या वाक्याने नाही तर कृतीने हिटलर समर्थकच म्हणले पाहीजे का नाही का तिकडे अशा टिकाकारांच्या दृष्टीकोनातून मानवता चुलीत गेलेली चालते\nफरक असा आहे की सुभाषबाबूंनी निव्वळ साधनशुचिताच पाळली नाही तर गोळवलकरांनी दुष्कर्माचेच समर्थन केले.\nतुम्हाला त्यांची तशी म्हणजे मुस्लीम द्वेषाची वाक्ये माहीत असली तर अवश्य सांगा.\nनिर्विवाद वाटेल असे एक उदाहरण देतो (चर्चा अधिक लांबल्यास 'गोळवलकरांची मुस्लिमांविषयीची मते' असा धागा सुरू करता येईल):\nते पुस्तक मुस्लिमद्वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना\nभगवद्गीतेची स्तुती करणारे सर्वच मेनस्ट्रीम लेखन जेंव्हा कृष्णार्जून संवाद हा आपण जसा वाचतो तसाच युद्धभूमीवर गप्पा मारत झाला असे म्हणते तर ते मला मान्य असते अशातला भाग नाही. तेच या पुस्तकांच्या बाबतीत.\nया पुस्तकांमधील फॅक्च्युअल प्रतिपादनांना (अन्वयार्थांना नव्हे) अमान्य करण्यासाठी तुमच्याकडे काही कारण आहे काय पुस्तकांची विश्वासार्हता संशयास्पद वाटणे, लेखकांना रामकृष्णांबद्दल आकस असल्याचा संशय येणे, इ. काही कारणे असू शकतील असे मला वाटले होते.\nआपणः पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का या प्रश्नाचे \"नाही.\" असे उत्तर देताना विवेकानंदांची व्हॅलीडीटी नाकारलेली दिसलेली नाही.\nमी व्हॅलिडिटी नाकारतोच. \"फॉलोअर्स आले\" याचा अर्थ अनुयायांनी व्हॅलिडिटी नाकारली नाही इतकाच आहे.\nहोय, ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.\n म्हणजे सनातनी हिंदू गांधीजी आता तुमच्या दृष्टीने ख्रिश्चन झाले तर\nफरक असा आहे की सुभाषबाबूंनी निव्वळ साधनशुचिताच पाळली नाही तर गोळवलकरांनी दुष्कर्माचेच समर्थन केले.\nगांधीजी जेंव्हा म्हणतात, \"हिटलर वाईट नव्हता,\" तेंव्हा त्यांनी दुष्कर्माचे समर्थन केले नाहीतर काय केले गोळवळकरांनी नक्की १९३८ साली दुष्कर्माचे समर्थन कसे केले ते कळेल का\nचर्चा अधिक लांबल्यास 'गोळवलकरांची मुस्लिमांविषयीची मते' असा धागा सुरू करता येईल\n आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार तुमच्याकडे उत्तर नाही असे दिसतयं. तेंव्हा \"मुसलमानांच्या\" विरोधातील गोळवलकरांचे विधान दाखवा.\nनिर्विवाद वाटेल असे एक उदाहरण देतो\nअच्छा म्हणजे मुसलमान हा वंश (रेस) आहे तर नवीनच माहिती कळाली (शिवाय त्या वाक्यात मुसलमान हा शब्द नसताना देखील मुसलमान कसे काय वाटले, अजून कसे काही का नाही\nते पुस्तक मुस्लिमद्वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना\nखाली श्री. सहस्रबुद्धे यांना दिलेले उत्तर वाचावेत.\nमी व्हॅलिडिटी नाकारतोच. \"फॉलोअर्स आले\" याचा अर्थ अनुयायांनी व्हॅलिडिटी नाकारली नाही इतकाच आहे.\nआपण आपले आधीचे मत बदलत आहात.\n म्हणजे सनातनी हिंदू गांधीजी आता तुमच्या दृष्टीने ख्रिश्चन झाले तर\nख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.\nगांधीजी जेंव्हा म्हणतात, \"हिटलर वाईट नव्हता,\" तेंव्हा त्यांनी दुष्कर्माचे समर्थन केले नाहीतर काय केले\nहिटलरने दुष्कर्मे केल्याचे गांधीजींना मान्य होते, परंतु दुष्कर्मे केली तरीही पूर्ण व्यक्ती (म्हणजे आत्मा वगैरे) होपलेस नसते, (अंगुलिमाल, वाल्या कोळी, इ. कथांच्या अर्थाने) रिडेम्प्शन होऊ शकते असे त्यांचे मत असावे.\nगोळवळकरांनी नक्की १९३८ साली दुष्कर्माचे समर्थन कसे केले ते कळेल का\nज्यूंना हाकलण्याच्या प्रयत्नांचे त्यांना कौतुक होते.\n आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार तुमच्याकडे उत्तर नाही असे दिसतयं. तेंव्हा \"मुसलमानांच्या\" विरोधातील गोळवलकरांचे विधान दाखवा.\nआधी दिलेले विधान मुस्लिमांच्या विरोधी आहे.\nअच्छा म्हणजे मुसलमान हा वंश (रेस) आहे तर नवीनच माहिती कळाली (शिवाय त्या वाक्यात मुसलमान हा शब्द नसताना देखील मुसलमान कसे काय वाटले, अजून कसे काही का नाही नवीनच माहिती कळाली (शिवाय त्या वाक्यात मुसलमान हा शब्द नसताना देखील मुसलमान कसे काय वाटले, अजून कसे काही का नाही\nहिंदू हाही एक वंश असल्याचे गृहीतक त्याच अवतरणात आहे. त्या एका वंशाव्यतिरिक्त सर्वच वंशांचा ते द्वेष करीत होते असे दिसते. हिंदू नेशन (राष्ट्र), हिंदू रिलिजन (धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो ना), हिंदू वंश, हे सारे शब्दप्रयोग त्यांनी एकाच अर्थाने केलेले आहेत.\nखाली श्री. सहस्रबुद्धे यांना दिलेले उत्तर वाचावेत.\nतेथे तुम्ही 'माहिती नाही' असे पालुपद लावले आहे. मात्र त्याआधी, \"गोळवळकर १९३९च्या पुस्तकात वंश आणि संस्कृतीवरून म्हणालेत. ते योग्य आहे असे आजचा रा.स्व. संघ देखील म्हणत् नाही. म्हणूनच तर त्यांचे ते पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीवर्षातच संघाने त्यांच्या समग्र साहीत्यातून दूर सारले.\" असे उत्तर तुम्ही मला दिले होतेत. म्हणजे, त्यांच्या जुन्या मतांमध्ये वंश आणि संस्कृतीविषयी 'अयोग्य' मते होती ना\nआपण आपले आधीचे मत बदलत आहात.\nतुम्ही मला एक प्रश्न विचारलातः \"असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\nत्यावर माझे उत्तरः होय, असलेच लिहायचे आहे. त्याच्या मोबदल्यात मी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवतो, तमाम गांधीवाद्यांची बौद्धिक शृंखला मान्य करतो. शिवाय, (नवा मुद्दा असा की) गांधीजींच्या राजकारणाशी त्यांचे वैयक्तिक वर्तन निगडित नव्हते, मधुराभक्ती (राधा बनणे, इ.) मात्र रामकृष्णांच्या एकूणच तत्त्वज्ञानाचा भाग आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 Apr 2011 रोजी 16:31 वा.]\nगोळवलकरांचे वुई हे पुस्तकाबद्दल उल्लेख आल्याने त्याबद्दल थोडेसे.\nहे पुस्तक बाबाराव सावरकरांच्या 'राष्ट्रमिमांसा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वा आधारित असे आहे. गंमत म्हणजे या पुस्तकात तसे म्हटले नाही.\nहल्लीच्या काळी लोक या पुस्तकातून अडचणीचे उतारे दाखवायला लागले. तसतसे ते संघाला अडचणीचे ठरू लागले. (हे माझे इंटर्प्रिटेशन आहे.) मग अचानक त्यांना राष्ट्रमिमांसाची आठवण आली. त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांचे साहित्य संघाने विक्रीस ठेवले होते. तिथे हे पुस्तक सोडून इतर पुस्तके होती. मी त्याची मागणी केल्यावर मला राष्ट्रमिमांसा पुस्तकाबद्दल सांगण्यात आले. आणि ते गोळवलकरांचे पुस्तक नाही तर तो इंग्रजी अनुवाद आहे असे तेथील व्यवस्थापक म्हणाले. संघाच्या नेहम���च्या पद्धतीनुसार या पुस्तकाचा असा जाहिर खुलासा वाचला नाही. तसाच विकास यांनी हल्ली ते काढून टाकले आहे असाही खुलासा वाचला नाही. म्हणजे वेळ पडली तर त्यांचे नाही तर काढून टाकले असा दोन्ही डगरीवरचा प्रवास असावा असे वाटते.\nसंघाचा याबाबतचे अधिकृत माहितीपत्र कुठे मिळाले तर बरे होईल. (माझी माहिती चुकीची ठरेल.)\nहे पुस्तक बाबाराव सावरकरांच्या 'राष्ट्रमिमांसा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वा आधारित असे आहे. गंमत म्हणजे या पुस्तकात तसे म्हटले नाही.\nते बाबाराव सावरकरांच्या राष्ट्रमिमांसेचे, गोळवलकरांनी, ३२ व्या वर्षी, सरसंघचालक होण्याआधी केलेले भाषांतर आहे ह्याची कल्पना आहे. त्यांनी त्या पुस्तकात तसे म्हणले आहे आहे का नाही हे मला माहीत नाही कारण ते मी प्रत्यक्ष वाचलेले नाही. जे काही या संदर्भात वाचले आहे त्याप्रमाणे, त्याची शेवटची आवृत्ती ही १९४७ ला निघाली होती आणि गांधीहत्येनंतरच्या बंदीत ते पुस्तक जप्त् झाले. तात्पर्यः गोळवलकारंच्या हयातीत आणि नंतरही हे पुस्तक १९४८ सालानंतर प्रकाशनात आले नाही. (जरी त्याचे टिकाकार त्याला संघाचे बायबल म्हणत असले तरी).\nते गोळवलकरांचे पुस्तक नाही तर तो इंग्रजी अनुवाद आहे असे तेथील व्यवस्थापक म्हणाले.\nते गोळवलकरांचे आणि संघाचे टिकाकार देखील मान्य करतात. फक्त मग म्हणतात की गोळवलकर म्हणत ते (मूळ) पुस्तक त्यांच्या प्रेरणा देणार्या पुस्तकांतील एक होते/आहे.\nसंघाच्या नेहमीच्या पद्धतीनुसार या पुस्तकाचा असा जाहिर खुलासा वाचला नाही.\n\"नेहमीच्या पद्धतीनुसार\" - इन जनरल सहमत. :-) या विशिष्ठ संदर्भातील मला माहीत नाही पण अनेकांकडून त्या वेळेस ऐकलेले नक्की होते.\nसंघाचा याबाबतचे अधिकृत माहितीपत्र कुठे मिळाले तर बरे होईल.\nअधिकृत माहितीपत्रकाच्या बाबतीत मला माहीत नाही. पण टाईम्स ऑफ इंडीयात ही बातमी आली होती. गोळवलकरांच्या अधिकृत संस्थळावर देखील याची माहीती, किमान, आत्ता पटकन शोधायचा प्रयत्न केला तेंव्हा मिळाली नाही.\nम्हणजे वेळ पडली तर त्यांचे नाही तर काढून टाकले असा दोन्ही डगरीवरचा प्रवास असावा असे वाटते.\n\"वुई\" हे पुस्तक मी कायम गोळवलकर टिकाकार आणि संघविरोधकांकडूनच ऐकले आहे. त्यात देखील एकच वाक्यासंदर्भात... आपल्याला जर या पुस्तकासंदर्भात अधिक माहीती असेल तर अवश्य सांगावीत ही विनंती.\nवॉशिंग्टनपोस्टमध���ये मार्टिन लूथर किंग ज्यूनियरबाबत\n४/४/२०११ रोजी वॉशिंग्टनपोस्टमध्ये मार्टिन लूथर किंग ज्यूनियरबाबत एक मतप्रदर्शक लेख (ओपिनियन पीस) आलेला आहे :\n\"संत म्हणून नव्हे, तर मानव म्हणून मार्टिन ल्यूथर किंगचे स्मरण\" (कदाचित लेख वाचायला संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे लागेल.)\nत्यातील एक परिच्छेद :\n...किंग एक मनुष्य होता : स्खलनशील, वेध्य, भविष्याबाबत अनिश्चित, लालसा असलेला, आणि त्याच्या स्थानाच्या विलक्षण तणावांनी ओढला-ताणला गेलेला मनुष्य होता. नागरी हक्कांचे त्याचे ध्येय पवित्र होते, पण तो पापदग्ध होता. १९६८च्या वसंतात त्याचे अमेरिकन माहात्म्यग्रंथांतील स्थान फारसे निश्चित भासत नव्हते...\nलेखात असा उल्लेख आहे, की त्याच्या लफड्यांमुळे त्याच्या विवाहात तणाव निर्माण झाला होता, आणि त्याची हत्या झाली त्याच्या आदल्या रात्री तो एका परस्त्रीबरोबर होता...\nहे सर्व असून लेखाचा सारांश मार्टिन ल्यूथर किंग ज्यूनिअरच्या समर्थकच आहे, असे मला वाटले. त्यातील शेवटची वाक्ये अशी आहेत :\nआपल्या वीरांना अतिमानवी म्हणून आपण स्वतःची जबाबदारीतून सोडवणूक करत असतो : फक्त संतांचे जर काम असेल, तर जगाला सुधारण्याचे कष्ट का घ्यावे किंगचे वक्तृत्व जहाल झाले आणि त्याचे शौर्य स्फूर्तीदायक झाले त्याचे कारण हे असे -- मेंफिसच्या ज्या कचरा कामगारांचे त्यांने प्रतिनिधित्व केले, त्यांच्यासारखाच तो मनुष्य होता.\n(लेखक : हॅम्प्टन साइड्स्)\nउत्तम विचार. अतिमानवी महत्व दिल्यामुळे अशा लोकांच्या चुका फार मोठ्या वाटतात, त्या अगदी मान्य सुद्धा केल्या जात नाहीत. पण त्यातील त्याच्या माणूसपणाचे \"वर्णन\" टाळले असते तरी चालले असते असे वाटते.\nउत्तम विचार. अतिमानवी महत्व दिल्यामुळे अशा लोकांच्या चुका फार मोठ्या वाटतात, त्या अगदी मान्य सुद्धा केल्या जात नाहीत.\nअगदी खरे आहे. पण त्याहीपेक्षा अशा संदर्भातील महत्वाचा मुद्दा हा \"selective demonization\" चा आहे. एखादी व्यक्ती आवडत नाही, एखादी विचार पद्धती आवडत नाही मग त्यातील वाटेल तसे खोटे-नाटे संबंध लावून त्याना दुष्ट ठरवा\nपण त्यातील त्याच्या माणूसपणाचे \"वर्णन\" टाळले असते तरी चालले असते असे वाटते.\nअसहमत. जर अशा व्यक्ती देखील माणसच होत्या आणि तरी देखील जगावेगळे करू शकल्या, हे जगाला कळले तर त्यांचा आदर्श आत्मसात करणे शक्य होईल. नाहीतर सारा समाज, अश�� व्यक्तीमत्वाला उत्तुंग म्हणत, अपने बस की बात नही, असे म्हणत, हिमालयाच्या सावलीतली खुरटी रोपे होतो.\nएखादी व्यक्ती आवडत नाही, एखादी विचार पद्धती आवडत नाही मग त्यातील वाटेल तसे खोटे-नाटे संबंध लावून त्याना दुष्ट ठरवा\nसहमत. ते तर राजकारणाचे महत्वाचे अंग आहे.\nअसहमत. जर अशा व्यक्ती देखील माणसच होत्या आणि तरी देखील जगावेगळे करू शकल्या, हे जगाला कळले तर त्यांचा आदर्श आत्मसात करणे शक्य होईल. नाहीतर सारा समाज, अशा व्यक्तीमत्वाला उत्तुंग म्हणत, अपने बस की बात नही, असे म्हणत, हिमालयाच्या सावलीतली खुरटी रोपे होतो.\nतरीदेखील \"वर्णन\" कितपत आणि कसे असावे ह्याबद्दल माझा विरोध असेल, तसे केल्यास त्याचे आदर्श आत्मसात करताना \"त्या\" गुणांना देखील समर्थन आहे असे समजले जाऊ शकते. अन्यथा सिलेक्टीव्ह आदर्श ठेवा हे सांगणे कठीण होईल, मग आदर्श आत्मसात करणाऱ्यांकडून विवेकाची अपेक्षा केली जाईल, असा आदर्श थोडा कमजोर वाटतो.\nहा प्रतिसाद रिटे यांच्या वरील प्रतिसादाशी संबंधीत आहे.\nख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.\nम्हणजे आधी हृदयपरीवर्तन म्हणायचे, मग \"मृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात.\" असे म्हणायचे. वास्तवीक त्यात मृत्युदंड कुठून आला बरं मग विचारले, \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का\" तर उत्तर मिळणार, \"ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.\" मग विचारले की गांधीजी कधीपासून ख्रिश्चन झाले तर म्हणणार, \"ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.\" नक्की कुठली तत्वे बरं मग विचारले, \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का\" तर उत्तर मिळणार, \"ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.\" मग विचारले की गांधीजी कधीपासून ख्रिश्चन झाले तर म्हणणार, \"ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.\" नक्की कुठली तत्वे \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देण्याची \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देण्याची\" असली उत्तरे जर रिटेंना कोणी दिली असती तर त्यांची बुद्धी काढून त्या व्यक्तींना निर्बुद्ध म्हणले गेले असते अथवा बौद्धीक शृंखलेबद्दल बोलले गेले असते.\nआधी दिलेले विधान मुस्लिमांच्या विरोधी आहे.\n असे कुठे लिहीले आहे ते ब्रिटीशांच्या विरोधातपण असू शकेल कारण त्यावेळेस ब्रिटीशराज होते, जालीयनवाला बागे सहीत अनेक अत्याचार होऊन गेले होते आणि फोडा/झोडा तंत्रामुळे राष्ट्राची फाळणी होण्याची दुश्चिन्हे पण स्पष्ट होऊ लागली होती... म्हणूनच गोळवलकरांनी तुम्ही संदर्भ दिलेल्या वाक्यात, \"मुस्लीम\" असे कुठे लिहीलेले आहे ते दाखवा मग बोलूयात. हे केवळ कम्युनिस्ट विचारवंतांनी वापरलेले गोबेल्सचे तंत्र आहे आणि त्या जाळ्यात तुमच्यासारखे अनेक विचारवंत/बुद्धीवादी अडकले. कोणी कुठल्यातरी बाबा-बुवाच्या जाळ्यात अडकतो तर कोणी कुठल्यातरी बुद्धिभेदात.\nहिंदू हाही एक वंश असल्याचे गृहीतक त्याच अवतरणात आहे.\nसुप्रिम कोर्टाने \"it is a way of life, rather than a religion\" असे म्हणले आहे. मग तुम्ही ते मान्य करणार, का हिंदू म्हणजे धर्म असे म्हणणार बरं तेच सुप्रिम कोर्ट जेंव्हा \"हिंदू अविभक्त कुटूंब कायदा\" वापरते तेंव्हा त्यात हिंदू धर्म/प्रथा वगैरेंचा विचार करत ते पाळणार्यांना, पक्षी: वेगळाच अर्थ मानते. तात्पर्य, प्रत्येकजण हिंदू शब्दाचा वेगळा अर्थ काढत आला आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या संदर्भात वेगळा अर्थ वापरतही आला आहे. त्यातच हिंदू वंश आला, तो देखील तत्कालीन माहीतीवर आधारीत.\nत्या एका वंशाव्यतिरिक्त सर्वच वंशांचा ते द्वेष करीत होते असे दिसते.\nमला तसे अजिबात वाटत नाही. पण वादासाठी तसे गृहीत धरूया, मग आधी मुस्लीमद्वेष का म्हणत बसलात आणि आता त्याचे उत्तर नाही म्हणल्यावर एकदम सर्वसमावेशक झालात ते\nहिंदू नेशन (राष्ट्र), हिंदू रिलिजन (धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो ना), हिंदू वंश, हे सारे शब्दप्रयोग त्यांनी एकाच अर्थाने केलेले आहेत.\nचला, \"धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो\" हे तुम्ही मान्य केलेले दिसतयं याचा अर्थ हिंदू धर्माबद्दल बोलणे म्हणजे मुस्लीम रिलीजन विरुद्ध बोलणे नसते अथवा कुठल्याच रिलीजन बद्दल बोलणे नसते हे समजणे कठीण जाउ नये. आणि गोळवलकरांची मुसलमान धर्म/धर्मियांबाबत वाक्ये वाचलीत तर ते समजेलही... अर्थात तुम्ही ती वाचली असतील पण येथे दिली तर स्वत:च्याच विरोधात जाणार म्हणून गप्प असाल असे दिसते... असो.\nत्यांच्या जुन्या मतांमध्ये वंश आणि संस्कृतीविषयी 'अयोग्य' मते होती ना\nआता \"ते पुस्तक मुस्लिमद���वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना\" असे आधीचे म्हणणे, हळूच दूर सारून, तुम्ही \"वंश आणि संस्कृतीबद्दल\" बोलत आहात. नक्की तुमचे म्हणणे काय आहे कारण फारच टोप्या बदलणे चालू आहे. म्हणूनच अजूनही गोळवलकर मुस्लीमद्वेषी होते याच्या समर्थनार्थ सारखे विचारलेले असताना देखील एक वाक्य देऊ शकला नाही आहात हे वास्तव आहे.\nतुम्ही मला एक प्रश्न विचारलातः \"असलेच लिहायचे असेल तर गांधीजी स्वतःच्या नाती (ग्रेट नीस) विषयी कसे वागलेत आणि त्याविषयी काय बोललेत ह्याचे संदर्भ देत तमाम गांधीवाद्यांची बौद्धीक शॄंखला सिद्ध करायची का\nपरत टोपी फिरवत आहात... मी प्रश्न रामकृष्णांच्या संदर्भातच स्पष्टपणे विचारला होता, \"पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का\" त्यावर तुमचे उत्तर होते, \"नाही.\"\nतेंव्हा सर्वप्रथम गोळवलकरांसंदर्भात आपण आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावेत अथवा नसल्यास तसे स्पष्ट सांगायचा प्रामाणिकपणा/धाडस दाखवावेत ही विनंती.\nम्हणजे आधी हृदयपरीवर्तन म्हणायचे, मग \"मृत्युदंड मिळालेल्या कोणत्याही व्यक्तीबाबत ख्रिश्चन किंवा हिंदू धर्मसुद्धा तसाच उदार दृष्टिकोन ठेवतात.\" असे म्हणायचे. वास्तवीक त्यात मृत्युदंड कुठून आला बरं मग विचारले, \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का\" तर उत्तर मिळणार, \"ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.\" मग विचारले की गांधीजी कधीपासून ख्रिश्चन झाले तर म्हणणार, \"ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.\" नक्की कुठली तत्वे बरं मग विचारले, \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का\" तर उत्तर मिळणार, \"ते ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीप्रमाणे (एका गालावर थप्पड, इ.) वाटते.\" मग विचारले की गांधीजी कधीपासून ख्रिश्चन झाले तर म्हणणार, \"ख्रिश्चन धर्माची काही तत्त्वे त्यांना आवडली होती.\" नक्की कुठली तत्वे \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देण्याची \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देण्याची\nकोणाच्या हृदयपरिवर्तनाच्या आशेविषयी मी उल्लेख केला - हिटलरच्या. तर मग, उदार दृष्टिकोनाचा उल्लेख असलेले विधानही हिटलरविषयीच आहे - हिटलरच्या. तर मग, उदार दृष्टिको��ाचा उल्लेख असलेले विधानही हिटलरविषयीच आहे उगीचच \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का\" हे फिलिबस्टर आहे. दोस्त राष्ट्रांनी हिटलरविरुद्ध पुकारलेले युद्ध हा गांधीजींच्या दृष्टीने हिटलरला ठोठाविण्यात आलेला मृत्युदंड (पक्षी, तो सुधारण्याची काहीही आशा नसल्याचा निर्वाळा) नव्हता उगीचच \"ज्यू , जिप्सी, समलिंगींना मृत्यूदंड देत होता त्या संदर्भात पण उदार दृष्टीकोन आहे का\" हे फिलिबस्टर आहे. दोस्त राष्ट्रांनी हिटलरविरुद्ध पुकारलेले युद्ध हा गांधीजींच्या दृष्टीने हिटलरला ठोठाविण्यात आलेला मृत्युदंड (पक्षी, तो सुधारण्याची काहीही आशा नसल्याचा निर्वाळा) नव्हता हिटलरने दुष्कृत्ये केली असली तरी त्याचासुद्धा आत्मा पवित्र असल्याचा समज गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत नव्हता\nअसली उत्तरे जर रिटेंना कोणी दिली असती तर त्यांची बुद्धी काढून त्या व्यक्तींना निर्बुद्ध म्हणले गेले असते अथवा बौद्धीक शृंखलेबद्दल बोलले गेले असते.\nहोय, तसे केले असतेच. मी मात्र, त्या प्रकारची उत्तरे दिलेली नाहीत.\n असे कुठे लिहीले आहे ते ब्रिटीशांच्या विरोधातपण असू शकेल कारण त्यावेळेस ब्रिटीशराज होते, जालीयनवाला बागे सहीत अनेक अत्याचार होऊन गेले होते आणि फोडा/झोडा तंत्रामुळे राष्ट्राची फाळणी होण्याची दुश्चिन्हे पण स्पष्ट होऊ लागली होती... म्हणूनच गोळवलकरांनी तुम्ही संदर्भ दिलेल्या वाक्यात, \"मुस्लीम\" असे कुठे लिहीलेले आहे ते दाखवा मग बोलूयात. हे केवळ कम्युनिस्ट विचारवंतांनी वापरलेले गोबेल्सचे तंत्र आहे आणि त्या जाळ्यात तुमच्यासारखे अनेक विचारवंत/बुद्धीवादी अडकले. कोणी कुठल्यातरी बाबा-बुवाच्या जाळ्यात अडकतो तर कोणी कुठल्यातरी बुद्धिभेदात.\n'फॉरेन रेसेस' असे अनेकवचन गोळवलकरांनी वापरले आहे.\nत्यांचा द्वेष मुस्लिम आणि ब्रिटिश या दोन्हींच्या विरोधात होता:\nसुप्रिम कोर्टाने \"it is a way of life, rather than a religion\" असे म्हणले आहे. मग तुम्ही ते मान्य करणार, का हिंदू म्हणजे धर्म असे म्हणणार बरं तेच सुप्रिम कोर्ट जेंव्हा \"हिंदू अविभक्त कुटूंब कायदा\" वापरते तेंव्हा त्यात हिंदू धर्म/प्रथा वगैरेंचा विचार करत ते पाळणार्यांना, पक्षी: वेगळाच अर्थ मानते. तात्पर्य, प्रत्येकजण हिंदू शब्दाचा वेगळा अर्थ काढत आला आहे आणि वेळोवेळी व���गवेगळ्या संदर्भात वेगळा अर्थ वापरतही आला आहे.\nधर्म, रिलिजन, वे ऑफ लाईफ हे सारखेच आहेत.\nत्यातच हिंदू वंश आला, तो देखील तत्कालीन माहीतीवर आधारीत.\nतो माझा प्रॉब्लेम नाही, गोळवलकरांनी हिंदू रेस असा शब्दप्रयोग ज्या अर्थाने वापरला (पक्षी: धर्म, रिलिजन, वे ऑफ लाईफ, ब्ला ब्ला ब्ला) त्याच अर्थाने वंश हा शब्द \"The foreign races in Hindusthan ...not even citizen’s rights\" या विधानात आहे आणि म्हणूनच तो मुस्लिमांसाठीही लागू आहे.\nमला तसे अजिबात वाटत नाही. पण वादासाठी तसे गृहीत धरूया, मग आधी मुस्लीमद्वेष का म्हणत बसलात आणि आता त्याचे उत्तर नाही म्हणल्यावर एकदम सर्वसमावेशक झालात ते\nगोळवलकरांनी आख्ख्या आयुष्यात कोणाकोणाचा द्वेष केला ते शोधणे हा या उपधाग्याचा हेतू नाही, नव्हता. हिटलरच्या ज्यूद्वेषाला त्यांचे समर्थन असल्याचे कारण त्यांचा मुस्लिमद्वेष असल्याचे माझे प्रतिपादन आहे आणि त्यांचा मुस्लिमद्वेष दाखविणारी अवतरणे मी दिली आहेत. त्या अवतरणांतून इतर कितीही द्वेष सिद्ध होवोत.\nचला, \"धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो\" हे तुम्ही मान्य केलेले दिसतयं\n मात्र, तुम्हाला ते तसे वाटते अशा अंदाजाने कंसात पृच्छा केली.\nयाचा अर्थ हिंदू धर्माबद्दल बोलणे म्हणजे मुस्लीम रिलीजन विरुद्ध बोलणे नसते अथवा कुठल्याच रिलीजन बद्दल बोलणे नसते हे समजणे कठीण जाउ नये. आणि गोळवलकरांची मुसलमान धर्म/धर्मियांबाबत वाक्ये वाचलीत तर ते समजेलही... अर्थात तुम्ही ती वाचली असतील पण येथे दिली तर स्वत:च्याच विरोधात जाणार म्हणून गप्प असाल असे दिसते... असो.\n\"हिंदू धर्माबद्दल बोलणे म्हणजे मुस्लिम धर्माविरुद्ध बोलणे असतेच असे नाही\" हे मान्य आहे.\n\"धर्म हा रिलिजनपेक्षा वेगळा असतो\" हे मान्य मला नसल्यामुळे तुमचा त्यापुढील युक्तिवाद गैरलागू आहे.\nआता \"ते पुस्तक मुस्लिमद्वेष्टे वाटल्यामुळेच संघाने डिसओन केले ना\" असे आधीचे म्हणणे, हळूच दूर सारून, तुम्ही \"वंश आणि संस्कृतीबद्दल\" बोलत आहात. नक्की तुमचे म्हणणे काय आहे कारण फारच टोप्या बदलणे चालू आहे.\nवंश आणि संस्कृतीबद्दलची त्यांची नेमकी कोणकोणती मते तुम्ही दूर सारत आहात \"'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' हे मत १९३९ साली मान्य करून गोळवलकरांनी मुस्लिमवेगळ्या हिंदुस्थानचे समर्थन केले\" असे माझे प्रतिपादन होते. त्यावर, ते पुस्तक दूर सारण्यात आलेले असल्यामुळे दुटप्पीपणा उरला नाही असा तुमचा खुलासा होता. त्यामुळे, 'ज्यू जर्मनीचे शत्रू आहेत' आणि 'मुस्लिम हिंदुस्थानचे शत्रू आहेत' हीच ती \"वंश आणि संस्कृतीबद्दल\" मते जी तुम्ही डिसओन केलीत असे मला वाटले.\nम्हणूनच अजूनही गोळवलकर मुस्लीमद्वेषी होते याच्या समर्थनार्थ सारखे विचारलेले असताना देखील एक वाक्य देऊ शकला नाही आहात हे वास्तव आहे.\nमुस्लिम हा शब्द असलेली वाक्ये आता दिली आहेत. आधीच्या वाक्यातील विखार मुस्लिमांसाठी नसल्याचे तुमचे प्रतिपादन या नव्या वाक्यांनी असिद्ध होते.\nपरत टोपी फिरवत आहात... मी प्रश्न रामकृष्णांच्या संदर्भातच स्पष्टपणे विचारला होता, \"पण वादासाठी खरे धरले तरी त्यामुळे त्यांच्याकडे फॉलोअर्स आले असे म्हणायचे आहे का\" त्यावर तुमचे उत्तर होते, \"नाही.\"\nतो प्रश्न नंतर विचारलात, आधी जो प्रश्न विचारलात त्यात एक डील ऑफर केले होतेत.\n\"नाही\" या उत्तराने काय सिद्ध होते तर, \"अनुयायी आकर्षित होण्याचे कारण मासिक पाळीचे दावे नव्हते, अनुयायांना इतर काहीतरी मते आवडली\", इतकेच.\nवरील \"खुलासा\" स प्रतिसाद देईनच. फक्त तो पर्यंत जी काही इंग्रजी वाक्ये आपण उर्धृत केली आहेत त्याचा कृपया संदर्भ दुवा द्यावात ही विनंती.\nवरील \"खुलासा\" स प्रतिसाद देईनच.\nआगाऊ माहितीबद्दल आभारी आहे.\nफक्त तो पर्यंत जी काही इंग्रजी वाक्ये आपण उर्धृत केली आहेत त्याचा कृपया संदर्भ दुवा द्यावात ही विनंती.\nफक्त तो पर्यंत जी काही इंग्रजी वाक्ये आपण उर्धृत केली आहेत त्याचा कृपया संदर्भ दुवा द्यावात ही विनंती.\nदुवा : आंतर्जालावरील लिंक. (मला मिळू शकत नसल्याने विचारत आहे)\nवी ऑर अवर नेशनहुड डिफाईंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/police-crack-down-on-ipl-betting-one-in-custody/", "date_download": "2022-12-09T10:09:49Z", "digest": "sha1:X3CGIUU5AC4VSM2OAT32LSSKOZK5AJ65", "length": 3818, "nlines": 44, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "पोलिसांची आयपीएल सट्टेबाजीवर कारवाई; एक जण ताब्यात - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/पोलिसांची आयपीएल सट्टेबाजीवर कारवाई; एक जण ताब्यात\nपोलिसांची आयपीएल सट्टेबाजीवर कारवाई; एक जण ताब्यात\nपोलिसांनी आयपीएलवर सट्टा खेळविणार्या एकाला छापा टाकून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुनील आरडे (वय 25, रा. बोल्हेगाव गावठाण) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.\nत्याच्यासह स्वप्नील परवते (रा. माळीवाडा) याच्याविरूध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई गौतम नामदेव सातपुते यांनी फिर्याद दिली आहे.\nबोल्हेगाव येथील नवनाथनगरमध्ये तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. आरडेकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.\nआरडे हा परवते याच्या सांगण्यावरून राजस्थान रॉयल्स विरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये चालू असलेल्या क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे सट्टा खेळवत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक शैलेश गोमसाळे करत आहेत\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/1st-semi-song-of-zero/", "date_download": "2022-12-09T09:19:31Z", "digest": "sha1:PHGY2EYVXU4BOTDOWCALEMY3EYASHT6S", "length": 13296, "nlines": 282, "source_domain": "activeguruji.com", "title": "Song of zero | 1st, Balbharti Part 1 - Active Guruji Maths semi One", "raw_content": "\nसारे शिकूया पुढे जाऊया \n1ली ते 4थी प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन\nआकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन\nऑनलाईन आकारिक चाचणी 1\n१० ते १०० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\n४१ ते ५० या संख्यांची ओळख\n४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\n५१ ते ६० या संख्यांची ओळख\n५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\nपरिसरातील लहान उद्योगांची माहिती\nआपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.\nखालील वस्तू मोजा व सांगा.\nआपल्याला कोण ,काय मदत करतो\nखालील आकारांची नावे सांग.\nमराठी व सेमी माध्यम\nक्र घटकाचे नाव लिंक\n1 बालभारती भाग 1 क्लिक करा\n2 बालभारती भाग 2 क्लिक करा\n3 बालभारती भाग 3 क्लिक करा\n4 बालभारती भाग 4 क्लिक करा\n5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा\n6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा\nअध्ययन निष्पती – येथे क्लिक करा\nया पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.\nपरिपाठ पाहण्यासाठी https://abhyasmitra.com ला भेट द्या.\nआपल्या प्रतिक्रिया लिहा. Cancel reply\nपहिली ते दहावी ऑनलाईन टेस्ट व शालेय माहिती अपडेट्स\nदैनंदिन सेतू अभ्यास PDF\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बा���भारती-3,नवीन अभ्यासक्रम\nपहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम, 2022-2023\n1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती भाग 1, पहिली\nपहिली ते चौथी प्रश्नपत्रिका\n1ली ते 10वी घरचा अभ्यास\nCategary Select Category 1ली बालभारती भाग 1 (73) 1ली बालभारती भाग 1-सेमी (22) 1ली बालभारती भाग 2 (53) 1ली बालभारती भाग 2-सेमी (13) 1ली बालभारती भाग 3 (54) 1ली बालभारती भाग 3-सेमी (16) 1ली बालभारती भाग 4 (53) 1ली बालभारती भाग 4-सेमी (19) 2री प्रश्नोत्तरे (26) 3री प्रश्नोत्तरे (5) 4थी प्रश्नोत्तरे (14) 5वी नवोदय (16) 5वी शिष्यवृत्ती (39) 8वी नवोदय (11) 8वी शिष्यवृत्ती (20) आकारिक चाचणी 1 (48) आठवी टेस्ट (159) उपक्रम (3) चौथी टेस्ट (144) तिसरी टेस्ट (110) दहावी टेस्ट (146) दुसरी टेस्ट (86) नववी टेस्ट (147) निष्ठा प्रशिक्षण (1) पहिली टेस्ट (94) पाचवी टेस्ट (181) बदली प्रक्रिया (2) बाराखडी (2) मराठी व्याकरण (18) वाचनीय लेख (40) शालेय भाषणे (5) सहावी टेस्ट (167) सातवी टेस्ट (164) स्पर्धा परीक्षा (31) स्वाध्याय उपक्रम (1)\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T08:55:32Z", "digest": "sha1:YHO5KNMGZBWFVZ6DZ6A6ASIRICVHVIIZ", "length": 32706, "nlines": 136, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मारुती चितमपल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(मारुती चित्तमपल्ली या पानावरून पुनर्निर्देशित)\nमारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीव अभ्यासक,लेखक आहेत.\nनिसर्गाविषयी, ललित, तसेच माहितीपूर्ण लेखन\nमराठी साहित्यात निसर्ग विषयक लिखाणाची सुरुवात\nइ.स.२००६ सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद\nवनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणिजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता.\n४ वानिकी महाविद्यालयातील मारुती चितमपल्ली यांचे अनुभव\n५ वनखात्याची नोकरी आणि पक्षिनिरीक्षण\n७ मराठी भाषेला शब्दांची देणगी\n८ संशोधन आणि संस्थांमधील सहभाग\n१० मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके\n१२ मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान\n१३ मारुती चितमपल्ली यांच्याविषयीची पुस्तके\n१४ मारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कार\nचिवतमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणाऱ्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागल\nपाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले.\nमहाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली.\nत्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने द��लेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले.\nलिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला दुसरा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले.\nअरण्यवाटेवर आणखी एकाने, हणमंतामामाने, चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले.\nहणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले.\nमारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले.\nपारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण��याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.\nया वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले.\nवानिकी महाविद्यालयातील मारुती चितमपल्ली यांचे अनुभवसंपादन करा\nशिस्त काय असते हे त्यांना या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव मारुती चितमपल्लींनी विद्यार्थिदशेतच अनुभवले.\nवनखात्याची नोकरी आणि पक्षिनिरीक्षणसंपादन करा\nमारुती चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्ष�� नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिक्ले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली.\nमारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला.\nरामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला.\nमराठी भाषेला शब्दांची देणगीसंपादन करा\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे.जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे.चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत)ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी)चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले.\nसंशोधन आणि संस्थांमधील सहभागसंपादन करा\nमारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.\nमारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.\nमारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nआनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), (२००२)\nचकवाचांदण : एक वनोपनिषद, (आत्मचरित्र)\nचित्रग्रीव - एका कबुतराची कथा\nजंगलाचं देणं, (१९८५), (महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त-१९८९), (विदर्भ साहित्य संघ पुरस्कार-१९९१)\nपक्षी जाय दिगंतरा, (१९८३)\nरातवा, (१९९३), (१९९३-९४चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)\nरानवाटा, (१९९१), (१९९१-९२चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार), (भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार-१९९१), (मृण्मयी साहित्य पुरस्कार-१९९१)\nमत्स्यकोश, वृक्षकोश, वृक्षायुर्वेद, वगैरे\nमारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा\nमारुती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.\nनागपूरच्या सिटिझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)\nएस.डी. पाटील ट्रस्टचा ’खासदार एस.डी. पाटील समाजसेवक पुरस्कार’ (२०१२)\nत्यांना सहकारमहर्षी (कै) शंकराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा ’सहकार महर्षी साहित्य पुरकार’ही मिळाला आहे.\nरानवाटा (१९९१) - ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार, भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार व मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती.\nपुण्याची ॲड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.\nइ.स.२००६ मध्ये सोलापूरला झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद\nमहाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०१७)\n१२व्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (८-१-२०१८)\nमारुती चितमपल्ली यांच्याविषयीची पुस्तकेसंप��दन करा\nसुहास पुजारी, रानावनातला माणूस, प्रथमावृत्ती,पद्मगंधा प्रकाशन, पुणे, जानेवारी २००६\nसुहास पुजारी (संपादक), मारुती चितमपल्ली:व्यष्टी आणि सृष्टी, प्रथमावृत्ती, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, डिसेंबर २०१२\nमारुती चितमपल्ली यांच्या नावाचे पुरस्कारसंपादन करा\nपुण्याची ॲड-व्हेंचर ही गिर्यारोहण संस्थेचा ’मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. २०१५सालचा पुरस्कार अतुल देऊळगावकर यांना मिळाला.\nॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली तिसरा निसर्गमित्र पुरस्कार(२००८) : डॉ. सतीश पांडे यांना मिळाला होता.\nॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली पाचवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१०) : डॉ. रमेश गोडबोले यांना मिळाला होता.\nॲड-व्हेंचर फाउंडेशनचा मारुती चितमपल्ली सातवा निसर्गमित्र पुरस्कार(२०१२) : लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील : अरुण व सुमंगला देशपांडे यांना.\nॲड-व्हेंचर फाउंडेशनचा आठवा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार(२०१३) : डॉ. कृष्णमेघ कुंटे यांना प्रदान झाला.\nॲड-व्हेंचर फाउंडेशनचा नववा मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार (२०१४) : पक्षितज्ज्ञ बी. एस. कुलकर्णी (२०१४)यांना\nशेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ तारखेला २३:३८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:49:21Z", "digest": "sha1:75C5CZ47PHDSKX4S5PT6VNBHEEROCXKP", "length": 7401, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#एकांकिका Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नगरच्या पसायदान अकादमीचा अभिनव उपक्रम : मी हिंदुस्तानी एकांकिकेचे राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करणार\nJuly 7, 2022 July 7, 2022 News24PuneLeave a Comment on स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त नगरच्या पसायदान अकादमीचा अभिनव उपक्रम : मी हिंदुस्तानी एकांकिकेचे राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करणार\nअहमदनगर- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त रोजी नगरच्या पसायदान अकादमीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. देशप्रेमाचा विचार समाजमनात रूजावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून साकारलेल्या ‘मी हिंदुस्तानी’ (Mi Hindusthani) या एकांकिकेचे 11 जुलै ते 15 ऑगस्ट या 35 दिवसांत राज्यभर 75 विनामूल्य प्रयोग करण्याचा संकल्प या अकादमीने केला आहे. एका दिवसात कधी तीन तर कधी चार […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/marathi-news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T09:53:27Z", "digest": "sha1:WUT24MJITTD4Y4DYFCRYPSEMDJCORV2X", "length": 10101, "nlines": 79, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "प्राजक्ता माळी पुन्हा आली चर्चेत, शूटिंग दरम्यान या कारणामुळे तिला उलट्या यायला लागल्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome Marathi News प्राजक्ता माळी पुन्हा आली चर्चेत, शूटिंग दरम्यान या कारणामुळे तिला उलट्या यायला...\nप्राजक्ता माळी पुन्हा आली चर्चेत, शूटिंग दरम्यान या कारणामुळे तिला उलट्या यायला लागल्या \nसध्या टीव्ही ऑन केली की राजकारणातल्या बातम्यांचा वर्षाव सुरु होतं. कोणतंही बातम्यांच चॅनल सुरु केलं की त्यावर राजकारणी लोक सत्तेसाठी काय करतात हे सांगण्यात येत असतं. ते सत��� पाहून सध्याचा तरुणवर्ग हा राजकारणाकडे खुप आकर्षित होत आहे. सत्ता म्हटली की, फसवणूक, जोर जबरदस्ती, बळजबरी या गोष्टी आल्या.\nसध्या या गोष्टी चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्यामध्ये देखील सहज दाखवल्या जातात. यामध्ये देखील तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर बंडखोरीने वागावेच लागेल हेच दाखवलं जातं तरंच समाज तुमच्या हाताशी येतो. दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी रेगे हा चित्रपट काढला. त्यात मुलांना सत्तेचे आकर्षण कशाप्रकारे वाटतं. त्यासाठी त्यांची कोणत्या प्रकारची मानसिकता असते हे चित्रपटातून दाखवलं होतं. हा चित्रपट त्यावेळी बॉक्सऑफिसवर खूप चालला. आता पुन्हा एकदा अभिजीत पानसे एक नवीकोरी वेबसिरीज घेऊन आले आहेत.\nही वेबसिरीज सत्तापिपासू लोकांवर आधारित आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी यात प्रमुख भूमिकेत असून रानबाजार असे या वेबसिरीजचे नाव आहे. महाराष्ट्रातलं राजकारण, पत्रकार, मीडिया, पोलीस यासर्व गोष्टींसोबत सत्तेसाठी से’क्स’च्या आधार कसा घेतला जातो या गोष्टी दाखवल्या आहेत. प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडीतने या वेबसिरीजमध्ये बरेच बोल्ड सीन दिले आहेत.\nसे’क्स’ला वाईट ठरवुन त्यावरुन लोकांचं चरित्र मोजमाप करण्याची जी पद्धत रुजली यातुनच से’क्स स्कॅं’ड’ल, ह’नि’ट्रॅ’प वा तत्सम गोष्टी निर्माण झाल्या. ह’नि’ट्रॅ’प आणि राजकारण जोडलं तर किंती भयंकर ईंटरेस्टींग संयुग तयार होईल हेच रान-बझार मध्ये अतिशय रंजक पद्धतीने दाखवण्यात आले आहे.\nया सिरीजसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे तब्बल 9 किलो वजन वाढवले होते. चित्रीकरणादरम्यानचे किस्से सांगताना ती म्हणते की, मला या भूमिकेसाठी वजन वाढवणे गरजेचे होते. जेव्हा तिला वजन वाढवणे सोपे की कमी करणे असा प्रश्न विचारला त्यावर वजन वाढवणे असे प्राजक्ताने उत्तर दिले. प्राजक्ताच्यामते आपण जेव्हा वजन कमी करतो तेव्हा आपण काय खावे काय खाऊ नये याबाबत आपल्याला माहिती असते शिवाय कोणता व्यायाम करायचा हे देखील ठाऊक असतं.\nमात्र वजन वाढवताना तसे काहीच नसते. फक्त जास्त खाऊन वजन वाढवायचे एवढेच माहित असल्यामुळे त्यावेळी मी जे मिळेल ते खात होती. माझं शरीर इतके अन्न स्विकारत नव्हते तरी मी खात होते. पण त्याचा नंतर मलाच त्रास होऊ लागला. शुटींग दरम्यान मला उलट्या आणि लूज मोशनचा त्रास होऊ लागला. नंतर हळूहळू शरीराला जास्त खायची सवय झाली आणि माझे वजन वाढले. शुटींग झाल्यावर मात्र प्राजक्ताने पुन्हा तिच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रीत केले.आणि पुन्हा तिचे वजन पुर्ववत केले.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleसाऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथाने शाहरुख खान सोबत चित्रपट करण्यास दिला नकार \nNext articleअभिनेते अशोक सराफ यांनी सैराट या चित्रपटाबद्दल मांडले परखड मत, म्हणाले त्यात नवीन … \nया धक्कादायक कारणामुळे एका युवकाने एकाच मांडवात केले दोन बहिणींनीशी लग्न \nरानादा आणि पाठक बाई विवाह बंधनात, पहा त्यांच्या लग्नाचे खास फोटोज \nजेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन, भावपूर्ण श्रद्धांजली \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-cancel-public-hearing-fishermens-association-erupts-14578", "date_download": "2022-12-09T09:13:32Z", "digest": "sha1:JO7CS4AFFOINA7A5LJHIPPMHREM5Q4BV", "length": 4999, "nlines": 49, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa: 'सार्वजनिक सुनावणी रद्द करा, मच्छिमार संघटना भडकल्या' | Dainik Gomantak", "raw_content": "\nGoa: 'सार्वजनिक सुनावणी रद्द करा, मच्छिमार संघटना भडकल्या'\nपणजी: कोस्टल रेग्यूलेशन झोनमध्ये(Coastal Regulation Zone) राहणाऱ्या मच्छिमारांसंबंधी ८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी गोयच्यो एकवट, गोयच्या रापंकारांचो एकवट यासह विविध संघटनांनी केली आहे. ही जन सुनावणी अन्यायकारक असल्याचे मत राष्ट्रीय मच्छिमार संघटनेचे (National Fishermen's Association) सचिव ओलेन्सीओ सिमॉन्स (Olencio Simmons) यांनी व्यक्त केले आहे.\nकिनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकताच सीआरझेड प्रदेशात (CRZ region) राहनाऱ्या मच्छिमारांना जनसुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. यापूर्वीदेखील मच्छिमार समाजाने याविरोधात लढा दिला आहे. त्यामुळे कोविड (Covid19) महामारीच्या काळात जनसुनावणी घेण्याच्या या प्रकाराला तीव्र विरोध होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज विविध मच्छ��मार आणि मच्छिमारीशी संबंधीत संघटनांनी प्राधिकरणाचे सदस्य सचिव दशरथ रेडकर (Dashrath Redkar) यांच्यासह पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.\nगोवा सरकारकडून नागरी स्वातंत्र्यांची गळचेपी; विरोधकांचा घणाघात\nयावेळी श्री. रेडकर यांनी न्यायालयाच्या (Court) आदेशानुसार ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले. एरवी, न्यायालयाच्या नोटीसीनंतरही झोपेचे सोंग घेणारे सरकार यावेळीच का खडबडून जागे झाले असा प्रश्न श्री. सिमॉन्स यांनी विचारला आहे. हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/13463/", "date_download": "2022-12-09T09:53:50Z", "digest": "sha1:YSANUOTXHNBAJK6PDOLYYEKA25UFRK36", "length": 12099, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "बाजार तूर्त सावरला ; नफेखोरांचा शेअर बाजारात दबाव कायम | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra बाजार तूर्त सावरला ; नफेखोरांचा शेअर बाजारात दबाव कायम\nबाजार तूर्त सावरला ; नफेखोरांचा शेअर बाजारात दबाव कायम\nमुंबई : बँकिंग आणि ऊर्जा स्टॉक्सच्या नेतृत्वात बेंचमार्क निर्देशांकांनी शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सकारात्मक कामगिरी दर्शवली. बाजार बंद होताना निफ्टी ५९.४० अंकांनी वाढला व तो ११,३७१.६० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई २१४.३३ अंकांनी वधारला व ३८,४३४.७२ अंकांवर स्थिरावला.\nबाजारात सकाळपासून विक्रीचा मारा सुरु होता. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली. भांडवली बाजारातील नकारात्मक पडसाद चलन बाजारावर उमटले. मात्र शुक्रवारी अमेरिकी डॉलरची इतर देशांच्या चलनांसमोर घसरण झाली. त्याचा भारतीय चलनाला फायदा झाला. देशांतर्गत भांडवल बाजार शुक्रवारी सक्षम झाल्यामुळे विदेशी चलन बाजारातही उत्साह संचारला. त्याचा परिणाम म्हणून भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १८ पैसे वर गेला. एका अमेरिकी डॉलरसाठी ७४.८३ रुपे मोजावे लागले.\nआंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया डॉलरच्या (ग्रीनबॅक) तुलनेत ७४.८३ वर बंद झाला. गुरुवारी रुपया ७५.०२ या पातळीवर बंद झाला होता. विदेशी चलन बाजार उघडल��� तेव्हापासून डॉलरच्या रुपयातील दरामध्ये चढउतार दिसून आले. रुपया ७४.८४ ते ७४.९६ यामध्ये हिंदोळत राहिला. एकूण सहा चलनांचा मिळून बनलेला डॉलर निर्देशांक ०.१७ टक्के वधारत ९२.९५ या पातळीवर स्थिरावला.\nशुक्रवारच्या सत्रात एनटीपीसी ५.०९ टक्के, पॉवरग्रिड ४.६४ टक्के, एशियन पेंट्स ४.४३ टक्के, हिरो मोटोकॉर्प २.४३ टक्के आणि एचडीएफसी बँक २.५२ टक्के हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. झी एंटरटेनमेंट ३.७१ टक्के आणि हिंडाल्को १.६१ टक्के, ओएनजीसी १.१० टक्के, भारती एअरटेल १.२५ टक्के आणि टाटा स्टील ०.९९ टक्के हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप ०.५७ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅपने १.४१ टक्के वृद्धी दर्शवली असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.\nकोव्हिड-१९ साथीमुळे आर्थिक सुधारणांभोवतीच्या चिंता वाढत असल्याने प्रमुख तेल निर्मात्यांनी उत्पन्नात कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली. वाढत्या करोना व्हायरसच्या रुग्णांमुळे युरोपातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली. ‘एफटीएसई १००’चे शेअर्स ०.१५ टक्क्यांनी घसरले. एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.३४ टक्क्यांनी घसरले. वॉलस्ट्रीटवर टेक संचलित वृद्धी दिसून आल्यानंतर आशियाई बाजाराने उच्चांकी व्यापार केला. नॅसडॅकने १.०६ टक्के, निक्केई २२५ ने ०.१७ टक्के आणि हँगसेंग कंपनीच्या शेअर्सनी १.३० टक्क्यांची वृद्धी नोंदवली.\nइंडिया रेटिंग्स आणि रिसर्चने जिंदाल ‘स्टेनलेस लिमिटेड’चे रेटिंग स्थिर आउटलुकसह ८८८ रुपयांवर केल्यानंतर कंपनीचा शेअर ८.९७ टक्क्यांनी वाढला आणि ५१.६५ रुपयांवर बंद झाला. तर इंडियन ओव्हरसिज बँकेने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहित निव्वळ नफा १२० कोटी रुपये झाल्याचे नोंदवले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ९.६ टक्क्यांनी वाढले. परिणामी इंडियन ओव्हरसिज बँकेचा शेअर २.६३ टक्क्यांनी वाढला आणि तो ११.७० रुपयांवर बंद झाला. ग्लोबल रिसर्च बँक सीएलएसएने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरचे ३१० रुपये या नव्या उद्दिष्टावर खरेदीचा निर्णय कायम ठेवला. परिणामी बँकेचा शेअर १.७२ टक्क्यांनी वाढला आणि तो १९८.१० रुपयांवर बंद झाला.\nPrevious article'या' मराठी सिनेसृष्टीतल्या सेलिब्रिटींचा सहकुटुंब…मोरया रे\nNext articleजगातील सर्वात फास्ट इंट��नेट स्पीड, एका सेकंदात पूर्ण Netflix डाउनलोड\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nmla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke...\nउच्च शिक्षितांचा ‘मातोश्री’वर पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष\nमतदारसंघात आईनं केलेलं श्रमदान पाहून रोहित पवारांची भावूक प्रतिक्रिया\ncotton dress: यंदाचा उन्हाळा होईल ट्रेंडी आणि स्टायलिश या cotton dress सह – try these...\nChandrapur : जिल्ह्यात पुन्हा महापूर; नऊ तालुक्यांना फटका; १८०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले –...\nअमेरिकेत करोनाचे थैमान; ४८ तासांत सात हजारांहून अधिक जणांचा मृत्यू\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/lets-find-the-young-ones/", "date_download": "2022-12-09T10:00:48Z", "digest": "sha1:FSG6FSVWYFP7XZ7BEMCYMUMAHN4WAFNL", "length": 11573, "nlines": 177, "source_domain": "activeguruji.com", "title": "शोधूया पिल्लांना, Let’s find the young ones | 1ली, बालभारती भाग 3 -", "raw_content": "\nसारे शिकूया पुढे जाऊया \n1ली ते 4थी प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन\nआकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन\nऑनलाईन आकारिक चाचणी 1\nशोधूया पिल्लांना, Let’s find the young ones | 1ली, बालभारती भाग 3\n1ली, बालभारती भाग 3\nप्राण्यांच्या अवयवातील वेगळेपण ओळखणे.\n(पान नं.४० पाहा आणि छोटी पिल्ले कोठे आहेत ते सांग.)\n(प्राणी आणि त्यांची छोटी पिल्लेयांच्या जोड्या लाव.)\nमराठी व सेमी माध्यम\nक्र घटकाचे नाव लिंक\n1 बालभारती भाग 1 क्लिक करा\n2 बालभारती भाग 2 क्लिक करा\n3 बालभारती भाग 3 क्लिक करा\n4 बालभारती भाग 4 क्लिक करा\n5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा\n6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा\nअध्ययन निष्पती – येथे क्लिक करा\nया पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्य�� पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.\nPosted in 1ली बालभारती भाग 3Tagged 1ली, नवीन अभ्यासक्रम, पहिली, बालभारती भाग 1, बालभारती भाग 2, बालभारती भाग 3, बालभारती भाग 4, बालभारती pustake, मराठी pdf, शोधूया पिल्लांना\nPrev आम्ही कोठे राहतो Where do we live\nNext वाहतुकीची साधने व प्रकार | 1ली,बालभारती 4\nआपल्या प्रतिक्रिया लिहा. Cancel reply\nपहिली ते दहावी ऑनलाईन टेस्ट व शालेय माहिती अपडेट्स\nदैनंदिन सेतू अभ्यास PDF\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती-3,नवीन अभ्यासक्रम\nपहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम, 2022-2023\n1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती भाग 1, पहिली\nपहिली ते चौथी प्रश्नपत्रिका\n1ली ते 10वी घरचा अभ्यास\nCategary Select Category 1ली बालभारती भाग 1 (73) 1ली बालभारती भाग 1-सेमी (22) 1ली बालभारती भाग 2 (53) 1ली बालभारती भाग 2-सेमी (13) 1ली बालभारती भाग 3 (54) 1ली बालभारती भाग 3-सेमी (16) 1ली बालभारती भाग 4 (53) 1ली बालभारती भाग 4-सेमी (19) 2री प्रश्नोत्तरे (26) 3री प्रश्नोत्तरे (5) 4थी प्रश्नोत्तरे (14) 5वी नवोदय (16) 5वी शिष्यवृत्ती (39) 8वी नवोदय (11) 8वी शिष्यवृत्ती (20) आकारिक चाचणी 1 (48) आठवी टेस्ट (159) उपक्रम (3) चौथी टेस्ट (144) तिसरी टेस्ट (110) दहावी टेस्ट (146) दुसरी टेस्ट (86) नववी टेस्ट (147) निष्ठा प्रशिक्षण (1) पहिली टेस्ट (94) पाचवी टेस्ट (181) बदली प्रक्रिया (2) बाराखडी (2) मराठी व्याकरण (18) वाचनीय लेख (40) शालेय भाषणे (5) सहावी टेस्ट (167) सातवी टेस्ट (164) स्पर्धा परीक्षा (31) स्वाध्याय उपक्रम (1)\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:40:52Z", "digest": "sha1:LUN7NOMV2F2FCLEV7LPNSA6LATCRHKBO", "length": 8786, "nlines": 79, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "‘यूपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा झेडपीत सत्कार - India Darpan Live", "raw_content": "\n‘यूपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा झेडपीत सत्कार\nनाशिक : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात ‘यूपीएससी’ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नाशिक जिल्ह्यातील परीक्षार्थींचा नाशिक जिल्हा परिषदेतर्फे सह्रद्य सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकार्यांच्या हस्ते यशवंत परीक्षार्थींना शाल, पुष्पगुच्छ देवून सन्माणित केले.\nजिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या कार्यालयात मंगळवारी हा सोहळा पार पडला. यावेळी नाशिकचे स्वप्निल पवार, अंकिता वाकेकर, निफाड तालुक्यातील वावी येथील सुमित जगताप आणि सिन्नरचा नकुल देशमुख यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी) आनंद पिंगळे, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा परिषद सदस्य यशवंत ढिकले, निवृत्ती (गोरख) बोडके आदी उपस्थित होते.\nजिल्ह्यातील पाच युवकांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये यश मिळवले ही खरच खूप अभिमानास्पद बाब आहे. यातही अंकिता वाकेकर व सुमित जगताप यांचे आई किंवा वडील हे प्रशासकीय सेवेत आहेत. याचा त्यांना निश्चितपणे भविष्यात फायदा होईल. परंतु, स्वप्निल पवार याचे वडील रिक्षाचालक आहेत. त्यामुळे स्वप्निलचे यश हे इतर परीक्षार्थींना प्रेरणादायी ठरणारे असेच आहे. तसेच सिन्नर येथील नकुल देशमुख यांनेही अत्यंत खडतर परिस्थितीतून यश मिळवले. या सर्वांचे यश हे नाशिकच्या परीक्षार्थींना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.\nप्रशासकीय सेवेत येताना आपण खूपच वेगळे आणि हुशार आहोत, अशा अर्विभावात न वागता, पाय जमिनीवर ठेवूनच राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय साधून सर्वसामान्य नागरीकांसाठी आपण अविरतपणे काम केले तर या सेवेचा हेतू साध्य होतो, असा सल्ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी यांनीही या परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या. य���वेळी यशवंत परीक्षार्थींसोबत त्यांचे आई-वडील, नातेवाईक व मित्र उपस्थित होते.\nचांदगिरी येथे बिबट्याची मादी जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास\nचांदवड – गुजरात गल्ली येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ\nचांदवड - गुजरात गल्ली येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/ramesh-latke/", "date_download": "2022-12-09T09:22:33Z", "digest": "sha1:RZWOWZDXC2BWWQOIHVQ53743OYWD3I7P", "length": 8712, "nlines": 71, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Ramesh Latke - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nAndheri By Election | अंधेरी पोट निवडणुकीत नोटा दोन नंबरला; नेमकं कारण काय\nAndheri By Election | मुंबई : अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. मात्र, या निवडणूकीत नोटाला…\nAnil Parab | नोटाला एवढी मतं का मिळाली अनिल परबांनी दिलं उत्तर, म्हणाले…\nAnil Parab | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे. मात्र,…\nRutuja Latke | “मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार, हा माझ्या पतीचा…”, ऋतुजा…\nRutuja Latke | मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या अंधेरी पोट निवडणूकांचा (Andheri By Election) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय झाला आहे.…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अ���धेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का\nभाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (ShivSena of Uddhav Thackeray) आमने-सामने होती. अंधेरी पूर्व मध्ये आमदार रमेश लटके (Ramesh…\nShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का\nभाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (ShivSena of Uddhav Thackeray) आमने-सामने होती. अंधेरी पूर्व मध्ये आमदार रमेश लटके (Ramesh…\nShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का\nभाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (ShivSena of Uddhav Thackeray) आमने-सामने होती. अंधेरी पूर्व मध्ये आमदार रमेश लटके (Ramesh…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का\nभाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (ShivSena of Uddhav Thackeray) आमने-सामने होती. अंधेरी पूर्व मध्ये आमदार रमेश लटके (Ramesh…\nShivSena | विधवा महिलेच्या विरोधात निवडून आला होता शिवसेनेचा पहिला आमदार, आता संस्कृतीच्या गप्पा का\nभाजपने अर्ज मागे घेतल्यामुळे अंधेरी पूर्व पोटनिवडणूक (Andheri East By-Election) आता बिनविरोध होणार आहे. या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (ShivSena of Uddhav Thackeray) आमने-सामने होती. अंधेरी पूर्व मध्ये आमदार रमेश लटके (Ramesh…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushi.world/mr/farmers-warn-of-bharat-bandh-on-december-8-240/", "date_download": "2022-12-09T08:44:24Z", "digest": "sha1:4UH6GZXQ2SY4RQUUF6XWST3JJZYUTR2V", "length": 4407, "nlines": 38, "source_domain": "krushi.world", "title": "शेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा - Krushi World", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा\nशेतकऱ्यांचा ८ डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा\nशेतकऱ्यांचे दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलन आता सुद्धा सुरुच आहे. आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली असून याचाच भाग म्हणून आता ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’चा इशारा दिला आहे.सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेडस आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांनी संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला.\nसिंधु सीमेवर तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घराण्यांना भाजपा विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. सुरक्षा बलाचा वापर करुन शेतकऱ्यांना थांबवले. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किमान आधारभूत मूल्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यास आम्ही सरकारला भाग पाडणार असल्याची प्रतिक्रिया दिली.\nफळे व भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदाचे हंगाम…\nजमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी…..\nउन्हाळी भुईमूग पिकावरील महत्त्वाच्या रस शोषणाऱ्या किडींचे…\n शेतीच्या यंत्रांवर मिळत आहे ४० ते ५० टक्के सूट,…\nदरम्यान, दिल्ली- हरयाणाच्या सिंधु सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात वकील ओम प्रकाश परिहार यांनी दाखल केली आहे.\nओम प्रकाश परिहारनेते राकेश टिकेतभारत बंदशेतकरी\nसंग्रामपुरात पाच दिवसांपासून शेतीमाल खरेदी बंद\nधानाचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:17:03Z", "digest": "sha1:ZIREDIJZ4PPFUZQSTW4YB5VT742UV3IO", "length": 8499, "nlines": 129, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पाकमध्ये न्यूज चॅनलवर हल्ला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यम���न इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले विश्व पाकमध्ये न्यूज चॅनलवर हल्ला\nपाकमध्ये न्यूज चॅनलवर हल्ला\nइस्लामाबाद, दि. 23 – पाकिस्तानमधील एका खासगी न्यूज चॅनेलमध्ये घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. एआरवाय न्यूज चॅनेलवर करण्यात आलेल्या या हिंसक हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. कव्हरेज करताना पक्षपातीपणा केला जात असल्याने हा हल्ला केला गेला असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.\n‘ एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शस्त्र घेऊन कार्यालयात घुसले. सुरक्षारक्षकांकडून शस्त्र काढून घेतली, आणि सर्व कर्मचा-यांशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तब्ब्ल एक तास सुरु असलेल्या या हिंसक हल्ल्यात संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं. हजाराहून जास्त कर्मचारी ज्यामध्ये महिलांचादेखील समावेश होता त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं अशी माहिती चॅनेलकडून देण्यात आली आहे.\nमुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रत्युत्तर देताना हवेत गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) पक्षाचे वरिष्ठ नेते सय्यग अली रझा अबीदी यांनी मात्र हा पक्षाविरोधात रचला गेलेला कट असल्याचा आरोप केला आहे. ‘एमक्यूएम गेली तीन वर्ष अहिंसकपणे निदर्शन करत आहे’, असा दावा त्यांनी केला आहे.\nरुग्णालयात जखमींना भरती करण्यात आले तेव्हा त्यातील एकाचा मृत्यू झालेला होता’, अशी माहिती डॉक्टर सीमीन यांनी दिली आहे.\nPrevious articleवीस वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी पत्रकार बरखा दत्त यांना काय म्हणाले होते \nNext articleजुनागढमध्ये पत्रकाराची निर्घृण हत्त्या\nयाद राखा..ट्रम्प यांचा इशारा\nदोन पत्रकारांना ७ वषा॓ची शिक्षा\nबांगला देशात महिला पत्रकाराची हत्त्या\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/others/sanskrut", "date_download": "2022-12-09T09:24:13Z", "digest": "sha1:TX5HGJ5DQKCUOV3SQMHNLKUV5XOSCECA", "length": 40214, "nlines": 518, "source_domain": "www.sanatan.org", "title": "संस्कृत भाषा Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > इतर > संस्कृत भाषा\nभारतातील महत्त्वाच्या संस्थांची संस्कृतमधील घोषवाक्य\n१. भारत सरकार – ‘सत्यमेव जयते ’ म्हणजे ‘नेहमी सत्याचाच विजय होतो.’\nसंस्कृत भाषेचा अभिमान वाटणारी किमया \nसंस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा असण्याचे कारण या लेखातून आपण समजून घेऊ शकतो. तसेच ‘भाषाणां जननी’ असणार्या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.\nमज्जातंतूशास्त्रानुसार संस्कृत भाषेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो \nडॉ. हार्टझेल हे एक संस्कृत भाषेला वाहून घेतलेले स्पेन देशातील बास्क येथील ‘सेंटर ऑन कॉग्निशन, ब्रेन अँड लँग्वेज’ या विभागातील पदव्युत्तर संशोधक आहेत.\nसंस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे \nमाध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशे�� विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.\nकर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत भाषेतून संवाद\nजिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.\nदेवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता\nसंस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही.\nसंस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड \nइंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (244) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (51) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर���णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादन��ंची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैस��्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (670) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (155) अम���त महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/news/", "date_download": "2022-12-09T08:05:59Z", "digest": "sha1:DTYUZREF5DUF22EGIVKAFT7CYQ7JFJWB", "length": 107893, "nlines": 367, "source_domain": "mnews.esy.es", "title": "News | Maharashtra News | The Awesome News App!", "raw_content": "\n“प्रशासनाच्या अहवालानंतर रत्नसिंधू उपोषणाची हवा गुल..”\nगेली दोन दिवस देवरुख पंचायत समिती समोर रत्नसिंधू नगर मध्ये कामासंदर्भात पं. स. सदस्य अजित गवाणकर यांचे उपोषण सुरु आहे. मात्र या उपोषणाबाबत उलट सुलट चर्चा सुरु असताना मिळालेल्या माहिती अनुसार उपोषण सुरु होण्या अगोदरच प्रशासनाने दिलेल्या समर्पक अहवालानंतर या उपोषणाची हवाच गुल झाली आहे. यामुळे हे उपोषण अधिकृत की अनधिकृत या बाबत संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.\nसोमवार पासून गवाणकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ते ज्या मुद्यावर उपोषणाला बसले आहेत हे सर्व मुद्दे प्रशासनाने खोडून काढत समर्पक उत्तर दिली आहेत. हा अहवाल संबंधित उपोषण कर्त्यांना ८ डिसेंबर रोजी जा. क्र. / पंसस / ग्रा. पं. / ७१२२ / २० – २१ अन्वये दिला होता. मात्र योग्य असे उत्तर असतानाही उपोषण का केले याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.\nप्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सदर रस्ता सन २००१ – २०२१ रस्ते विकास योजने अंतर्गत ग्रा. मा. क्र. ३२५ दर्जाचा आहे. या परिसरात शाळा असल्याने या रस्त्यावरून विद्यार्थी, पालक, वाहने यांची ये जा सुरु असते. त्यामुळे सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.\nतसेच शाळेच्या खासगी जागेत शाळा व्यावास्थापनाने स्वखर्चाने शासनाचा कोणताही निधी न वापरता कंपाउंड वॉल बांधलेली आहे. त्याचबरोबर पालकांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चाने गेट बांधण्यात आला आहे. हा गेट सर्वांसाठी खुला असतो परंतु सुरक्षिततेच्या कारणासाठी येता जाताना हा गेट बंद करावा असा फलकही लावण्यात आला आहे.\nसाडवली येथे नदीच्या पात्राच्या काही अंतरावर दुध केंद्र आहे. अतिवृष्टीमध्ये नदीच्या पत्राची झीज होऊन केंद्राच्या इमारतीला धोका पोहोचु नये. यासाठी अतिवृष्टी अनुदान अंतर्गत संरक्षण भिंत मंजूर करण्यात आलेली आहे. सदर काम सार्वजनिक स्वरूपाचे असल्याने हस्तांतर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.\nसाडवली रत्नसिंधु रस्ता ग्रा. मा. क्र. ३२५ असून सार्वजनिक स्वरूपाचा आहे. रस्ता खराब होऊ नये म्हणून सदर रस्त्यावर इतर रस्त्याप्रमाणे गटार बांधण्यात आलेले आहे.\nया परिसरात वाहळावर साकव नसल्याने पावसाळ्यामध्ये ग्रामस्थ, परिसरातील शेतकऱ्यांचे गुरे ढोरे यांना अडचण निर्माण होत होती यामुळे येथे साकव मंजूर करण्यात आला सध्या या साकवाचा लाभ गंगाधर नगर व रत्नसिंधु नगर येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी करत आहेत यामुळे याचा वापर हा सार्वजनिकरित्या होत आहे असे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. हा सर्व अहवाल उपोषण करण्यापूर्वी म्हणजे ८ डिसेंबर ला पंचायत समिती प्रशासनाने संबंधित उपोषणकर्त्यांना दिला होता तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी उपोषण कर्त्याची राहील असेही नमूद केले होते त्यामुळे हे उपोषण अप्रत्यक्षरीत्या अनधिकृत ठरत आहे. एकंदरीत या उपोषणाचा येवढा अट्टाहास का असा सवाल उपस्थित होत आहे.\nविशेष म्हणजे या उपोषणाला राजकीय कलाटणी देण्याचा प्रयत्न इतर पक्षांकडून झाला आहे. या उपोषणामुळे सर्व सामान्य शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.\nआंगणेवाडीच्या यात्रोत्सवाची तारीख जाहीर\nमालवणः नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.\nयात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाने राज्यासमोर उभा केला आहे. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. तसेच प्रींट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाचे लक्ष लागलेले असते. मुंबई-पुणे येथील चाकरमान्यांचे या यात्रेच्या तारखेकडे डोळे लागलेले असतात. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकिट बुकिंग करण्��ासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटात गाड्यांचे बुकिंग केले जाते.\nदेवीने कौल दिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०२० रोजी तारीख निश्चित करण्यात आली. आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक पार पडल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीची तारीख निश्चित झाल्याने आता मुंबई-पुण्यातील चाकरमाण्यांची यात्रेला जाण्यासाठी लगबग लवकरच सुरू होईल.\nपालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली 2019मध्ये एकही मृत्यू नाही\nमलेरियाविरोधात शहरात मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती, डास-अळ्यांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, धूर आणि कीटक फवारणी, सहकार्य न करणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे यासारख्या वारंवार राबवलेल्या उपक्रमामुळे मुंबईत 2019 सालामध्ये मलेरियाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. 2010 सालापासून राबवलेल्या मलेरियाविरोधातील पंचसूत्री कार्यक्रमाला आणि आवाहनाला मुंबईकरांची साथ मिळाल्याने पालिकेने मलेरियाविरोधातील लढाई जिंकली आहे.\nपावसाळा आणि वातावरण बदलामुळे मुंबईत साथीचे अनेक आजार उद्भवतात. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात साथीच्या या आजारात मलेरियाचे प्रमाण मोठे असते. 2010 सालात 76 हजार 755 जणांना मलेरिया झाला तर 145 जणांचा त्यात मृत्यू झाला. पालिका रुग्णालयातील तब्बल 45 टक्के मलेरियाचे रुग्ण होते. मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मलेरियाला आळा घालण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवला. त्याचबरोबर घरात आणि घराबाहेर पाणी साठवून ठेवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे, वेळोवेळी धूर फवारणी करावी, असे आवाहन केले. त्याचाच परिणाम 2019 सालामध्ये पाहायला मिळाला. या वर्षी रुग्णांच्या संख्येत तब्बल 4 हजार 110पर्यंत घट तर झालीच, मात्र एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दरम्यान, मलेरियाच्या निर्मूलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया आरोग्य खाते, कीटक नियंत्रक विभाग, सर्व कामगार-कर्मचारी आणि पालिका राबवत असलेल्या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मुंबईकरांचेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी कौतुक केले.\nभीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी होणाऱया विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने चोख तयारी केली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श��वभूमीवर पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात खबरदारी घेण्यात आली असून, अजून 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. आतापर्यंत आक्षेपार्ह 25 ‘टिक टॉक’ व्हिडीओ आणि 15 फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली आहे.\nजिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह व प्रक्षोभक लिखाण करणाऱयांवर पोलिसांच्या सायबर सेलकडून करडी नजर ठेवली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. याशिवाय भीमा कोरेगाव परिसरात कुठलेही सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक फ्लेक्स लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या संदर्भातील सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.\nबुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये होणाऱया भाषणांवरदेखील पोलिसांचे नियंत्रण असणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये ‘एनआरसी’ कायदाविरोधी आंदोलन अथवा अन्य कोणत्याही विषयांवर चर्चा करण्यास, फ्लेक्स, पोस्टरबाजी करण्यास पूर्णपणे बंदी असून, असे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.\n250 बसेस, 500 मोबाईल टॉयलेटस्,46 ऍम्ब्युलन्स, 200 पाणी टँकर्स सज्ज\nभीमा-कोरेगाव येथे जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था, 40 ऍम्ब्युलन्स, 500हून अधिक मोबाईल टॉयलेट, 200 पाण्याचे टँकर, 14 ठिकाणी तब्बल 150 एकरमध्ये सुसज्ज पार्ंकग व्यवस्था, 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, येणाऱया नागरिकांसाठी नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nआव्हान सायबरचे, वळवळ पुजारी टोळीची\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizen Amendment Act) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (National Population Resistration) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Citizenship Registration) म्हणजे CAA, NPR Je NCR या नागरिकत्वाच्या मुद्यांवरून आजही आपला अर्धाअधिक देश जळत आहे. त्यात करोडो रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे. अनेकांचे बळी जात आहेत. पोलिसांना प्रचंड मार खावा लागत आहे. आज नागरिकत्वाच्या मुद्यांवरून ज्या पद्धतीने दंगली घडवल्या जात आहेत त्यावरून या देशाचे स्वास्थ्य बरोबर नाही. अगदी महाराष्ट्रही नागरिकत्वाच्या मुद्यावरून होरपळून निघाला आहे. त्याला अपवाद य��� देशाची अर्थवाहिनी व जागतिक कीर्तीचे म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर आहे. मुंबईत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात व समर्थनातही मोर्चे निघाले. परंतु कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचे श्रेय मुंबई पोलीस, जागृत नागरिक व मोर्चात भाग घेणाऱ्या संयमी आयोजकांना जाते. रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी 2012 साली म्यानमारमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मोर्चा काढला होता. त्या वेळी दक्षिण मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलकांनी सरकारी व खासगी मालमत्तेची प्रचंड हानी केली. शिपाई महिलांचा विनयभंग केला होता. त्याच रझा अकादमीवाल्यांनी या वेळी नागरिकत्वाच्या मुद्यांवरून संयमी भूमिका घेतली. आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात भाग घेतला आणि CAA ला विरोध केला, परंतु कोणत्याही हिंसक घटनेला प्रोत्साहन दिले नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकाही शांततेत पार पडल्या. मुंबई पोलिसांसमोर या वर्षी कायदा आणि सुव्यवस्था अबादित ठेवण्याचे मोठे आव्हान होते. ते त्यांनी पोलीस आयुक्त संजय बर्वे व विनय कुमार चौबे (सहआयुक्त) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडले. राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार व राज ठाकरे यांना आलेल्या ‘ईडी’च्या नोटिसीनंतर महाराष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर आमदारांची पळवापळवी सुरू झाली होती. तेव्हाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाही मुंबई पोलीस सामोरे गेले त्यामुळे Hats off मुंबई पोलीस 2019 साली कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. 2019 साली मुंबईत मराठा मोर्चाने घालून दिलेला पायंडा, (कुर्ला-चेंबूर येथील हिंसक प्रकार वगळता) साऱ्याच मोर्चेकऱ्यांनी पाळला. मुंबईतील शांतता भंग होऊ दिली नाही. त्यामुळे 2019 साली मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राहिली. अतिरेकी व अंडरवर्ल्डच्या कारवाया तर जवळ जवळ संपुष्टात झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच व एटीएसने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे अलीकडे कुणीही डोके वर काढलेले नाही. कुणी ‘पुजारी’ नाव सांगणारे फोनभाई परदेशातून अधूनमधून हॉटेल मालक, बिल्डर आदी व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी आपल्या शूटरमार्फत हवेत गोळीबार करून धमकावतात. अलीकडेच विक्रोळी येथे राहणारे शिवसेनेचे उपविभा��प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला, परंतु सुदैवाने ते वाचले. त्या वेळी गोळीबार करणारा यूपीतला ‘शूटर’ पब्लिकच्या हाती लागला. जमलेल्या नागरिकांनी बेदम मारल्यामुळे आज तो आरोपी रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. त्यामुळे पाच-दहा हजार रुपये देऊन शूटरना कुठेही गोळीबार करावयास लावणे आता तितके सोपे राहिलेले नाही. हे सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया, बँकॉक आदी देशांत बसलेल्या खंडणीखोरांनी लक्षात ठेवावे. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या संतोष शेट्टीला मुंबई क्राइम ब्रॅचच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकमधून उचलून आणले आणि त्याच्यावर मोक्काची कारवाई केली. तीच वेळ आता पुजारी टोळीचे नाव सांगणाऱ्या खंडणीखोरांवर येणार आहे. त्यामुळे हवेत गोळीबार करून धमकावण्याचे सत्रदेखील लवकरच बंद होईल, असे मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी सांगत आहेत.\nदाऊद, छोटा शकील पाकिस्तानात आहेत व त्यांच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला आहे. छोटा राजन व अरुण गवळी जेलमध्ये आहेत. ते मरेपर्यंत बाहेर येतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळेच अंडरवर्ल्डमध्ये कोणतेही कर्तृत्व नसलेल्या ‘पुजारी’ गँगची सध्या वळवळ सुरू असून कुणी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुंबई क्राइम ब्रँचने केले आहे. मुंबईतील पुजारी टोळीच्या हस्तकांची आम्ही पूर्णपणे कोंडी केली आहे. त्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. त्यामुळे परदेशातून मुंबईतील व्यावसायिकांना धमकावणाऱ्या फोनभाईंच्या डेडबॉडय़ा लवकरच मुंबईत आणल्या जातील. संतोष शेट्टीप्रमाणे आता कुणाला जिवंत मुंबईत आणणार नाही. इतका इशारा आता पुरे झाला, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nमुंबई क्राइम ब्रँचने गँगवॉर संपविले. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडले. त्यामुळे खंडणी वसुलीचे प्रकार थांबले. स्ट्रीट क्राइमही काहीसा कमी झाला आहे. रस्त्यावरील गुन्हेगारीला पोलिसांच्या नाकाबंदीमुळे आळा बसला आहे. परंतु रॅश ड्रायव्हिंग वाढली आहे. मोटरसायकलस्वारांकडून वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. नायजेरियन ड्रग माफियांनी मुंबईसह देशभरात आपले जाळे पसरवले आहे. इराणी टोळय़ांनी सर्वत्र धुडगूस घातला आहे. पोलीस असल्याचे भासवून दीनदुबळय़ांना लुटण्यात येत आहे. या टोळय़ा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या सर्व गुन्हेगा���ीवर सायबर क्राइमने मात केली आहे. रस्त्यावरील गुन्हेगारी आटोक्यात येत असतानाच ‘सायबर क्राइम’ भयानक पद्धतीने वाढत चालले आहे. मुंबईसारख्या शहरात रोज किमान एक डझन तरी सायबर क्राइमशी संबंधित गुन्हे दाखल होत आहेत. क्रेडिट-डेबिट कार्ड चोरून अथवा क्लोन करून एटीएममधून पैसे काढले जात आहेत. आता मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातात आल्याने बँकिंग फ्रॉड वाढले आहेत. बँकेत पैसे असूनही लोकांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. व्यवहारापुरते पैसे घरी ठेवायचे. बाकी रक्कम बँकेत जमा करायची असे सगळय़ांनाच वाटते. मात्र बँकेत जादा रक्कम ठेवली तर ती सायबर माफियांकडून लंपास होण्याची भीती बँक खातेदारांना वाटत आहे. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती खातेदारांची झाली असून ‘डिजिटल इंडिया’चे हे स्वप्न मुळावर येत आहे. तेव्हा जनहो सावधान, आपली बँक खाती सांभाळा\n2019 साल मंदीच्या सावटाखाली अखेर सरले. नव्या वर्षात मंदी संपून बाजारात तेजी येईल आणि आपणास 2020 साल सुखाचे आणि समृद्धीचे जाईल. आपली कोणत्याही गुन्हेगारांकडून खास करून सायबर माफियांकडून फसवणूक होणार नाही अशी अपेक्षा करून मी सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.\nमहाविजेत्या रत्नागिरी कबड्डी संघाची आज देवरुखला जल्लोषात मिरवणूक\n▪ रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाने काल मुंबई उपनगरचा ३१-२८ ने पराभव करत जिंकली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा.\n▪याच संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांची भव्य मिरवणूक आज संध्याकाळी ६ वाजता सह्याद्रीनगर साडवली येथून सुरु होणार आहे.\n▪सह्याद्रीनगर ते साडवली वाघजाई मंदिर तिथून देवरुख बाजारपेठेतुन सोळजाइ मंदिरापर्यंत हि मिरवणूक नेली जाणार आहे.\n▪आपल्या जिल्हा संघाच्या विजयाचे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील कबड्डी प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nबीडच्या सुपुत्रावर मुंबई इंडियन्सने दाखवला विश्वास, जाणून घ्या कोण आहे दिग्विजय देशमुख\nआयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ��� खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.\nअवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ\n२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.\nबाप से बेटा सवाई राहुल द्रविडच्या मुलाचं द्विशतक\nभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मुलाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत, स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. कर्नाटकातील १४ वर्षांखाली मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत समित द्रविडने द्विशतक झळकावलं आहे. धारवाड विभाग विरुद्ध उपाध्यक्षीय अकरा सामन्यात उपाध्यक्षीय संघाकडून खेळताना समित द्रविडने २०१ धावांची खेळी केली. २५६ चेंडूत २२ चौकारांसह समितने २०१ धावा केल्या.\nहा सामना अनिर्णित अवस्थेत संपला असला तरीही समित द्रविडने अष्टपैलू कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली आहे. दुसऱ्या डावातही समितने नाबाद ९४ तर गोलंदाजीत २६ धावा देत ३ बळी घेतले. याआधी २०१८ साली कर्नाटक राज्यस्तरीतय शालेय क्रीडा स्पर्धेत समितने आपल्या शाळेकडून खेळताना १५० धावा केल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीही समितची स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यामुळे भविष्यकाळात समित आपल्या वडिलांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nअजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी ACBकडून क्लीन चिट\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या शपथपत्रावर आक्षेप नोंदवले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, “ACBनं आज दाखल केलेल्या शपथपत्रात ज्याप्रकारची माहिती देण्यात आली आहे, ती पूर्णपणे जुन्या माहितीशी विसंगत आहे. यापूर्वीच्या माहितीत कसा भ्रष्टाचार झाला, याची विस्तृत माहिती दिली आहे.\n“2018सालच्या शपथपत्रात घोटाळा कसा झाला, असं सांगणारा एकही पुरावा आजच्या शपथपत्रात देण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला, असं हे शपथपत्र दाखवत आहे. पण या घोटाळ्यात मंत्र्यांनी केलेल्या सहीची क्रिमिनल लायबेलिटी नाही, असं ध्वनित करण्यात आलंय. त्यामुळे आजचं शपथपत्र पूर्णपणे चुकीचं आहे. सिंचन घोटाळ्याची मंत्र्यांवरची जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याकरता यात प्रयत्न केलेला दिसतो,” असं ते म्हणाले.\n26 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकार पायउतार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून गदारोळ निर्माण झाला होता.\n…. तर बाळासाहेबांनी फटके दिले असते : शरद पवार\nऔरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) यांनी आज औरंगाबादेतील एमजीएम शिक्षण संस्थेतील अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar on Balasaheb Thackeray) अनेक किस्से तर सांगितलेच, शिवाय अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.\n“एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासाठी झाडे तोडणार होते असे ऐकलं. मात्र आज बाळासाहेब असते आणि त्यांना असे कळले असते, तर त्यांनी फटके दिले असते, मी त्यांना ओळखायचो, झाडे तोडायचे समर्थन त्यांनी कधीच केलं नाही”, असं शरद पवार म्हणाले.\nबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदार एमजीएमकडे देऊन पाहावी, असा सल्ला शरद पवारांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.\nनिवडणुकीला सामोरं जायचं म्हणजे आमच्यासारख्यांकडे एक जबाबदारी असते, ती म्हणजे माणसं सांभाळण्याची. त्यानिमित���ने अनेक माणसांत आणि समाजात जावं लागतं. लोकशाहीमध्ये मतांचं महत्व दुर्लक्षित करुन चालत नाही, असं शरद पवार म्हणाले.\nसध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nनवी दिल्ली: प्रत्येक कंपनीतील कर्मचाऱ्यांना काही सुट्ट्या मिळतात. यापैकी काही सुट्ट्या अशा असतात ज्या जर तुम्ही घेत नाहीत तर त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतात. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगार रचनेत माहिती देण्यात येते. याला लीव्ह एनकॅशमेंट म्हणतात. पण तुम्ही एका वर्षात किती सुट्ट्या कॅश करू शकता याची संपूर्ण माहिती असायला हवी. कंपनी कोणत्या आधारावर सुट्ट्या एनकॅश करते हे तुम्हाला माहित असले पाहिजे.\nसंघटित क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्या देतात. यामध्ये आजारी रजा (सिक लिव्ह), प्रासंगिक रजा, अर्जित रजा आणि विशेषाधिकार यांचा समावेश आहे. यापैकी, जर तुम्ही कॅलेंडर वर्षात आजारी आणि आकस्मिक रजा वापरली नाही तर ती संपते म्हणजे लॅप्स होते. परंतु अर्जित रजा आणि विशेषाधिकार रजेच्या बदल्यात पैसे घेतले जाऊ शकतात. म्हणजेच तुम्ही त्यांना कॅश करू शकता. मात्र, या सुट्ट्या एन्कॅश करण्याचे नियम कंपन्यांसाठी भिन्न असू शकतात.\n विवाहितांसाठी पोस्ट ऑफिसची विशेष योजना, थेट खात्यात जमा होईल मोठी रक्कम\nकिती दिवसांच्या सुट्या एनकॅश होतात\nसामान्यतः एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त ३० सुट्ट्यांच्या बदल्यात पैसे घेण्याचा नियम आहे. सरकार एका वर्षात ३० सुट्ट्यांच्या रजा रोखीकरणावर सूट देते. मात्र, या बाबतीत कंपन्यांचे नियम वेगळे असू शकतात. अनेक कंपन्या वर्ष संपल्यानंतरच सुट्या एन्कॅश करतात. त्याचबरोबर काही कंपन्या कर्मचार्याच्या राजीनाम्यानंतर सुट्ट्यांचे पैसे पूर्ण आणि अंतिम स्वरूपात देतात.\nनोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी; आता तुमचा PF दावा वारंवार फेटाळला जाणार नाही, कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा\nआता उरलेला सुट्ट्यांचे पैसे कशाच्या आध��रे मिळतायत हा प्रश्न उपस्थित होतो. सर्वप्रथम रजा दिवसागणिक दिली जाते, हा जर तुमचा समज असेल तर तो दूर करा. रजा रोख रक्कम कर्मचार्यांच्या मूळ पगारावर आणि डीएवर अवलंबून असते आणि त्यानुसारच पेमेंट केले जाते. मात्र, रजा रोखीकरणाचा सरकारी नियम आहे. रजा रोखीकरणाची सुविधा कंपन्यांवर अवलंबून असते.\nभाड्याच्या घरात राहता पण HRA मिळत नाही, जाणून घ्या घरभाड्यावर कशी मिळेल कर सवलत; काय आहेत नियम\nटॅक्स भरावा लागतो का\nरजा रोखीकरण (लिव्ह एनकॅशमेंट) कराच्या कक्षेत येते. हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग मानला जातो. नोकरीत असताना रजा रोखून घ्यायची असेल, तर ती तुमच्या पगाराचा भाग मानली जाते. एका कॅलेंडर वर्षाच्या समाप्तीनंतर ते एकदाच रिडीम केले जाऊ शकते.\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\nनवी दिल्ली: देशभरात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मागील निवडणुकीत तब्बल ७७ जागा जिंकत भाजपला घाम फोडणाऱ्या काँग्रेसला यंदा फक्त १७ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळणंही कठीण आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी किमान १० टक्के जागा जिंकाव्या लागतात. गुजरातच्या विधानसभेत एकूण १८२ जागा आहेत.\nगुजरात गमावणाऱ्या काँग्रेसनं हिमाचल प्रदेशात सत्ता मिळवली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हिमाचल प्रदेशात निरीक्षक म्हणून काम पाहिलं. बघेल यांच्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसची कामगिरी शानदार राहिली आहे. २०१८ मध्ये राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. भूपेश बघेल मुख्यमंत्री झाले. गेल्या ४ वर्षांत राज्यात झालेल्या ५ पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसनं भाजपला मात दिली आहे. भानुप्रतापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल कालच जाहीर झाला. त्यात काँग्रेसच्या सावित्री मंडावी यांनी विजय मिळवला. त्यामुळे विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या ७१ वर पोहोचली आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत.\nतिकीट नाकारल्यानं भाजप सोडला; काँग्रेसमध्ये गेला, तिथूनही संधी नाही; हिमाचलमध्ये भलताच निकाल\nगेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवातून भाजप अद्य��प सावरलेला नाही. आतापर्यंत तीनदा प्रदेशाध्यक्ष बदलले. सध्या खासदार अरुण साव प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाला अद्याप तरी विशेष कामगिरी जमलेली नाही. भानुप्रतापपूरमध्ये भाजपनं बलात्काराचा आरोपी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. त्याचा फटका भाजपला बसला.\nभाजपची आपटी, काँग्रेसची उसळी\nछत्तीसगडमध्ये आतापर्यंत पाच पोटनिवडणुका झाल्या. या सर्व जागा काँग्रेसनं जिंकल्या. दंतेवाडा, चित्रकोट, मरवाही, खैरागढनंतर आता काँग्रेसनंतर भानुप्रतापपूरमध्येही विजय मिळवला. राज्यात भाजपचे केवळ १४ आमदार आहेत. सातत्यानं होत असलेल्या पराभवांमुळे भाजपच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. ४ वर्षांत ३ प्रभारी बदलले आहेत. मात्र भाजपचं नशीब काही बदलत नाही.\nबहुमत मिळूनही काँग्रेस चिंतेत; बडा नेता लागला कामाला, दगाफटका टाळण्यासाठी चंदिगढला रवाना\nमागील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सौदान सिंह यांच्याकडे प्रभारीपद दिलं. त्यानंतर अनिल जैन यांच्याकडे जबाबदारी सोपवली. मग डी. पुरंदेश्वरी यांनी सुत्रं हाती घेतली. सध्या ओम माथूर प्रभारीपद सांभाळत आहेत. मात्र आता भानुप्रतापपूरमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक आहे. भाजपनं याच प्रकारची कामगिरी केल्यास निवडणूक अवघड जाणार आहे.\nमुंबई: गेल्या अनेक महिन्यापासून शेअर्समध्ये सुरु असलेली घसरण रोखण्यासाठी पेटीएम कंपनी आता मोठा निर्णय घेणार आहे. स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्याच्या अवघ्या एका वर्षात कंपनीने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशनने १३ डिसेंबर २०२२ रोजी कंपनीची बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये बायबॅकवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान शेअर बायबॅकच्या बातमीनंतर, शुक्रवारी शेअर बाजार उघडल्यापासून पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.\n१३ डिसेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे ज्यामध्ये बायबॅकवर निर्णय घेतला जाईल, असे पेटीएमने नियामक फाइलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे. कंपनीची सध्याची रोख आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता बायबॅक भागधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे कंपनीच्या व्यवस्थापनाचे मत आहे. तसेच या प्रस्तावाला बोर्डाची मान्यता मिळाल्यास कंपनीची हा पहिला बायबॅक असेल.\nMarket Opening Bell: जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी, बँक निफ्टीची पुन्हा ऐतिहासिक भरारी\nआयपीओ किमतीवरून ७५% खाली घसरला शेअर\nपेटीएमचे शेअर्स नोव्हेंबर २०२१ मध्ये बाजारात सूचिबद्ध झाले. कंपनीने २,१५० रुपये प्रति शेअर या दराने आयपीओ जारी केला होता. मात्र स्टॉकची लिस्टिंग झाल्यापासून घसरणीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच लॉक-इन कालावधी संपल्यानंतर २,१५० रुपयांचा शेअर ४४० रुपयांपर्यंत घसरला. म्हणजे आयपीओ किमतीच्या सुमार ८० टक्क्यांपेक्षा शेअर खाली पडला आहे. कंपनीकडे ९,००० कोटी रुपयांचा राखीव रोकड आहे, ज्याद्वारे बायबॅक केले जाईल.\nIPO असावा तर असा गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जोरदार फायदा; शेअरमागे १७ टक्के नफा\nसध्या बायबॅकच्या बातम्यांनंतर शेअर ४.६२ टक्क्यांच्या वाढीसह ५३१ रुपयांवर व्यवहार करत आहे. पण तो अजूनही ७५ टक्के इश्यू किंमतीच्या खाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप यापूर्वी १.३९ लाख कोटी होते जे आता ३४,४७३ कोटी रुपये इतके र्हायले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांचे १.०५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता आश्चर्याची बाब म्हणजे २,१५० रुपयांना शेअर्स विकणारी पेटीएम गुंतवणूकदारांकडून स्वस्त दरात शेअर्स विकत घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.\nएका शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; तीन वर्षात मल्टीबॅगर परतावा, आता देणार बोनस शेअरचे गिफ्ट\nशेअर बायबॅक म्हणजे काय\nसाधारणतः गुंतवणूकदार एखाद्या कंपनीचे शेअर्स घेऊन त्यात गुंतवणूक करतात पण बायबॅक त्याच्या उलट आहे. कंपनी गुंतवणूकदाराकडून ठरवलेल्या विशिष्ट किंमतीत शेअर्स खरेदी करते. याचे कारण म्हणजे कंपनीकडे अतिरिक्त रोकड असते, जी कंपनी स्वतःच्या प्रगतीसाठी वापरते किंवा तशी वापरण्याजोगी नसेल तर अतिरिक्त रोकडच्या मदतीने गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी करुन स्वतःचा हिस्सा वाढवते. लक्षात घ्या की याचा फायदा गुंतवणूकदारांसह कंपनीच्या वाटचालीवर देखील होतो.\nशिमला: हिमाचल प्रदेशात दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलतात. हिमाचलचे मतदार पाच वर्षांनी सत्तापालट करतात. ही परंपरा तोडण्यासाठी भाजपनं ‘राज नहीं रिवाज बदलो’ या टॅगलाईनवर प्रचार केला. मात्र तरीही भाजपला सत्ता राखता आली नाही. ६८ पैकी ४० जागा जिंकत काँग्रेसनं निवडणूक जिंकली. मात्र या निवडणुकीत हमीरपूर मतदा���संघ सर्वाधिक चर्चेत राहिला.\nहमीरपूर मतदारसंघात आशिष शर्मा यांनी बाजी मारली. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत शर्मा विजयी झाले. आशिष शर्मा भाजपमध्ये होते. मात्र त्यांना यावेळी तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसचा हात धरला. मात्र काँग्रेसनंही त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या शर्मांनी अवघ्या ४८ तासांत काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.\nगुजरात गाजवलं, आता भाजप प्रचंड मोठा विक्रम करण्याच्या मार्गावर; सगळं आपोआप घडणार\nकाँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत शर्मांनी पक्षप्रवेश केला. मात्र आपल्याला तिकीट मिळणार नसल्याचं लक्षात येताच त्यांनी ४८ तासांत काँग्रेसचा हात सोडला. नामांकनाची वेळ संपायला अवघ्या दीड तासांचा अवधी शिल्लक असताना काँग्रेसनं हमीरपूरमध्ये उमेदवार दिला. शर्मांनी अपक्ष निवडणूक लढवत तब्बल ४७ टक्के मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेस, भाजपचे नेते चकित झाले.\nआशिष शर्मांनी २५ हजार ९१६ मतं घेत विजय मिळवला. इथे दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा उमेदवार आहे. काँग्रेसच्या पुष्पिंदर वर्मांना १३ हजार १७ मतं मिळाली. हिमाचल प्रदेशात भाजपमध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळाली. एकूण ३५ जणांनी बंडखोरी केली. पैकी केवळ दोन जिंकले. बाकीचे पराभूत झाले. मात्र त्यांनी अधिकृत उमेदवाराची मतं खाल्ली आणि भाजपला झटका दिला.\nबहुमत मिळूनही काँग्रेस चिंतेत; बडा नेता लागला कामाला, दगाफटका टाळण्यासाठी चंदिगढला रवाना\nभाजपचे बंडखोर होशियार सिंहदेखील विजयी\nकांगडामधील देहरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर होशियार सिंह विजयी झाले. सिंह यांना २२ हजार ९९७ मतं मिळाली. तर भाजपच्या रमेश चंद यांना १६ हजार ७३० मतं मिळाली. काँग्रेसचे राजेश शर्मा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना १९ हजार १२० मतं मिळाली.\nyouth beaten, आई बाबा बाहेर गेलेत, घरी ये\nउत्तर प्रदेशच्या बांदामध्ये एक विचित्र घटना घडली. एका तरुणीच्या प्रियकराला तिच्या नातेवाईकांनी चोर समजून मारहाण केली. रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी हायर सेंटरला पाठवण्यात आलं. बिसंडा येथील गावात हा प्रकार ��डला.\nबांदा: उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये एक विचित्र घटना घडली. एका तरुणीच्या प्रियकराला तिच्या नातेवाईकांनी चोर समजून मारहाण केली. रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी हायर सेंटरला पाठवण्यात आलं. बिसंडा येथील गावात हा प्रकार घडला.\nघायाळ प्रियकर डीजे वाजवण्याचं काम करतो. रात्री डीजे वाजवून घरी परतत असताना त्याला प्रेयसीचा मेसेज आला. प्रेयसी तरुणाला घड्याळ गिफ्ट करणार होती. त्याचसाठी तिनं प्रियकराला फोन केला. मम्मी-पप्पा घरात नाहीत. तू लगेच घरी ये आणि तुझं घड्याळ घेऊन जा, असं तिनं सांगितलं. यानंतर त्यानं प्रेयसीचं घर गाठलं. दरवाजा उघडून आत जाऊ लागला.\n टीसीच्या डोक्यावर पडली हायव्होल्टेज तार; प्लॅटफॉर्मवर कोसळला, ट्रॅकवर उलटा पडला\nतरुणाला घरात शिरताना मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी पाहिलं. त्यांनी चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक जमले. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केलं. यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.\nक्रिकेट मॅचमध्ये १ रनसाठी धावला, मैदानात कोसळला; मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण…\nएक तरुण डीजे वाजवण्यासाठी गेला होता. परतत असताना तो एका तरुणीच्या घरी गेला. त्यामुळे त्याला मारहाण झाली. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती बिसंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंद कुमार यांनी दिली.\nमहत्वाचे लेखएका रात्रीत दुसऱ्यांदा ठेवायचे होते शरीरसंबंध, पत्नीचा नकार; पतीनं केला भयंकर प्रकार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nMaharashtra Weather : राज्यात वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे थंडीचा जोर आहे, तर कुठे ढगाळ वातवरण असल्याचे जाणवत आहे. तर कुठे पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. परभणी (parbhani) आणि धुळे (Dule) जिल्ह्यात तापामानाचा (Temperatures) पारा कमालीचा घसरला असून, थंडीचा कडाका (Cold Weather) वाढला आहे. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.3 अंशावर आला असल्यानं नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. तर दुसरीकड धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 7.5 अंशावर आला आहे.\nपरभणी आणि धुळे जिल्ह्यात तापामानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळं थंडीत वाढ झाली आहे. थंडी वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मागचा आठवडाभरापासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात परतली आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढली आहे. आज जिल्ह्याचे तापमान हे 6.3 अंशावर गेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा जिल्हाभरामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. आज सर्वत्र गार वारे सुटले असून जिल्हा चांगलाच गारठला आहे. काल जिल्ह्याचे तापमान हे 14.04 अंशावर होते. आज हेच तापमान घसरून 6.3 अंशावर आले आहे.\nधुळे जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला\nधुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळं काही प्रमाणात थंडी कमी झाली होती. तसेच नागरिकांना उकाडा जाणवत होता. मात्र, काल रात्रीपासून थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्ह्यातील तापमान 7.5 अंशावर आले आहे. त्यामुळं कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कडाक्याच्या थंडीत वाढ झाल्यानं या वाढत्या थंडीचा चांगला परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होणार आहे.\nमंदोस चक्रीवादळाचा परिणाम होणार\nदरम्यान, मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आज (8 डिसेंबर) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळं महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच परभणी आणि धुळे जिल्ह्यात मात्र, तापमानाचा पारा घसरुन थंडीत वाढ झाल आहे.\nCyclone News : चक्रीवादळ आज चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकणार, तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात काय स्थिती\n'काश्मीरमध्ये इंटरनेटवर डर्टी पिक्चर बघतात'\n'सरदार पटेल यांचं न��व पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करतंय\ngautam adani kidnapping, गुजरातमध्ये ११ कोटींसाठी अपहरण, ताजवरील दहशतवादी हल्ला; जेव्हा गौतम अदानींनी दिला मृत्यूला...\nऊर्जामंत्री नितीन राऊत तामिळनाडूसाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T09:39:05Z", "digest": "sha1:ZMNJABPXVENEUVBSWALXLSEIOE3T2ZOP", "length": 5819, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार - India Darpan Live", "raw_content": "\nऔषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार\nमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची माहिती\nमुंबई : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपुर्ण राज्यभरात कारवाया वाढविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहे.\nअन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने आता पर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई केली आहे, असे सांगुन डॉ. शिंगणे यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद येथुन येत असलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधले आहे. औषधांच्या काळाबाजाराला रोखण्यासाठी राज्यभर कारवाया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून पोलिस गुप्तचर यंत्रणा व पोलिस प्रशासना मार्फत प्राधान्याने कारवाया करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती डॉ. शिंगणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे.\nतापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nत्यामुळे शपथविधीचे गांभिर्य कमी होते\nत्यामुळे शपथविधीचे गांभिर्य कमी होते\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/maharashtra-darshan/bhimashankar-jyotirlinga-temple-in-maharashtra-121052100026_1.html", "date_download": "2022-12-09T08:31:48Z", "digest": "sha1:4HRIEUUK66GW6YSNO4RNMZU2W6OQYNUU", "length": 16703, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर Bhimashankar Temple - bhimashankar jyotirlinga temple in Maharashtra | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nरामेश्वरम ज्योतिर्लिंग Rameshwaram Jyotirling Temple\nश्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर Shri Kashi Vishwanath Temple\nश्री गजानन महाराजांचे शेगाव\nभीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे.\nमंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या सुंदर व रेखीव मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत तसंच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत.\nसभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता.\nगुप्त भीमाशंकर -भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.\nकोकण कडा-भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.\nसीतारामबाबा आश्रम- कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते\nनागफण�� - आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.\nरेल्वे: भीमाशंकर निकटम रेलवे स्टेशन पुणे आहे. पुणे पासून भीमाशंकर 125 किलोमीटर दुरी स्थित आहे.\nबस: पुण्याहून भीमाशंकरसाठी दर अर्ध्या तासांनंतर नियमितपणे बस सेवा मिळते तसेच प्रायव्हेट टॅक्सी, कार देखील उपलब्ध असतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nHoney Singh हनी सिंग पुन्हा प्रेमात\nHoney Singh ला कोण ओळखत नाही. हनी सिंग एक उत्तम रॅपर आहे आणि त्याचबरोबर त्याने अनेक चांगली गाणी गायली आह��त, ज्यानंतर तो प्रसिद्ध झाला आहे. हनी सिंग काही काळापूर्वीच चर्चेत होता आणि त्याचे कारण म्हणजे त्याचा घटस्फोट.\nबॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनचे परफेक्ट कपल आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. कतरिना आणि विकी 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.\nSidharth Malhotra and Kiara Advani Wedding: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. बी-टाऊनचे हे क्यूट कपल लवकरच एकमेकांसोबत कायमचे राहणार आहे. ताज्या वृत्तानुसार, दोन्ही जोडपे लवकरच सात फेरे घेतील. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे ठिकाण (Kiara-Sidharth Wed\nतेजस्विनी पंडित बनली ‘बॅाडी डबल’\nसाहसदृश्ये अथवा काही कारणास्तव कलाकारांसाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. या वेळी एक सुपरस्टार अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची बॅाडी डबल बनली आहे आणि ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. ‘अथांग’मध्ये तेजस्विनीने केत\nSingham Again दीपिका बनणार लेडी सिंघम\nआता रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आणखी एक अभिनेत्री दीपिका पदुकोणचा प्रवेश झाला आहे. दीपिका रोहितच्या आगामी चित्रपट सिंघम अगेन मध्ये लेडी सिंघमच्या भूमिकेत खलनायकाशी टक्कर घेताना दिसणार आहे. रोहितच्या कॉप युनिव्हर्समध्ये महिला पोलिसाची एंट्री होण्याची ही पहिलीच वेळ असेल. सिंघम अगेन हा सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट असेल. अजय देवगण मागील दोन चित्रपटांप्रमाणे सिंघम अगेनमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळी अजयसोबत दीपिका पदुकोणही लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण पहिल्यांदाच अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T08:32:49Z", "digest": "sha1:X7XQRXP7QVVGNEUKGUXFSDZHW5VUYHLS", "length": 5943, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमरकंटक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nअमरकंटक नर्मदा नदीचे उगमस्थान व हिंदू यात्रास्थान आहे व ते मध्यप्रदेशात आहे .\nभोपाळ विभाग • च���बळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T09:14:13Z", "digest": "sha1:WJE6YCDL4UX5DTCKPCF76ENSXVWQZSHG", "length": 4104, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेक्कल किल्लाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबेक्कल किल्लाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख बेक्कल किल्ला या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपल्लीपुरम किल्ला (← दुवे | संपादन)\nहोसदुर्ग किल्ला (← दुवे | संपादन)\nतलचेरीचा किल्ला (← दु��े | संपादन)\nसेंट अँजेलो फोर्ट (← दुवे | संपादन)\nकोडंगल्लूर किल्ला (← दुवे | संपादन)\nपालघाटचा किल्ला (← दुवे | संपादन)\nकन्हानगड (← दुवे | संपादन)\nफोर्ट कोची (← दुवे | संपादन)\nईस्ट फोर्ट (← दुवे | संपादन)\nचंद्रगिरीचा किल्ला (← दुवे | संपादन)\nभारतातील किल्ल्यांची यादी (← दुवे | संपादन)\nसाचा:केरळमधील किल्ले (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95:%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2022-12-09T10:23:37Z", "digest": "sha1:K7E5FHQLNLJ56PUNPUTXTISZX45NMLZF", "length": 7780, "nlines": 105, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "साहित्यिक:दिवाकर - विकिस्रोत", "raw_content": "\nदिवाकर यांचा जन्म राजेवाडीला १८ जानेवारी १८८९ साली झाला. शंकर काशीनाथ गर्गे हे त्यांचे दत्तक नांव होते. त्यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले.\nनाट्यछटा प्रसिद्धीस आणण्यास त्यांचा मोठा वाटा होता. नाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\nदिवाकर १ ऑक्टोबर १९३१ रोजी कालवश झाले.\nएका हलवायाचें दुकान (नाट्यछटा)\nअवघें पाउणशें वयमान (नाट्यछटा)\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत (नाट्यछटा)\nअहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच (नाट्यछटा)\nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही. (नाट्यछटा)\nएका नटाची आत्महत्या (नाट्यछटा)\nत्यांत रे काय ऐकायचंय \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nयांतही नाहीं निदान - \nपंत मेले - राव चढले (नाट्यछटा)\nशिवि कोणा देऊं नये \nकारण चरित्र लिहायचें आहे \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१२ रोजी १६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_64.html?showComment=1613801577588", "date_download": "2022-12-09T10:03:15Z", "digest": "sha1:2AIUU236ZY75OUEFF6XQNVHVGKBTD5HK", "length": 10196, "nlines": 95, "source_domain": "www.impt.in", "title": "बुरखा प्रगतिरोधक नाही | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी\nया पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रियांची किती महत्त्वाची भूमिका असते याबाबत जगाच्या क्रांतीवर लक्ष ठेवणाऱ्या विचारवंतांना कल्पना आहेच.\nजेव्हा स्त्रिया लज्जाहीन होऊन अश्लिलता व नग्नतेचा मार्ग स्वीकारतात तेव्हा देशाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. इस्लाम मानवी प्रवृत्तीस अनुकूल धर्म आहे. तो पुरुषांसह स्त्रियांच्या उन्नतीवर भर देते आणि बुरखा त्यातलाच एक भाग आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 88 -पृष्ठे - 8 मूल्य - 06 आवृत्ती - 4 (2013)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजा��ी धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/deepak-chahar-likely-be-out-action-till-april-2020-says-msk-prasad-6820", "date_download": "2022-12-09T09:53:54Z", "digest": "sha1:X7RJ6TGTQKF5N6W3UVLIWVXWSST4YYVN", "length": 7039, "nlines": 109, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "भारताला मोठा धक्का! आता 'हा' खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहेर - Deepak Chahar likely to be out of action till April 2020 says MSK Prasad | Sakal Sports", "raw_content": "\n आता 'हा' खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहेर\n आता 'हा' खेळाडू एप्रिलपर्यंत संघाबाहे��\n''मला स्वत:ला चहर मार्च-एप्रिलपर्यंत खेळेल की नाही याची शंका आहे. असे असले तरी भारतीय संघाकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुढील सात वर्षतरी बरेच बॅकअप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ''आपल्याकडे पुढील सहा-सात वर्षे बरेच पर्याय तयार असल्याने काहीही काळजी करण्याची गरज नाही.''\nनवी दिल्ली : भारताला दुखापतींनी आता चांगलेच ग्रासले आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत असतानाच भारतासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज दिपक चहरला दुखापतीमुळे एप्रिलपर्यंत संघाबाहेर राहावे लागणार असल्याचे भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nते म्हणाले, ''मला स्वत:ला चहर मार्च-एप्रिलपर्यंत खेळेल की नाही याची शंका आहे. असे असले तरी भारतीय संघाकडे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पुढील सात वर्षतरी बरेच बॅकअप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ''आपल्याकडे पुढील सहा-सात वर्षे बरेच पर्याय तयार असल्याने काहीही काळजी करण्याची गरज नाही.''\nऑस्ट्रेलियाने निवडले संघ अन् कर्णधार चक्क भारतीय, पाहा कोण\nचहरला भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱया एकदिवसीय सामन्यात पाठीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यालाही मुकावे लागले होते. त्याच्याऐवजी नवदीप सैनीला संघात स्थान देण्यात आले होते.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T09:31:45Z", "digest": "sha1:REUZPVINGQSF3KLRIIGETYP6I4JVYGKM", "length": 6215, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "प्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा - India Darpan Live", "raw_content": "\nप्लाझ्मा थेरपीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दिला हा इशारा\nनवी दिल्ली – कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माचा उपयोग इतर रुग्णांवर उपचार म्हणून करणे, ही पद्धत अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. ती प्रायोगिक तत्त्वावरच आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या उपचार पद्धतीचे प्राथ���िक निष्कर्ष अद्यापही अपुरेच असून निर्णायक ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यावर आणखी कसून अभ्यास होणे आवश्यक आहे, असे संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.\nअमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने अमेरिकेत प्लाझ्मा उपचार पद्धतीचा नियमित उपयोग करायला काल मान्यता दिली, या पार्श्वभूमीवर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. प्लाझ्मा उपचार पद्धती ही कोरोनाच्या निर्मूलनासाठी ठोस अंतिम उपचार पद्धती म्हणून अजूनही मानता येणार नाही, असे त्या म्हणाल्या.\nप्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या अॅन्टीबॉडीज म्हणजेच रोगप्रतिकारक द्रव्य तयार होत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा प्लाझ्मा हा स्वतंत्रपणेच गोळा केला पाहिजे आणि त्याचा उपयोग दात्याशी साधर्म्य राखणाऱ्या तशाच शरीरप्रकृतीच्या रुग्णांवर व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले आहे.\nलक्ष्मीच्या पावलांनी जेष्ठा-कनिष्ठांचे आगमन\nनाशिक स्मार्ट सिटीची मुसंडी; राज्यात पहिला तर देशात १५वा क्रमांक\nनाशिक स्मार्ट सिटीची मुसंडी; राज्यात पहिला तर देशात १५वा क्रमांक\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/06/05/samajkalyan/", "date_download": "2022-12-09T10:12:21Z", "digest": "sha1:KHDA6W7NGEKW64N4DZDKU47ZFQMCJV45", "length": 8483, "nlines": 125, "source_domain": "spsnews.in", "title": "जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nजिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप\nजिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आज वारणानगर येथे शालेय विद्यार्थिनींना सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे सभापती विशांत महापूरे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nग्रामीण विभागातील विद्यार्थिनीना शाळेला जाण्यासाठी चालत किंवा सायकलने जावे लागतंय, पण काही विद्यार्थिनीच्या पालकांना सायकल खरेदी करणे शक्य नसल्याने, त्या विद्यार्थीनीना शाळेला चालत जावे लागते. त्यांचे हे कष्ट कमी करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत २३ सायकलीचे वाटप वारणा-कोडोली परिसरातील विधार्थिनींना करण्यात आले. तसेच पोखले येथील बिरदेव कला क्रीडा मंडळाला सार्वजनिक जेवणाच्या भांड्यांचा सेट देण्यात आला. तसेच जाखले येथील मातंग समाजाला हि अशा प्रकारचा भांड्यांचा सेट देण्यात आला. आज या समारंभात साधारणपणे एकूण ५ लाख रुपये किमतीच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य गीतादेवी पाटील, तेजस्विनी शिंदे, अनिल कंदुरकर, कोडोली गावचे सरपंच नितीन कापरे, वारणा कारखाना संचालक बाळासाहेब जाधव, वारणा बँक संचालक डॉ. प्रताप पाटील, वारणा दूध संघ संचालक आनंद कुरणे आदी उपस्थित होते.\n← ‘प्रतिभा दुध’ च्या टेम्पो तील दुध स्वाभिमानी च्या कार्यकर्त्यांनी उलटले : शांततेतील ‘महाराष्ट्र बंद ‘ ला गालबोट\nसागांव मध्ये विनयभंग : शिराळा पोलिसात फिर्याद →\nनाम.सदाभाऊ यांना ४ जुलै पर्यंत अल्टीमेटम : खास. राजू शेट्टी\nदिपावली च्या हार्दिक शुभेच्छा\nयशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या शिक्षकवृंदा चे पालकांकडून कौतुक आणि अभिनंदन\n2 thoughts on “जिल्हापरिषद समाजकल्याण विभागाकडून सायकल तसेच इतर साहित्याचे वाटप”\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/08/chandrapur_31.html", "date_download": "2022-12-09T09:04:16Z", "digest": "sha1:XBS2MD3KQRSB72RBNQC4DXVGHBNNY6ML", "length": 13147, "nlines": 68, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "भाजपा महिला मोर्चा तर्फे ऊर्जानगर येथे गुंवंवतांचा सत्कार करण्यात आला. # chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / Unlabelled / भाजपा महिला मोर्चा तर्फे ऊर्जानगर येथे गुंवंवतांचा सत्कार करण्यात आला. # chandrapur\nभाजपा महिला मोर्चा तर्फे ऊर्जानगर येथे गुंवंवतांचा सत्कार करण्यात आला. # chandrapur\nBhairav Diwase मंगळवार, ऑगस्ट ३०, २०२२\nचंद्रपुर :- भारतीय जनता महिला मोर्चा उर्जानगर विभागातर्फे स्नेहबंध सभागृहात २८ ऑगस्ट ला ... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ताने महाराष्ट्राचे वने, मत्स व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनाखाली,विभागिय भाजपा नेते रामपाल सिंह यांच्या सहकार्याने शिक्षण क्षेत्रात गुणवंत ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ बल्लारपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय हरिशभय्याजी शर्मा यांचे हस्ते तालुका भाजपाध्यक्ष हनुमान काकडे ,जिल्हा परिषद च्या माजी सदस्या वनिताताई आसुटकर यांचे उपस्थितीत पार पडला.\nयाप्रसंगी ७५% पेक्षा अधिक गुण मिळवुन यशवंत ठरलेल्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वाधिक गुण 99.4% एम.ए. हिंदी विषयात मिळविल्या गुणवंत विद्यार्थीनी कु. माधुरी दीपक कटकोजवार हिला खास सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करून करण्यात आला...या कार्यक्रमाचे संचालन पुर्व विदर्भ विभागीय महिला मोर्चा सोशल मिडिया प्रमुख सौ. लक्ष्मीताई सागर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीसरातील महिला कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.....\nभाजपा महिला मोर्चा तर्फे ऊर्जानगर येथे गुंवंवतांचा सत्कार करण्यात आला. # chandrapur Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, ऑगस्ट ३०, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाह���. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8134", "date_download": "2022-12-09T09:33:42Z", "digest": "sha1:RBBE4J2CDN2UKGASSQXCZCKBZ4K64HRS", "length": 8839, "nlines": 101, "source_domain": "www.khaasre.com", "title": "मुलीच्या लग्नात 710 कोटी खर्च करणाऱ्या अंबानींना एका शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र.. - Khaas Re", "raw_content": "\nमुलीच्या लग्नात 710 कोटी खर्च करणाऱ्या अंबानींना एका शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..\nआपल्याला आपली लेक ईशा अंबानीच्या लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माननीय मुकेश जी आपण आपल्या लेकीच्या लग्ना निम्मित मनसोक्त खर्च केला ते तर एखाद्या बापाचे मुलींसाठी कर्तव्यच आहे. त्या बद्दल हार्दिक अभिनंदन.\nआपण आपल्या लेकीसाठी खूप खर्च केलात त्याबद्दल ही माझी काही तक्रार नाही पण मुकेश जी आपण भारत नावाच्या गरीब देशात राहतो. ही जाणीव माझ्या सारख्या एका सामान्य भारतीयाला पण केलेल्या भरमसाट खर्च ने पुन्हा पुन्हा जाणीव होते.\nआपण मोठे उद्योगपती आहात आणि साक्षात लक्ष्मी आपल्या कडे पाणी भरते या बद्दल ही मला काही देणे घेणे नाही ती कायम आपल्या च घरी असो. पण माझ्या माहिती नुसार आपण जो कोट्यवधींचा खर्च केलात जगातल्या सगळी मोठी लोक पोट भरून जेवलीही असतील.\nपण आपण भारत या देशात राहतो कदाचित आपल्याला कल्पना ही नसेल की किती घरीब लोक उपाशी पोटी झोपतात. असो आपण प्रचंड पैसे कमावतात आणि खर्च पण करतात कधी पत्नीला विमान भेट तर कधी काही. आपण नेहमी पैसे खर्च करण्यासाठी आघाडीवर असतात.\nपण आपण राहतो त्या भारत नावाच्या देशात किती मुली बिना लग्नाच्या किंवा पैसे नाहीत म्हणून शिक्षण अपूर्ण राहत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाहीत. असो, आपले नवे जावई ही लक्ष्मी पुत्र च आहेत. त्याबद्द्ल ही अभिनंदन. आपण आपल्या सर्व कौटुंबिक जबाबदारी योग्य पार पाडत आहेत.\nपण ज्या देशात आपण राहतात. ज्या देशाने आपल्या गरिबीच्या काळात आपली कधी साथ सोडली नाही. ज्या देशाने आपली सर्व उत्पादने नेहमी विकत घेऊन साथ दिली. ज्या देशाने आपले कर्ज अनेकदा माफ ही केले असेल. ज्या देशाने आपल्याला मोठे केले.\nमुकेश जी त्या देशासाठी सुध्दा आपण देणे लागत असू ना आपण त्याचाही विचार करावा, अशी विनंती करतो. शेवटी आपण जर ठरवलं तर या देशातील इंडिया आणि भारत ही दरी कमी होऊ शकते ना. म्हणून भारतासाठी ही आपण आपल्या संपत्तीचा थोडा वाटा देऊन निदान, अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण, आरोग्य, रोजगार या साठी आपण सहकार्य करावे.\nअसो, ज्या प्रमाणे बाबासाहेब म्हणाले होते की मी पहिले आणि अंतिम ही भारतीय आहे. असे प्रत्येक भारतीयाला वाटले पाहिजे. म्हणून आपण भारतीयांसाठी ही थोडा का होईना वाटा उचलला ही विनंती.\n( ही पोस्ट केवळ मुकेश अंबानी जी साठी नसून या देशातील तमाम धनाढ्य,बलाढ्य,अब्जाधीश, लोकांसाठी असून जे आपल्या संपत्ती चा उपयोग केवळ स्वतःसाठी करत असतील, त्याच्यासाठी आहे)\nअसो, आपलाच एक भारतीय स्नेही.\nस्वतःची मोटरसायकल विकून निवडणूक लढला हा जादूगार आणि मुख्यमंत्रीही बनला..\nरोज सकाळी लसणाचा चहा पिल्याने होतात हे 5 चमत्कारिक फायदे…\nरोज सकाळी लसणाचा चहा पिल्याने होतात हे 5 चमत्कारिक फायदे…\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/bail-to-the-rautas-the-mother-is-in-tears-154330/", "date_download": "2022-12-09T08:21:11Z", "digest": "sha1:KJFTQAZ7UJES3XCJYIJAH5ATQPO2W2VF", "length": 10409, "nlines": 135, "source_domain": "dainikekmat.com", "title": "राऊतांना जामीन; मातेला अश्रू अनावर", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रराऊतांना जामीन; म���तेला अश्रू अनावर\nराऊतांना जामीन; मातेला अश्रू अनावर\nमुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला. हा निर्णय समजताच राऊत कुटुंबात आनंदाची लकेर पसरली. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी राहत्या घराच्या खिडकीतून राऊत समर्थकांसमोर आनंद व्यक्त केला. यावेळी सविता राऊत यांना अश्रू अनावर झाले. खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया सविता राऊत यांनी दिली.\nमनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अखेर विशेष पीएमएलए कोर्टाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ (सिद्धार्थ नगर) पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग घेतल्याचा संजय राऊत यांच्यावर आरोप होता. याच प्रकरणात ईडीने अटकेची कारवाई केल्याने मागील १०२ दिवसांपासून ते तुरुंगात होते. मात्र अखेर आज कोर्टाने जामीन मंजूर केल्याने राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nसंजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकेर पक्षात जणू सण साजरा होत आहे. शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ निवासस्थानी डीजे मागवण्यात आला आहे. डीजेच्या तालावर संजय राऊत यांचे स्वागत केले जाणार आहे. बंगल्यातले कंदिलही पुन्हा एकदा नव्या तेजाने झळाळताना दिसत आहेत. म्हणजे मैत्री बंगल्यावर दसरा-दिवाळीच साजरी होताना दिसत आहे.\nराऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. त्यावेळी राऊत कोठडीत असल्यामुळे त्यांच्याशी थेट बोलणं झालं नाही, मात्र ठाकरेंनी आपल्या सदिच्छा संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचवल्या. ‘संजयचं अभिनंदन कर, लवकरच त्याला भेटीन’ असा निरोप उद्धव ठाकरेंनी दिला. त्यावर संजय राऊतांनीही धन्यवाद अशी प्रतिक्रिया नंतर दिली.\nसीतारामन पुन्हा बारामती दौ-यावर\nदहशतवादी, ड्रग्ज तस्करांची गय करू नका\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nजानेवारी, फेब्रुवारीतही टीम इंडिया व्यस्त\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nयुरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती\nश्रद्धाचे वडील फडणवीसांकडे गा-हाणे मांडणार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/05/04/shiralapaus/", "date_download": "2022-12-09T09:32:16Z", "digest": "sha1:ZZ3V64ROBZJ7UN7A76EFXFFENZGOWTGO", "length": 6636, "nlines": 114, "source_domain": "spsnews.in", "title": "वळवाच्या पावसाची गारपीट सहित हजेरी – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nवळवाच्या पावसाची गारपीट सहित हजेरी\nशिराळा,( प्रतिनिधी ) ::आज दुपार पासून शिराळा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजलेपासून आरळा,गुढे पाचगणी, मानेवाडी,येळापुर कुसळेवाडी, किनरेवाडी परिसरात विजांचा लख लखखाट व ढगांच्या गडगडासह गारांचा पाऊस पडला. कुसळेवाडी येथे वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील कौले व पत्रे उडाली आहेत.\nशिराळा तालुक्याच्या पश्चिम विभ���गात गारपीटासह वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने, गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला आहे.\nकुसळेवाडी येथे निवृत्ती नाईक यांच्या नवीन घरावरील पत्रा उडून गेला आहे. चार विद्युत पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. बांबूचे बेट कुसळेवाडी -पणूंब्रे या मुख्य रस्त्यावर उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.\nशिराळा,कोकरुड,सागाव,मांगले परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या\n← मांगरूळ सरपंचांसह इतर सात जणांच्या अपत्रातेला स्थगिती\nवारणा-कोडोली परिसरात गारासह मुसळधार पाऊस →\nलोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये स्वातंत्र्य दिना निमित्त विविध उपक्रम संपन्न\nपावन झाली धरती, आणि पवित्र झाले अंगण, भारतमाते तुझ्याचसाठी अर्पण केले जीवन\n७१ वर्षाचं एक चिरतरुण नेतृत्व : श्री जयवंतराव काटकर साहेब\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/indians-olympic-crisis-no-one-india-enters-japan-10958", "date_download": "2022-12-09T08:54:59Z", "digest": "sha1:7U33AMEQTMSVQFFE4QQWS73ZAI3JKQFG", "length": 10181, "nlines": 120, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "भारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये प्रवेश नसल्याने भारतीयांचे ऑलिंपिक संकटात - Indians in Olympic crisis as no one from India enters Japan | Sakal Sports", "raw_content": "\nभारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये प्रवेश नसल्याने भारतीयांचे ऑलिंपिक संकटात\nभारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये प्रवेश नसल्याने भारतीयांचे ऑलिंपिक संकटात\nभारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये आता प्रवेश नसेल. भारतीय उपखंडातील कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे जपान सरकारने हा निर्णय घेताना भारतात मुक्काम केलेल्या कोणासही प्रवेश नसेल हे स्पष्ट केले.\nटोकियो - भारतातून येणाऱ्या कोणासही जपानमध्ये आता प्रवेश नसेल. भारतीय उपखंडातील कोरोना रुग्ण वेगाने वाढत असल्यामुळे जपान सरकारने हा निर्णय घेताना भारतात मुक्काम केलेल्या कोणासही प्रवेश नसेल हे स्पष्ट केले. यामुळे अडीच महिन्यांवर आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघांचा सहभागच संकटात आला आहे.\nजपानमध्ये येण्यापूर्वी चौदा दिवस भारतात असल्यास त्या परदेशी व्यक्तींना देशात प्रवेश नसेल आणि याची कसोशीने अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू होईल, असे जपान सरकारने जाहीर केल्याचे वृत्त जपान टाइम्स तसेच क्योडो वृत्तसंस्थेने दिले आहे. जपानवासीयांसाठी हे निर्बंध सध्या काहीसे शिथिल असले तरी त्यात वाढ होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.\nभारतात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, तसेच तेथील कोरोना हा जास्त धोकादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हेच सांगितले आहे. अर्थात यापूर्वीच ब्रिटन, जर्मनी, अमेरिकेने याप्रकारचे निर्बंध घातले आहेत, पण त्यांनी आपल्या देशवासीयांना सूट दिली होती. मात्र जपानने ऑस्ट्रेलियासारखाच कठोर निर्णय घेतला आहे.\nजपानमध्ये बी.१.६१७ या कोरोनाचे आत्तापर्यंत ७० रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६६ विमानतळावरील तपासणीत आढळले आहेत. त्यामुळे भारत, नेपाळ आणि पाकिस्तानातून येणाऱ्या जपानवासीयांना आता सहा दिवस सरकारने निश्चित केलेल्या ठिकाणी विलगीकरणात जावे लागेल. त्यानंतरचे आठ दिवस स्वयंविलगीकरण करावे लागेल.\nऑलिंपिकमधील बाधितांसाठी बेड नाही\nऑलिंपिक स्पर्धेसाठी जपानमध्ये आलेल्या कोणासही कोरोना उपचारासाठी बेड देणार नाही, असे जपानमधील चिबा येथील सरकारने स्पष्ट केले. चिबा हा टोकियो शेजारील प्रांत आहे. ऑलिंपिक स्पर्धेच्या कालावधीत टोकियोतील ३० आणि त्याच्या शेजारील प्रांतातील रुग्णालयांची मदत घेण्याचे जपान सरकारने ठरवले आहे, पण चिबा तसे कुमागाई यांनी आमची साथ मिळणार नाही हे स्पष्ट केले आहे.\nभारतातून येणाऱ्यांना प्रवेश बंदी असेल, तसेच त्यांच्यावर विलगीकरणाची सक्ती असेल, तर आमचे खेळाडू अन्य देशातून जपानला जातील. जपानने प्रतिबंध न केलेल्या देशात एक ते दीड महिना सराव करुन ते टोकियोस रवाना होऊ शकतील.\n- नरींदर बत्रा, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष\nनव्या कोरोनाची जपानमध्ये चिंता\nओसाका - रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ओसाका प्रांतात १८ जणांचे दोन महिन्यात कोरोनामुळे निधन झाले आहे. निधन झालेल्यांपैकी बहुतेकांचे वय ६० पेक्षा जास्त आहे, पण एक जण तिशीतील आहे, ही बाब चिंतेची आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्क��� स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/sports/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2-146522/", "date_download": "2022-12-09T09:01:17Z", "digest": "sha1:OJWUVMJKKG4D7SK2JLWMBMXE35AKLNHV", "length": 8476, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "ब्रेट लीचा बुमराहला सल्ला", "raw_content": "\nHomeक्रीडाब्रेट लीचा बुमराहला सल्ला\nब्रेट लीचा बुमराहला सल्ला\nसिडनी : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-२० विश्वचषकाच्या संघातून बाहेर झाला आहे. ही दुखापत बुमराहसह भारतीय संघासाठीही मोठी तोटादायक आहे. कारण बुमराहवर गोलंदाजीची अधिक धुरा सध्या संघात आहे. तो एकमेक अनुभवी आणि दमदार डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असल्याने संघात त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. दरम्यान आता बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी खास कानमंत्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने दिला आहे.\nब्रेट ली त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, सध्या बहुतेक गोलंदाज जिममध्ये व्यायाम करताना अधिकाधिक वजन उचलतात. जिममध्ये व्यायाम करणे आवश्यक आहे, पण तुम्ही जास्त वजन उचलण्याची गरज नाही. जर तुम्हाला वेगवान गोलंदाजी करायची असेल तर तुमच्या शरीरात पातळ स्रायू असणे महत्त्वाचे आहे. जास्त वजन उचलल्याने हाताची हालचाल कमी होते. हा सल्ला देत बुमराहला अधिक वजन न उचलण्याचा सल्ला लीने दिला.\nविलासरावजींच्या कर्तृत्वाचा वारसा आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊ या\nनागपुरात रावण दहन उत्साहात\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nजानेवारी, फेब्रुवारीतही टीम इंडिया व्यस्त\nयुरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती\nरोहित शर्माचा मोठा पराक्रम ; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले ५०० हून अधिक षटकार\nकुलदीप सेन संघातून बाहेर\nबॉलवर ७५ टक्के ताबा तरीही हरला स्पेन : मोरोक्कोने रचला इतिहास\n���र्धा डझन गोलने उडविला स्वित्झर्लंडचा धुव्वा\nरोनाल्डोला वगळल्याने भडकली गर्लफ्रेंड\nटीम इंडियाने गमावली मालिका : बांग्लादेशचा ५ धावांनी विजय\nराज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटांत मुंबई उपनगर विजेता\nभारतासमोर २७२ धावांचे लक्ष्य\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/true-or-false-big-discounts-on-amazon-worth-rs-1-lakh-ac-for-just-rs-6000-emi-of-rs-278-only-mhmg-575269.html", "date_download": "2022-12-09T08:26:22Z", "digest": "sha1:Y5S4LNB5BJRBBJ73AS534PLD7HBVSDHF", "length": 9390, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खरं की खोटं? Amazon वर मोठी सवलत; 1 लाखांचा AC अवघ्या 6 हजारात, 278 रुपयांचं EMI – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\n Amazon वर मोठी सवलत; 1 लाखांचा AC अवघ्या 6 हजारात, 278 रुपयांचं EMI\n Amazon वर मोठी सवलत; 1 लाखांचा AC अवघ्या 6 हजारात, 278 रुपयांचं EMI\nप्राइम डे 2019 मध्येही अॅमेझॉनने 9 लाख रुपयांचा कॅमेरा गियर 6500 रुपयांमध्ये विकला होता.\nप्राइम डे 2019 मध्येही अॅमेझॉनने 9 लाख रुपयांचा कॅमेरा गियर 6500 रुपयांमध्ये विकला होता.\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nUPI Payment वर लागणार लिमिट\nआता Amazon देणार धक्का टॉप मॅनेजर्ससह तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ\nमागवला मोबाईल आले बटाटे कंपनीकडून रिफंडही नाही, अशात कुठे करावी तक्रार\nअॅमेझॉनच्या ( Big discounts on Amazon) ई-कॉमर्स वेबसाइटवर सध्या एका जाहिरातीची मोठी चर्चा सुरू आहे. या कंपनीने तब्बल 1 लाख रुपयांचा तोशिबा एअर कंडीशनगर अवघ्या 5900 रुपयात विक्रीस काढला. जेव्हा ग्राहकांनी मोठ्या संख्येने एसीचं बुकिंग केलं. त्यानंतर कंपनीला जाग आली. आपण काय गोंधळ घातला याची जाणीव झाली. जोपर्यंत कंपनीला आपल्या चुकीची जाणीव झाली, तोपर्यंत अनेक ग्राहकांनी हे प्���ॉडक्ट खरेदी केलं होतं. सोमवारी (5 जुलै) हा प्रकार घडला.\nआजच दिली होती जाहीरात, 278 रुपयांच्या EMI वर विक्री\nअॅमेझॉनवर सोमवारी हा एसी लिस्टमध्ये होता. तोशिबाचा हा एसी 1.8 टन 5 स्टार इन्वर्टरसह ग्राहकांना ऑफर (Toshiba's AC 1.8 ton 5 star inverter offers to customers) केला जात होता. याची मूळ किंमत 96,700 रुपये आहे. मात्र त्याऐवजी 94 टक्के सूटसह केवळ 5900 रुपयांत विकण्यासाठी ठेवण्यात आला होता. अॅमेझॉन लिस्टिंगमध्ये एअर कंडिशनरच्या मूळ किंमतीवर 90,800 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात होता. या ऑफरमध्ये 278 रुपयांच्या महिन्याचा EMI दाखविला जात होता. इतक्या स्वस्तात एसी मिळत असल्याचे पाहून अनेक ग्राहकांनी हा खरेदी केला. ( worth rs 1 lakh AC for just Rs 6000 EMI of Rs 278 only )\nहे ही वाचा-पुरुषांप्रमाणे आली दाढी आणि आपल्याच रुपाच्या प्रेमात पडली महिला कारण...\nचूक दुरुस्त करून 59,490 रुपयांत केला लिस्ट\nअॅमेझॉनने (Amazon) आता तोच तोशिबा 1.8 टन 5 स्टार इन्वर्टर, 59,490 रुपयांत एक ग्लास व्हाइट व्हेरिएटसह 2800 रुपयांच्या EMI सह मूळ किमतीत 20 टक्क्यांची सवलत देऊन विक्रीस ठेवला आहे. सोबतच तोशिबा एसीचा कम्प्रेसर, पीसीबी, सेन्सर, मोटर्स आणि इलेक्ट्रिकल पार्ट्सवर 9 वर्षांच्या अतिरिक्त वॉरेन्टीसह 1 वर्षाच्या व्यापक वॉरेंटीदेखील दिलं जात आहे. हा फिल्टरला ड्राय ठेवण्यासाठी स्वत:च स्वच्छ होतो. यामुळे यातून दुर्गंधी किंवा मॉल्ड फॉर्मेशनसारख्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे या एसीसाठी मॅन्टेनन्सचा खर्च कमी होतो\n2019 मध्येही घातला होता असाच गोंधळ\nप्राइम डे 2019 मध्येही अॅमेझॉनने 9 लाख रुपयांचा कॅमेरा गियर 6500 रुपयांमध्ये विकला होता. खरेदीदारांना या जाहिरातीबद्दल कळताच मोठ्या संख्येने कॅमेऱ्याचं बुकिंग झालं. अॅमेझॉनने 15-16 जुलै 2019 मध्ये जगभरात प्राइम डेज सेल केलं होतं. अमेरिकेत या सेलदरम्यान एक बग आला होता. ज्यामुळे कॅनन EF 800 लेन्स 99 टक्क्यांच्या सवलतीसह अवघ्या 6,500 रुपयांमध्ये विकला जात होता. मात्र याची मूळ किंत 9 लाख रुपये आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T10:25:32Z", "digest": "sha1:NF6KC7X7336GQA2D7UM2WVCNB7M6FLNW", "length": 8323, "nlines": 131, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ���ियोपिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(इथिओपिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nइथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केन्या, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\nइथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक\nप्रिय मातृभूमी इथियोपिया, आगेकुच कर\nइथियोपियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) अदिस अबाबा\nसरकार संघीय सांसदीय प्रजासत्ताक\n- राष्ट्रप्रमुख मुलातू तेशोमे\n- पंतप्रधान अबिये अहमद (2018)\n- अक्सुमचे राजतंत्र अंदाजे इ.स. १००\n- इथियोपियाचे साम्राज्य इ.स. ११३७\n- सद्य संविधान ऑगस्ट १९९३\n- एकूण ११,०४,३०० किमी२ (२७वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.७\n-एकूण ९,११,९५,६७५ (१५वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १०३.१ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १२०० अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.३९६ (कमी) (१७३ वा) (२०१०)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २५१\nइथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. आफ्रिकेतील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.\nइथियोपियामध्ये सुमारे ९० भाषा वापरल्या जातात ज्यांपैकी बहुसंख्या भाषा आफ्रो-आशियन भाषासमूहामधील आहेत. अम्हारिक ही राजकीय भाषा असून इतर भाषांना प्रादेशिक स्तरावर अधिकृत दर्जा मिळाला आहे.\nइथियोपियामधील भाषांचे वितरण (२००७)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइथियोपिया - एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकावरील माहिती\nविकिव्हॉयेज वरील इथियोपिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला ०८:२३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/lakhimpur-kheri-violence-priyanka-gandhi-demands-for-mos-home-resignation-551701.html", "date_download": "2022-12-09T08:53:23Z", "digest": "sha1:DBNQHO7KQEGLDFI4I6BVZY72UYWF4CUD", "length": 13548, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nतोपर्यंत मी लढतच राहणार, पीडितांच्या कुटुंबाला मी वचन दिलंय; प्रियंका गांधींचा योगी सरकारला इशारा\nजोपर्यंत लखीमपूर हिंसेला जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत त्या मुलाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार. (Lakhimpur Kheri Violence: Priyanka Gandhi Demands For MOS Home Resignation)\nउत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय, 40 टक्के तिकिटं महिलांना देणार\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: भीमराव गवळी\nनवी दिल्ली: जोपर्यंत लखीमपूर हिंसेला जबाबदार असलेल्या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत त्या मुलाला अटक केली जात नाही, तोपर्यंत मी लढतच राहणार. मी तसूभरही मागे हटणार नाही. मी पीडितांच्या कुटुंबांना तसे वचनच दिलं आहे, असं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी सांगितलं.\nप्रियंका गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट योगी सरकारला इशारा दिला आहे. मी लढणारच. जोपर्यंत या मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, जोपर्यंत या मुलाला अटक केली जात नाही. तोपर्यंत मी हटणार नाही. कारण मी त्या कुटुंबाला वचन दिलं आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे. नैतिकतेच्या आधारे मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.\nभरपाई नको, न्याय हवा\nलखीमपूर खिरी हिंसेतील पीडितांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे. घोषणा केली म्हणजे सर्व काही संपत नाही. पीडित कुटुंबीयांना नुकसान भरपाई नव्हे तर न्याय हवा आहे, असं सांगतानाच जोपर्यंत राज्याचा गृहमंत्री राजीनामा देत नाही आणि आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत पीडितांना न्याय मिळणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.\nत्या व्हिडीओची चौकशी होणार\nदरम्यान, प्रियंका गांधींचा गेस्ट हाऊसमध्ये झाडू मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता प्रशासनाकडून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रियंका गांधींना झाडू मिळाला कसा, गेस्ट हाऊसमध्ये धूळ आलीच कशी, गेस्ट हाऊसमध्ये धूळ आलीच कशी याबाबत चौकशी होणार आहे. लखीमपूर खीरीला जात असताना पोलिसांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधींना ताब्यात घेतलं, आणि त्यानंतर त्यांना पीएसी गेस्ट हाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. याचवेळी त्यांचा या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारतानाचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनावर चांगलाच दबाव तयार झाला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन याबाबत एक अहवालही तयार केला. त्यात असं समजलं की, प्रियंका गांधींच्या स्टाफ सदस्याने गेस्ट हाऊस कर्मचाऱ्याकडे झाडू मागितला. त्यानंतर त्यांना हा झाडू देण्यात आला. झाडू मिळाल्यानंतर प्रियंका गांधींनी स्वत: या गेस्टहाऊसमध्ये झाडू मारला, ज्याचा व्हिडीओ प्रियंका गांधींच्या स्टाफने शूट केला आणि नंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.\nप्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीतापूरच्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं होतं. या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. झाडू मारतानाचा प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी एकट्याच दिसत आहे. संपूर्ण रुम रिकामी आहे. त्या या रुममध्ये झाडू मारताना दिसत आहेत. प्रियंका यांना पीएसीच्या 22 व्या बटालियनच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं होतं.\n आता तो झाडू आणि प्रियंका गांधींच्या रुममध्ये कचरा कुठून आला\nमारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच; लखीमपूरला जाण्यावर राहुल गांधी ठाम\nलोकशाहीसंदर्भात जो आवाज उठवतो, त्याची नाकेबंदी केली जातेय, संजय राऊत कडाडले\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T08:51:56Z", "digest": "sha1:YNWT6ECYG6GEQLCBZOGAWC73EJV7UP7N", "length": 4945, "nlines": 112, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "दुर्गे दुर्घट भारी – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nTag: दुर्गे दुर्घट भारी\nसुखकर्ता दुखहर्ता / गणपति आरती सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची| नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची| सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची| कंठी झरके माल मुक्ताफळाची || १ || जय देव जय देव जय…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/02/15/pinky-and-pappu-have-a-son/", "date_download": "2022-12-09T08:46:58Z", "digest": "sha1:UCK6D3GCHBU2U4NE5I5R3PSTZZBYSZLJ", "length": 17708, "nlines": 93, "source_domain": "live29media.com", "title": "पिंकी आणि पप्पूला मुलगा होतो… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nपिंकी आणि पप्पूला मुलगा होतो…\nकसे आहात मजेत ना मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-\nविनोद १- एकदा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड फिरायला जायचे ठरवतात… मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या घरी जातो आणि तिला बोलावतो…..\nगर्लफ्रेंड झाली येते… बॉयफ्रेंड: चल ना बस का ना गाडीवर… तुला मस्त लॉन्ग ड्राईव्ह घेऊन जातो…..\nगर्लफ्रेंड: नको ना प्लीज…. गाडीवर नको ना…. काय झाल�� गाडीवर का नको\nगर्लफ्रेंड: अरे गाडीवर बसते तेव्हा तुझ्या ढेरीला पकडले कि मला माझ्या पप्पांचा फील येतो…. (बॉयफ्रेंड ० मिनिटात घराच्या वाटेवर निघाला)🤣🤣\nविनोद २- एकदा वडिलांनी बबड्याची तळाशी घेतली आणि तळाशी घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये सि-गारेट आणि काही मुलींचे नंबर सापडले….\nते बगताच वडिलांनी बबड्याला खूप बदड बदड बदडले… आणि म्हणाले काय आहे हे बबड्या किती दिवसापासून चालूय हि नाटके\nबबड्या जोर जोरात रडू लागला…. वडील: रडतो काय सांग मला उत्तर हवं आहे बबडया: पप्पा ऐकून तर घ्या \nवडील: मला नाही ऐकायचे आहे सांग आधी कधी पासून चालू आहे बबड्या: अहो पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे…. बबड्या: अहो पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे…. (आई ने पप्पांना लाटण मारून फेकले)\nविनोद ३- बबड्या चे आजोबा जरा पांचट असतात.. त्यांना विडिओ बघायची खूप हौस असते.. ते नियमित बघत असतात….\nएकदा आजोबा बबड्या ला सांगतात: अरे बबड्या आज काल रात्री इंटरनेट बंद का असते…. मी खूप प्रयत्न करतो पण चालत नाही…\nबबड्या: अहो आजोबा इंटरनेट बंद नसते… सध्या सर-कारने काही साईट बंद केल्या आहेत…. बर्र बर्र असुदे. हळू बोल आ%घाल्या🤣🤣\nआता समजले कि आजोबांना कोणते विडिओ बघायची हौस होती….(विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी पोगो बघा)\nविनोद ४- आजोबा : पूर्ण दिवस मोबाईल…. फेसबुक… कंटाळत नाही तू फेसबुक… कंटाळत नाही तू एवढं काय पडलंय त्यात\nनातू : अहो आजोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺ आजोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का \nनातू : अहो, एकदा ट्राय तरी करा…. आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेसबुकमध्ये अकाउंट उघडलं… अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….\nविठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले… *”अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…\nएक सुंदर मेसेज आहे बघा तुम्ही पालन करता का… आपल्या आईला अपमानाचा तो क्षण वाटतो, जेव्हा आपला स्वतःचा मुलगा आपल्या बायकोसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो… हवं ते काही ना काही बोलून घेतो… बाबांनो एक गोष्ट लक्ष्यात ठेवा… जगातील सर्व नात्यामध्ये आईचे नाते हे सर्वात श्रेष्ठ नात��� असते… कारण त्यांचं वय हे सर्व नात्यामध्ये नऊ महिन्यांनी अधिक असते.. आई कशीही असू द्या हो… तिला आनंद देता आला नाही तर किमान दुःख तरी नका देऊ… आपल्या बायकोसमोर तिचा अपमान कधीच करू नका…\nविनोद ५- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा: खरं सांग लग्नाआधी तुझे किती Boyfriends होते (बायको एकदम शांत होऊन जाते)\nनवरा (संतापात ओरडून) शांत का झालीस मला उत्तर हवं आहे…बायको: ओरडला कश्याला आहे….\nमी मोजते आहे ना शांत बसा मी बेरीज चुकून जाते…\nविनोद ६- एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…\nतो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…\nअसं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …\nसर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣\nविनोद ७- चिंटू ची बायको प्रेगनेंट होती म्हणून तो तिला हॉस्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो नर्स जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू \nजर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…\nकाही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..\nनर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय 🤣😛🤣\nविनोद ८- पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा…\n१ दिवस मस्त ऊन पडले, पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला… तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले….\nपप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला… काय झालं मी तर बिस्कीट घ्यायला आलोय.. आई शप्पथ ….🤣😛🤣\nविनोद ९- पिंट्या लग्न सूचक मंडळाला फो न करतो\n मला दोन्ही दोन्ही हात आणि पाय नाही आहेत माझं लग्न होईल का\nमॅडम : अहो सुहा गरा त्रीला जे लागत ते आहे का \nपिंट्या: अहो… काय गोष्ट करतात.. विचार करा ना…\nमाझा फो न टच स्क्री नचा आहे तर मग मी फोन कश्याने लावला असेल… मॅडम जागेवर बे शुद्ध 🤣😛🤣\nविनोद १०- पिंकी आणि पप्पूला सुंदर मुलगा जन्माला येतो…\nपप्पू मुलगा बघायला येतो… पप्पू – मुलगा माझ्यावर गेलाय…\nडोळे माझ्या सारखे छोटे, नाक माझ्या सारखे छोटे…\nपिंकी बाळाची चड्डी काढते… पिंकी – अहो हे… बघा पण ह्या बाबतीत आपल्या मुलाने बाजी मारली आहे…\nपप्पू जागेवर बे शुद्ध…\nकसे आहात मजेत ना मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-\nचा’वट बाई आणि पप्पू गाडीवर जात असतात…\nचा’वट नवरा बायको गप्पा मारत असतात…\nसाली बाथरूम मध्ये अंघोळ करत होती…\nपप्पा कामवालीला कि-स करत होते…\nशेवटी उगवलाच तो दिवस, ह्या ६ राशी बनणार लखपती मिळणार भरपूर पैसा\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/girl-trying-to-make-reels-video-with-dog-see-what-happened-next-funny-video-mhkp-634863.html", "date_download": "2022-12-09T08:58:54Z", "digest": "sha1:OSXAZLSM6HL5FKR34NEFR47R4RZRNEEK", "length": 9169, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Girl trying to make reels video with dog see what happened next funny video mhkp - कुत्र्यासोबत Reels बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nकुत्र्यासोबत Reels बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIDEO\nकुत्र्यासोबत Reels बनवत होती तरुणी; अचानक डॉगीने केलं असं काही की झाली तारांबळ, पाहा VIDEO\nव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रील्स बनवत ही तरुणी आपल्या कुत्र्याला कुरवळत आहे. मात्र तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात करताच कुत्रा जोरात तिच्यावर भुंकतो\nव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रील्स बनवत ही तरुणी आपल्या कुत्र्याला कुरवळत आहे. मात्र तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात करताच कुत्रा जोरात तिच्यावर भुंकतो\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nकेसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video\nबायको सोडून गेली म्हणून थेट लाऊड स्पिकर घेऊनच नवरा पोहोचला सासरच्या दारात\nनवी दिल्ली 25 नोव्हेंबर : सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामच्या रिल्सवर आजकाल अनेकजण आपले व्हिडिओ बनवून पोस्ट करतात (Instagram Reels Video). काही लोकांना तर व्हिडिओ अपलोड करण्याची इतकी आवड असते की ते आपला संपूर्ण दिवसही व्हिडिओ बनवण्यातच घालवतात. रील्स व्हायरल होण्यासाठी आजकाल लोक विचित्र आणि अनोख्या पद्धतीने व्हिडिओ (Weird Videos) बनवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतील. मात्र व्हिडिओ बनवण्याच्या नादात अनेकदा हे लोक स्वतःलाच अडचणीत टाकतात.\nसध्या असाच एक व्हिडिओ रील्सवर पाहायला मिळाला. यात एक मुलगी आपल्या कुत्र्यासोबत रील्स बनवत होती (Reels with Dog). यादरम्यान असं काही घडलं की ती प्रचंड घाबरली आणि तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला. व्हिडिओ इन्स्टाग्रामवर smriti.rajput1137 नावाच्या यूजरनं पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेड सूटमध्ये एक तरुणी इन्स्टाग्राम रील्स बनवत आहे. सोबतच तिचा कुत्राही आहे. ही तरुणी आपल्या कुत्र्यासोबतच रील्स बनवत आहे.\nव्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रील्स बनवत ही तरुणी आपल्या कुत्र्याला कुरवळत आहे. मात्र तिने व्हिडिओ बनवायला सुरुवात करताच कुत्रा जोरात तिच्यावर भुंकतो. कुत्र्याने अचानक असं केल्यानं ही तरुणी घाबरते. व्हिडिओमध्ये या तरुणीचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे. यानंतर कुत्रा तिथून पळून जातो आणि ही तरुणी हसू लागते.\nहा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखहून अधिकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. काही लोकांनी कमेंट करत म्हटलं की प्राण्यांवर एवढा विश्वास नाही ठेवायला पाहिजे. अन्यथा ते चावूही शकतात. तर काहींनी असंही म्हटलं की कुत्रा माणसापेक्षा अधिक समजदार आणि ईमानदार असतो. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/06/09/deshmukh/", "date_download": "2022-12-09T09:31:33Z", "digest": "sha1:IAEXDJP3L25TBGGPNBELWY6IQKLSRQTD", "length": 5974, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज च्या १२ वी चा निकाल १०० टक्के. – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nश्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज च्या १२ वी चा निकाल १०० टक्के.\nशिराळा : रेड -शिराळा येथील श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज चा १२ वी चा निकाल १०० टक्के लागला.\nमहाविद्यालयातील प्रथम क्रमांक गीता चव्हाण ७५, द्वितीय क्रमांक सुप्रिया जगताप ७०.३०, तृतीय क्रमांक तेजेस्वनी शिंदे ७०% मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सत्यजित देशमुख, सचिवा सौ .रेणुकादेवी देशमुख यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्याना प्रा. सरिता वरेकर व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.\n← चांदोली त १ वाजून ३७ मी. ३.१ रिस्टर स्केलचा भूकंप\nशेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उच्चाधिकार समिती -मुख्यमंत्री →\nजिल्ह्यातील विविध शाळांना ‘ मोबाईल सायन्स एक्झिबिशन व्हॅन ‘ भेट देणार\nदत्तसेवा तुरुकवाडी चा १० वी चा निकाल १०० % : तृप्ती पाटील ९३ % गुण मिळवून पहिली\nकोरे महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी- प्राचार्य बिराजदार\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमा���ं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/2241", "date_download": "2022-12-09T10:01:50Z", "digest": "sha1:DOYZGMN62EBPO7JP3OSHDRWJLXTRUJLD", "length": 13801, "nlines": 103, "source_domain": "www.khaasre.com", "title": "जेव्हा बाळासाहेब दादांना म्हणाले, 'थिएटरवाल्याचा पायजमा फाडून तुझ्या हाती देतो'", "raw_content": "\nबाळासाहेबाच्या ह्या आदेशामुळे दादा कोंडके सगळ्यापर्यंत पोहचले..\nदोन प्रतिभावान व्यक्ती, अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. बाळासाहेबांचे मराठी विषयाचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्यांच्यात आणि दादांमध्ये विशेष जवळीक होती. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा.\nचित्रपट मुंबईमध्ये लावण्यात यावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्याचा आदेश सोडला होता. दादा कोंडके यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्त बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्यातील हा किस्सा आपण जाणून घेऊयात. साधारण १९७३-७४चा तो काळ. त्या काळात मराठी मानूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिकाराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी मानसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट. दादांना चित्रपट प्रदर्शीत करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शीत करण्यास नकार दिला. दादांचा ‘सोंगाड्या’ आणि ‘एकटा जीव..’ भारतमातामध्येच लागले, पण फार कमाई झाली नाही. त्याचे कारण म्हणजे हे थिएटर लहान, त्यात तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये होते.\nराम राम गंगाराम’ च्या वेळी दादांना दादरचे मराठा मंदिर हवे होते, पण मराठा मंदिरचा पारशी मालक त्यासाठी तयार नव्हता. त्याचवेळी ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘बॉबी’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आध�� ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. पण करारानंतरही तारापोरवाल्याने दादांकडे पाठ फिरवली. दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली.दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, पण तो ऐकून घेत नव्हता. तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर काढले. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी मानसाचा चित्रपट प्रदर्शीत करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली.\nबाळासाहेब आपल्या खास शैलीत म्हणाले होते, ‘रडताय काय असे, त्या तारापोरवाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो. थांबा जरा. बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना बोलावून घेतले. आत्ताच्या आत्ता त्या पारश्याला उचलून माझ्यापुढे आणा आणि मराठा मंदिरवरचे बॉबीचे पोस्टर काढा, असा आदेश दिला. अर्ध्याच तासात मोहन रावळेंनी तारापोरवाल्याला बखोटीला धरून साहेबांपुढे आणले. तिकडे भुजबळांनी पोस्टर उतरवले होते.\nबाळासाहेब ठाकरे यांनी तारापोरवाल्याला कडक शब्दात सुनावले. ‘चर्चा नको, दादा कोंडकें यांचा सिनेमा लावायचा कळलं.. अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो कळलं.. अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन बाळासाहेब म्हणाले होते, ‘चला निघा आता बाळासाहेब म्हणाले होते, ‘चला निघा आता’ पारशी उठला. पार गळपटला होता. रावळेंनीच त्याला धरून बाहेर आणले. मराठा मंदिरला सिनेमा लागला अन् अक्षरश: धो धो चालला.\nस्पर्धेतले बॉबी अन् हाथी मेरे साथी सुपर हिट झालेच, पण राम राम गंगाराम सिल्व्हर ज्युबीली हिट झाला. त्यावेळी टॅक्स फ्रीची भानगड नव्हती. या चित्रपटानेच दादांना कमाई आणि प्रसिद्धी दिली. हा सिनेमा सिल्व्हर ज्युबीली हिट झाल्यावर स्पेशल शोला बाळासाहेब ठाकरे देखील आले होते. त्यावेळी तारापोरवाला याने दादांना मिठी मारून आता यापुढे दादाचा प्रत्येक सिनेमा आपण आधी लावणार अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली होती.\nबाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसा��ासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच मानसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.\nकिस्सा आवडल्यास अवश्य शेअर करा…\nवाचा दादा कोंडके यांच्या बाबत अपरिचित गोष्टी..\nमनाचे सामर्थ्य ओळखा.. हि पोस्ट अवश्य वाचा…\nपाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलातील एकमेव अधिकारी मार्शल अर्जन सिंघ\nपाच स्टार मिळवणारे भारतीय वायुदलातील एकमेव अधिकारी मार्शल अर्जन सिंघ\nPingback: ऑटो ड्रायव्हरचा मुलगा ते टीव्हीतील महाराणा प्रताप...\nPingback: असा व्यक्ती ज्याने ६० वर्षापासून त्याने केली नाही आंघोळ...\nPingback: असा व्यक्ती ज्याने ६० वर्षापासून केली नाही आंघोळ...\nPingback: पवार साहेब व बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मासीकाचे शेवटी काय झाले\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/chinas-preference-national-competition-over-asian-table-tennis-pjp78-11328", "date_download": "2022-12-09T08:52:07Z", "digest": "sha1:MWEIKFDVSQKM5CNC7UIUVMMUFV2NM53W", "length": 8305, "nlines": 111, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "आशियाई टे.टे.पेक्षा चीनचे राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य - Chinas Preference national competition over Asian Table Tennis pjp78 | Sakal Sports", "raw_content": "\nआशियाई टे.टे.पेक्षा चीनचे राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य\nआशियाई टे.टे.पेक्षा चीनचे राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य\nचीनने आगामी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेऐवजी देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना देशातील १४ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चीनच्या टेबल टेनिस संघटनेकडून देण्यात आली आहे.\nबीजिंग - चीनने आगामी आशियाई टेबल टेनिस स्पर्धेऐवजी देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य देत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना देशातील १४ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चीनच्या टेबल टेनिस संघटनेकडून देण्यात आली आहे.\nआशियाई अजिंक्यपद स्पर्धा २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान कतारची राजधानी दोहा येथे नियोजित आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेवरून परतल्यानंतर खेळाडू आपापल्या स्थानिक संघांत सहभागी झाले असून त्यांनी चीनमधील ‘मिनी-ऑलिंपिक’ समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.\nआगामी काळात होस्टन येथील जागतिक अजिंक्यपद व चीनमधील टेबल टेनिस सुपर लीग या स्पर्धा चीनचे लक्ष्य असणार आहेत. ‘देशातील राष्ट्रीय स्पर्धा या १७ ते २६ सप्टेंबरदरम्यान नियोजित आहेत, त्यांनतर अगदी थोड्या कालावधीत कतार येथे आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाण करून आशियाई स्पर्धेच्या नियोजित वेळेत पोहचणे कठीण आहे,’ अशी माहिती चीन टेबल टेनिस संघटनेचे संचालक किन झिझियान यांनी या वेळी दिली आहे.\nकोरोना काळात खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर अनेक मर्यादा आहेत. जैवीकरणातील थांबे व विलगीकरणाचा संघाच्या आगामी दौऱ्यावर परिणाम होणार होता. आशियाई स्पर्धेतील सहभागाचा खेळाडूंच्या वैयक्तिक विकासासाठीदेखील फायदा होणार नसल्याने, पुरुष व महिला संघातील खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.\n- किन झिझियान, प्रशिक्षक, पुरुष टेबल टेनिस संघ\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:22:10Z", "digest": "sha1:SKPV3AMSAJAEGP3NSWIBWBQZYVIJPWFT", "length": 16386, "nlines": 146, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "भूगोलाचा आढावा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nआजच्या लेखामध्ये भूगोल या विषयाचा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास आणि जैवविविधता व पर्यावरण इत्यादी अभ्यासक्रमामध्ये नमूद विषयासोबत कसा संबंध ���ेतो, याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन हे अधिक नेमकेपणे करता येऊन विषयाची सर्वागीण तयारी करता येईल.\nभूगोल या विषयातील पर्यावरण भूगोल हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासताना मुखत्वे पर्यावरण परिस्थितीकी, प्रदेशनिहाय जैवविविधता तसेच याचे प्रमाण, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े, हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमानवाढ यासाठी कारणीभूत असणारे नसíगक व मानवी घटक, वाढते शहरीकरण त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, जंगलांचा होणारा ऱ्हास तसेच या कारणास्तव निर्माण झालेल्या समस्या आणि एकूणच याचा होणारा एकत्रित परिणाम या सर्व घटकांचा जगाच्या आणि भारताच्या भूगोलात विचार करावा लागतो आणि याच्याशी संबंधित माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. या घटकांचा अभ्यास कसा करावा याची माहिती आपण मागील लेखांमध्ये सविस्तरपणे घेतलेली आहे. सामान्य अध्ययनमधील बहुतांश घटकांचा परस्पर संबंध येतो.\nआर्थिक विकास या घटकासोबतचा संबंध\nसामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकाअंतर्गत देशाच्या विविध भागात घेतली जाणारी महत्त्वाची पिके व पीक पद्धती, शेती उत्पादन, प्राणी संगोपन, अर्थशास्त्र, सिंचनाचे प्रकार आणि दळणवळण इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे.\nयाकरिता आपल्याला आर्थिक भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो आणि या विषयाच्या मूलभूत माहितीची तोंडओळख करून घ्यावी लागते. अर्थात यामुळे या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्यासाठी मदत होते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुतांश प्रमाणात भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित असतात. याच्या मूलभूत माहितीचा अभ्यास सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल विषयातील आर्थिक भूगोलामध्ये झालेला असतो.\nया माहितीचा वापर करून पेपर तीनमधील प्रश्न अधिक समर्पकरीत्या सोडवता येऊ शकतात. पण अशा प्रकारे माहितीचा वापर करताना पेपर तीनमध्ये आर्थिक पलूंचा विशेषकरून अधिक विचार करणे अपेक्षित असते याचे भान ठेवावे लागेल. थोडक्यात जरी मूलभूत माहितीची परिभाषा एकसारखी असली तरी उत्तरे लिहिताना पेपरनिहाय लागणारा दृष्टिकोन भिन्न-भिन्न असतो.\nपर्यावरण आणि जैवविविधता या घटकासोबतचा संबंध\nसध्या जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, शहरीकरण, उपलब्ध ��सíगक साधनसंपत्तीमध्ये होणारी घट, सतत वाढणारी लोकसंख्या आणि यासाठी कारणीभूत असणारे नसíगक आणि मानवनिर्मित घटक यासंबंधी सतत काही घटना घडत असतात. ही माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने नोट्स स्वरूपात संकलित करावी लागते. या माहितीचा उपयोग सामान्य अध्ययनमधील संबंधित विषयाचा सखोल आणि सर्वागीण पद्धतीने तयारी करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो.\nया घटकाचा समावेश हा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील-जैवविविधता आणि पर्यावरण अंतर्गत नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकांच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. हे घटक पर्यावरण भूगोल विषयाशी संबंधित आहेत पण पेपर तीनमध्ये या घटकाचा अभ्यास करताना मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टीवर कोणते परिणाम झालेले आहेत तसेच यासाठी कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या आहेत तसेच यासाठी कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.\nयात प्रामुख्याने भारत सरकारने आखलेल्या उपाययोजना, नसíगक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन यासाठी पारित करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे त्याचबरोबर यात भारताची नेमकी भूमिका काय आहे, याची सविस्तर माहिती ठेवावी लागते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना आणि कायदे माहीत असणे गरजेचे आहे. या माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजना, कायदे यांसारख्या स्रोतांचा उपयोग करता येऊ शकेल. या घटकाचा पारंपरिक अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये झाल्यामुळे या विषयाशी संबंधित चालू घडामोडींची समज अधिक योग्यरीत्या करता येते.\nउपरोक्त नमूद केलेल्या घटकांसाठी सामान्य अध्ययनातील पेपरनुसार जो दृष्टिकोन वापरावा लागतो त्यामध्ये भिन्नता येते. त्यामुळे सर्वप्रथम प्राथमिक माहितीचा अभ्यास करून घ्यावा लागतो. त्यासाठी आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल हे विषय अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर सामान्य अध्ययन पेपर तीनमधील उपरोक्त नमूद घटकांवर विचारण्यात येणारे प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा चालू घडामोडींशी अधिक संबंधित असतात. असे असले तरी विषयाच्या पारंपरिक ज्ञानाची सखोल ��ाहिती असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे लिहिता येत नाहीत. सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल या विषयामुळे पर्यावरण आणि आर्थिक भूगोलाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास झालेला असल्यामुळे संबंधित घटकाच्या चालू घडामोडींचा समावेश करून सर्वागीण पद्धतीने परीक्षाभिमुख तयारी करता येऊ शकते.\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bakhar.dattaprabodhinee.com/2018/02/blog-post_8.html", "date_download": "2022-12-09T08:48:06Z", "digest": "sha1:VYCRMYUKTSXCJQBYTELTW4QQM4PUDI2J", "length": 11776, "nlines": 113, "source_domain": "bakhar.dattaprabodhinee.com", "title": "क्र (२७१) महाराज आपण दत्त अवतार आहात", "raw_content": "\nHomeश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोधक्र (२७१) महाराज आपण दत्त अवतार आहात\nक्र (२७१) महाराज आपण दत्त अवतार आहात\nमला पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येऊन करीन असा नवस घाटावरील एका ब्राम्हणाने श्रीनृसिंह सरस्वतीस केला होता श्री दत्तकृपेने पुढे त्यास पुत्र झाला नवस फेडण्यास तो ब्राम्हण कुटुंबासह गाणगापुरास जाण्यास निघाला तो अक्कलकोटपर्यंत आल्यावर त्याची खर्ची संपली तेव्हा त्या ब्राम्हणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की मला गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही तर आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा महाराजांनी (होकारार्थी) मान हलविली ते पाहून ब्राह्यणाला मोठा आनंद झाला नंतर त्याला समर्थ कृपेने नवसपूर्तीसाठी द्रव्याची मदत मिळून त्याच्या मुलाची मुंजही झाली.\nगाणगापूरच्या दत्तगुरुंच्या पुढील अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे सांगणारी ही लीला आहे गाणगापूरचे श्रीनृसिंह सरस्वतीस केलेल�� नवस पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी सन्निध येऊन फेडीत असल्याच्या अन्य अनेक लीला आहेत घाटावरील ब्राम्हणाने पुत्र झाल्यास त्याचे उपनयन (मौंज) गाणगापूरात येऊन करीन असा श्री नृसिंह सरस्वतीस नवस केला होता त्यास दत्तकृपेने पुत्र झाला बोलल्याप्रमाणे नवस फेडण्याची जबाबदारी ब्राह्याणाची होती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तो त्याच्या कुटुंबियांसमवेत गाणगापूरला जाण्यास निघाला पण अक्कलकोटपर्यंत आल्यावर त्याच्या जवळचे सर्व पैसे संपले त्यामुळे नवस फेडण्यासाठी तो गाणगापूरला जाऊ शकत नव्हता श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतारी आहेत हे तो जाणून होता म्हणून त्याने स्वतःची अगतिकता पैशाअभावी पुढे जाण्याची असमर्थता श्री स्वामींपुढे निवेदन करुन नवस फेडून घेण्याबाबत त्यांना विनंती करताच श्री स्वामींनी होकारार्थी मान हलविली त्याच्या मुलाची मौंज अक्कलकोटातच यथासांग पार पडली श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतार असल्याची प्रचिती त्या ब्राम्हणास आली असे अनेक भक्तांना गाणगापूर येथे जाण्याऐवजी अक्कलकोट येथे जाण्याचे दृष्टांत झाले आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थ दत्तप्रभू भिन्न आहेत असे द्वैत किंवा संभ्रम मनात निर्माण करण्याचे काहीच कारण नाही मनात या दोन्ही दैवताबाबत भेदा भेद भ्रम अमंगळ निर्माण करण्यात वेळ श्रम वाया घालविण्यापेक्षा तोच वेळ व श्रम उपासनेत खर्च करण्यातच शहाणपणा आहे.\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्��ी जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nअगाध सद्गुरू महिमा 32\nदररोजच्या नित्य पारायणासाठी 52\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 71\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध 63\nस्वामी समर्थ सद्गुरूकृपा 34\nहम गया नहीं जिंदा है 15\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nहम गया नहीं जिंदा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/tejaswini-lonari-and-apurva-nemlekar-have-a-word-war-in-the-captaincy-task/", "date_download": "2022-12-09T08:06:01Z", "digest": "sha1:B5OFDUQYMM2KNOO2YENPTMSLQKLPEXNZ", "length": 6897, "nlines": 79, "source_domain": "hellobollywood.in", "title": "BIGG BOSS मराठी 4: 'मी नाय त्यातली...'; कॅप्टन्सीच्या युद्धात तेजस्वी- अपूर्वामध्ये थारमार | Hello Bollywood", "raw_content": "\nBIGG BOSS मराठी 4: ‘मी नाय त्यातली…’; कॅप्टन्सीच्या युद्धात तेजस्वी- अपूर्वामध्ये थारमार\nin Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात बिग बॉसने खेळी टाकत किरण माने यांना स्पर्धकांसाठी घराबाहेर काढून सिक्रेट रूममध्ये ठेवले. यांनतर काल किरण माने घरात रिएंटर झाले आणि सगळी गणितंच त्यांनी बदलली. किरण येताच अमृता धोंगडे आणि तेजस्विनीमध्ये पहिलं भांडण झालं. यावेळी अमृता म्हणाली कि, घरात सगळ्यात सेफ गेम खेळणारी व्यक्ती म्हणजे ‘तेजस्विनी लोणारी’. यावर तेजस्विनी म्हणाली, ‘माझी चूक होते मी तुझ्याकडे नेहेमी येते…’ घरात परतल्यापासून मानेंनी सदस्यांना दिलेल्या १ ते १० या क्रमवारीनुसार त्यांची जागा दाखवून दिली आणि बिग बॉसने जाहीर केले कि या १ ते ५ क्रमावर असलेल्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळतेय.\nमानेंनी निवडल्यानुसार, तेजस्विनी, रोहित, विकास, अपूर्वा आणि समृद्धी यांना क��प्टन्सीची उमेदवारी मिळाली. यातून विकास आणि समृद्धी गेल्या भागात बाहेर झाले. यानंतर आता अपूर्वा आणि तेजस्विनीमध्ये जोरात लढत झाली. कॅप्टन्सीचं कार्य त्यांनी टास्क कमी आणि युद्ध म्हणून जास्त खेळण्याचं मनावर घेतलं आहे. दरम्यान त्यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली. ‘युध्द्व कॅप्टन्सीचे’ हे कॅप्टन्सी कार्य आता कोण जिंकतंय हे पाहायचं आहे. पण तोपर्यंत माने कॅप्टन म्हणून घराचा कार्यभार सांभाळतील असे बिग बॉसने जाहीर केले आहे.\nया कार्यादरम्यान अपूर्वा आणि तेजस्विनी एकमेकींसोबत भिडल्या. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो कि अपूर्वा म्हणते, ‘एकच स्ट्रॅटेजी आहे आयुष्यभर डिस्ट्रॉय…’ त्यावर तेजस्विनी म्हणाली, ‘तोंड सांभाळ तुझं…’ तर अपूर्वा म्हणाली, ‘चिटर आहे चिटर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.’ तर तेजस्विनी म्हणाली, ‘हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस.’ यावर अपूर्वा म्हणाली, ‘तू म्हणजे, ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली.. अशी आहेस..’ आता भांडण काय आणि किती विकोपाला जातं हे आजच्या भागात कळेल. शिवाय घराला नवा कॅप्टन म्हणून कोण मिळणार हे देखील आज कळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/10/26/lagnachya-4-5-diwasa-nanatar/", "date_download": "2022-12-09T09:33:41Z", "digest": "sha1:XOWGB2S5ULS7K3M67MT7APHGFZSCRM34", "length": 12228, "nlines": 91, "source_domain": "live29media.com", "title": "लग्नाच्या ४-५ दिवसांनंतर सा'सू सु'नेला सांगते… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nलग्नाच्या ४-५ दिवसांनंतर सा’सू सु’नेला सांगते…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nJoke १- रिक्षावाला – बोला साहेब , कुठे जाणार गंपू – नवी मुंबईला………रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.\nगंपू – आं… रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षातक्लास म्हणजे काय रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार.\nसेकंड क्लासमध्ये म्यु’झिक बंद आणि फक्त खड्ड्य���तून रिक्षा चालवणार…….गंपू – आणि थ’र्ड क्लास \nरिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…\nJoke २- संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.\nबंता – हा कुत्रा विश्वासू तर आहे ना \nसंता – हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की\nप्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो….😂😂😂😂\nखालील विनोद १ ८ + आहेत ज्यांना नाही आवडत त्यांनी वाचू नका-\nJoke ३- विजय बायकोचा कार्य’क्रम करत असतो करता करता अचानक विजय थांबतो\n५ मिनिटा नंतर परत करायला सुरुवात करतो परत थोड्या वेळाने परत थांबतो……\nअस तो ७ ते ८ वेळा करतो, तर बायको विचारते…. बायको तू असा सारखा सारखा मध्ये का थांबतोय\nविजय : मी हे ने’ट वर बघितला होता वि’डि’ओ मध्ये…..\n त्याला बफ’रिंग म्हणतात. नेट हळू असत तेव्हा होत ते हे Air’tel सोड आणि J’I’O च नेट पॅक घे\nJoke ४- एकदा एक बाई आडोश्याला सु’ सु’ करायला बसली,तर तिच्या भो’का’त खालून साप शिरला.\nआता तो साप काही बाहेर निघेना, मग लोकांनी गारु’ड्या’ला बोलावलं.\nगा’रु’डी जशी पुं’गी वाजवी तसे साप थोडा बाहेर येई. गा’रु’डी दमून थांबला की पुन्हा आत जाई.\nअसे खूप वेळ झाल्यावर दमून बसला. तर बाई म्हणते, गा’रु’डी दादा,अजून वाजवा की,म’स्त वाटतंय….\nJoke ५- मेडम – मुलांनो, अशी कोणती गरम वस्तु आहे जी तुम्ही तों’डा’त घेऊ शकत नाही\nबंड्या – मेडम, चालू असलेला ला’ईट बल्प…..\nमेडम – ते बरं कसं बंड्या – काल रात्री व’ही’नी दादाला म्हणत होती,\nब’ल्प चालू आहे, मी तों’डा’त घेणार नाही….😂😂😂\nJoke ६- घट’स्फो’टाचा ख’टला चालू असतो…… व’कील: बाई तुम्हाला मुलं किती\nएक आठ वर्षांचा, एक पाच वर्षांचा आणि एक तीन वर्षांचा…..\nव’कील: अरेच्चा पण तुम्ही तर म्हटलंय की सात वर्षांपूर्वी तुमचे य’ज’मान तुमच्याशी भां’डून घर सोडून गेले.\nबाई: घर सोडून गेले असले तरी अधू मधून ‘मा’फी मागायला येत होते…….\nJoke ७- आता संडा’सात पण फॅ’न लावायला पाहिजे ….\nसंडा’सात एवढे गरम होते की घा’माने आं’घोळ होते\nआणि बाहेर पडल्यावर समोरच्याला वाटते की\nहा #काम करून आलाय 👊😂😂😂\nJoke ८- एकदा सोन्या एका गुप्त’रोग डॉ’क्टर कडे गेला…… डॉ. : या बोला काय प्रॉ’ब्लेम आहे\nसोन्या: सांगतो पण हसायच नाही…… डॉ.: नाही हसत सांगा….. माझ ते रोजचंच काम आहे. सांगा…..\nसोन्या: बघा… हसलात तर सांगनार नाही… डॉ.: अहो सांगा नाही हसत. सोन्या बा’बुरा’व बाहेर काढतो….\nतर काय…. खराट्याची काडी…… डॉ. ला हसू आवरत नाही… व तो हसतो… सोन्या.: बघा… आता मी सांगतच नाही…\nडॉ.: बर बर आता नाही….. सांगा.. सोन्या: सुजलाय हा..😂😂😂 डॉ’क्टर हसून हसून मे’ला….\nविनोद ९- लग्नाच्या ४-५ दिवसांनंतर सा सू सुने ला सांगते…\nसासू बाई- अगं सुनबाई माझ्या मुलाला खुश ठेवत जा..\nसुन बाई लगेच संतापते….. सासू बाई- काय झालं पोरी\nसुन बाई- अजून किती खुश ठेऊ त्याला थंडीच्या दिवसात मी पूर्ण रात्र उ घ डी (बिना कप ड्यांची) झोपते ….😂😂😂\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nपोरगा त्याच्या प्रेयसीला रात्री घरी सोडताना…\nआजोबा के’ळ्याच्या सालीवरून पडतात…\nबायको रात्री लाडात नवऱ्याला विचारते…\nकॉलजेच्या मुलींचा सुंदर डान्स…\nनवरा बायकोला गुपचूप सांगतो…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8138", "date_download": "2022-12-09T10:16:45Z", "digest": "sha1:2PZH7JJ6NREH5KM755YXYGUXVZJB54GZ", "length": 7908, "nlines": 105, "source_domain": "www.khaasre.com", "title": "रोज सकाळी लसणाचा चहा पिल्याने होतात हे 5 चमत्कारिक फायदे… - Khaas Re", "raw_content": "\nरोज सकाळी लसणाचा चहा पिल्याने होतात हे 5 चमत्कारिक फायदे…\nलसूण ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त असणारी गोष्ट आहे. पण बरेच जण लसणाच्या उग्र वासामुळे तो खाण्यास टाळतात. लसणात अनेक औषधीय गुण आहेत. पण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसते. मागील हजारो वर्षापासून लसूण भारतात एक औषधी म्हणून वापरला जातो.\nसहसा सर्वच जणांच्या रोजच्या जेवणात लसणाचा समावेश असतोच, पण तो नसेल तर अवश्य करा. लसूण हे हृदयरोग, कफ, पचनाच्या तक्रारीसाठी उपयुक्त ठरते. लसणाच्या नियमित सेवनाने अनेक आजार दूर होऊ शकतात.\nलसणातून अ, ब आणि क जीवनसत्वासह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम सारखे पोषक तत्व मिळतातच पण लसूण चहा पिल्यानंतर सुद्धा काही चमत्कारिक फायदे होतात. चला जाणून घेऊया फायदे आणि कसा बनवायचा लसणाची चहा…\nअसा बनवा लसणाचा चहा..\nलसणाचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला लागते 1 लसणाची कळी, 2 छोटे ग्लास पाणी, 1 चमचा मध, 1 चमचा लिंबूचा रस आणि 1 चमचा किसलेले अद्रक. हे सर्व सामुग्री जमा केल्यानंतर अगोदर एक ग्लास पाणी उकळून घेऊन त्यात लसूण आणि अद्रक पेस्ट टाका. 15 मिनिटे कमी आसेवर त्याला शिजू द्या. चांगली उकळी आल्यानंतर त्याला 10 मिनिट तसेच ठेवा. त्यानंतर ते गाळून त्यात एक चमचा मध टाका. तुमचा लसणाचा चहा तयार होईल.\n1. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायी ठरते. यामुळे शरीराचं मेंटबॉलीसम आणि पचनक्रिया चांगली राहते.\n2. लसूण हृदयरोगासाठी फायद्याचा असतोच. पण हा चहाही त्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. लसणाच्या चहामुळे ब्लड सर्कुलेशन सामन्य राहते.\n3. हा चहा शरीरातील अधिकचे फॅट्स बरं5करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. या चहाचे सेवन केल्यास शरीरातील टॉक्सिक पदार्थ दूर होतात.\n4. लसणाच्या चहामुळे इम्युनिटी वाढते. कोलेस्ट्रॉल ज्यांचं नेहमी वाढलेलं असते त्यांच्यासाठी तर हा चहा खूपच उपयुक्त ठरतो.\n5. लसणाच्या चहातुन आपल्याला अँटिबायोटिक मिळते. ज्यामुळे सर्दी, खोकला या समस्या दूर होतील.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nमुलीच्या लग्नात 710 कोटी खर्च करणाऱ्या अंबानींना एका शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..\n१४०० कोटींचा आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा राजवाडा, दरबारात आहेत ३५०० किलोचे २ झुंबर..\n१४०० कोटींचा आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा राजवाडा, दरबारात आहेत ३५०० किलोचे २ झुंबर..\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ म���निटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta/remove-backlog-scheduled-castes-jobs-finance-minister-nirmala-sitaraman-public-sector-banks-ysh-95-3155692/", "date_download": "2022-12-09T08:19:47Z", "digest": "sha1:4GEGLGRSL2KAR7JSHCWTYA2TFXWDSMFL", "length": 24312, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "remove backlog scheduled castes jobs Finance Minister nirmala sitaraman Public Sector Banks ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nनोकऱ्यांतील अनुसूचित जातींचा अनुशेष दूर करा; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अर्थमंत्र्यांचे फर्मान\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अनुसूचित जातींच्या उमेदवारांचा अनुशेष दूर करून, रिक्त जागा वेळेत भरण्यास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सूचित केले.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nपीटीआय, नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अनुसूचित जातींच्या उमेदवारांचा अनुशेष दूर करून, रिक्त जागा वेळेत भरण्यास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सूचित केले. शिवाय या समाजघटकांतील लाभार्थ्यांपर्यंत सर्व योजनांमध्ये त्यांची व्याप्ती अनिवार्यपणे वाढवावी असेही त्यांनी फर्मावले. अनुसूचित जाती-जमातींचे कल्याण आणि उन्नती करण्याच्या उद्देशाने विविध सरकारी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येथे झालेल्या बैठकीत, अर्थमंत्र्यांनी बँकांना १ ऑक्टोबरपासून विशेषत: सफाई कर्मचाऱ्यांसारख्या बाहेरून कंत्राटी पद्धतीतून भरल्या जाणाऱ्या पदांसाठी योग्य डिजिटल नोंदी तयार केल्या जाव्यात असे त्यांनी आवाहन केले.\nबँका आणि वित्तीय संस्थांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १८ टक्के असल्याने, या समाजघटकांतून क्षमता निर्माण आणि उद्योजकता विकासाची गरज लक्षात घेण्याचा सल्लाही अर्थमंत्र्यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखांना दिला. अनुसूचित जातीतील समाजघटकाशी संबंधित सर्व प्रलंबित तक्रारींचे निवारणाचे काम २ ऑक्टोबरपासून केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाकडून (डीएफस) विशेष मोहिमेच्या रूपात केले जावे, असेही निर्देश देण्यात आले असल्याचे या संबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nसार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत, अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना अनुसूचित जातींशी संबंधित पतपुरवठा आणि भरती या दोन्हींबद्दल अनुसूचित जातींसाठी स्थापित राष्ट्रीय आयोगाला वर्षांतून दोनदा माहिती देण्याचे निर्देश दिले. अनुसूचित जातीतील लोकांच्या उन्नती आणि बलशालीकरणासाठी घटनेने दिलेल्या अधिकारांच्या पूर्ततेसाठी सर्व भागधारकांना एकत्रितपणे काम करण्यासाठी एका समान व्यासपीठावर आणणे हा या बैठकीचा उद्देश आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.\nअनुसूचित जातींसाठी पत वृद्धी हमी योजना आणि अनुसूचित जातींसाठी साहसी भांडवल (व्हेंचर कॅपिटल फंड) इत्यादी सर्व योजनांमध्ये आवश्यक सुधारणा केंद्रीय अर्थमंत्रालयातील वित्तीय सेवा विभागाद्वारे ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)’ सारख्या संस्थांशी चर्चा केल्यानंतर हाती घेतल्या जाऊ शकतात. ‘डिक्की’सारख्या संस्था तळागाळात जाऊन अनुसूचित जातींसोबत काम करून उद्यमशीलतेला चालना देत असल्याचे त्यांनी नमूद केले. आहेत, ती म्हणाली. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनुसूचित जातींसाठी स्थापित राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला आणि आयोगाचे अन्य सदस्य, अर्थ राज्यमंत्री, वित्तीय सेवा सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.\nमराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकर्ज व्याजदर महागणे अपरिहार्य; रिझव्र्ह बँकेची आजपासून दरनिश्चितीसाठी बैठक\n‘टीसीएस’ विकण्याचा रतन टाटा यांचा प्रयत्न होता\nआठवडय़ाची मुलाखत : सौरऊर्जेद्वारे वीज देयकात घट शक्य\nGold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा दर\nGold-Silver Rate Today: महाराष्ट्रातील सोन्याचा आजचा भाव स्थिर तर, चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या दर\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nपुणे: विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली करण्याच्या स्थगितीला विरोध\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nIND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महा��ाजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n‘जागतिक बँके’कडून विकास दर अंदाजात वाढ; ४० आधारबिंदूची भर घालत ६.९ टक्क्य़ांवर\nGold-Silver Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीची किंमत काय\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nNDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर\nGold-Silver Price on 23 November 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये किंचित घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर\nGold-Silver Price on 22 November 2022: सलग दोन दिवस सोने-चांदीच्या किमतीमध्ये घट; पाहा आजचे नवे दर\nGold-Silver Price on 21 November 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ नाही; पाहा आजचे दर\nGold-Silver Price on 20 November 2022: जाणून घ्या, आज किती रुपयांनी कमी झाली सोने-चांदीची किंमत\nडिजिटल वैयक्तिक विदा गैरवापरासाठी ५०० कोटींच्या दंडाची तरतूद; केंद्राकडून विदा संरक्षण विधेयक २०२२ चा सुधारित मसुदा\nनोकरकपात पुढील वर्षांत अधिक गतिमान -अॅमेझॉन\n‘जागतिक बँके’कडून विकास दर अंदाजात वाढ; ४० आधारबिंदूची भर घालत ६.९ टक्क्य़ांवर\nGold-Silver Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीची किंमत काय\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nNDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर\nGold-Silver Price on 23 November 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये किंचित घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर\nGold-Silver Price on 22 November 2022: सलग दोन दिवस सोने-चांदीच्या किमतीमध्ये घट; पाहा आजचे नवे दर\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/harassment-of-spouse-to-bring-money-from-abroad-crime-against-three-including-husband/", "date_download": "2022-12-09T10:24:02Z", "digest": "sha1:6Q5C3JG35RLSUHDZAHVXRL5Z5RRLAQA6", "length": 4900, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरूध्द गुन्हा - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरूध्द गुन्हा\nमाहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरूध्द गुन्हा\nअहमदनगर- आई-वडिलांकडून घर संसारासाठी व नवीन घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये तरच मी तुला नांदवतो, असे म्हणून विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गणेश अजिनाथ शिरसाठ, सासरे आजिनाथ शिरसाठ, सासू गंगाबाई आजिनाथ शिरसाठ (सर्व रा. टेंभुर्णी ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.\n23 जून, 2022 रोजी फिर्यादी यांचे लग्न गणेश शिरसाठ यांच्यासोबत झाल्यानंतर त्यांनी सिन्नर (जि. नाशिक) येथे काही दिवस व्यवस्थित संसार केला. नंतर मारहाण करून दिवसातून एकदा जेवण देऊन कधीकधी उपाशी पोटी ठेवत असे. त्यानंतर ते शेवगाव येथे भाड्याने रूम घेऊन राहत होते. तेव्हा पती गणेश फिर्यादीला नेहमी मारहाण करून त्रास देत. तु तुझ्या आई-वडिलांकडून आपल्याला घर संसारासाठी व नवीन घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये तरच मी तुला नांदविल, असे म्हणून शिवीगाळ करत असे.\nत्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती सासरी गेल्यानंतर सासरे आजिनाथ व सासू गंगाबाई शिरसाठ यांनी दोघांना घरात घेतले नाही. फिर्यादी यांनी भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने अखेर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/web-series-trailer-release-of-karisma-kapoor-web-series-mentalhood/", "date_download": "2022-12-09T08:45:49Z", "digest": "sha1:SJWZA5EMOL7EEHYLJ7FHK5RODKFL6PHV", "length": 5836, "nlines": 74, "source_domain": "hellobollywood.in", "title": "करिश्मा कपूरच्या वेबसीरिज 'मेंटलहुड' चे ट्रेलर रिलीज | Hello Bollywood", "raw_content": "\nकरिश्मा ���पूरच्या वेबसीरिज ‘मेंटलहुड’ चे ट्रेलर रिलीज\nin बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी\n ‘देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने आई बनविली आहे’, जर आई नसती तर जगात खरोखरच उलथापालथ झाली असती. मुले मोठे करणे ही एक कला आहे. पालकांच्या जबाबदारीतुन जात असताना, आपण एकदा तरी वेडे होतो. मातृत्वापासून ‘मेंटलहुड’ पर्यंत चा प्रवास निश्चित करताना, अल्टबालाजी आणि झी 5 ने ‘मेंटलहुड’ या वर्षाच्या सर्वाधिक प्रतीक्षित वेब-मालिकेचा ट्रेलर लाँच केला आहे.\nअनेक चढउतारांनी भरलेले, पालकत्व निभावणे निस्वार्थ कला आहे. ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मातांच्या झिगझॅग राइड्स दाखवल्या आहेत. या सुपरमॉमच्या जीवनाची झलक पाहताना ट्रेलरमध्ये आईला दररोज भोगाव्या लागणाऱ्या रोजच्या आव्हानांवर प्रकाश टाकलाआहे. आई-वडिलांच्या भावना, जीवन संतुलित ठेवण्याचे त्यांचे कार्य तसेच शिस्तीसाठी त्यांची अथक लढाई आणि मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चाललेली धडपड ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडण्यास तयार आहे.\nप्रत्येक आई स्वतः वेगळी असते आणि म्हणूनच ट्रेलर आपल्या हृदयाला स्पर्श करतो जिथे सर्वजण एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असतात. या वेब सीरिजमध्ये करिश्मा कपूर मीरा शर्मा ची भूमिका साकारत आहे. तिचा पती अनमोल (संजय सुरी) हा आपल्या तीन मुलांसाठी एक आदर्श टीम बनवायच्या प्रयत्नात असतो. इतकेच नाही तर या मालिकेत,डिनो ‘स्टे-एट-होम डैड’ आकाश फर्नांडिस, संध्याला ‘मोम्जिला’ अनुजा जोशी, शिल्पाला ‘वर्कहॉलिक मॉम’ नम्रता दालमिया, श्रुतीला’बोहो मॉम’ दीक्षा शाह तर तिलोत्तमाची ओळख ‘पुशओवर मॉम’ प्रीती खोसला म्हणून दाखवण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/06/02/11658/pomegranate-farming-humani/", "date_download": "2022-12-09T08:49:07Z", "digest": "sha1:XMSH32SEFSE5W5YCZP5YEIEPQVW2XQAD", "length": 17104, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "महत्वाची माहिती : प्रयोगशील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने केले हुमणी किडीचे नियंत्रण - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»महत्वाची माहिती : प्रयोगशील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने केले हुमणी किडीचे नियंत्रण\nमहत्वाची माहिती : प्रयोगशील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने केले हुमणी किडीचे नियंत्रण\nअहमदनगर : फळबागेसह सर्वच पिकांना सध्या मोठ्या प्रमाणात किडरोगाचा सामना करावा लागत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि शेतीमधील बदललेल्या पिकपद्धतीमुळे असे होत आहे. त्याच्याशी सामना करताना शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढत आहे. तोच नियंत्रणात ठेवण्याचा फंडा कळंब (ता. अकोले) येथील शेतकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे.\nहुमणी किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन हुकूमी आणि यशस्वी प्रतिबंधक उपाय कळंब येथील शेतकर्यांनी शोधला आहे. या यशस्वी प्रयोगामुळे अनेक शेतकर्यांनी या किडीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. बाळूमामा शेतकरी गटाचे शैलेंद्र भोर, सोपान भोर, संभाजी ठोंगिरे व इतर शेतकर्यांनी कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हुमणी किडीचे नियंत्रणासाठी घरगुती पद्धतीचा प्रकाश सापळा कडुलिंबाच्या झाडाखाली तयार केला आहे. प्रकाश सापळा प्रयोगाची उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी, मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब बांबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, आत्म्याचे ब���ळनाथ सोनवणे, कृषीसेवक अनिल फाफाळे यांनी शेतकरी शैलेंद्र भोर, सोपान भोर, संभाजी ठोंगिरे व इतर शेतकर्यांसमवेत पाहणी केली.\nअसा बनवला आहे सापळा : खड्डा करून त्यात प्लास्टिक कागद अंथरला. त्यात पाणी भरून किटकनाशक टाकले. खड्ड्याच्यावर मध्यभागी तीन काठ्यांचे तिघाड करून पाण्यापासून दोन ते तीन फूट उंचीवर त्याला साधा बल्ब लावला. त्यामुळे कडूलिंबाचे पाने खाण्यासाठी व मिलनासाठी आलेले हुमणी किडीचे भुंगेरे प्रकाशाला आकर्षित होऊन कीटकनाशक मिश्रीत पाण्यात गोळा झाले. पहिल्या अर्धा तासात साधारण दोनशे ते तीनशे लहान मोठे भुंगेरे पाण्यात पडून जमा झाले.\nहुमणीविषयी माहिती : खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी किडीचा जीवनक्रम जाणून प्रौढ व अळी अवस्थांचा नाश सामुदायिकरित्या करणे आवश्यक आहे. प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात.तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात.\nहुमणी दुष्परिणाम : परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसर्या झाडाकडे वळते. त्यामुळे शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. त्यामुळे पाऊस पडल्याबरोबर जमिनीतून बाहेर पडणारे हे हुमणी किडीचे भुंगेरे प्रकाश सापळा लावून नष्ट करणे गरजेचे आहे. हा अत्यंत साधा, सोपा कमी खर्चाचा घरगुती प्रयोग असून भविष्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान टाळण्यासाठी सर्व शेतकर्यांनी आपल्या शेतात सायंकाळी हुमणी किडीचे भुंगेरे नष्ट करण्यासाठी या प्रकारे घरगुती प्रकाश सापळा लावावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने सर्व शेतकर्यांना करण्यात आले आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-indian-fast-bowler-shardul-thakur-engagement-to-girlfriend-mittali-parulkar-watch-video-od-636660.html", "date_download": "2022-12-09T09:48:48Z", "digest": "sha1:IZY6DIHPO2C3C2YWFN3BOJ4U5ON5WW4X", "length": 7664, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket indian fast bowler /shardul thakur engagement to girlfriend mittali parulkar watch video - टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा झाला साखरपुडा, पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nटीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा झाला साखरपुडा, पाहा VIDEO\nटीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा झाला साखरपुडा, पाहा VIDEO\nइंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे.\nइंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे.\nविकी कौशलला पहिल्यांदा पाहिल्��ानंतर कतरिनाला पडला होता 'हा' प्रश्न; वाचून म्हणाल\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nमुंबई, 29 नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आयपीएल स्पर्धा गाजवणारा टीम इंडियाचा फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) साखरपुडा झाला आहे. शार्दुलनं रविवारी त्याची गर्लफ्रेंड मिताला परुळकर (Mittali Parulkar) बरोबर साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला शार्दुलचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. एखादा भारतीय क्रिकेटपटू या कार्यक्रमाला उपस्थित होता का हे अद्याप समजू शकलेलं नाही. ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर शार्दुल लग्न करण्याची शक्यता आहे.\n30 वर्षांचा शार्दुलला सध्या ब्रेक देण्यात आला आहे. त्यानं आजवर 4 टेस्ट, 15 वन-डे आणि 24 टी20 मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धा विजेत्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचाही तो सदस्य आहे. त्याचबरोबर तो टी20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेतही खेळला आहे. शार्दुलनं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला.\nIPL गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूनं केलं लग्न, ऋषभ पंतनं लावली हजेरी\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/09/14/18569/", "date_download": "2022-12-09T09:11:44Z", "digest": "sha1:XWAM437DQ6E4I5NQET2UZLA3HRFMFVIT", "length": 15410, "nlines": 145, "source_domain": "mavalmitra.com", "title": "“शेती पूरक व्यवसाय करताना बँकेचा सहभाग आवश्यक - MavalMitra News", "raw_content": "\n“शेती पूरक व्यवसाय करताना बँकेचा सहभाग आवश्यक\nवराळे : “शेती पूरक व्यवसाय करताना बँकेचा सहभाग घेतला तर आर्थिक भरभराट होतो” असा विश्वास कॅनरा बँकेच्या सुदुंबरे शाखेच्या व्यवस्थापक मोनिका मूर्तडक यांनी केले.\nतळेगाव दाभाडे येथील रूडसेट संस्था यांच्या वतीने दहा दिवसीय व्यावसायिक पोल्ट्री फार्म या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमास तळेगाव दाभाडे येथील कॅनरा बँकेचे ग्रामीण विकास अधिकारी श्री विकास सूर्यवंशी तसेच संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर उपस्थित होते.\nकार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपक प्रज्वलाने होऊन संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व संस्था करत असलेले विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण देऊन उद्योजक कसा घडेल याविषयी स्वागत पर भाषणात प्रस्तावना केली.\nकॅनरा बँक तळेगाव शाखेचे कृषी विकास अधिकारी श्री विकास सूर्यवंशी यांनी बँकेच्या विविध योजना आणि त्यापासून शेतकऱ्यांना होणारी मदत याविषयी सविस्तर सांगून प्रत्येकाने बँकेची एक नाते निर्माण केले तर बँक सदैव आपल्या सोबत राहील हा विश्वास नवीनउद्योजकांमध्ये निर्माण केला.\nया प्रशिक्षण कार्यक्रमास मावळ भागातील नवीन पोल्ट्री उद्योजक जवळजवळ 35या संख्येने प्रशिक्षणासाठी उपस्थित असून हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून यामध्ये रहिवास, भोजन व प्रशिक्षण दरम्यान चे साहित्य विनामूल्य दिले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय व स्किल डेव्हलपमेंट यांच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेच्या विविध कर्ज योजना, शासकीय कर्ज योजना, प्रत्यक्ष प्रकल्प प्रात्यक्षिक भेट यासारख्या गोष्टींचे आयोजन संस्थेत मार्फत विनामूल्य केलेले आहे.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश बावचे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nवडगाव व देहू नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध: आमदार सुनिल शेळके यांची माहिती\nपै.बाळासाहेब आंद्रे यांचे निधन\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लाव��ीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात ���ाजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/1st-semi-less-more/", "date_download": "2022-12-09T10:22:14Z", "digest": "sha1:OY4GHFF2HERPU5OBN34Q2XMXG5HVLIUC", "length": 12801, "nlines": 270, "source_domain": "activeguruji.com", "title": "Less-More,कमी-जास्त | 1st, Balbharti Part 2 - Active Guruji pahili", "raw_content": "\nसारे शिकूया पुढे जाऊया \n1ली ते 4थी प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन\nआकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन\nऑनलाईन आकारिक चाचणी 1\n१० ते १०० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\n४१ ते ५० या संख्यांची ओळख\n४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\n५१ ते ६० या संख्यांची ओळख\n५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\nपरिसरातील लहान उद्योगांची माहिती\nआपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.\nखालील वस्तू मोजा व सांगा.\nआपल्याला कोण ,काय मदत करतो\nखालील आकारांची नावे सांग.\nमराठी व सेमी माध्यम\nक्र घटकाचे नाव लिंक\n1 बालभारती भाग 1 क्लिक करा\n2 बालभारती भाग 2 क्लिक करा\n3 बालभारती भाग 3 क्लिक करा\n4 बालभारती भाग 4 क्लिक करा\n5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा\n6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा\nअध्ययन निष्पती – येथे क्लिक करा परिपाठ पाहण्यासाठी https://abhyasmitra.com ला भेट द्या.\nआपल्या प्रतिक्रिया लिहा. Cancel reply\nपहिली ते दहावी ऑनलाईन टेस्ट व शालेय माहिती अपडेट्स\nदैनंदिन सेतू अभ्यास PDF\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती-3,नवीन अभ्यासक्रम\nपहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम, 2022-2023\n1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती भाग 1, पहिली\nपहिली ते चौथी प्रश्नपत्रिका\n1ली ते 10वी घरचा अभ्यास\nCategary Select Category 1ली बालभारती ���ाग 1 (73) 1ली बालभारती भाग 1-सेमी (22) 1ली बालभारती भाग 2 (53) 1ली बालभारती भाग 2-सेमी (13) 1ली बालभारती भाग 3 (54) 1ली बालभारती भाग 3-सेमी (16) 1ली बालभारती भाग 4 (53) 1ली बालभारती भाग 4-सेमी (19) 2री प्रश्नोत्तरे (26) 3री प्रश्नोत्तरे (5) 4थी प्रश्नोत्तरे (14) 5वी नवोदय (16) 5वी शिष्यवृत्ती (39) 8वी नवोदय (11) 8वी शिष्यवृत्ती (20) आकारिक चाचणी 1 (48) आठवी टेस्ट (159) उपक्रम (3) चौथी टेस्ट (144) तिसरी टेस्ट (110) दहावी टेस्ट (146) दुसरी टेस्ट (86) नववी टेस्ट (147) निष्ठा प्रशिक्षण (1) पहिली टेस्ट (94) पाचवी टेस्ट (181) बदली प्रक्रिया (2) बाराखडी (2) मराठी व्याकरण (18) वाचनीय लेख (40) शालेय भाषणे (5) सहावी टेस्ट (167) सातवी टेस्ट (164) स्पर्धा परीक्षा (31) स्वाध्याय उपक्रम (1)\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?author=2", "date_download": "2022-12-09T10:05:16Z", "digest": "sha1:GCHCX34DTXZNN5QAXB5SEZFEOBEL6ERI", "length": 13353, "nlines": 108, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Author: दैनिक अभिमान - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई – ज्येष्ठ साहित्यीक तथा विचारवंत राजनखान यांच्या संकल्पनेतून आक्षर मानव ही संस्था 1986 साली स्थापन झाली. या संस्थेच्या माध्यमातून 90 विषयांवर संशोधन आणि कार्य करण्यात आले. ही संस्था…\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई: प्रतिनिधी महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त महावंदना व अभिवादन सभेचे आयोजन “बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया”अंबाजोगाईच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमात…\nअलखैर नागरी सहकारी प��संस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई शहरात गेल्या 18 वर्षापासून सातत्याने जनसामान्यांसाठी आणि रस्त्यावर राबणार्या कष्टकर्यांसाठी मदतीचा हात ठरलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्था ही स्वतःच्या हक्काच्या इमारतीत स्थानापन्न होत आहे. हे एक खूप मोठे…\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) घटनाकार संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक वही, एक पेन हे अभियान राबवून अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष…\nश्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे श्रीदत्त्तात्रेय प्रभू अवतार दिन महोत्सवाचे आयोजन श्रीदत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव सोहळ्यासाठी पांचाळेश्वर नगरी सज्ज\nDec 6, 2022 दैनिक अभिमान\nगेवराई : प्रतिनीधी “अवतार उदंड होती सवेची मागुते विलया जाती सवेची मागुते विलया जातीतैसे नव्हे श्रीदत्तमूर्ती” महानुभव पंथाचे उपकाशी व श्री दत्तात्रेय प्रभुंचे नित्य भोजन स्थान असलेले श्रीक्षेत्र पांचाळेश्वर येथे…\nसुवासिनी जेवणातून पन्नास लोकांना विषबाधा माजीमंत्री आ.धनंजय मुंडे यांची उपचारासाठी मदत\nDec 6, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई: प्रतिनिधी लग्नकार्य असल्यामुळे सुवासिनी महिलांना जेवण देण्याची प्रथा काही भागांमध्ये आहे. तालुक्यातील मौजे गित्ता या गावी सुवासिनी महिलांना जेवण देण्यात आले मात्र या जेवनातून हळूहळू 50 ते 60…\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन 6डिसेंबर रोजी सामुहिक बुध्दवंदना;संविधांनाच्या प्रस्ताविकेचे वाचन\nDec 4, 2022 दैनिक अभिमान\nचला निळ्या निशाणाखाली, सर्वांनी एक संविधान व्हावे अंबाजोगाई:प्रतिनिधी भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रसिध्द संशोधक, बौध्द धम्म प्रवर्तक, आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक प्रका���ड पंडित सम्यक परिवर्तन चळवळीचे जनक, भगवान…\nस्वाराती रुग्णालयाच्या शौचालयात आढले स्त्री जातीचे मृत अर्भक\nDec 3, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई प्रतिनिधी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागाच्या शौचालयात अंदाजे दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभाग हा नेहमी रुग्ण व…\n३ डिसेंबर बिनाका गीतमाला ची सुरुवात\nDec 3, 2022 दैनिक अभिमान\n३ डिसेंबर १९५२ रोजी ‘बिनाका गीतमाला’ ची सुरुवात रेडीओ सिलोन वरून झाली आणि चित्रपट संगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’…\nअंबाजोगाई मध्ये खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ११ डिसेंम्बर रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुशायरा व हास्य कवी संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त सुप्रसिद्ध कवी व शायर यांच्या शायरीचा आस्वाद सर्व अंबाजोगाई वासीयांनी घ्यावा – राजकिशोर मोदी\nDec 3, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा , देशाचे माजी कृषिमंत्री , खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई शहरात राजकिशोर मोदी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त असलेल्या मुशायरा व हास्य कवी…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/satyagrahi-samajvad", "date_download": "2022-12-09T08:09:26Z", "digest": "sha1:V3S4AQEYFJWX77WRPGXVWBGYHELED2M6", "length": 5584, "nlines": 59, "source_domain": "dpbooks.in", "title": "सत्याग्रही समाजवाद : गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय Satyagrahi Samajvad : Gandhivad va marxvadacha samnvay – Diamond Publications Pune", "raw_content": "\nसत्याग्रही समाजवाद : गांधीवाद व मार्क्सवादाचा समन्वय\nप्राचीन राज्ययंत्रणेमध्ये ‘राजा’ किंवा ‘शासक’ हा धर्माने प्रतिपादित केलेल्या न्याय कल्पनेप्रमाणे शासन चालवित असे. त्याला वेदान्ताची आध्यात्मिक बैठक असली, तरी हिंसा वर्ज्य नव्हती. आधुनिक काळात मार्क्सने भांडवलशाही, सरंजामदारी यांचा विरोध करून, श्रमजीवी कामगार-शेतकर्यांचे राज्य आणण्याची क्रांतिकारी संकल्पना ‘विरोधी विकासवादी तत्त्वज्ञाना’द्वारे मांडली; परंतु, त्यामध्येही सत्य व अहिंसा, साध्य-साधन विवेक ही तत्त्वे अग्रस्थानी नव्हती. विसाव्या शतकात युरोपात व्यक्तिवाद, राष्ट्रवाद व समाजवाद या विचारसरणी विकसित झाल्या पण त्यातूनही जनसामान्यांचे सर्व प्रश्न सुटू शकले नाहीत.\nया पार्श्वभूमीवर आचार्य जावडेकरांनी प्रतिपादन केलेले सत्याग्रही समाजवादाचे नवे तत्त्वज्ञान हे व्यक्तीच्या आत्मबलाला आवाहन करीत असतानाच, राज्यकर्त्यांच्या अन्यायाविरुद्ध सत्याचा आग्रह अहिंसक मार्गांनी (असहकार, सविनय कायदेभंग, इ. अभिनव पद्धतींनी) प्रकट करते. हे तत्त्वज्ञान ‘जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलायी जाएगी, वह सुबह कभी तो आएगी’ अशा एका आदर्श राज्य व समाज व्यवस्थेकडे नेणारे असून, त्यात एकीकडे वेदान्ताला नवा अर्थ व आशय देण्याची क्षमता आहे तर दुसरीकडे पाश्चात्त्य समाजवाद, मार्क्सप्रणीत साम्यवाद यातील उपयुक्त तत्त्वांचा सुंदर समन्वय महात्मा गांधींनी केलेला आहे, असे आचार्य जावडेकरांना वाटते.\nथोर राजकीय विचारवंत आचार्य जावडेकर (१८९४-१९५५) यांनी वेदान्तापासून मार्क्सवाद, समाजवाद, सत्याग्रहाचे क्रांतिशास्त्र या सार्यांचा सखोल अभ्यास करून, गांधीवादाची विस्तृत मीमांसा केली. हे त्यांचे कार्य राज्यशास्त्राच्या विकासात भर घालणारे तर आहेच पण सत्याग्रही समाजवाद हा साम्यवाद व गांधीवाद यांचा परिणत समन्वयच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hindimarathistatus.com/mothya-bhavala-vadhdivsachya-shubhechha", "date_download": "2022-12-09T10:17:18Z", "digest": "sha1:XTSPXZOUZZEB5CFMCGQZQ3WPNMKRIMQE", "length": 3227, "nlines": 47, "source_domain": "hindimarathistatus.com", "title": "मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा & More 100+ Best BIRTHDAY Status Marathi", "raw_content": "\nमोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुझ्यासाठी माझे आयुष्य पणाला लावीन,\nतू शिकवलेली शिकवण नेहमीच लक्षात ठेवीन..\nआई-बाबा नंतर तूच माझं पहिलं दैवत,\nकठीण प्रसंगी कोणत्याही तू लगेच येतो धावत..\nतूच माझा सखा, तूच सच्चा दोस्त,\nतुझ्यासारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं..\nतुला जे जे हवे ते ते मिळो हीच देवाकडे इच्छा,\nदादा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा\nवाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Mitra\nबहिणीला भावाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा\nBirthday Wishes for Sister Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nप्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Mitra\nआईला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/02/08/2215/2215-students-trending-jokes-in-marathi-statues-827365825876537-comedy-status-827568258347/", "date_download": "2022-12-09T09:15:02Z", "digest": "sha1:2MEHGQEDYZDP3U3NIFVMUYJHZHIS5ZJ7", "length": 14308, "nlines": 149, "source_domain": "krushirang.com", "title": "विद्यार्थी हे ‘कल्ला’कार असतात; त्यांचे भन्नाट कॉमेडी स्टेट्स वाचा आणि पोटभर हसा - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अ��िनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अहमदनगर»विद्यार्थी हे ‘कल्ला’कार असतात; त्यांचे भन्नाट कॉमेडी स्टेट्स वाचा आणि पोटभर हसा\nविद्यार्थी हे ‘कल्ला’कार असतात; त्यांचे भन्नाट कॉमेडी स्टेट्स वाचा आणि पोटभर हसा\nस्त्रियांना त्यांचे वय विचारु नये.. पुरुषाला त्याचा पगार. आणि विद्यार्थ्याला त्याचे मार्क्स .. कारण त्याचा खूप त्रास होतो.\nज्या दिवशी विचार करतो की, आयुष्यात खूप काही तरी मोठं करायचं. नेमकं त्याच दिवशी घरातले दळण आणायला पाठवतात.\nकितीही शिकलो तरी दरवाज्यावरील Push आणि Pull वाचल्यानंतर काही सेंकद तरी विचार करतो.. अरे दरवाजा ओढायचा की, ढकलायचा\nशाळेतली एक आठवण. बाई मी खरचं घरचा अभ्यास केलाय.. पण श्या.. अभ्यास ज्यात केला ती वहीच घरी विसरलो.\nचला सगळ्यांनी पटापट आपले Qualification सांगा.बघू कोण किती शिकलं आहे ते.\nपाऊस कमी होण्याचे कारण आहे इंग्लिश मीडियम स्कुलची वाढती संख्या.. कारण ते येरे येरे पावसा ऐवजी rain rain go away असे मुलांना शिकवतात.\nती: तू काय करतोयस मी: इंजिनीअरींग.. खाली काय बघता इज्जत वरच गेली आहे.\nअवघड प्रश्न खूप अवघड प्रश्न. आज शाळेत काय शिकवलयं.\nकाही लोक इतके उतावळे असतात की, फळ्यावर बाईंनी शिकवल्यावर सगळं कळालं असं सांगतात. पण घरचा अभ्यास केला नाही की, कळलं नाही असे सांगतात.\nजर तुम्हाला कोणी शिक्षण विचारुन जज करत असेल तर आताच दूर व्हा.. कारण उद्या रिझल्ट दाखवायची वेळ आली तर वांदे होतील.\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, अस��� करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1140189", "date_download": "2022-12-09T10:31:58Z", "digest": "sha1:2VMRI3PLGKLOODARVPGTPFTMIWWPSUTQ", "length": 3654, "nlines": 142, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ५२३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ५२३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:२८, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती\n१,३१० बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n→समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\n२३:३४, ६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:523, rue:523)\n०१:२८, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील)\n[[वर्ग:इ.स.च्या ६ व्या शत���ातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/509254", "date_download": "2022-12-09T10:34:27Z", "digest": "sha1:FMIQAKFJJNPWZ2CRZG4Y7HVDRKRRVHC5", "length": 2626, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स.पू. १७८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.पू. १७८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:३०, २२ मार्च २०१० ची आवृत्ती\n१४ बाइट्स वगळले , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: ca:178 aC\n०१:३७, १५ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sh:178. pne.)\n१२:३०, २२ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: ca:178 aC)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitelegram.com/2020/06/12/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:18:03Z", "digest": "sha1:6DU33IIHI2IABR4DRWIORUEC4RPFRACY", "length": 16138, "nlines": 108, "source_domain": "www.mumbaitelegram.com", "title": "देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे राज्यातून अव्व्ल – Lokmat – Mumbai Telegram – Pure Mumbai News for you!", "raw_content": "\nदेशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे राज्यातून अव्व्ल – Lokmat\nPosted on June 12, 2020 Author Sachine Golegaonkar Comments Off on देशातील सर्वोत्तम संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे राज्यातून अव्व्ल – Lokmat\nमुंबई : राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाचे (एनआयआरएफ) रँकिंग गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले असून मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने देशाच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये चौथ्या (८०. ७५) क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावरच असली तरी यंदा तिच्या गुणांकात भर पडली आहे. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने १९ वे स्थान (५८. ७७)पटकाविले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेने २५ वे (५५. ४३), मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने ३० वे(५३. २०) तर मुंबईच्याच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने ३४ वे (५१. ७०) स्थान पटकाविले आहे. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या १०० संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.\nदेशातील उच्च शिक्षण संस्थाचे मानांकन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)ने गुरुवारी देशभरातील संस्थांची क्रमवारी ऑनलाईन जाहीर केली. केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून हे रँकिंग जाहीर केले आहे. विविध विभागनिहाय अशा १० क्षेत्रात ही क्रमवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये, महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, विधी आदींचा समावेश आहे. यंदा प्रथमच दंत (डेन्टल अभ्यासक्रम) याचाही समावेश करण्यात आला आहे. सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने नववा क्रमांक (६१. १३) तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.यंदा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मानाकनात एका क्रमांकाची सुधारणा झाली आहे. मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला मागे टाकत १७ व्या स्थानावरून १४ व्या स्थानावर(५६. ०४) झेप घेतली आहे. तर आयसीटीच्या मानांकनात घसरण होऊन १५ व्या स्थानावरून १८ व्या स्थानावर (५४. १० )समाधान मानावे लागले आहे. मुंबई विद्यापीठाच्या मानांकनात ही मागील वर्षीच्या तुलनेने सुधारणा झाली असून यंदा मुंबई विद्यापीठाने ६५ वे स्थान मिळविण्यात यश मिळविले आहे. मागील वर्षी सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ८१ व्या स्थानावर होते.\nअभियांत्रिकी संस्थांच्या क्रमवारीत महाराष्ट्रात मुंबईच्या आयआयटी बॉम्बेनेच ८५.०८ गुणांची कमाई करत प्रथम स्थान तर देशात तिसरे स्थान मिळविले आहे. आयसीटीने अभियांत्रिकी क्षेत्रात राज्यात ५८. ७० गुण मिळवून दुसरे स्थान तर नागपूरच्या विसवेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने राज्यात अभियांत्रिकी क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय संस्था मूल्यांकनाच्या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या चेन्नईच्या संस्थेने प्रथम तर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने द्वितीय तर नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीच्या शैक्षणिक संस्थेने तृतीय क्रमांक मिळविला आहे.\nविविध विभागातील राज्यातील प्रथम ३ क्रमांकाच्या संस्था\nमॅनेजमेंट (कंसात देशातील क्रमवारी / मानांकन )\nशैक्षणिक संस्था – गुणांकन\n१) आयआयटी बॉम्बे , मुंबई – ६५. ७६ (११)\n२)नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, मुंबई – ६२. ८७ (१२)\n३)एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च , मुंबई – ५६. ९३ (१८)\n१)आयसीटी , मुंबई – ७४. ५० (४)\n२)एन एम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज , मुंबई – ५७. ८५ (१३)\n३)पुना कॉलेज ऑफ फार्मसी , पुणे – ५४. ४४ -(२२)\n१)फर्ग्युसन कॉलेज, पुणे – ५६. ०४ (४२)\n२)कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन , मुंबई- ५३. ६६ – (६२)\n३)सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई – ५१. १४ (९०)\n१)डॉ दि डी वाय पाटील विद्यापीठ, पुणे – ५२. ०५ (२४)\n२)दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा – ५०. २१ (२९)\n३) कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड – ४६. ००(३७)\n१)सिम्बॉयसिस लॉ स्कुल, पुणे – ५९. ५४ (८)\n१)डॉ डी वाय पाटील विद्यापीठ , पुणे – ७६. ३७(३)\n२)नायर हॉस्पिटल डेन्टल कॉलेज , मुंबई – ६४. ५४ (८)\n३) दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, वर्धा- ६०. ९९ (१४)\nमुंबई महानगरातील खाड्या आक्रसल्या – Loksatta\nपर्यावरण बदलांमुळे किनारी क्षेत्रांवर दुष्परिणाम; ३० वर्षांच्या अभ्यासातून बाब उघड मुंबई : गाळाने भरलेले नद्यांचे मुख आणि संथ झालेला जलप्रवाह यांमुळे मुंबई महानगर परिसरातील नाले आणि खाड्या आक्रसल्या आहेत. गेल्या ३० वर्षांत सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलामुळे मुंबई महानगर परिसरातील एकूण १०७.६ चौ किमी एवढे नदी, नाले आणि शेत जमीन युक्त असलेले क्षेत्र […]\nमुंबई महापालिकेतले बोके कोण उद्योग मंत्र्यांचा शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर आरोप – TV9 Marathi\nप्रकल्प पळवण्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे मंत्री भडकले, म्हणाले मुंबई महापालिकेतले बोके कोण Image Credit source: social media मुंबईः मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) 12 हजार कोटी रुपयांची कामं संशयाच्या घेऱ्यात सापडली आहेत. राज्य सरकारतर्फे या कामांची कॅग मार्फत चौकशी केली जाणार आहे. यावरून उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा […]\nBMC Guidelines home Isolation : गृहविलगीकरणासंदर्भात मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना – ABP Majha\nआता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी… मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय.. काल नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २० हजार पार गेलाय. मात्र यांत लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गृहविलगीकरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. सौम्य लक्षणं आणि लक्षणं नसतील अशांना गृहविलगीकरणाची मुभा देण्यात आलीय. Source: https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-bmc-guidelines-home-isolation-mumbai-corona-1023782\nमुंबई पोलीस दलात ५० ‘सेगवे’ दाखल – Lokmat\nमुंबई लोकल रेल्वे कधी सुरु होणार राज्य सरकारची महत्त्वाची माहिती – Loksatta\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली मुंबईची हवा इतकी का खालवली\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रेदरम्यानच्या झाडांचा समावेश – Loksatta\nठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच – Loksatta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/kriyavisheshan-ani-prakar-adverb-quiz-in-marathi/", "date_download": "2022-12-09T09:39:41Z", "digest": "sha1:5AIZPST7G56567KH6J4AOP4O7IMLDCE7", "length": 9034, "nlines": 195, "source_domain": "www.studywadi.in", "title": "क्रियाविशेषण आणि प्रकार", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nक्रियाविशेषण आणि प्रकार या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.\n1. दिलेल्या पर्यायातून स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.\n2. केव्हा कोठे कसे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती ………… क्रियाविशेषण अव्यय होतात.\n3. पहिला दुसरा दोनदा चौपट ही कोणती क्रियाविशेषणे आहेत\n4. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.\n5. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे\n6. तिने पुष्कळ वेळ त्याची वाट पाहण्यात घालवला – या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा\n7. खालील पर्यायातून क्रियाविशेषण अव्यय नसणारा गट कोणता\n8. आता हा शब्द …………… आहे.\n9. खालील शब्दाचा प्रकार ओळखा.-\n10. खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.\n11. योग्य क्रियाविशेषण अव्यय वापरून खालील वाक्य पूर्ण करा.-\nस्पर्धेत यश …………. आला.\n12. प��कन हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे\n13. खालील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा-\nकाल रात्री निकाल जाहीर झाला.\n14. पूर्वी माझे भरपूर वाचन होते – या वाक्यातील पूर्वी हा शब्द …………. आहे.\nपरिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय\n15. योग्य क्रियाविशेषण अव्यय वापरा व खालील वाक्य पूर्ण करा.\nती वाघाला पाहून ………… घाबरली नाही.\nमराठीच्या आणखी टेस्ट सोडवा\nनाम सर्वनाम विशेषण क्रियापद या सारख्या प्रकरणानुसार टेस्ट सोडवा\nमराठीच्या सर्व प्रकरणावर आधारित Mix टेस्ट सोडवा\n4 thoughts on “क्रियाविशेषण आणि प्रकार”\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://bakhar.dattaprabodhinee.com/2018/01/blog-post_57.html", "date_download": "2022-12-09T10:11:57Z", "digest": "sha1:4H6GXHINCBHJRN4RUOCEDPOXF3CGETGB", "length": 12347, "nlines": 113, "source_domain": "bakhar.dattaprabodhinee.com", "title": "क्र (११६) गोमुत्राने मूळव्याधी बरी केली", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (११६) गोमुत्राने मूळव्याधी बरी केली\nक्र (११६) गोमुत्राने मूळव्याधी बरी केली\nनारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते श्री स्वामी समर्थ त्यास गणपती म्हणून हाका मारीत श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती त्यांना मूळव्याधीचा आजार झाला पुष्कळ वैद्य डॉक्टर झाले पण गुण येईना एकदा नाईलाजास्तव त्यांनी डॉक्टर कडून मूळव्याधीचे मोड कापले त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला घरातल्या घरातही त्यांना फिरवेना तेव्हा त्यांनी ही सर्व हकीकत अक्कलकोटात असलेल्या मोरोपंत सेवेकर्यांस लिहून कळविली त्यात श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे असेही लिहिले त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे सांगितले त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलाकथेतील नारायण सोलापूरकर हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव आहेत व्यवसायाने ते वकील आहेत व्यवसायाचा भाग म्हणून ते युक्त्या प्रयुक्त्या करणारच पण श्री स्वामींप्रती त्यांची निष्ठा होती हे निश्चितच या लीलेतून खोलवर बोध घेण्याचा अथवा शोधण्याचा प्रयत्न केल्यास पेशा���े वकील असलेल्या नारायणरावाचा युक्ती प्रयुक्तीने येणारा पैसा सदोष असणार असा अतिरिक्त सदोष पैसा अनेकदा सुख समाधान शांती नाहीशी करतो हिरावून घेतो हीच नारायणराव वकीलाची मूळव्याधी म्हणता येईल श्री स्वामी महाराज त्यास गणपती म्हणून हाक मारीत गणपती ही बुद्धीची देवता असल्याचे सर्वमान्य आहे परंतु पेशाने वकील बुद्धी करामत कसरत करुन मिळविलेला अतिरिक्त पैसा त्यामुळे त्यांचे सारेच बिघडलेले श्री स्वामी समर्थांनी अंतःकरण शुद्धीला गोमूत्र म्हटले आहे शरीरातील टाकाऊ विषारी द्रव्ये जशी मूत्ररुपाने बाहेर टाकली जातात तसेच आपल्या इंद्रियांना पडलेले कुवळण निर्माण झालेले दोषही प्रयत्नपूर्वक काढून टाकावयाचे असतात या प्रक्रियेला गोमूत्र म्हणावयाचे असा गूढ अर्थ येथे आहे म्हणून श्री स्वामी समर्थांनी मूळव्याधीवर अर्थपूर्ण आणि बोधप्रद असा उपाय येथे सांगितला आहे गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल शारीरिक रोग बरा करण्यापेक्षाही वृत्ती प्रवृत्तीतल्या व्याधी बर्या करणे केव्हाही चांगले ते केले म्हणजे व्याधी जातील ते स्वामी सेवेतून स्वामी कृपेने आपोआप होत असते काया वाचा मनाची शुद्धी निर्मोही निर्लेपी मन आणि काम क्रोध लोभ मोह मत्सर माया या षडरिपू विरहित अवस्थेनेच मूळव्याधी निखालस बरी होते मानसिक स्वास्थ्य लाभते हा या लीलेतला अर्थबोध आहे.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले क��लदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nअगाध सद्गुरू महिमा 32\nदररोजच्या नित्य पारायणासाठी 52\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 71\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध 63\nस्वामी समर्थ सद्गुरूकृपा 34\nहम गया नहीं जिंदा है 15\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nहम गया नहीं जिंदा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/karnataka-claim-on-sangli-jat-taluka-what-exactly-is-the-case-122112400007_1.html?utm_source=Marathi_News_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2022-12-09T08:07:42Z", "digest": "sha1:LD3WWOT5HFUJT5JUDN3ZEOKE6LLYBING", "length": 25583, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सांगलीच्या जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा, नेमकं प्रकरण काय? - Karnataka claim on Sangli Jat Taluka what exactly is the case | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा पेटणार; सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकचा दावा\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोरोनाची लागण, दिल्ली दौरा रद्द\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान केले\nव्यायाम : लग्न ठरलंय म्हणून जिम सुरू करणं योग्य आहे का\nयुक्रेनमध्ये पुन्हा नव्याने हल्ले, लव्हिवमधील विद्युत पुरवठा खंडित\nमहाराष्ट्रातील सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावं कर्नाटकात सामील करवून घेण्याचा आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलंय.\nथोडक्यात त्यांनी महाराष्ट्राच्या सांगली पट्ट्यातील गावांवर पुन्हा एकदा दावा ठोकलाय.\nनेमकी प्रकरणाची सुरुवात कशी झाली \nसांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे.\nया सततच्या पाणी टंचाईला कंटाळून जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायती���नी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला होता.\nपृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदावर असताना जत तालुक्यातल्या या ग्रामपंचायतींनी सुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात समावेश करा, असा प्रस्ताव मांडला होता आणि याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं.\nमहाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देणार\nया ठरावाविषयी बोलताना बोम्मई म्हणाले की, \"जत तालुका दुष्काळी असून तिथं पाणी टंचाई असते. तिथं आम्ही पाणी देऊन मदत केली. जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कर्नाटकात समाविष्ट होण्यासाठी ठराव केला आहे. त्यावर आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत.\"\n\"कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कन्नड शाळांना विकासासाठी कर्नाटक सरकारने अनुदान दिलं आहे.\nतसेच स्वातंत्र्य चळवळीत, गोवा मुक्ती चळवळीत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील कन्नड स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे आम्ही तयार करत आहोत\" अशी माहिती देखील बोम्मई यांनी दिली.\nदरम्यान, महाराष्ट्रातील कन्नड नागरिकांचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं.\n'ही तर जुनी बातमी'\nयावर एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, \"आमचं सरकारनं असताना जतमधील 40 गावांसह अन्य गावांना कृष्णा नदीतील सहा टीएमसी पाणी देण्याचं आदेश देण्यात आलं होतं.\nत्यांनतर या प्रोजेक्टचं डिझायनींग झालेलं आहे, त्याचा प्रस्ताव मंत्रालयात आलेला आहे. सतरा-अठराशे कोटी रुपयांच्या या प्रोजेक्टला मंत्रालयातून अंतिम मान्यता मिळणं राहिलं आहे.\"\n\"यापूर्वी तिथे असे प्रयत्न होते की कर्नाटकातून पाणी पुरवावं. पण यासाठी महाराष्ट्राच्या वाटयाचं पाणी कर्नाटकला द्यावं लागणार होतं, त्याचा फायदा इतर लोक घेणार होते आणि या गोष्टी आपल्याला पाण्याच्या हिशोबाने महाग होत्या.\nत्यामुळे म्हैसाळ प्रोजेक्टमधून या गावांना पाणी देण्यात आलं. 2016 साली तिथल्या काही गावातील लोकांनी हे ठराव केले होते.\nत्यामुळे बोम्मई म्हणतायत त्याला काही अर्थ नाहीये, ही जुनी बातमी आहे. महाराष्ट्राने कर्नाटक सरकारशी जो पत्रव्यवहार केला होता त्यात कर्नाटक सरकारनेही यासाठी नकार दिला होता.\nत्यामुळे महाराष्ट्र ��रकारने आम्ही तयार केलेल्या प्रोजेक्टला मान्यता देणं एवढेच काम बाकी राहिलेलं आहे. आणि मला खात्री आहे जलसंपदा मंत्री लवकरच याला मान्यता देतील.\"\nमहाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\n'सीमेवरच्या गावांना महाराष्ट्रात यायचं आहे'\nयावर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n\"महाराष्ट्र सीमा प्रश्नी राज्य सरकारने बैठक घेतली. त्याचा विस्तार केला त्या समितीची बैठक घेतली. दोन तास ही बैठक झाली आहे. या बैठकीत सर्व पक्षाच्या नेत्याना आमंत्रित केलं होतं. यावेळी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे.\nत्याच बैठकीत दोन समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्री महोदयांनी केली. त्या दोन मंत्र्यांची नियुक्ती करता असताना आम्हाला आदेश दिले की, या दोन मंत्र्यांनी दैनंदिन फॉलोअप घ्यायचे आहेत. शिंदे सरकार सत्तेवर आल्यावर आपण या प्रकरणी वैद्यनाथन या सिनिअर कौन्सेलची नियुक्ती केली आहे. त्यांच्याशी चर्चा करायची.\"\n\"सीमेवर जी साडेआठशे गावं आहेत ज्यांना आजही महाराष्ट्रात सामील व्हायचं आहे, इतकंच नाही तर या 850 गावांना शैक्षणिक सुविधा, इतर नागरी सुविधा, वैद्यकीय मदत, आंदोलकांना मिळणारी पेन्शन हे सर्व निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले.\n\"यामुळे कर्नाटकची जनता तिथल्या सरकारला प्रश्न विचारेल म्हणून या खोडी काढण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत.\nदरम्यान 15 वर्षापूर्वी जेव्हा जतच्या भागामध्ये 40, 50 गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न बिकट होता. त्यानंतर हा प्रश्न पुढे आला होता. पंधरा वर्षांपूर्वी हा मुद्दा केव्हातरी पुढं आला होता तो मुद्दा कर्नाटक सरकारने आता उकरून काढलाय.\"\nबसवराज बोम्मई यांनी घेतलेली भूमिका अतिशय आक्षेपार्ह आहे. आम्ही महाराष्ट्रातली 40 गावं काय 40 इंच जमीनसुद्धा देणार नाही असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ��ारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही ���ाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nकन्नड रक्षण वेदिके : बेळगावात हिंसक आंदोलन करणारी ही संघटना काय आहे\nदीपाली जगताप महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या मुद्यावरून कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेकडून कधी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांवर हल्ला होताना दिसतो तर कधी गाड्यांना काळं फासलं जातं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्रश्नाचे समन्वयक म्हणून बेळगाव येथे आपला दौरा जाहीर केला आणि इकडे बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके संघटना आक्रमक झाली.\nलग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू\nजयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1798370", "date_download": "2022-12-09T09:27:48Z", "digest": "sha1:6TOF37CWWDP3TKK4YCNVRMLDT7AFMPPG", "length": 2404, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नरेश मेहता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नरेश मेहता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१८, २७ जून २०२० ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , २ वर्षांपूर्वी\nremoved Category:साहित्यिक; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n२२:१८, २७ जून २०२० ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n२२:१८, २७ जून २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(removed Category:साहित्यिक; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2022-12-09T09:33:27Z", "digest": "sha1:OI422CSWJOI6GKOEPI2CEVDGTEXV7K3M", "length": 4447, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map अफगाणिस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१३ रोजी १९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T08:22:43Z", "digest": "sha1:KWLAM3C2DS63YNY345XSXL34ZB2XWBBC", "length": 7399, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#एफआयआर Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचा पहिला तक्रार अर्ज दाखल: संजय राठोडांच्या अडचणी वाढणार\nFebruary 25, 2021 February 25, 2021 News24PuneLeave a Comment on पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचा पहिला तक्रार अर्ज दाखल: संजय राठोडांच्या अडचणी वाढणार\nपुणे- पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल झ���ल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षड्यंत्र […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1294.html", "date_download": "2022-12-09T08:51:47Z", "digest": "sha1:ZR7GYBZI2S4A5KUHOER6C5JBLGPOTTR3", "length": 52892, "nlines": 559, "source_domain": "www.sanatan.org", "title": "हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > धर्म > हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य \nहिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य \nआतापर्यंत आपण हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, धर्माची वैशिष्ट्ये, हिंदु धर्म आणि अन्य पंथ (धर्म) यांतील भेद इत्यादींविषयी विविध लेखांद्वारे समजून घेतले.\n‘हिंदु धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य कसे आहे’ याविषयी आणि ‘एक हिंदू’ म्हणून धर्मरक्षण करण्यासाठी आपण काय कृती करू शकतो, याविषयी या लेखातून दिशादर्शन करण्यात आले आहे.\n`भगवंताने युगायुगांपासून अवतार धारण करून ‘सनातन वैदिक धर्मा’वर, म्हणजे ‘हिंदु धर्मा’वर आक्रमण करणार्या राक्षसांचा परिहार करून धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. श्रीराम, श्रीकृष्ण आणि परशुराम हे अवतार तर विशेष प्रसिद्ध आहेत.\nखिस्ताब्द पूर्व ५ व्या शतकात बौद्धमताचे प्राबल्य निर्माण झाले, तेव्हा त्याचे वैचारिक खंडण करून आद्य शंकराचार्यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पुन्हा प्रस्थापित केले.\n१. संत एकनाथ महाराज यांनी समाजाला भागवतातील विविध दाखले देऊन अर्जुनाप्रमाणेच अधर्माविरुद्ध पेटून उठण्याला प्रवृत्त केले.\n’, असा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी केला.\n३. राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या एका शिष्याला मोगल सरदाराने कह्यात घेतले होते. हे समजताच समर्थांनी स्वतः जाऊन त्या सरदाराला झोडपले आणि शिष्याची सुटका केली.\n४. एकदा नौकेवरील (जहाजावरील) प्रवासात एका विदेशी व्यक्तीने हिंदु धर्माविरुद्ध गरळ ओकायला प्रारंभ केला. त्या क्षणीच स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीची मानगूट पकडून गरजले, “यापुढे एक अक्षर उच्चारले, तर ���चलून समुद्रात फेकून देईन \n५. गोमंतकात पोर्तुगिजांनी बाटवलेल्या सहस्रो हिंदूंना स्वधर्मात घेण्यासाठी प.पू. मसूरकर महाराज यांनी मोठी शुद्धीकरण चळवळ राबवली.\nराजा दाहिर (७ वे शतक), पृथ्वीराज चौहान (१२ वे शतक), सम्राट कृष्णदेवराय (१५ वे शतक), छत्रपती शिवाजी महाराज (१६ वे शतक), बाजीराव पेशवे (१८ वे शतक) यांसारखे हिंदु राजे-महाराजे यांनीही हिंदु धर्मावर झालेल्या परकियांच्या आक्रमणांपासून हिंदु धर्माचे रक्षण केले.\n१. मोगलांनी मंदिरे उद्ध्वस्त करून उभारलेल्या अनेक मशिदी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडल्या आणि तिथे पुन्हा मंदिरे स्थापली.\n२. औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी येथील विश्वेश्वराच्या भग्न मंदिराचा पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांनी इंदूरहून काशी येथे जाऊन जिर्णोद्धार केला.\n२ अ. आध्यात्मिक दृष्टीकोनातून\n१. ‘धर्माचा विनाश उघड्या डोळ्यांनी पहाणारा महापापी ठरतो, तर धर्मरक्षणाकरिता धडपडणारा मुक्तीचा अधिकारी बनतो’, असे धर्मवचन आहे.\n२. जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण स्वतः धर्म (ईश्वर) करतो.\n३. जो ईश्वर आपल्यात आहे, तोच ईश्वर आपल्या धर्मबांधवांतही आहे. एकीकडे धर्माचरण आणि साधना यांनी आपल्यातील ईश्वराला प्रसन्न करून घेतांना दुसरीकडे धर्मबांधवांवर आघात होत असतांनाही त्यांच्याविषयी संवेदनहीन रहाणे, याने त्यांच्यातील ईश्वर आपल्यावर कधीतरी प्रसन्न होईल का \n४. कोणतीही गोष्ट काळानुसार करण्याला पुष्कळ महत्त्व असते. धर्मरक्षण करणे, हे सध्या काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. गुरुतत्त्वही काळानुसार योग्य असे धर्मपालन करायला शिकवते. धर्मरक्षणासाठी कौरवांशी लढल्यामुळे शिष्य अर्जुन गुरु श्रीकृष्णाला प्रिय झाला.\nथोडक्यात धर्मरक्षणासाठी कृती केली, तर आपल्यावर ईश्वरी कृपा होते.\n२ आ. राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून\n‘सनातन धर्म आणि धर्मच हिंदुस्थानचे जीवन आहे. जेव्हा तो नष्ट होईल, तेव्हा हिंदुस्थानचा अंत होईल. मग तुम्ही कितीही राजकारण वा समाजसुधारणा करा, मग भलेही कुबेराची संपूर्ण संपत्ती या आर्यभूमीच्या प्रत्येक अपत्याच्या माथ्यावर ओता, सर्वच निष्फळ आहे.’ – स्वामी विवेकानंद\n३. हिंदु धर्माची सद्यस्थिती\nअवतार, ऋषीमुनी, संत आणि राजे-महाराजे यांनी अनादी काळापासून रक्षिलेला विश्ववंदनीय हिंदु धर्म आज सर्व दिशांनी ��ंकटात सापडला आहे. धर्मद्रोही आणि हिंदुद्वेषी मंडळी राजरोसपणे हिंदु धर्मावर आघात करत आहेत. धर्मावर आघात करणारे धर्मांध पूर्वजांची परंपरा पुढे चालवत आहेत. यात भरीस भर म्हणून की काय, स्वतःला निधर्मी, पुरोगामी, विज्ञानवादी आणि समाजसुधारक म्हणवणार्या काही हिंदूंकडूनच धर्मावर आघात होत आहेत. आपल्या पूर्वजांनी रक्षिलेला महान हिंदु धर्म आपल्याला टिकवायचा असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्मावरील आघातांविषयी जाणून घेऊन ते रोखण्यासाठी कृती केली पाहिजे.\n४. धर्मरक्षणासाठी हे करा \nअ. चित्रे, विज्ञापने (जाहिराती), नाटके, संमेलने, वृत्तपत्रे, उत्पादने आदी माध्यमांतून होणारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करणारी उत्पादने वापरू नका \nआ. देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि देवळांमध्ये चोर्या होऊ नयेत यांसाठी देवस्थानांचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांचे प्रबोधन करा \nइ. हिंदुत्ववादी नेते आणि संत यांच्या हत्या रोखण्यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेऊन प्रतिकारक्षम बना \nई. हिंदु संतांना होणारी अन्याय्य अटक आणि त्यांचा कारावासात होणारा छळ यांविरुद्ध चळवळ उभारा \nउ. हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखी हिंदुविरोधी कारस्थाने यांविरुद्ध हिंदूंचे प्रबोधन करा \nऊ. ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’, ‘मंदिर सरकारीकरण कायदा’ यांसारख्या धर्मविरोधी कायद्यांची निर्मिती, तसेच मंदिरे अनधिकृत ठरवून ती उद्ध्वस्त करण्यासारखी शासकीय धोरणे यांना न्याय्य मार्गाने प्रतिकार करा \nए. विविध प्रलोभने दाखवून किंवा बळाने केल्या जाणार्या हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करा \nऐ. हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्यावर टीका करणार्यांविरुद्ध पोलिसांत गार्हाणे (तक्रार) मांडा \nओ. धार्मिक, तसेच सामाजिक उत्सव यांमध्ये अनुचित प्रकार (उदा. बलपूर्वक निधीसंकलन, हिडीस नाच, स्त्रियांची छेडछाड, मद्यपान इत्यादी) होऊ देऊ नका \n४ अ. धर्मरक्षणाच्या कृती करण्यातील सर्वसाधारण टप्पे\n१. प्रबोधन : धर्महानी करणार्या व्यक्तीचे प्रबोधन करून तिला धर्महानी करण्यापासून परावृत्त करा \n२. निषेध : प्रबोधनानंतरही धर्महानी चालू राहिल्यास विविध मार्गांनी निषेध नोंदवा, उदा. पत्रे, ‘��ॅक्स’ किंवा ‘इ-मेल’ पाठवा; दूरध्वनी करा \n३. निवेदन : धर्महानी रोखावी यासाठी शासनाला निवेदने द्या \n४. धर्मभावना दुखावल्याच्या कारणाखाली पोलिसांत गार्हाणी (तक्रारी) मांडा \n५. संयत आंदोलन : वरील प्रयत्नांनंतरही धर्महानी चालूच राहिल्यास संयत मार्गाने आंदोलने करा \nअशा विविध माध्यमांतून कर्तव्यभावनेने धर्मरक्षण केले, तर आपण भगवंताच्या कृपेस पात्र होऊ.\nराष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ वैध (सनदशीर) मार्गाने लढा देत आहेत. त्यांच्या कार्यात आपणही सहभागी व्हा \nसनातन संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म कार्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा\nकार्यात सहभागी होण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा \nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’\nतिथीचे महत्त्व आणि व्यक्तीची जन्मतिथी निश्चित करण्याची पद्धत\nजन्मपत्रिका बनवून घेण्याचे महत्त्व समजून घ्या \nमंगळदोष – समज आणि गैरसमज\nविवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व\nअशुभ काळात जन्म झालेल्या शिशूची ‘जननशांती’ करणे का आवश्यक आहे \n८.११.२०२२ या दिवशी भारतात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित), ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि राशीपरत्वे मिळणारे...\nCategories Select Category अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (244) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (34) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) अनुभूती (51) मृत्यू आणि मृत्यूनंतर (16) वास्तूशास्त्र (8) विविध साधनामार्ग (118) कर्मयोग (12) गुरुकृपायोग (96) अहं निर्मूलन (6) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (6) त्याग (4) नाम (17) प्रीती (1) भावजागृती (19) सत्संग (2) सत्सेवा (2) स्वभावदोष निर्मूलन (29) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (12) अध्यात्म कृतीत आणा (439) अंधानुकरण टाळा (23) आचारधर्म (121) अलंकार (8) आहार (34) केशभूषा (17) दिनचर्या (35) निद्रा (4) वेशभूषा (19) धार्मिक कृती (52) आरती (3) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (3) देवपूजा (10) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (7) देवीची पूजा (2) नमस्कार (7) प्रार्थना (8) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (36) विविध प्रकार (4) श्राद्धसंबंधी शंकानिरसन (7) श्राद्धाचे महत्त्व (5) श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र (2) श्राद्धात वापरण्यात येणार्या वस्तूंचे अध्यात्मशास्र (2) सण, उत्सव आणि व्रते (205) उत्सव (72) गुरुपौर्णिमा (13) संत संदेश (3) दत्त जयंती (1) रंगपंचमी (3) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (29) गणपति विसर्जन (5) विडंबन टाळा (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (6) श्री गणेश पुजा विधी (2) सात्त्विक गणेशमूर्ती (5) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (3) होळी (7) चातुर्मास (3) व्रते (48) ऋषीपंचमी (2) एकादशी (11) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (15) महाशिवरात्र (2) वटपौर्णिमा (4) श्रावण सोमवार (2) हरितालिका (1) सण (71) गुढीपाडवा (18) दसरा (6) दिवाळी (22) दीप अमावास्या (3) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (5) उद्घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (80) अध्यात्मविषयक (7) देवताविषयक (5) धर्मग्रंथविषयक (3) धर्मविषयक (18) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (12) स्त्रीविषयक (5) आध्यात्मिक उपाय (74) आध्यात्मिक त्रास म्हणजे काय आणि ते का होतात (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणार��� उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (2) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (52) उतारा (1) दृष्ट काढणे (9) देवतांचे नामजप (24) मंत्र (5) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (338) आपत्काळाला तोंड देता येण्यासाठीची पूर्वसिद्धता (68) लागवड (52) लागवड विशेष (16) लागवडीसंदर्भातील अनुभव (1) आपत्काळासंदर्भातील भविष्यवाणी (29) उपचार पद्धती (200) अग्निहोत्र (9) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (137) आयुर्वेदाचे महत्त्व (3) आयुर्वेदीय घरगुती उपचार (22) आरोग्यदूत (25) ऋतूनुसार दिनचर्या (10) तेल मालिश (2) नित्योपयोगी आयुर्वेदीय औषधे (25) निरोगी रहाण्यासाठी हे करा (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (15) वनस्पति आणि पदार्थांचे औषधी उपयोग (22) सौंदर्य साधना (3) औषधी वनस्पती (16) पुष्पौषधी (1) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (5) बिंदूदाबन-उपचार (12) रिकाम्या खोक्यांचे उपाय (1) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंम���हन (1) होमिओपॅथी (6) नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण (23) आमच्याविषयी (368) अभिप्राय (363) आश्रमाविषयी (209) मान्यवरांचे अभिप्राय (156) संतांचे आशीर्वाद (49) प्रतिष्ठितांची मते (23) संतांचे आशीर्वाद (108) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (69) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (7) कार्य (469) अध्यात्मप्रसार (240) धर्मजागृती (79) राष्ट्ररक्षण (71) समाजसाहाय्य (88) रामायण (1) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (736) गोमाता (10) थोर विभूती (208) प्राचीन ऋषीमुनी (12) लोकोत्तर राजे (16) संत (136) अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी (1) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (12) श्रीसमर्थ रामदासस्वामी (7) संत ज्ञानेश्वर (2) संत तुकाराम महाराज (5) संत परशराम पांडे महाराज (5) संत भक्तराज महाराज (10) स्वामी विवेकानंद (7) स्वातंत्र्यवीर सावरकर (12) धर्म (76) ज्योतिषशास्त्र (32) यज्ञ (7) धर्मग्रंथ (34) श्रीमद्भगवद्गीता (30) भारतीय संस्कृती (115) कुंभमेळा (21) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (16) तीर्थयात्रेतील अनुभव (4) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (45) इंडोनेशिया (12) कंबोडिया (14) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (3) श्रीलंका (11) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (21) नामकरण (2) विवाह संस्कार (7) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (12) हिंदु देवता (122) अवतार (1) ईश्वर (1) देव (114) इतर देवता (8) दत्त (14) देवी (9) मारुति (11) शनि देव (3) शिव (23) श्री गणपति (20) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (3) श्रीकृष्ण (4) श्रीराम (9) श्रीविष्णु (3) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (26) हिंदूंची श्रद्धास्थाने (130) देवी मंदीरे (36) प्रभू श्रीरामाची मंदीरे (12) भगवान शिवाची मंदीरे (20) श्री गणेश मंदीरे (21) श्री दत्त मंदीरे (9) हनुमान मंदीरे (1) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (63) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (21) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (17) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (4) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (2) सनातन वृत्तविशेष (956) आपत्काळ (102) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (84) प्रसिध्दी पत्रक (16) सनातनला विरोध (2) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (62) साहाय्य करा (57) हिंदु अधिवेशन (45) सनातन सत्संग (24) सनातनचे अद्वितीयत्व (670) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (60) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (7) गन्धयुक्ती (सुवासिक पदार्थ बनवणे) (4) चित्रकला (2) नृत्यकला (7) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (3) वाद्य (6) संगीत (18) सात्त्विक रांगोळी (9) सूक्ष्म चित्रकला (2) आध्यात्मिक संशोधन (145) अध्यात्मविषयक (21) श्री गणपति विषयी (13) श्री दत्तविषयी संशोधन (2) आचार पालनविषयी (7) धार्मिक कृतीविषयक (4) श्राद्धसंबंधी संशोधन (2) हिंदु संस्कृतीविषयक (2) परात्पर गु���ु डॉ. जयंत आठवले (155) अमृत महोत्सव (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (16) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (43) आध्यात्मिकदृष्ट्या (36) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (25) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (12) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (42) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (16) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (38) आश्रमांची वैशिष्ट्ये (25) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (10) सनातनचे संत (205) संतांची वैशिष्ट्ये (6) सनातनचे बालक संत (5) साधकांची वैशिष्ट्ये (69) ६० टक्के पातळीचे साधक (7) दैवी गुणांनी संपन्न (2) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (38) चित्र (37) साधकांना मिळत असलेले अपूर्व ज्ञान (10) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (9)\nसाधना संवाद : आनंदप्राप्तीसाठी ऑनलाईन सत्संग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nहिंदुंचे सण आणि उत्सव\nदेवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत\nवाढदिवस कसा साजरा कराल \nभारताला महान बनवणार्या थोर विभूती \nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nआध्यात्मिक प्रवासाला आरंभ करा \nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nनैसर्गिक शेतीची कास धरा \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडिओ गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिओ गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/47?page=29", "date_download": "2022-12-09T08:25:58Z", "digest": "sha1:P7DNMKA2ECPFHUXWJR2PIECGUDZAKWPV", "length": 8022, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विरंगुळा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा २८: मोक आणि तोक\n........ अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष राहातात.गंधर्व नेहमी सत्य तर यक्ष असत्य बोलतात हे आपल्याला ठाऊक आहेच. येथील सर्व रहिवाशांना मराठी भाषा समजते.\n तेथ वैश्य श्रेष्ठी चार \n तेणे कारणे जडले मैत्र \n उत्तम जाणिती प्रीतीचे ॥२॥\nतर्कक्रीडा;२६:दोन कोडी(कृ. उत्तर व्यनिने)\nतर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले\nअमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष या दोनच जाती आहेत,गंधर्व नेहमी सत्यच\nबोलतात तर यक्ष असत्यच हे आपण जणताच.या बेटावरील लोक पुरोगामी विचाराचे आहेत. इथे आंतरजातीय(गंधर्व -यक्ष) विवाहांवर कोणतेही सामाजिक बंधन नाही.\nगणित विषयाला वाहिलेले पहिले मराठी नियतकालिक 'तर्कभास्कर' मुंबईहून प्रसिद्ध होत असे .माझे आजोबा त्याचे वर्गणीदार होते.'तर्क भास्कर'चे बहुतेक अंक माझ्या संग्रही आहेत.\nपुन्हा एकदा ग्रामीण कथा\nमराठी ग्रामीण कथांविषयी काही दिवसा पुर्वी उपक्रम वर एक दुवा प्रसिद्घ केला. कोल्हापूर मधील एक ग्रामीण लेखक प्रमोद तौंदकर या नवलेखकाचे काही लेख जालावर प्रसिद्ध करायचे ठरवले.\nआपले जग, खरे तर अवकाश (स्पेस्) त्रिमिति आहे असे म्हंटले जाते. पण अवकाश खरोखरच त्रिमिति आहे की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे व स्थानांमुळे ते तसे वाटते\nमहाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे प\nएक भौमितिक गंमतः पायाविना खूर\nधोक्याची सूचना: खालील लेख पूर्णपणे त्रिमिती-भूमिती/गणित याविषयी आहे व थैल्लर्ययुक्त नाही. अशा विषयात स्वारस्य नसणार्यांना तो विरंगुळा न वाटता कंटाळवाणा वाटेल, त्यांनी न वाचल्यास बरे.\n......प्रा. पायगुणे एकदा एस्.टी. गाडीने प्रवास करीत होते.त्यांच्या शेजारी एक खेडूत बसला होता.\"सहप्रवाशाशी संवाद साधावा\" या तत्त्वानुसार प्रा. नी त्याला नाव,गाव विचारले.आपली ओळख करून देताना आपण गणिताचे प्रा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-wireman-along-with-operator-in-bribery-net/", "date_download": "2022-12-09T09:53:54Z", "digest": "sha1:DY72IEQXQH5FZERCQXLTEOIPZPTF74OX", "length": 4364, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: वायरमनसह ऑपरेटरही लाचेच्या जाळ्यात - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: वायरमनसह ऑपरेटरही लाचेच्या जाळ्यात\nअहमदनगर ब्रेकींग: वायरमनसह ऑपरेटरही लाचेच्या जाळ्यात\nअहमदनगर- येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील निघोज येथे कारवाई केली आहे. शेतकर्याच्या घराचा जळालेल्या इलेक्ट्रीक मिटर बदलून देण्यासाठी 2 हजार 800 रुपयांची लाच स्विकारणार्या विद्युत वितरण कंपनीच्या वायरमन तसेच ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.\nकिशोर बाळासाहेब कळकुटे (वायरमन) व विकास अशोक वायदंडे (ऑपरेटर) दोघेही निघोज सेक्शन अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. बुधवारी निघोज येथील वीज वितरण कार्यालय येथे सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात आले.\nएसीबीच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार निघोज परिसरातील एका शेतकर्याच्या घराचा इलेक्ट्रीक मिटर जळाला होता. तो बदलून नवीन बसवण्यासाठी वायमन कळकुटे याने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडतोडी अंती 2 हजार 800 रक्कम ठरली होती. याबाबत तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2022-12-09T08:54:55Z", "digest": "sha1:IMOE6WN7TEC4FRTVCGROXWQAN43JOYJT", "length": 4440, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९१९ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"इ.स. ९१९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १० वे शतक\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रिय��टीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/01/action.html", "date_download": "2022-12-09T08:01:57Z", "digest": "sha1:5GJ4OEXLAJDLKMP7FSPNCEEHBC6DHIQA", "length": 13924, "nlines": 72, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "वर्धा नदी पात्रातून रेती चोरीच्या विनानंबरच्या दोन टॅक्टरवर कारवाई #action - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / राजुरा तालुका / वर्धा नदी पात्रातून रेती चोरीच्या विनानंबरच्या दोन टॅक्टरवर कारवाई #action\nवर्धा नदी पात्रातून रेती चोरीच्या विनानंबरच्या दोन टॅक्टरवर कारवाई #action\nBhairav Diwase सोमवार, जानेवारी ३१, २०२२ चंद्रपूर जिल्हा, राजुरा तालुका\n(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा\nराजुरा:- येथील मुख्यालयापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या चुनाळ्याच्या वर्धा नदी घाट पात्रातून बेकायदेशीर रेती चोरी सुरू झाली असून याकरीता तस्करांनी घाटातून रस्ता तयार केला आहे. दरम्यान रेती उत्खननाच्या दुसऱ्याच दिवशी महसूल विभागाने विनानंबर च्या दोन टॅक्टर पकडून कारवाईचा 'श्रीगणेशा' करीत तस्करांना चांगलाच दणका दिला आहे.\nसध्या रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहे. याच रेतीवर तस्करांची वाकडी नजर पडली आहे.. तसेच चुनाळा, सातरी, कोहपरा वर्धा नदी घाटाचे पात्र देखील तस्करांसाठी वरदान ठरत आहे.या नदी, नाल्यातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असतांना सुध्दा याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे असा आरोप होत आहे.\nदरम्यान दोन दिवसाअगोदर चुनाळ्याच्या वर्धा नदी पात्रातुन रेती चोरीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. याची माहिती मिळाल्यावरून मंडळ अधिकारी निरांजन गोरे व सुभाष साळवे, एम बी अत्रे, तलाठी विल्सन नांदेकर यानी पात्रात धडक दिली व दोन टॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसताच कारवाई केली आहे. या दोन्हीही टॅक्टर विनानंबर च्या आहे.\nयावेळी ट्रॅक्टर चालकाने मुजोरी केली व ट्रॅक्टर सोडून गेलेत व हुज्जत घालीत शासकीय कामात अळथ���ा आणला यावरून वाहन मालक सचिन आसुटकर, अस्लम चाऊस सह इतर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून राजुरा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईने तस्करांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.\nवर्धा नदी पात्रातून रेती चोरीच्या विनानंबरच्या दोन टॅक्टरवर कारवाई #action Reviewed by Bhairav Diwase on सोमवार, जानेवारी ३१, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि काय��्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-09T08:33:41Z", "digest": "sha1:3MBNMLXGC62L34BTXQFLDYJ4ZJJ5O2TU", "length": 14657, "nlines": 140, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "गाडगे महाराज – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nसंत म्हटले की ते मध्ययुगीन महाराष्ट्रातलेच, अशी एक सर्वसामान्य कल्पना रूढ आहे. या कल्पनेला गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी छेद दिला आहे. अगदी अलीकडच्या काळातील हे संत असून त्यांना पाहिलेली, त्यांची कीर्तनं ऐकलेली, त्यांच्या कार्यासाठी वाहून घेतलेली असंख्य माणसं आजही आपल्याला महाराष्ट्रात आढळतात. या दोन्ही आधुनिक संतांना पाहण्याचं नि त्यांची कीर्तनं ऐकण्याचं भाग्य मलाही लाभलं हो��ं. योगायोग असा की, हे दोन्ही संत मूळचे विदर्भातले पण सर्वच मराठी माणसांनी त्यांना आपले संत मराठी माणसाचे संत मानले होते, एवढी त्यांची प्रभावकक्षा विस्तृत होती, व्यापक होती.\nगाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव. ते परीट समाजातले होते, हे मुद्दाम सांगावं लागतं कारण त्यांनी कधीच जातिभेद मान्य केला नाही, त्यामुळं ते अमुक समाजातले होते, असं कसं म्हणता येईलत्यांचं आडनाव जानोरकर असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी नि आईचं सखुबाई.\nलहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणत. घरची परिस्थिती, त्यामुळं मामाची गुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेला. अशा बिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार मात्र, कष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीची कामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागले. शेतकरी- कामकरी यांना किती कष्ट नि परिश्रम करावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतं, याचीही कल्पना त्यांना येत गेली. श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं व जनसामान्यांच्या वास्तव समस्या नि दु:खं त्यांना तीव्रतेनं जाणवली. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाकाजी, धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं, याचीही त्यांना जाणीव होऊ लागली. अशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली. समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण व समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या, सुसंस्कृत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताही त्यांना तीव्रतेनं भासली. यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणं गाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं.\nसमाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयता, त्याचप्रमाणं देवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले व प्रगतीतले अडसर आहेत. ते काढून टाकायला हवेत, या त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून या कार्यास प्रारंभ केला. देव दगडात नसून माणसात असतो, यासाठीच माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. ज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्या शाळांसाठी आपल्या जागा दिल्या. जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या. कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, त्या माणसाचीच आपण सेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवर केले.\nदेवकीनंदन गोपाला, गोपाला हे त्यांच्या भजनाचं जणू ध्रुपदच होतं.\nबाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत. आज सामान्य माणसाला, मजूरांना, शेतकर्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत, मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला नको का हा विचार यामागं असावा. महाराष्ट्रातील धर्मविचार नितळ, निकोप, निष्कलंक, निरपेक्ष, शुचिर्भूत करण्यासाठी बाबांनी उभी हयात वेचली. नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना निरोप हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता, गाभा होता. त्यांनी समाजातील व्यसनाधिनतेवर कठोर प्रहार केले. धर्माचं अत्यंत नितळ मूळ रूप त्यांनी समाजासमोर ठेवलं. जुन्या वाईट प्रथा, रुढी यांना प्रखर विरोध केला. धर्माचं नितळ रुप समाजा समोर ठेवलं ग्रामस्वच्छतेसाठी जागोगाग प्रसार केला. त्यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं व त्यांच्या नावानं ग्रामस्वच्छता पुरस्कार देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.\nप्रकाशवाटा – डॉ. प्रकाश आमटे\nकविता नवे लेख फीचर्ड\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nफीचर्ड लेख स्त्री विश्व\nमहिला सक्षमीकरण आणि बचत गट\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%82/", "date_download": "2022-12-09T10:06:01Z", "digest": "sha1:NG3PBO2PRZOPCUMJ4OY45KWMB5LTKTSG", "length": 10003, "nlines": 136, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "वाटेवरती काचा गं – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nJun 4, 2022 साधना अणवेकर\nप्रसूतीगृहा तील बाळंतिणीचे विव्हळणे आपल्याला कष्टदायी होते. एका नव्या अंकुराला नऊमास उदरामध्ये वाढवून या जगात आणताना त्या मातेला भयंकर प्रसव कळा आणि कष्टदायी यातना सोसाव्या लागतात पण त्या कोवळ्या जिवाचा एक रडण्याचा आवाज तिचे सर्व दुःख आणि यातना संपवून जातो. हेच ते देवाचे देणे जे प्रत्येकाच्या नशिबात नसते. दयाळू देवाच्या कृपेचा हा प्रसाद आपण प्रेमाने वाढवतो पण जगात किती किडेमकोडे ,दुष्ट वृत्ती मोकाट फिरत असतात. वासनेने भरलेले निर्लज्ज आणि अमानुष असे तोंडाने भोळे दिसणारे पण पाषाण हृदयाची माणसे आपल्या आजूबाजूला असतात. आपण त्यांची पारख करण्यात कमी पडतो किंवा त्यांना ओळखताच येत नाही.\nपूर्वीचा काळ खूप आनंदाचा, भरवशाचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा होता असे आता वाटू लागले आहे. एकत्र कुटुंबात वडीलधारी माणसे कमावण्यासाठी कष्ट करायची. सर्व स्त्रिया घरदार, मुलं-बाळं, नोकरचाकर, पाहुण्यांची ऊठबस आणि घराचे गृह कौशल्य व्यवस्थित सांभाळण्याच्या. काळ बदलत गेला. आठ आणे आणि एक रुपया ची मान आणि शान गेली. महाभयंकर बेरोजगारी आणि महागाईने तोंड वर केले. स्त्रिला घराची चौकट ओलांडून पै पैशासाठी झगडावे लागले. मुलाबाळांची तगमग तिला डोळ्याने दिसते पण अर्थांजनासाठी काम करणे महत्त्वाचे ठरले. रात्री-अपरात्री सुद्धा जरा बाहेर जावे लागू लागले. एक स्त्री म्हणून तिचा अनमोल खजिना म्हणजे तीचे स्त्रीत्व. प्राणापलिकडे जपलेला हा ठेवा या जगात वावरताना असंख्य गिधाडांपासून वाचवावा लागतो. जपून ठेवावा लागतो. आपल्या सोबत असणाऱ्या नेहमीच्या लोकांपासून सुद्धा सांभाळावे लागते. स्त्रियांना लहानपणापासूनच स्वरक्षणाचे धडे देणे हे अत्यंत गरजेचे आहे. शाळेत जशी रोज प्रार्थना म्हटली जाते तसेच हे स्वरक्षणाचे धडे त्यांना मिळाले पाहिजे असे मला वाटते. नृत्य, गायन, शिवणकामात रंगलेली मुलगी जेव्हा झाशीवाली लक्ष्मीबाई होईल तेव्हाच स्त्रीजातीला एक नवीन झळाळी येईल. मातृभाषे बरोबर मुलींना स्वावलंबन, स्वयं रोजगा�� आणि स्वरक्षण या तीन मूलभूत अति आवश्यक शिक्षणाची गरज आहे. ही काळाची गरज आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते \nभेटूया पुढच्या लेखात…….. धन्यवाद\nनवे लेख स्त्री विश्व\nनवे लेख स्त्री विश्व\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-policeman-who-demanded-4-thousand-in-bribery-trap/", "date_download": "2022-12-09T09:32:46Z", "digest": "sha1:TF3MBQZVRO6B5IKHPJI6UI6WF7LIAUS5", "length": 3668, "nlines": 40, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: चार हजार मागणारा पोलीस लाचेच्या जाळ्यात - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: चार हजार मागणारा पोलीस लाचेच्या जाळ्यात\nअहमदनगर ब्रेकींग: चार हजार मागणारा पोलीस लाचेच्या जाळ्यात\nअहमदनगर- चार हजार रूपयांची लाच मागणी केल्याने राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराविरूध्द नगरच्या लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. शाहमद शब्बीर शेख असे या अंमलदाराचे नाव आहे. आज ही कारवाई करण्यात आली आहे.\nमुलनमाथा (ता. राहुरी) येथील एका व्यक्तीने अंमलदार शेख विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्याविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा दाखल असून सदर अदलखपात्र गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत केल्याच्या मोबदल्यात शेख याने तक्रारदार यांचेकडे चार हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे 13 ऑक्टोबर रोजी लाच मागणी पडताळणी निष्पन्न झाले होते. म्हणून शेख याच्याविरूध्द शुक्रवारी लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन ��ळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T09:12:10Z", "digest": "sha1:QFF4PSIE46JPZQ57NSU6NKEXGDDVOTWD", "length": 8528, "nlines": 98, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो बे्रनट्युमर – Janshakti Newspaper", "raw_content": "\nमोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो बे्रनट्युमर\nमोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो बे्रनट्युमर\n मोबाईलच्या सूक्ष्म किरणांमुळे थेट ब्रेन ट्युमरचा आजार होतो, असा धक्कादायक निष्कर्ष एम्स या सरकारी रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे.\nमहाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले\nजळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण…\n1966 ते 2016 पर्यंत जगभरातून करण्यात आलेल्या 22 सर्वेक्षणांचा याकरता अभ्यास करण्यात आला. 48 हजार 452 जणांचे परिक्षण करण्यात आले. अन्य खाजगी कंपन्यांनीही सर्वेक्षणे केली आहेत, मात्र त्यांनी प्रमाणिक विचार केलेला नाही, असे डॉ. कामेश्वर प्रसाद म्हणाले. डॉ. प्रसाद हे या सर्वेक्षणाचे प्रमुख आहेत. 10 वर्षे मोबाईलचा वापर करण्यात आला तर ट्युमर होण्याची शक्यता निर्माण होते, आम्ही तंत्रज्ञानाच्या विकासाच्या विरोधात नाही, मात्र लोकांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा, असेही डॉ. प्रसाद यांनी म्हटले आहे. 2011 मध्ये एका मंत्रीगटाच्या समितीने मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्समधून प्रदर्शित होणार्या सूक्ष्म लहरींमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते, म्हणून मोबाईल कंपन्यांचे टॉवर रहिवाशी विभाग, शाळा, रुग्णालये इत्यादी ठिकाणी उभारण्यात येऊ नयेत, असे नमुद केले होते. परंतु मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या वापराने होणारे दुष्परिणाम अमान्य केले आहेत.\nमोबाईलच्या वापराचे हे दुष्परिणाम आहेत\nज्या ठिकाणी मोबाईलला कमी रेंज मिळते, तेथे अधिक रेडिएन (सूक्ष्म किरणे) प्रदर्शित होतात. त्यावेळी कानाजवळील मज्जातंतूवर परिणाम होतो. ही सूक्ष्म किरणे कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, असे इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या संस्थेने म्हटले आहे. या किरणांमुळे ब्रे��� ट्युमर तसेच अन्य शारीरिक व्याधीही होऊ शकतात. 2015 पर्यंत जगभरात 4.7 अब्ज मोबाईलचे ग्राहक होते. जे जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत 63 टक्के इतके आहे. भारतातही मोबाईलच्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. स्वत:ला कसे सुरक्षित ठेवालमोबाईलचा अनावश्यक वापर टाळा. वायरलेस ब्लुटुथ वापरा अथवा इयर फोन वापरा, फोन कॉल कमी वेळेचा करा अथवा जास्तीत जास्त संदेश (एसएमएस) वापरण्यावर अधिक भार द्या.\nचाळीसगाव येथे सचखंड एक्सप्रेसचे स्वागत\nपाकच्या अतिरेक्यांचा मुंबई हल्ल्याचा कट\nमहाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले\nजळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण सरदेसाई\nविद्यापीठाच्या अधिसभेत ३०६.७७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी \nउष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/state-government/", "date_download": "2022-12-09T08:43:30Z", "digest": "sha1:D43LFO2BZV6EVXLR2IVNKDEGPWITNBDN", "length": 8785, "nlines": 71, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "State Government - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nSudhir Mungantiwar | भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच सांगितला सरकार पडण्याचा मुहूर्त\nSudhir Mungantiwar | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकार सत्तेत आली. त्यानंतर विरोधकांनी हे सरकार कधी पडणार याबाबत अनेक भाकीत केलं. अशातच भाजप (BJP) पक्षाचे सुधीर मुनगंटीवार…\n मंत्रीमंडळ विस्ताराचा अखेर मुहर्त ठरला, जाणून घ्या कधी होणार विस्तार\nState Govt | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत महाविकास आघाडीला सत्तेवर पायउतार केलं. मात्र, यानंतर मंत्रीमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी जोरदार घणाघात केला. त्यामुळे राज्य सरकारचा दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष…\nAditya Thackeray | “… म्हणून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन होत आहे”, आदित्य…\nAditya Thackeray | औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी…\nMNS | सामनाच्या ‘त्या’ जाहीरातीवर मनसेचा सवाल, म्हणाले…\nMNS | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारकांना दारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हे ५० खोके घेऊन सत्तेत आलेलं सरकार असल्याचा आरोप करत राज्य सरकारला खोके सरकार असं नाव देखील विरोधकांनी दिलं आहे. असातच याच खोके सरकारची…\nSaamana | सामनाच्या पहिल्याच पानावर खोके सरकारची जाहीरात, राजकीय चर्चांना उधाण\nSaamana | मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारकांना धारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हे ५० खोके घेऊन सत्तेत आलेलं सरकार असल्याचा आरोप करत राज्य सरकारला खोके सरकार असं नाव देखील विरोधकांनी दिलं आहे. असातच याच खोके सरकारची…\nAmbadas Danve | “सकाळी अर्ज केला अन् संध्याकाळी माहिती समोर, एवढा सुपरफास्ट कायदा\nAmbadas Danve | मुंबई : राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने महाराष्ट्रातील जनता तसेच राजकारण तापू लागलं आहे. एवढंच नाही तर विरोधकांनी जोरदार आरोप देखील केले आहेत. यावर MIDC कडून देण्यात आलेल्या महाविकास आघाडी वर आरोप करण्यात आले. यावर…\nState Govt | शिंदे गटातील ५१ आमदार-खासदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा तर अमृता फडणवीसांच्या…\nState Govt | मुंबई : महाविकास आघाडी नेत्यांच्या सुरक्षेत कप्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर आता राज्य सरकारने (State Govt) मोठा निर्णय घेत जाहीर केला आहे. शिंदे गटातील ४१ आमदार आणि १० लोकसभा खासदारांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे.…\nArvind Sawant | “टिळक म्हणाले होते सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का\nArvind Sawant | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप, टीकांचा खेळ हा सुरूच असतो. एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट…\nAmbadas Danve | “आम्ही ‘त्या’ गुन्ह्यांना भीक घालत नाही”; अंबादास दानवेंचा…\nAmbadas Danve | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं दिसून येतं आहे. एकनाथ शिंदे(EKnath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटामधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. तर ठाकरे गट आणि भाजप(BJP)…\nST. Employees | एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून ‘इतक्या’ हजार रुपयांचा दिवाळी बोनस…\nST. Employees | मुंबई : वर्षातला सर्वांच्या आवडीचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali) काही दिवसांवर आला आहे. या सणामध्ये सर्वजण खरेदी, फराळ, त्याचबरोबर कामगारांना एक्स्ट्राचा दिवाळी बोनसही दिला जातो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T10:26:29Z", "digest": "sha1:SOBOC6MQU7F5PRIXUGDGG6I36WGXFZG6", "length": 25272, "nlines": 161, "source_domain": "mediawatch.info", "title": "ये व्हायरस व्हायरस क्या है... ये व्हायरस व्हायरस ! - Media Watch", "raw_content": "\nHome featured ये व्हायरस व्हायरस क्या है… ये व्हायरस व्हायरस \nये व्हायरस व्हायरस क्या है… ये व्हायरस व्हायरस \n-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)\nगेल्या २०-३० वर्षांपासून व्हायरसने धुमाकूळ घातलाय. कधी तो HIV म्हणून पिडतो, तर कधी तो MERS, SARS च्या रूपात धमकावतो, कधी इबोला, कधी स्वाईन फ्लू, तर आज आलाय तो “कोरोनाच्या” नावाने आणि कर्दनकाळ ठरलाय. आणि ही आताशी सुरुवात आहे.\nकोरोना तसा नवीन नाही. कोरोनाचे सात प्रकार. पहिले चार तेवढे गंभीर नव्हते – २ अल्फा, २ बीटा, पण पाचवा आला तो MERS आणि सहावा SARS. या दोघांनी जो धुमाकूळ घातला, तोही भयंकरच होता. मग आलं त्याचं पुढचं व्हर्जन – “कोव्हीड १९”. कोव्हीड १९ हा SARS च आहे. पण अतिसुधारित आवृत्ती.\nपण हे व्हायरस मुळात येतातच का आणि त्यांचा काहीतरी परपज असावा आणि त्यांचा काहीतरी परपज असावा कि नुसतंच यायचं, पेशी प्रदूषित करत त्या जीवाला मारून टाकायचं कि नुसतंच यायचं, पेशी प्रदूषित करत त्या जीवाला मारून टाकायचं येवढंच काम आणि हे असला प्रकार हा आताआताच का \nही सगळी उत्तरं शोधण्याआधी ‘व्हायरस’ म्हणजे काय बघूया.\nव्हायरस, हा प्रकार फार इंटरेस्टिंग आहे आणि ज्याप्रकारे तो काम करतो, ते अजूनही इंटरेस्टिंग आहे. व्हायरस हा ना धड सजीव आणि ना धड निर्जीव. म्हणजे त्याची कॅटेगरी ही, सजीव आणि निर्जीव, अशा मध्ये कुठेतरी केली जाते. अर्थात ‘सजीव’-निर्जीव’ या शब्दाची आपली जी सध्याची व्याख्या आहे, त्यात तो पूर्णपणे कशातही बसत नाही.\nएक ‘मायक्रो-ऑरगॅनिजम’, जो डोळ्यांनाही दिसत नाही.\nत्याच्या तुलनेत बॅक्टेरिया पण प्रचंड मोठा, २०० पटीने मोठा. पण बॅक्टेरिया सजीव, कारण तो शरीराच्या बाहेरही राहू शकतो, आतही राहू शकतो आणि कुठल्याही वातावरणात स्वतःला तो ऍडजस्ट करून घेऊ शकतो. गंमत म्हणजे ९९ टक्के बॅक्टेरिया आपल्या फायद्याचे असतात. दही, वगैरे उदाहरण. फक्त १ टक्का बॅक्टेरिया आपली बूच लावायचा प्रयत्न करतो.\nपण व्हायरस, हा बांडगुळ. ह्याला जगण्यासाठी पेशी लागते. मग ती पेशी वनस्पती असो, प्राणी, पक्षी असो की आपल्या माणसांची. तो बाहेर तरू शकत नाही. एवढंच काय, तर तो बॅक्टेरियाला देखील इन्फेक्ट करू शकतो. त्याला पेशी असण्याशी मतलब. (अर्थात काही बॅक्टेरिया देखील बांडगुळ आहेत, ज्यांना Cell membrane नाही.)\nतर वायरस म्हणजे, एक ‘कण’, जो मध्यभागी ‘RNA किंवा DNA’ घेऊन चाललाय. स्वतःहून जिवंत राहण्यासाठी लागणारं ‘cell membrane’ भाऊकडे नाही. त्यामुळे त्याला इतर पेशींवर आक्रमण करून त्यांची मशिनरी वापरावी लागते.\nते ठीक, पण याचा जन्मच का आणि कसा झाला \nतर त्यावर बरेच सायंटिस्ट आपली डोकी फोडत आहेच. तशी त्यांनी ‘कदाचित’,’ जर-तर’ वगैरे हायपोथेसिस मांडले आहेत. पण व्हायरसच्या युनिक Reproduction स्किलमुळे साला ते कधीचे आहेत, कुठून आलेत, कसे आलेत हे सांगणं कठीण जातंय.\n याचं उत्तर प्रश्नार्थी आहे .\nमाशी का आली, डास का आले आपल्याला त्यांचा त्रास होत असला तरी त्यांचा स्वतःची एक लाईफ आहेच की, आणि आपल्यासारखे ते देखील बांडगूळच. आपण “जेवणासाठी” अवलंबून, ते “जीवनासाठी” अवलंबून. निसर्गाचा खेळ. आता निसर्ग काय आपल्या बापाचा थोडीच आहे. खरंतर आपल्याहून निसर्गाची कोणीच मारली नसेल….\nतर हा एक व्हायरस, जो एक RNA / DNA चा कण आहे, ज्याला डोळे नाहीत, हात-पाय नाहीत. तो कोणाला टार्गेट करत नाही. तो कोणाला भक्ष्य बनवत नाही. तो स्वतःहून एका जागेतून दुसरीकडे जातही नाही. आपण त्याला ढकलतो. म्हणजे माझ्या शरीरात गेल्यावर, मी शिंकणार-खोकणार, आणि तिथून आपण तो दुसरीकडे फेकणार. एकूण आपलीच सिस्टम त्याला पोसते आणि पसरवते देखील. थोडक्यात काय तर, मायलोर्ड, व्हायरस आज भी नंगू कि तरह पवित्र है. आसू दे आसू दे.\nतर आता हा गेला शरीरात. तो घुसला आपल्या पेशीत. आणि आपल्याच पेशींची सगळी मशिनरी वापरून, ऊर्जासाठा वापरून हा त्या पेशीवरच डोईजड होतो. म्हणजे त्या पेशींचं पूर्वीचं काम तर ठप्प होतंच, पण त्या पेशीतली मशिनरी वापरून, तो आपली फौज निर्माण करतो… आणि ती फुग्यासारखी पेशी फाडून हे सगळे बाहेर पडतात आणि इतर पेशी नासवायला घेतात.\nते मॅट्रिक्स मध्ये, Mr Smith नाही का सगळ्यांना Smith करतो…. “Me Me Me and Me…… Me Too”\nऑरे पॉन मॉग ते तुमचं विज्ञान विज्ञान करता, ते औषध का कॉढत नॉही. देव ऑहे हे कॉबुल कॉरा ना\nअरे गाबण्या, तुमचा देव तरी काय झक मारतोय बे… तुम्ही तर साला त्याला पण मास्क लावून बसलात….\nतर औषधाचा प्रॉब्लेम असा आहे की, हे व्हायरसची उत्क्रांती होत चाललेय. म्हणजे \nम्हणजे औषधं दिली, की तो अजून ‘टग्या’ बनत चाललाय. एक प्रकारे औषधं त्याला अजून कणखर बनवतायेत. आणि ‘Viral Evolution’ ही येत्या काळात फार फार मोठी समस्या बनणार आहे. HIV ने लोक यासाठी मरत नव्हते की, तो विषारी वगैरे आहे…. पण त्याला थांबवण्यासाठी/नष्ट करण्यासाठी कुठली औषधं त्याच्यावर फरकच पाडत नव्हती. आता ‘कोरोनाची’ही तीच परिस्थिती आहे.\nत्यामुळे आपणही दोन चुका करणं टाळायला हवं –\n१. छोटे-मोठे ताप-खोकला सर्दीसाठी औषधं घेऊ नये. तुमच्या रोगप्रतिकारकशक्तीनेच ती मारली जावीत. नाहीतर तुम्ही उद्या कोरोनासारख्या आजारांवर लढायला कमकुवत ठरता. “पॅरासिटामोल, पेनकिलर” वगैरे घेण्याआधी शंभरवेळा विचार करायला हवा की खरंच गरज आहे का तुमच्या शरीराला लढू द्या. अगदी मरायलाच टेकला असाल तर गोष्ट वेगळी आहे.\n२. जर डॉक्टरने औषधांचा डॉस दिलाच असेल, तर तो कोर्स पूर्णतरी करा, नाहीतर अजिबात हात लावू नका. ४ दिवसांचा कोर्स असेल आणि तुम्ही दोन दिवसांनी म्हणाल, मला बरं वाटतंय, आता नको गोळ्या-औषधं, तर तुम्ही त्या व्हायरसला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करताय. म्हणजे असं होऊ शकतं की, दोन दिवसांच्या गोळ्या-औषधांनी ते झालेत मलूल, कारण ते पण तर फाईट करत असणार, नाही का मग जसं तुम्ही गोळ्या-औषधं थांबवणार, तसं ते अजून जोमाने काम करणार आणि कदाचित, पुढच्या वेळी त्या औषधांचा फरक पडणार नाही. म्हणजेच तुम्हीच तुमच्या शरीराची खोलून मारता आहात हे लक्षात ठेवा.\nबरं, हे आताच कुठून आले सगळे व्हायरस \nझालं काय, आपली हाव अति झालेय. आपल्याला जागा पुरेनाशी झालेय. आपण जंगलं जाळत चाललोय. जंगली प्राण्यांच्या कत्तली करत चाललोय. त्यांना खात चाललोय. त्यामुळे ज्या जंगली प्राण्यांचा आपल्याशी कधी संबंध आलेला नाही, त्यांचा आपल्याशी जवळून संबंध यायला लागलाय, त्यामुळे त्यांच्यावर जगणारे व्हायरस आपण ओढून घेत चाललोय. मग तो कधी इबोलाच्या नावावर असतो, कधी एड्स, कधी स्वाईन फ्लूच्या … तर आज आहे “कोरोना” च्या नावाखाली. आपण फक्त नावं बदलतोय… पद्धत एकच.\nउद्या अजून काही वेगळं असणार आहे.\nएकंदर पाहता निसर्गाने माणसाची ‘बुद्धिशाली’ वगैरे जी काही लायकी काढलेय, त्यावरून शिकण्यासारखं आहे. हे जाहीर आहे की आपण त्यातून कधीच शिकणार नाही. आपली हाव आपला विनाश करणार हे ठाम आहे. ग्लोबल वॉर्मिंग होतंच, त्यात आता हे युद्ध.\nबरं, जरी उद्या त्याच्यावर Vaccine शोधलं, तरी Wild प्राण्यांची तस्करी थांबणार नाही, अंधश्रद्धेखाली त्यांना मारलं जाणार, खाल्लं जाणार…\nअजून ५/६ वर्षांनी अजून काहीतरी विचित्र भीषण रूप घेऊन निसर्ग आपल्यासमोर उभा राहणार आहे.\nआणि अशावेळी ना तुमची करोडोंची इस्टेट मदतीला येणार, ना तुमचा बॅंकबॅलंस. अशावेळी फक्त तुम्हाला आधार देणार आहे, ते म्हणजे तुमचं आरोग्य.\nमग आपण आपला विचार कसा करायचा \n– रोज कमीतकमी आपल्या शरीरात ५ रंगांचा आहार जायला हवा. यात पालेभाज्या-फळभाज्या आणि फळं, दही… वगैरे आहारात असावंच असावं.\n– रोज कमीतकमी अर्धा तास, दम लागेल असा-घामाघूम होईल असा व्यायाम करणं अत्यावश्यक आहे. (आठवड्यातून ४ दिवस कमीतकमी)\n– आमदाराच्या / नगरसेवकाचे किंवा आपल्या आवडत्या मंत्र्यांच्या चड्डीत किती शष्प आहे, अशा रिकामचोट राजकारणी विषयांचा इंटरेस्ट असण्यापेक्षा, आरोग्यावर नवीन काय शिकायला मिळतंय… नवीन काय अंगिकारता येईल, याचा सातत्याने पाठपुरावा करणं अत्यावश्यक आहे.\n– शरीराबरोबर मन कसं निरोगी ठेवता येईल… हे पाहायला हवं.\nशेवटी, ‘सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट’, हाच एक निसर्गाचा नियम उरणार आहे. फिट तरणार, दुबळा मरणार.\nआपल्याला कुठल्या कॅटेगरीत बसायचंय हे ठरवून तशी ठोस पावलं टाकावी लागतील.\nबाकी, कुठल्यातरी महान विद्वानाने म्हटलंच आहे –\n“आयुष्य सुंदर आहे आणि ते अजून सुंदर बनवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन”\n(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात)\nPrevious articleतिन्ही ‘लोक’ आनंदे कसे भरतील\nNext articleकोरोना व्हायरसनंतरचे जग\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी ���ेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2022-12-09T08:59:46Z", "digest": "sha1:NJM2NCFKX3NIYDSNOMTQZYB54GB3OMI5", "length": 2856, "nlines": 51, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुसरे इटली-इथियोपिया युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमे १९३६ मध्ये इथिओपियातील इटालियन तोफा\nऑक्टोबर १९३५ - मे १९३६\nइटलीच्या ताब्यात इथिओपिया, इटालियन पूर्व आफ्रिकेची स्थापना\nहेल सिलासी व्हिक्टर इमॅन्युएल तिसरा\nअंदाजे ३ रणगाडे ५,००,००० योद्धे\nअंदाजे २,७५,००० ठार ९,५५५ ठार\nपहिले इटली-इथियोपिया युद्ध इटली-इथियोपिया संघर्ष पुढील\nशेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१३ तारखेला ००:११ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १४ नोव्हेंबर २०१३ रोजी ००:११ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1798372", "date_download": "2022-12-09T08:37:10Z", "digest": "sha1:G52VCRZU6DOZON3REH2SGWDYSFR32ZAH", "length": 2339, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नरेश मेहता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नरेश मेहता\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१८, २७ जून २०२० ची आवृत्ती\n७१ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n२२:१८, २७ जून २०२० ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(removed Category:साहित्यिक; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n२२:१८, २७ जून २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]\n[[वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur-ballarpur_52.html", "date_download": "2022-12-09T08:26:22Z", "digest": "sha1:AHQ4DAJQAZNGF5352VTQV6C7JLTFFBUF", "length": 13207, "nlines": 71, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "वेकोलितून कोळसा चोरणारे दोन हायवा ट्रक जप्त #chandrapur #ballarpur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / बल्लारपूर तालुका / वेकोलितून कोळसा चोरणारे दोन हायवा ट्रक जप्त #chandrapur #ballarpur\nवेकोलितून कोळसा चोरणारे दोन हायवा ट्रक जप्त #chandrapur #ballarpur\nBhairav Diwase बुधवार, नोव्हेंबर १६, २०२२ चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर तालुका\nचालकाला अटक; एकजण फरार\nबल्लारपूर:- बल्लारपूर वेकोली क्षेत्रातून कोळसा चोरून नेणारे भुरटे चोर प्रसिद्ध आहेत; परंतु मोठ्या हायवा ट्रकमधूनही कोळसा चोरणारी टोळी बल्लारपूर कोळसा खाणीत सक्रिय असल्याचे चौकीदाराने उघडकीस आणलेल्या कारवाईतून पुढे आले. बल्लारपूर पोलिसांनी सोमवारी (दि. १४) रात्री दोन हायवा ट्रक जप्त करून एका हायवाचालकाला अटक केली; तर दुसरा फरार झाला. विशाल नारायण येतमवार (३६, रा. श्रीराम वॉर्ड) असे आरोपी चालकाचे नाव आहे.\nबल्लारपूर वेकोलीअंतर्गत सास्ती खुल्या खाणीत निघालेला कोळसा बल्लारपूर रेल्वे साइडिंगवर आणून टाकण्याचे काम एका खासगी कंपनीकडे आहे; परंतु तसे न होता ट्रकचालक कोळसा भरून आणतात आणि रेल्वे साइडिंगवर खाली न करता दुसरीकडे टाकतात. ही बाब रेल्वे साइडिंगचा इनचार्ज व चौकीदार कल्याण काकूमनू याच्या लक्षात आला. त्यांनी रेल्वे साइडिंगच्या विरुद्ध दिशेने येणारे एमएच ४० सीडी ६०१९ व एमएच ४० ६०१८ हे दोन्ही हायवा ट्रक पकडून सोमवारी रात्री पोलिसां��्या स्वाधीन केले. पोलिसांनी श्रीराम वॉर्डातील विशाल नारायण येतमवार (३६) या चालकाला अटक केली. दुसरा चालक फरार आहे. कोळसामाफियांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय विकास गायकवाड करीत आहेत.\nवेकोलितून कोळसा चोरणारे दोन हायवा ट्रक जप्त #chandrapur #ballarpur Reviewed by Bhairav Diwase on बुधवार, नोव्हेंबर १६, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भ���ड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/congress-adhiveshane/", "date_download": "2022-12-09T10:27:40Z", "digest": "sha1:6U5FGFHZ4IUGODOZSSEIP42VM6A2RSXZ", "length": 10657, "nlines": 273, "source_domain": "www.studywadi.in", "title": "काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशने - StudyWadi.in", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nस��मान्य ज्ञान Test No.19\nकाँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशने या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा.\n1. योग्य पर्याय निवडा.\nराष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अध्यक्ष\n2. आधुनिक भारताच्या इतिहासात काँग्रेसचे लखनौ अधिवेशन महत्त्वाचे मानले जाते कारण –\nजहाल मवाळ एकत्र आले.\nहिंदु मुस्लिम एक्य करार झाला.\nकाँग्रेस मुस्लिम लीग एकत्र आले.\n3. राष्ट्रीय सभेच्या 1929 च्या लाहोर अधिवेशनात ………… ठराव पारीत झाला त्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते.\n4. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले.\n5. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते \n6. महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद किती वेळा भूषविले \n7. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण ……… हे होते.\n8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून ………… यांनी पद भूषविले.\n9. …………. यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून पद भूषविले.\n10. भारतीय राष्ट्रीय क्रॉंग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष कोण होते \n11. 1906 साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या …………. येथील अधिवेशनात स्वराज्याचा ठराव मांडला गेला.\n12. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे ठिकाण पर्यायातून निवडा.\n13. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कोठे भरले होते \n14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष ……….. हे होते.\n15. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ……….. हे होते.\nया टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\n25 thoughts on “काँग्रेसचे महत्त्वाचे अधिवेशने”\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/suspense-thriller-athang-web-series-released-on-planet-marathi-ott/", "date_download": "2022-12-09T08:47:17Z", "digest": "sha1:UQDWDFIFZNEKSUCSMNHU2WUEGCXDCL3E", "length": 7082, "nlines": 78, "source_domain": "hellobollywood.in", "title": "'वाडा एक.. रहस्य अनेक'; प्लॅनेट मराठीवर सस्पेंस थ्रिलर 'अथांग' प्रदर्शित | Hello Bollywood", "raw_content": "\n‘वाडा एक.. रहस्य अनेक’; प्लॅनेट मराठीवर सस्पेंस थ्रिलर ‘अथांग’ प्रदर्शित\nin Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरी���, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n ‘अथांग’चा ट्रेलर झळकल्यापासून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत. या वाड्यात नक्की काय गूढ दडले आहे, ही अळवत कोण आणि तिचा सरदेशमुखांच्या वाड्याशी काय संबंध त्या कड्यामागील रहस्य असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. मात्र आता या प्रश्नांचा उलगडा होणार असून प्लॅनेट मराठी ओटीटीवर जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.\n‘अथांग’मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर आपल्याला दिसणार आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.\n‘अथांग’चे दिग्दर्शक जयंत पवार म्हणतात, ”अथांग’ म्हणजे ज्याचा थांग लागत नाही असे. या वेबसीरिजचीही हीच खासियत आहे. शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही कथा आहे. ‘अथांग’चा प्रत्येक भाग क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. ‘अथांग’ पाहून झाल्यावरही पुढचे काही दिवस प्रेक्षकांच्या डोक्यात तेच असेल. १९३० आणि १९६०च्या कालखंडात घडणारी ही कथा असून ‘अथांग’ बघताना आपणही तो काळ जगतोय, अशी जाणीव होईल. हळूहळू यातील एकेक गूढ उलगडत जाईल.’\nप्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”ओटीटीवर प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी पिरिऑडिक ड्रामा आहे. ज्यात रहस्य दडले आहे. हा एक वेगळा विषय आहे. ‘अथांग’च्या निमित्ताने तेजस्विनी पंडित पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. तेजस्विनी एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे, हे आपल्याला माहीतच आहे. आता आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवाचा उपयोग तिने निर्मिती क्षेत्रातही केला आहे. त्यामुळे अभिनय, तांत्रिक अशा सगळ्याच बाजू तिने उत्तमरित्या सांभाळल्या आहेत. प्लॅनेट मराठी सातत्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आणण्याच्या प्रयत्नात असते, त्यामुळे ‘अथांग’ची ही वेगळी संकल्पना आम्हाला भावली.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/web-stories/", "date_download": "2022-12-09T08:43:25Z", "digest": "sha1:YZXXBARPDQGQ3MMDGW2XBR5AAGHXSNTD", "length": 3412, "nlines": 78, "source_domain": "hellobollywood.in", "title": "Stories Archive | Hello Bollywood", "raw_content": "\nनुसर��� भरुचाचा हॉट दिवाळी अंदाज तुम्ही पाहिलात काय\nनुसरत भरुचा हि बॉलिवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केले आहे.\nश्वेता तिवारीच्या अदांवर सगळे फिदा..\nश्वेता तिवारीने नुकतेच ब्ल्यू कलरच्या जॅकेटवर एक फोटोशूट केले आहे. यामध्ये श्वेता खूप ग्लॅमरस दिसत आहे.\nश्वेता तिवारीचा इंटरनेटवर जलवा; लाल रंगाच्या साडीतील अदा पाहून तुम्हीही…\nश्वेताचे लाल साडीतील फोटो व्हायरल होत आहेत. श्वेता नेहमीच आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते\n‘ही’ मराठी अभिनेत्री साडीवर ब्लाऊजच घालायचं विसरली; फोटो झाले व्हायरल\nसाडीवरील फोटोंमध्ये तिने ब्लाऊज न घातल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रॉल केलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T10:06:29Z", "digest": "sha1:IKW7W2NMEF7I5RGE3GUKJGTMIA5OOJ32", "length": 7404, "nlines": 80, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "उपाध्याय रोजगार मेळावा सुरू - India Darpan Live", "raw_content": "\nउपाध्याय रोजगार मेळावा सुरू\nमुंबई शहर जिल्ह्यातील युवकांना मिळणार लाभ\nमुंबई : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फेऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा सुरू झाला आहे. हा मेळावा २४ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. शहर जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यास सहाय्य मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येत आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी केल्याने अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार/ मजूर हे त्यांच्या गावी परत गेल्याने किंवा जात असल्याने आता टाळेबंदी उठविल्यानंतर हे उद्योग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. उद्योगांना मनुष्यबळाची तर युवकांना रोजगाराची गरज असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक यांच्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nया मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकित १३ कंपन्या व नियोक्त्यांकडून www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदासाठी अर्हता पात्र किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स (skype, Whatsapp, etc) द्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक असून तसेच अॅन्ड्रॉईड मोबाईलधारकांनी mahaswayam हे पोर्टल डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करावी.\nभरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे या वेबपोर्टलवर अधिसूचित करण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त नियोक्ते आणि रोजगार इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.\nत्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करु नये\nसोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा\nसोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:26:45Z", "digest": "sha1:FB5U7WOL7MWGO4EC7LDPS4LMZ3IHC3XU", "length": 8047, "nlines": 82, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक चॅप्टरला आंतरराष्ट्रीय पुरस्कार - India Darpan Live", "raw_content": "\nनॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक चॅप्टरला आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nनाशिक – नॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक चॅप्टरला `डेव्हिड डनलॉप आंतरराष्ट्रीय पुरस्काराने` सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंत जगभरातल्या सगळ्या चॅप्टरनी वर्षभरात केलेल्या कार्यक्रमांच्या गुणवत्तेनुसार छाननी केली जाते व वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. २०१९ मध्ये नाशिक चॅप्टरने वर्षभर केलेल्या कामांची यादी पाठवल्या नुसार हा पुरस्कार मिळाला आहे. मागच्या वर्षी चॅप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी `अंतराळ तंत्रज्ञानांत���ल शैक्षणिक व व्यावसायिक संधी` या विषयावर एकूण ६४ ठिकाणी भाषणे व सादरीकरण भारतातील अनेक शहरांमध्ये, शाळा व महाविद्यालय तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये केले होते. या सर्व उपक्रमाची दखल हा पुरस्कार देतांना घेण्यात आली.\nकोरोनामुळे अॅानलाईन पुरस्कार वितरण\nदरवर्षी पुरस्कार वितरण सोहळा हा एनएसएसच्या `इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स` कार्यक्रमात केला जातो. यावर्षी अमेरिकेच्या डलास शहरात हा सोहळा होणार होता. पण कोरोना मुळे सगळेच कार्यक्रम रद्द झाल्याने हे पुरस्कार वितरण इंटरनेटद्वारे ऑनलाईन कार्यक्रमात मागच्या आठवड्यात करण्यात आला.\nपूर्वीही २०१८ मध्ये एक्सलन्स ॲवॉर्ड व २०१९ मध्ये स्पेशल मेरीट अवॉर्ड फॉर वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन हे पुरस्कार मिळाले होते. या वर्षी सलग तिसऱ्यांदा नाशिक चॅप्टरला पुरस्कार मिळाला आहे. अविनाश शिरोडे यांची एनएसएसच्या संचालक मंडळावर यावर्षी निवड झाली आहे. भारतातील व्यक्तीला प्रथमच हा सन्मान मिळाला आहे.\nएनएसएस ही एक स्वतंत्र, शैक्षणिक व ना-नफा कार्य करणारी संस्था आहे जी मानवतेच्या उन्नतीसाठी आणि पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात इतर ग्रहांवर सभ्यतेच्या विस्तारासाठी व विपुल संसाधनांच्या शोध व वापरासाठी अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला समर्पित आहे. ही संस्था नासा आणि अमेरिकन सरकारला अंतराळ धोरणाबाबत सल्ला देते.\nया ५४२ उमेदवारांना नेमणूक मिळणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा\nस्पर्धा परीक्षेबाबत तिन्ही मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन; शिक्षणविश्वला मोठा प्रतिसाद\nस्पर्धा परीक्षेबाबत तिन्ही मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन; शिक्षणविश्वला मोठा प्रतिसाद\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:24:19Z", "digest": "sha1:FCAZSN2FAHFGA4KRFCX5OFJIAW7NCP65", "length": 5240, "nlines": 85, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "शिवा संघटनेचे नाशिक जिल्हा पदाधिकारी घोषित - India Darpan Live", "raw_content": "\nशिवा संघटनेचे नाशिक जिल्हा पदाधिकारी घोषित\nनाशिक – शिवा संघटनेचे नाशिक जिल्हा पदाधिकारी नियुक्त करून त्याची घोषणा करण्यात आली. नवनियुक्त सर्व पदाधिकारी यांचे शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेतर्फे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व पदाधिका-यांनी अभिनंदन केले.\nअरुण लद्दे ( महाराष्ट्र उपाध्यक्ष, शिवा कर्मचारी महासंघ )\nशामराव दिगंबरप्पा लोहारकर ( नाशिक जिल्हाध्यक्ष, शिवा संघटना)\nभरत गुळवे ( नाशिक जिल्हा मार्गदर्शक शिवा कर्मचारी महासंघ)\nविलास हुकिरे ( नाशिक जिल्हाध्यक्ष, शिवा कर्मचारी महासंघ )\nसौ. आरती गणेशराव देशमुख ( नाशिक जिल्हाध्यक्षा, शिवा महिला आघाडी )\nविशाल साबरे ( जिल्हाध्यक्ष, शिवा सोशल मिडिया नाशिक जिल्हा )\nकाशिनाथ धुमाळ (नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष, शिवा संघटना)\nविलास कारेगावकर (नाशिक जिल्हा उपाध्यक्ष, शिवा संघटना)\nनाशिक स्मार्ट सिटी सीईओपदी अभिजीत नाईक\nनाशिक शहरासह जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा\nनाशिक शहरासह जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/02/25/3872/3872-92875348725837-mumbai-news-explainer-why-chitra-wagh-join-bjp-8127352473/", "date_download": "2022-12-09T09:13:38Z", "digest": "sha1:TDLTLUP5ILJH6XVGSYQ2KKYUCZ3VCIOB", "length": 15980, "nlines": 146, "source_domain": "krushirang.com", "title": "पुजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेणार्या चित्रा वाघ नेमक्या आहेत कोण; जाणून घ्या, त्यांची राजकीय कारकीर्द - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या ब���तम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ट्रेंडिंग»पुजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेणार्या चित्रा वाघ नेमक्या आहेत कोण; जाणून घ्या, त्यांची राजकीय कारकीर्द\nपुजा चव्हाण प्रकरणात आक्रमक भूमिका घेणार्या चित्रा वाघ नेमक्या आहेत कोण; जाणून घ्या, त्यांची राजकीय कारकीर्द\nआज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिस दबावाखाली असल्याचे आरोप करत थेट पुजा चव्हाणने जिथे आत्महत्या केली होती, त्या स्पॉटला भेट दिली. तसेच पोलिस स्टेशनला जाऊन तिथेही प्रश्न केले.\nवनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तसेच महाविकास आघाडीविरुद्ध सातत्याने आक्रमक भूमिका घेणार्या चित्रा वाघ नेमक्या आहेत कोण\nराज्याच्या राजकरणात सुरुवातीला चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या ‘महिला प्रदेशाध्यक्ष’ पदावर असताना प्रसिद्ध झाल्या. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी घेतलेल्या आक्रमक भूमिकामुळे त्या लोकांना माहिती होऊ लागल्या. अखिल भारतीय सेनेतून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या चित्रा वाघ यांनी ऐनवेळी भाजपची वाट धरली.\nभाजपवर सातत्याने टीका करणार्या चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा का दिला, याच्या चर्चा होऊ लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळं त्यांनी पक्ष सोडल्याचे म्हटले जाऊ लागले मात्र शेवटी शरद पवार यांनी पुढे येत स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजीचं राजकारण नाही. चित्रा वाघ या गटबाजीमुळे नाराज होऊन पक्ष सोडून गेल्या यात तथ्य नाही. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा.\nकाय होते हे ईडीचे प्रकरण :-\nचित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले जाते.\nआता चित्रा वाघ या भाजपच्या मोठ्या पदाधिकारी आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध त्या आक्रमक भूमिका घेत असतात.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%AB", "date_download": "2022-12-09T09:20:20Z", "digest": "sha1:5A6EVIEM5VS4ZDTWPBSKTANBRCA2EAOV", "length": 6085, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ४२५ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ४ थे शतक - ५ वे शतक - ६ वे शतक\nदशके: ४०० चे - ४१० चे - ४२० चे - ४३० चे - ४४० चे\nवर्षे: ४२२ - ४२३ - ४२४ - ४२५ - ४२६ - ४२७ - ४२८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nव्हॅलेंटिनियन तिसरा रोमन सम्राटपदी.\nइ.स.च्या ४२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2022-12-09T09:51:57Z", "digest": "sha1:5EJSZRVZYHTTHWLJZZJOE2IQ6BFYJ6M2", "length": 15041, "nlines": 210, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "मुखपृष्ठ/विकिस्रोत - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी विकिस्रोत येथे आपले स्वागत आहे.\nमराठी वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय सध्या यात ३,९१४ लेख आहेत.\n* मराठी विकिस्रोत १०१ - नवागतांच्या विकिस्रोत परिचयासाठी एक ऑनलाईन गूगल सादरीकरण\nमराठी विकिस्रोत हे आंतरजालावर असलेले मुक्त ग्रंथालय आहे. यात वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी सादर निमंत्रण. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले साहित्य /लेख आपण आणू शकता.\nसध्या आपण मनू बाबा हे पुस्तक पुर्ण करण्यास मदत करू शकता.\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग चाचणी स्पर्धेत सहभागी व्हा.\n*विकिस्रोत:गरवारे वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष विद्यार्थी प्रकल्प : अनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf\n\"'मराठी विकिस्रोत\"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी \"स्रोत\" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.\nजे साहित्य उदा. कादंबरी, कविता, काव्य संग्रह, कथा इ. पहायचे आहे ते उजव्या बाजूच्या \"शोध खिडकी\" (Search Window) मध्ये भरून शोधू शकता. उदा. दासबोध, तुकाराम गाथा\nसाहित्यिकाचे नाव माहिती असेल तर \"शोध खिडकी\" मध्ये साहित्यिक:(साहित्यिकाचे नाव) भरून शोध घेतल्यास त्या साहित्यिकाचे पान उपलब्ध होईल. त्या साहित्यिकाच्या प��नावर त्या साहित्यिकाच्या सर्व साहित्याची जंत्री उपलब्ध होईल. उदा. साहित्यिक:राम गणेश गडकरी, साहित्यिक:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. येथे सर्व लेखक, कवी, संत यांच्यासाठी एकच \"साहित्यिक\" असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. आणि \"साहित्यिक\" हे वेगळे नामविश्व बनविले आहे.\nसर्व साहित्यिकांची यादी वर्ग:साहित्यिक येथे एकत्रित पणे मिळते.\nसर्व साहित्यिकांची आणि साहित्याची माहिती पाहायची असेल तर विकिस्रोत:साहित्यिक येथे टिचकी द्या. येथे \"वर्णमालेप्रमाणे अनुक्रमणिका\" असून मराठी भाषेतील प्रत्येक स्वर आणि व्यंजनापासून आडनावाने सुरू होणार्या साहित्यिकांच्या याद्या तयार केल्या आहेत. सर्व पाने नामविश्व या प्रमाणे मांडलेले आहे. संपूर्ण यादी येथे तयार होते. उदा. विकिस्रोत:साहित्यिक-ट मध्ये \"ट\" पासून सुरू होणार्या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे, जसे साहित्यिक:बाळ गंगाधर टिळक. जेथे साहित्यिकाचे आडनाव ज्ञात नाही तेथे त्यांच्या प्रसिद्ध नावाने यादीमध्ये नोंद आहे. उदा. साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी\nby गोविंद चिमणाजी भाटे\nby दत्तात्रय कमलाकर दिक्षित\nबळीचे राज्य येणार आहे\nभूमी आणि स्त्री (२०००)\nसर्व अनुक्रमणिका पानांची यादी\nप्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता\nमराठी विकिस्रोत हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात:\nमुक्त ज्ञानकोश विकिन्युज् (इंग्रजी आवृत्ती)\nशिक्षण साधने विकीवोएज (इंग्रजी आवृत्ती)\nमुक्त स्रोत विकीडेटा(इंग्रजी आवृत्ती)\nविकिमिडिया प्रकल्प सुसूत्रीकरण मीडियाविकी\nहे मराठी भाषेचे विकिस्त्रोत सांकेतिक स्थळ आहे. विकिस्त्रोत ग्रंथालये इतरही भाषांमध्ये निर्माण होत आहेत.\nविकिस्रोत बहुभाषीय सांकेतिक स्थळ • विकिस्रोत सांकेतिक स्थळांची यादी • ताज्या घडामोडी • विकिस्रोत - मुक्त ग्रंथालय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१२ रोजी २२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसा���ी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0-2/", "date_download": "2022-12-09T10:04:40Z", "digest": "sha1:VOYMNXY3TCHPEESD3R2FOZNXCYLMPMV4", "length": 7234, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#आरटीपीसीआर Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nभाजपने केला संकल्प: दोन हजार ऑक्सीजन बेडस् आणि दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करणार\nApril 25, 2021 April 25, 2021 News24PuneLeave a Comment on भाजपने केला संकल्प: दोन हजार ऑक्सीजन बेडस् आणि दहा हजार रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करणार\nपुणे- पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेडची, ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आणखी उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. ही गरज लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने आपले ‘सामाजिक दायित्व’ म्हणून जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी भाजपने पुण्यामध्ये दोन हजार ऑक्सीजन बेड आणि दहा हजार […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/06/30/rajushettibhet/", "date_download": "2022-12-09T09:25:41Z", "digest": "sha1:OOZI4BSCDSMUAO3P4GDV6YNIIGNQNOMA", "length": 6328, "nlines": 113, "source_domain": "spsnews.in", "title": "शहीद श्रावण माने कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांची भेट – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nशहीद श्रावण माने कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांची भेट\nबांबवडे : शहीद जवान श्रावण माने यांच्या कुटुंबियांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांनी सांत्वनपर भेट दिली.\nज्यावेळी शहीद जवान श्रावण माने यांच्यावर शासकीय इतमामात संस्कार करण्यात आले, नेमके त्याच दिवशी पूर्वनियोजित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मुंबई इथं शासनाशी बैठक होती. त्यामुळे खासदार शेट्टी यांना अंत्यसंस्कारावेळी येता आले नाही.\nत्या अनुषंगाने खासदार शेट्टी यांनी शहीद श्रावण माने यांच्या घरी जावून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी खासदारांसोबत स्वाभिमानी युवा संघटनेचे अध्यक्ष सागर शंभू शेटे, सुरेश म्हाउटकर ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\n← अल्पसंख्यांकांच्या उन्नतीसाठी योजनाची अंमलबजावणी करा- शाम तगडे यांचे निर्देश\nवारणा नदीत कोडोलीचा तरुण गेला वाहून →\nविरळे च्या ” नामू आज्यांची ” नवी पर्यावरणवादी परंपरा\nव्यथांची जाणीव असलेला “आपला माणूस ” : पाच कोटींचा निधी मंजूर – विजयराव बोरगे पैलवान\nशाहुवाडी तालुक्याच्या डोंगरकपारी पर्यंत मनसे पोहोचतेय…\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/natesambandh-bhag-02-quiz/", "date_download": "2022-12-09T10:23:02Z", "digest": "sha1:XVYSJBC2UHMDOL6KSDI3KUVXQ62A47ZZ", "length": 9178, "nlines": 219, "source_domain": "www.studywadi.in", "title": "नातेसंबंध भाग 02 - StudyWadi.in", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अ��्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nBuddhimatta Chachani - बुद्धिमत्ता चाचणी\n1. जयश्रीचा दीर रचनाचा भाऊ आहे तर रचनाच्या एकुलत्या एक दीराचा भाऊ जयश्रीच्या सासूचा कोण लागेल \n2. सोनालीची आई सानिकाच्या वडिलांची वहिनी आहे तर सानिकाची आई सोनालीची कोण \n3. विकासच्या चुलतीच्या नणंदेचा मुलगा हा विकासच्या वडिलांचा कोण लागेल \n4. प्रणवचे वडील केतकीच्या मामेसासऱ्यांचे जावई आहेत तर केतकीच्या सासूबाई आणि प्रणवची आई यांचे नाते काय असेल \n5. प्रेरणा ही गौरवच्या मामाची मुलगी आहे श्वेता ही गौरव च्या आत्याची मुलगी आहे तर श्वेताच्या मामाची मुलगी प्रेरणाची कोण असेल \n6. राधिका स्वराजला म्हणते तुझी आई माझ्या बहिणीची मामी लागते तर तुझी बहिण माझ्या बहिणीची कोण लागेल \n7. अर्णवचे वडील रेश्माच्या वडिलांचे एकुलते एक जावई आहेत रेश्माची मुलगी अर्णवची छोटी बहिण आहे तर रेश्माची आई अर्णवच्या वडिलांची कोण \n8. केदारची मामेबहिण ऋतुराजच्या वडिलांची बायको आहे तर ऋतुराजचा मामा केदारचा कोण लागेल \n9. संदीपच्या बायकोच्या नणंदेची मुलगी ही संदीपची कोण लागेल \n10. राहुल स्नेहाला म्हणाला तुझ्या आईची एकुलती एक बहिण माझी मामी आहे तर तुझी मावशी माझ्या आईची कोण\n11. एका स्त्रीची ओळख करून देताना गणेश म्हणाला ही माझ्या मावस बहिणीच्या आईची वहिनी आहे तर ती स्त्री गणेशची कोण असेल \n12. श्यामलला 2 बहिणी आहेत तिच्या लहान बहिणीच्या मामेभावाची आत्या ही तिच्या मोठ्या बहिणीची कोण असेल \n13. लताच्या वहिनीचा मुलगा लताच्या आईच्या एकुलत्या एक मूलाचा कोण लागेल \n14. यश साईच्या आत्याला आई म्हणतो तर साईच्या बहिणीचा चुलता यशच्या आईचा कोण असेल \n15. श्रीकांत आणि विनोद हे दोघे भाऊ आहेत श्रीकांतची पुतणी ही विनोदच्या बहिणीला आत्या म्हणते तर विनोदची पुतणी श्रीकांतच्या बायकोला काय म्हणेल \nआजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले हे कॉमे��ट करून नक्की सांगा\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.raisingelec.com/news/details-of-stamping-process/", "date_download": "2022-12-09T08:46:41Z", "digest": "sha1:U7PUXWZRJQ7ZHD2VKLMATZGAVSXBUAQM", "length": 8635, "nlines": 148, "source_domain": "mr.raisingelec.com", "title": "बातम्या - मुद्रांक प्रक्रियेचा तपशील", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमुद्रांक प्रक्रिया ही धातू प्रक्रिया करण्याची पद्धत आहे. हे मेटल प्लास्टिकच्या विकृतीवर आधारित आहे. शीटवर प्लास्टिकचा विरूपण किंवा विभक्तपणा निर्माण करण्यासाठी डायस आणि स्टॅम्पिंग उपकरणे वापरतात जेणेकरून विशिष्ट आकार, आकार आणि कामगिरीसह भाग (स्टॅम्पिंग पार्ट्स) मिळतील. जोपर्यंत आम्ही हे सुनिश्चित करतो की मुद्रांकन प्रक्रियेच्या प्रत्येक तपशीलाकडे लक्ष दिले पाहिजे, प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने केली जाऊ शकते. कार्यक्षमता सुधारताना, ते तयार उत्पादनांचे नियंत्रण देखील सुनिश्चित करू शकते.\nमुद्रांक प्रक्रियेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.\n1. स्टॅम्पिंग करण्यापूर्वी, कच्चा माल सहजपणे डाई कॅव्हिटीमध्ये प्रवेश करतो याची खात्री करण्यासाठी प्लेट सरळ समायोजन प्रक्रियेच्या पायऱ्या किंवा स्वयंचलित सुधार टूलिंग असणे आवश्यक आहे.\n2. फीडिंग क्लिपवरील मटेरियल बेल्टची स्थिती स्पष्टपणे परिभाषित केली जाईल आणि मटेरियल बेल्टच्या दोन्ही बाजूंच्या आणि फीडिंग क्लिपच्या दोन्ही बाजूंच्या रुंदीचे अंतर स्पष्टपणे परिभाषित आणि अंमलात आणले जाईल.\n3. स्टॅम्पिंग डेब्रिज वेळेवर आणि प्रभावीपणे उत्पादनात मिसळल्याशिवाय किंवा चिकटल्याशिवाय काढले जाते का.\n4. अपुऱ्या कच्च्या मालामुळे खराब स्टॅम्पिंग उत्पादनांना रोखण्यासाठी कॉइलच्या रुंदीच्या दिशेने असलेल्या साहित्याचे 100% निरीक्षण केले जाईल.\n5. कॉइल एंडचे निरीक्षण केले जाते का. जेव्हा गुंडाळी डोक्यावर पोहोचते, तेव्हा मुद्रांक प्रक्रिया आपोआप थांबेल.\nThe. असामान्य बंद झाल्यास मोल्डमध्ये शिल्लक असलेल्या उत्पादनाची प्रतिक्रिया पद्धत ऑपरेशन निर्देश स्पष्टपणे परिभाषित करेल.\n7. मटेरियल बेल्ट मूसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, एरर प्रूफ टूलिंग असणे आवश्यक आहे जेणेकरून कच्चा माल मोल्डच्या आत योग्य स्थितीत प्रवेश करू शकेल.\n9. उत्पादन मरण्याच्या पोकळीत अडकले आह�� की नाही हे शोधण्यासाठी स्टॅम्पिंग डाय एक डिटेक्टरसह सुसज्ज असणे आवश्यक आहे. जर ते अडकले असेल तर उपकरणे आपोआप थांबतील.\n10. मुद्रांक प्रक्रियेच्या मापदंडांचे निरीक्षण केले जाते का. जेव्हा असामान्य मापदंड दिसतात, तेव्हा या पॅरामीटर अंतर्गत उत्पादित उत्पादने आपोआप रद्द केली जातील.\n11. स्टॅम्पिंग डायचे व्यवस्थापन प्रभावीपणे अंमलात आणले जाते की नाही (प्रतिबंधात्मक देखभाल योजना, अंमलबजावणी आणि सुटे भागांची पुष्टी)\n12. भंगार उडवण्यासाठी वापरण्यात आलेल्या एअर गनने उडवण्याची स्थिती आणि दिशा स्पष्टपणे परिभाषित केली पाहिजे.\n13. तयार उत्पादनांच्या संकलनादरम्यान उत्पादनाचे नुकसान होण्याचा कोणताही धोका राहणार नाही.\nपोस्ट वेळ: ऑगस्ट -26-2021\nआमची उत्पादने किंवा किंमतसूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nवैशिष्ट्यीकृत उत्पादने, साइट मॅप, घाऊक मुद्रांकन भाग, शीट मेटल स्टॅम्पिंग उत्पादने, डाय कास्टिंग मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम सीएनसी मशीनी केलेले भाग, स्क्रू, प्लेट स्प्रिंग, सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर किंवा बंद करण्यासाठी ईएससी दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-kidnapped-and-raped-two-minor-girls/", "date_download": "2022-12-09T09:37:41Z", "digest": "sha1:DWKQ7WJB7UWQEXPIKONHYRY4BRGNYAWH", "length": 5719, "nlines": 44, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: अपहरण करून दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: अपहरण करून दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nअहमदनगर ब्रेकींग: अपहरण करून दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nअहमदनगर- पाथर्डी पोलीसांना अखेर दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणाचे गुढ उकलण्यात यश आले. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशनिवारी ( दि 22 ) रोजी शहरातील दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पाथर्डी पोलीसांनी निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके स्थापन करुन, तपासाची चक्रे गतिमान करत गुन्ह्याची उकल केली.\nनिवडुंगा शिवारातील हाँटेल पँराडाईज येथे छापा टाकला. यावेळी अपहृत मुली व संयित मागील दरवाज्यातुन पळुन गेले. हॉटेलच्या मागील बाजूस ���ोंगर व घनदाट झाडीचा भाग असल्याने, पोलीसांनी सुमारे अडीच तास डोंगरात पायपीट करीत रात्रीच्या अंधारात शोध घेतला.\nदरम्यान, पिडीत मुलींना त्या आरोपीने शहरातील माणिकदौंडी चौकात आणुन सोडले असता त्या मुली घरी परतल्या. सोमवारी पोलीसांनी पिडीत मुलींचे जबाब नोंदवत तीन जणांना अटक केली आहे.\nत्यातील अत्याचार करणारे दोघे, व त्यांना मदत करणारे चौघे आशा सहा जणांनी मिळुन हे दोन्ही गुन्हे एकत्रीत केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. यातील तिघेजण अद्यापही फरार असून त्यांच्या शोधत पोलीस पथके रवाना झाली आहेत. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करीत आहेत.\nदरम्यान पाथर्डी शहरासह तालुक्यातील लॉज चालविणारे मालक नियम व अटी चा भंग करीत असुन .शाळेतील विद्यार्थी शाळेच्या गणवेशावर लॉजवर जात असल्याचे उघड झाले आहे. लॉज मालक कोणतेही नियम पाळत नसल्याचे समोर येत आहे. या परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/traffick-jam-on-mumbai-bangalore-highway-due-to-pune-chandani-chowk-flyover-demolish-130389973.html", "date_download": "2022-12-09T10:04:53Z", "digest": "sha1:2RHHCB3JZUCYK6MBYJA6FAVZGRHF5NO7", "length": 7842, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर सकाळी वाहतूक कोंडी | Traffick Jam On Mumbai-Bangalore Highway Due To Pune Chandani Chowk Flyover Demolish - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n11 तासांनंतर चांदणी चौकातील वाहतूक सुरू:उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर सकाळी वाहतूक कोंडी\nपुण्यातील चांदणी चौकातील जूना उड्डाणपूल मध्यरात्री 1 वाजता तब्बल 600 किलो स्फोटकांनी पाडण्यात आला. तब्बल 11 तासांनंतर ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण झाले असून आता चांदणी चौकातून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूकही हळूहळू सुरळीत होत आहे.\nपुलाच्या पाडकामामुळे मुंबईहून साताऱ्���ाकडे जाणारी वाहतूक वाकडमार्गे शिवाजी नगर आणि तेथून कात्रज अशी वळवण्यात आली होती. त्यामुळे आज सकाळी या मार्गावर अवजड वाहने प्रचंड असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. तसेच, साताऱ्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नवरे पूलमार्गे वळवण्यात आली होती. या मार्गावरही वाहनांची संख्या वाढल्याने अनेक वाहने रस्त्यावरच वाहतूक कोंडीत अडकले होते. सकाळी या रस्त्यांवर तब्बल 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, आता चांदणी चौकातील वाहतूक सुरु झाल्याने इतर मार्गांवरील वाहतूक कोंडीही कमी होत आहे.\nदरम्यान, मध्यरात्री 1 वाजता पूल पाडल्यानंतर रात्रीतूनच सर्व ढिगारा उचलण्यात येईल व सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, ढिगारा उचलण्याचे काम सकाळी 10 वाजेपर्यंत चालू होते. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुलाच्या पाडकामामुळे पुण्यातील वाहतूक पर्यायी मागाने वळवण्यात आली होती. चांदणी चौकातील पुलाचा ढिगारा पूर्णपणे उचलल्यानंतर येथूनही सकाळी 8 वाजेनंतर वाहतूक सुरू होईल, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, ढिगारा हटवण्यास उशीर झाल्याने पुण्यातील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे पर्यायी मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेषत: पुण्यातील वाकड, खेड, शिवापूर येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. टोलनाक्यावरही वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.\nपुल 2 टप्प्यात पाडल्यामुळे वाहतूक कोंडी\nनोएडातील प्रसिद्ध ट्विन टॉवर काही क्षणांत जमीनदोस्त करणाऱ्या ईडीफाईस (Edifice)कंपनीकडूनच चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. मात्र, हा पूल दोन टप्प्यात पाडण्यात आला. 600 किलो स्फोटकांनी केवळ अर्धाच पूल पडला. उर्वरित पूल नंतर पोकलेनच्या सहाय्याने पाडण्यात आला. त्यामुळे पूर्ण पूल पाडण्यास व ढिगारा हटवण्याच्या कामाला विलंब झाला. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलालगतच रहिवासी इमारती असल्याने एकदमच पूर्ण पूल पाडण्यात आला नाही. पूल पाडण्यात आम्हाला अपयश आले, असे काहीही नाही. सर्व नियोजनानुसार करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/clerk-takes-bribe-acb-issues-notice-to-jamner-bdo-34130/", "date_download": "2022-12-09T08:11:21Z", "digest": "sha1:HLJ2TUOHUYEJPZIBNBFFG3X5L6PAJGJN", "length": 7872, "nlines": 131, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "लिपिकाने घेतली लाच : जामनेर बीडीओंना एसीबीची नोटीस | Jalgaon Live News", "raw_content": "\nलिपिकाने घेतली लाच : जामनेर बीडीओंना एसीबीची नोटीस\nWritten By चेतन पाटील\n जामनेर येथील पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक वसंत बारी याला तीन हाजराची लाच घेताना १३ जानेवारीला अटक केली असताना याच प्रकरणी आता गटविकास अधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांनाही गुरूवारी एसीबीने नोटीस बजावली आहे. शुक्रवारी चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसीबीच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nयाबाबत असे की, गोठ्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी जामनेर येथील पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक वसंत बारी याने तीन हजाराची लाच मागितली होती. लाच घेताना एसीबीच्या पथकाने १३ रोजी अटक केली होती. याच प्रकरणात गटविकास अधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांनाही गुरूवारी एसीबीने नोटीस बजावली आहे.\nजामनेर पंचायत समितीत वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. अखेर १३ रोजी गोठ्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी, तीन हजार रूपयांची लाच घेतांना कनिष्ठ सहाय्यक बारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. तर २० रोजी बीडीओ जे.व्ही.कवडदेवी यांनाही एसीबीने नोटीस बजावली असून, शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले अाहेत.\nएसीबीच्या कारवाईनंतर बीडीओ कवडदेवी यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याच्या हालचाली पदाधिकाऱ्यांनी चालवल्या आहेत. तर कवडदेवी यांनी १५ दिवसांच्या सुटीसाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवला आहे.\nहे देखील वाचा :\nमतदारांनो… भाऊ, दादा सोडा, गावाच्या विकासाचं बघा..\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nदूध संघ निवडणूक : बी ग्रेड तूपावरुन सी ग्रेडचे राजकारण\nशेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता\nआजचा 9 डिसेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल\nया बातम्या देखील वाचा\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nलग्नाळू तरुणांनो सावधान…जळगाव जिल्ह्यात ‘मॅरेज रॅकेट’ सक्रिय\nजळगाव जिल्ह्यात रानडुकरांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T10:30:49Z", "digest": "sha1:OTGOLEREGSC6TXMPM7JWIPT2YAIL3B6T", "length": 6513, "nlines": 65, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "व्हायरस - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nव्हायरस: प्रकरण ४: MV- ४८\nप्रकरण ४.MV- ४८. सन २०८४. पुणे दुपारची वेळ टळून गेली होती. पाषाणची ती टेकडी सूर्याची प्रखर किरणे सोशीत पडली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे टेकडीवरील ती झाडी म्हणजे वाळलेले जंगलच वाटत होते जणू. टेकडीवरून उत्तरेस पाहिल्यास दूरदूर पर्यंत समोर दिसत होती ती बाणेर-बालेवाडी- वाकडची कॉँक्रीटची 2 bhk flat in wakad, 3 bhk in baner, vtp sierra baner, भग्न जंगले. हिरवट, काळपट, […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम व्हायरस 0 1 min read\nव्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १\nसकाळची कोवळी किरणे तिच्या रेशमी केसांवरती पडली होती आणि त्या किरणांत न्हाऊन निघालेले तिचे ते सुंदर रूप तो एका अंगावर होऊन न्याहळत होता. झोपेतून उठतानाही एखादी स्त्री जर सुंदर दिसत असेल तर समजून जा की तिच्या सौंदर्याचं काही मोजमापच नाही “खरंच” तो हसत पुटपुटला. “अं..” तिने जागे होत त्याला प्रतिसाद दिला आणि डोळे उघडून आपले बाहु पसरून आळस देण्याचा प्रयत्न […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम व्हायरस 2 28 sec read\nव्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १\n१. मधुचंद्र सन २०४७, ऑगस्ट ४. डोंगराच्या कुशीत आणि दासवे लेकच्या काठावर वसलेल्या लवासाला आता वैभव प्राप्त होणार हे नक्की होतं. अगदी वरून पाहिलं असता सभोवती लवासा सिटी, तिथला दासवे लेक आणि त्या लेकच्या बरोबर मध्यावर एक भलामोठा लाकडी वॉटर विला अगदी तटस्थ उभा असल्यासारखा वाटत होता. त्याच्या शेजारीच पाण्यावरती उभा असलेलं सी प्लेन पाहून असं वाटत होतं की कुणी तरी […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम व्हायरस 16 48 sec read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/unemployment-on-600-families-in-ratnagiri-big-challenge-for-rgppl-company-too-mhmg-640954.html", "date_download": "2022-12-09T09:01:57Z", "digest": "sha1:C7Q3D6Q3SRAFGSZJCEJCURDMMAPAB2T4", "length": 13305, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Unemployment on 600 families in Ratnagiri Big challenge for RGPPL company too mhmg - रत्नागिरीत 600 कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार; RGPPL कंपनीसमोरही मोठं आव्हान – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\nरत्नागिरीत 600 कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार; RGPPL कंपनीसमोरही मोठं आव्हान\nरत्नागिरीत 600 कुटुंबांवर बेरोजगारीची टांगती तलवार; RGPPL कंपनीसमोरही मोठं आव्हान\nपरिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nपरिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nबॅंकेत ऑफिसर म्हणून नोकरी हवीये ना मग अशा पद्धतीनं करा SBI PO परीक्षेची तयारी\nशिक्षणासाठी परदेशात गेलात पण पैसेच संपले चिंता नको; असं करा पैशांचं मॅनेजमेंट\nनुसते हट्टे-कट्टे असून होत नाही गड्यांनो; बौद्धिक चाचणीही IMP; जाणून घ्या सिलॅबस\n बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 551 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा\nरत्नागिरी, 8 डिसेंबर : भारतातील सर्वात मोठ्या (Ratnagiri News) रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती (Ratnagiri Gas and Power Generation Project) प्रकल्पात अपूऱ्या गॅस पुरवठ्यामुळे केवळ 200 मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. 1964 मेगावॅटची क्षमता असलेल्या आरजीपीपीएलकडे मार्च 2022 नंतर वीज खरेदीदार नसल्याने या प्रकल्पाचे भविष्य अंधारमय आहे, असं सांगितलं जात आहे.\nपरिणामी 600 स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकल्पात भागीदारी असलेल्या महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पातून वीज घ्यावी यासाठी कंपनी व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. सध्याच्या परिस्थि���ीत महाराष्ट्र शासन आरजीपीपीएलकडून वीज खरेदी करत नसल्यामुळे कंपनीसमोर मोठं आव्हान तयार झालंय. 1964 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेली RGPPL कंपनीमध्ये मागील तीन महिन्यापासून केवळ 220 मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती होत आहे.\nसध्या RGPPL चे रेल्वे सोबत करार असल्यामुळे ही वीज निर्मिती जबरदस्तीने सुरू असल्याचे सांगत येत्या मार्च 2022 मध्ये हा करार संपुष्टात येणार असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी अधिकारी असिमकुमार सामंता यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायुचा वापर प्राधान्याने खतनिर्मिती, घरगुती गॅस आणि वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे प्रतिदिन 1964 मेगावॅट वीजनिर्मितीसाठी आवश्यक 8.5 एमएमएससीएमडी गॅस आरजीपीपीएलला मिळत नाही.\nभारतीय रेल्वेला 500 मेगावॅट वीज देण्यासाठी आवश्यक गॅसही मिळत नसल्याने सध्या आरजीपीपीएल अन्य कंपन्यांनाकडून वीज विकत घेऊन हा करार पूर्ण करत आहे. मार्च 2022 मध्ये हा करार संपल्यावर आरजीपीपीएलकडे वीजेचा खरेदीदारच नाही. त्यामुळे वीज उत्पादन होत नसल्याने कंपनीचे भवितव्य अंधारात आहे. नैसर्गिक गॅसवर आधारीत आरजीपीपीएलमध्ये कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण नगण्य आहे.\nउष्णता कमी प्रमाणात बाहेर पडते. अन्य वीज कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी जागेत प्रकल्प आहे. गॅसबरोबरच वाफेवर टर्बाईन चालविण्याचे तंत्र असलेला हा एकमेव प्रकल्प आहे. रेन हार्वेस्टिंगचे पाण्यावर प्रकल्प चालतो. ही वैशिष्ट्ये असलेला हा प्रकल्प बंद होणे हे देशाचे नुकसान आहे. आज प्रकल्पामध्ये गुहागर परिसरातील सुमारे 600 स्थानिक कामगार आहेत. प्रकल्प बंद पडल्यास त्याचा परिणाम थेट या 600 कुटुंबांवर होणार आहे.\nहे ही वाचा-Bank Jobs: मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांसाठी होणार भरती\nयाशिवाय वाहन पुरवणारे, बांधकाम करणारे, कॉलनीमध्ये साफसफाई करणारे असे अनेक ठेकदारांचे व्यवसाय बंद होतील. त्यामुळे त्याची आर्थिक झळ थेट स्थानिकांना बसणार आहे. वीजनिर्मिती करण्यासाठी पूर्वी डोमेस्टिक गॅसचा पुरवठा होत असे, मात्र सरकारच्या बदलेल्या धोरणामुळे डोमेस्टिक गॅस सध्या कंपनीला मिळत नसल्यामुळे कंपनीला गॅस इंपोर्ट करावा लागतोय. परिणामी वीजनिर्मिती खर्चात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि याचा थेट परिणाम वीज विक्रीवर होतो आहे.\nआम्हा���ा 3 डॉलर प्रति बॅरेल अपेक्षित असलेला दर सध्या 8 डॉलरपेक्षाही जास्त किमतीने मिळत आहे. यामुळे कंपनीचे संपूर्ण बजेट बदलून गेलंय. कंपनी सुरू ठेवण्यासाठी आता ग्राहक मिळणं अत्यंत गरजेचे असून राज्य सरकारने त्याच्या करारानुसार वीज विकत घ्यावी असे आवाहन कंपनी व्यवस्थापन करत आहे. मार्च 2022 नंतर रेल्वेकडूनही करार वाढवला जावा यासाठी चर्चा सुरू असून अनेक बड्या कंपन्या, आणि गुजरात सरकार सोबत त्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचेही सामंता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nभारतातील सर्वात मोठा, पर्यावरणपुरक, प्रदुषणविरहीत वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. आम्ही अशा करतो की, केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच कोकणातील लोकप्रतिनिधी यासाठी पुढे येथील. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालल्यास रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे असीमकुमार सामंता (मुख्य कार्यकारी अधिकारी आरजीपीपीएल) यांनी सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2018/01/", "date_download": "2022-12-09T08:24:31Z", "digest": "sha1:BIN2OYEBIRVF6MZ2K7DUGGTJTLZE2GNJ", "length": 9320, "nlines": 138, "source_domain": "spsnews.in", "title": "January 2018 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nग्रामीण महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्याचे काम आपला बझार ने केले- सौ. सुनीतदेवी नाईक\nशिराळा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिलांना प्रगतीच्या प्रवाहात पुढे आणण्याचे काम सातत्त्याने सुरू असुन, त्यास माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी\nखेळ आणि कौशल्य विकासाला महत्व द्या- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nकोडोली प्रतिनिधी:- शिक्षणात कौशल्य विकासावर भर दिला, तर नक्कीच बेकारीला आळा बसेल. नवनव्या प्रयोगामुळे शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल होतो आहे. शिक्षणासाठी\nसशक्त आरोग्यासाठी योग प्राणायम गरजेचे- योग शिक्षक डॉ.दळवी\nमलकापूर प्रतिनीधी : आपले आरोग्य निरोगी आणि सशक्त ठेवण्या बरोबरच आपले मानसिक मनोबल उंचावण्यासाठी आपण योग प्राणायम करणं आवश्यक असल्याचे\n‘ तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी ‘ ला प्लॅटिनम मानांकन\nकोडोली प्रतिनिधी : वारणानगर ता.पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी ने पुन्हा एकदा ए .आय .सी .टी. ई. सी. आय.आय. २०१७\nकोल्हापूर च्या शिवाजी पुलावरून मिनी बस नदीत कोसळून भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू\nकोल्हापूर : कोल्हापूर येथील शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १३ जणांचा मृत्यू ,तर ३ गंभीर\nआंबा येथील तळवडे जवळील अपघातात ६ ठार, तर २ गंभीर जखमी\nमलकापूर प्रतिनिधी : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील तळवडे तालुका शाहुवाडी येथील वळणावर गणपतीपुळेला जात असलेल्या भरधाव पेंन्ट्रो गाडी झाडावर आदळनू झालेल्या\nबांबवडे मधील गणेशनगर येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण चा शुभारंभ\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील गणेशनगर मधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ येथील उद्योगपती तानाजीराव चौगुले यांच्या हस्ते नुकताच संपन्न\nदि.२७ जानेवारी रोजी बांबवडे इथं ‘ सूर्यनमस्कार यज्ञ ‘\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दि.२७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन येथील ‘\nलोकनेते सरुडकर दादांचा अमृतमहोत्सव ‘ ना भुतोनभविष्यती ‘ असा संपन्न होणार : कार्यकर्त्यांचा निर्धार\nबांबवडे : लोकनेते माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. या निमित्त\n‘ नागमणी चषक ‘ अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेस सुरुवात\nशिराळा प्रतिनिधी : येथे ‘ नागमणी चषक ‘ अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेस सुरुवात झाली. ‘ विश्वास ‘ व ‘\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/auto/ola-is-bringing-the-cheapest-electric-scooter-before-diwali-pdb-95-3174920/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T08:44:28Z", "digest": "sha1:73PHJDNXUEZ3IRTMK3AKHUZ4PNVLH2KK", "length": 21072, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ola Is Bringing The Cheapest Electric Scooter Before Diwali | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nइलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांसाठी आनंदवार्ता : दिवाळीपूर्वीच ओला सादर करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर\nइलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओला लवकरच आणखी एक ईव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदेशातील लोकप्रिय इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आनंदाची बातमी आणली आहे. भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओला लवकरच आणखी एक ईव्ही सादर करण्याच्या तयारीत आहे. दिवाळीपूर्वीच कंपनी भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करू शकते. आता कंपनी आपल्या S1 ई-स्कूटर मालिकेसाठी एक नवीन प्रकार सादर करण्यासाठी सज्ज आहे, कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.\nओलाकडे भारतात दोन स्कूटर\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nOla भारतीय बाजारपेठेत Asone आणि AceOne Pro स्कूटर विकते. एसोन इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर १४१ किमीची ARAI प्रमाणित रेंज ऑफर करते. त्याचा टॉप स्पीड ९५ किमी प्रतितास पर्यंत जातो आणि तो फक्त ३.८ सेकंदात शून्य ते ४० किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. ते पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच तास लागतात.\nआणखी वाचा : टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारपेठेत दाखल होणार; जाणून घ्या या कारचे सर्व फीचर्स…\nAce One मध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. दुसरीकडे, सोन प्रो स्कूटर एका चार्जवर १८० किमीची ARAI प्रमाणित रेंज ऑफर करते. त्याचा टॉप स्पीड ११६ किमी प्रतितास पर्यंत जातो आणि तो फक्त तीन सेकंदात शून्य ते ४० किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. ही ४ kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सहा त���स आणि ३० मिनिटे घेते.\nकंपनीने सध्या भारतीय बाजारपेठेत ज्या इलेक्ट्रिक स्कूटर्स उपलब्ध केल्या आहेत. त्यांच्या फेम-२ सबसिडीनंतर, एक्स-शोरूम किंमत ९९ हजार रुपयांपासून सुरू होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओलाच्या नवीन स्कूटरची संभाव्य किंमत सुमारे ८० हजार रुपये असू शकते. असे झाल्यास ओलाने ऑफर केलेली नवीन स्कूटर कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर ठरू शकते.\nमराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसेकंड हँड बाईक घेण्यासाठी घाई करू नका, आधी ‘या’ गोष्टी तपासा, नुकसान टळेल\n१० सेकंदात हायस्पीड, १६० किमी मायलेज.. टाटा ‘नॅनो’ इलेक्ट्रिक कार बाजारात येणार\n२० सेकंदात बाईकचा स्पीड १६ kmph वरुन ११४ kmph वर गेला अन् दोघांचा मृत्यू झाला; धक्कादायक घटनाक्रम हेल्मेट कॅमेरात कैद\n केवळ १ रुपयांत करा ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने प्रवास\nफक्त ८० हजारात घरी आणा ‘ही’ लोकप्रिय कार; जाणून घ्या काय आहे फायनान्स प्लॅन…\nकार्तिक आर्यनच्या ‘या’ आवडत्या बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट फक्त २१ हजारात आणा घरी\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nकार्तिक आर्यनच्या ‘या’ आवडत्या बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट फक्त २१ हजारात आणा घरी\nफक्त ८० हजारात घरी आणा ‘ही’ लोकप्रिय कार; जाणून घ्या काय आहे फायनान्स प्लॅन…\n केवळ १ रुपयांत करा ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने प्रवास\nBike Helmet: दुचाकीधारकांसाठी खुशखबर तुमचं हेल्मेटच वाचवणार तुमचं प्राण; आलयं ‘हे’ नवं तंत्रज्ञान\nअपघात टाळा पैसेही वाचवा Google चे ‘हे’ अॅप तुमची कार स्पीड लिमिट क्रॉस करताच देईल इशारा\nसोनू सूदने मारला नव्या BMW 7 मधून फेरफटका, जाणून घ्या या कारची आकर्षक फीचर्स\nApple च्या सेल्फ ड्रायव्हिंग कारची प्रतीक्षा लांबणार जाणून घ्या लाँचची तारीख आणि किंमत\nकार खरेदी करणाऱ्यांना दणका खिशाला लागणार कात्री, या तारखेपासून किमती वाढणार\nआतापर्यंतची सर्वात प्रगत ऑल-इलेक्ट्रिक जग्वार रेस कार ‘आय-टाइप ६’ लाँच, JAGUAR TCS रेसिंगबद्दल वाचा सविस्तर\n१० सेकंदात हायस्पीड, १६० किमी मायलेज.. टाटा ‘नॅनो’ इलेक्ट्रिक कार बाजारात येणार\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/18426/", "date_download": "2022-12-09T08:54:43Z", "digest": "sha1:DCM5MS2ZFOVOZGC2T3CBOESJVDRJCEZF", "length": 9571, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "गडहिंग्लज नगरपालिकेच्या किल्ल्या पत्नी-पत्नीच्या ताब्यात! जिल्ह्यात बनला चर्चेचा विषय | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra गडहिंग्लज नगरपालिकेच्या किल्ल्या पत्नी-पत्नीच्या ताब्यात जिल्ह्यात बनला चर्चेचा विषय\nगडहिंग्लज नगरपालिकेच्या किल्ल्या पत्नी-पत्नीच्या ताब्यात जिल्ह्यात बनला चर्चेचा विषय\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः ज्या नगरपालिकेत पत्नी नगराध्यक्षा आहेत, त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदावर त्यांचे पतीराज विराजमान झाले. पती आणि पत्नी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होण्याचा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.\nगडहिंग्लज नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून जनता दलाची सत्ता आहे. सध्या जनता दलाच्या स्वाती कोरी या नगराध्यक्षा आहेत. चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्या जनतेतून निवडून आल्या. नगरसेविका म्हणून तीनवेळा त्या निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पती महेश मात्र राजकारणापासून चार हात लांब असत. पडद्यामागून सर्व सूत्रे हलवत पत्नीला ताकद देणाऱ्या या पतीराजांनी दहा महिन्यापूर्वी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शहराची हद्दवाढ झाल्याने ही वाढीव मतदारसंघाची निवडणूक झाली. त्यांच्या विजयाने पालिकेत जनता दलाची ताकद वाढली.\nसध्या या नगरपालिकेत जनता दल, शिवसेना व भाजपची युती आहे. जनता दलाचे १३ तर इतर दोन्ही पक्षाचा एकेक सदस्य आहे. राष्ट्रवादी पक्षाचे पाच नगरसेवक असून तो विरोधी भूमिकेत आहे. शंकुतला हातरोटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश कोरी यांनी अर्ज भरला. नगराध्यक्ष स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झालेल्या बैठकीत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये कोरी यांना १५ तर विरोधी उमेदवार सावित्री पाटील यांना पाच मते मिळाली. यामुळे कोरी यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांच्या विजयाने पत्नी नगराध्यक्ष असलेल्या पालिकेत पती उपनगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले. पंधरा वर्षापूर्वी कोल्हापूर महापालिकेत बंडोपंत नाईकवडे महापौर तर सुलोचना नाईकवडे उपमहापौर झाल्या होत्या. त्यानंतर नगरपालिकेत पती आणि पत्नी दोघेही पदाधिकारी होण्याचा मान कोरी दांपत्यांनी मिळवला.\nतेवीस वर्षे आम्ही दोघं सुखानं संसार करत आहोत. आता गडहिंग्लज पालिकेचा एकत्र कारभार करायचा आहे. पत्नीच्या हातात हात घालून या शहराला विकासाचा चेहरा देण्यात येईल.\n– महेश कोरी, उपनगराध्यक्ष\nPrevious articleहाथरस प्रकरणः पीडितेच्या मानवाधिकारांचं उल्लंघन केलं, हायकोर्ट युपी पोलिसांवर बरसले\nNext articleइंदुरीकर फडणवीसांच्या कानात काय बोलले\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\nपूरग्रस्तांच्या मदतीवरून सरकारला घेरणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं उत्तर\nkaruna sharma munde photo: करुणा शर्मा-मुंडेंच्या अडचणी वाढल्या, पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा पुण्यातील महिलेचा आरोप...\nगाण्यांना 'अजरामर' करणारे किशोर कुमार\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/19614/", "date_download": "2022-12-09T09:58:50Z", "digest": "sha1:UKBSV5EELO74CKRVAW6HY2I4AYDEZGWZ", "length": 14041, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "विजयाच्या गुलालाची वर्षपूर्ती; रोहित पवारांनी वर्षभराच्या कामाचा हिशोबच मांडला | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra विजयाच्या गुलालाची वर्षपूर्ती; रोहित पवारांनी वर्षभराच्या कामाचा हिशोबच मांडला\nविजयाच्या गुलालाची वर्षपूर्ती; रोहित पवारांनी वर्षभराच्या कामाचा हिशोबच मांडला\nम.टा. प्रतिनिधी, नगर: ‘ मतदारसंघात मला कोणा एकाचा विकास करायचा नाही. सर्वांगीण विकासासाठी पेरणी केली आहे, त्याची फळे लवकरच दिसतील. मुख्य म्हणजे मला केलेल्या कामाचे फ्लेक्स लावून मते मागण्याची वेळ येणार नाही,’ असा टोला राष्ट्रवादीचे आमदार यांनी विरोधकांना लगावला आहे.\nविधानसभा निवडणुकीला एक वर्ष झाले. त्यानिमित्त भाजपचे माजी मंत्री प्रा. यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पवार यांच्या एक वर्षाच्या काळात क���मे होत नसल्याची टीका केली होती. आपल्या काळात मंजूर केलेली कामेही हाणून पाडण्यात येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर आज आमदार पवार यांनीही आपण गेल्या वर्षभरात केलेल्या कामांची माहिती दिली आहे.\n‘कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरू आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या काळात केलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली असून याची अधिक माहिती आपल्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. पवार यांनी या कामांसाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे सांगताना म्हटले आहे, ‘विशेष म्हणजे मी एकटा हे सर्व करु शकत नाही. त्यासाठी ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’, बारामती ऍग्रो ली., कृषी विज्ञान केंद्र, बारामती, या संस्थांसोबतच इतरही अनेक संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, महिला भगिनी, युवा या सर्वांचंच मोलाचं सहकार्य मिळतंय. थोडक्यात काय तर कर्जत-जामखेडच्या विकासाची पेरणी केली असून प्रयत्नांची मेहनत आणि सर्वसामान्य जनतेच्या साथीचं खत घालून कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाचं पीक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. हे पीक लवकरच बहरात येईल, असा विश्वास आहे. वर्षभरातील कामांचा हा लेखा जोखा मांडत असताना विरोधकांनीही केवळ विरोधासाठी विरोध न करता कर्जत-जामखेडच्या विकासासाठी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे. कारण त्यांना कुण्या ‘एका व्यक्तीचा’ विकास करण्याचं काम सुरू नाही तर संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्याचं काम सुरू आहे,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.\n‘मतदारांनी प्रचंड विश्वासाने माझ्या अंगावर विजयाचा गुलाल टाकला, या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होतंय. तसं पाहिलं तर आमदार म्हणून काम करताना एक वर्षाचा कालावधी हा खूप छोटा असतो, पण तरीही गेल्या वर्षभरात माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी काय केलं याची गोळाबेरीज इथल्या जनतेसमोर मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. कोणतंही काम करायचं असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. सर्वेक्षण, प्रस्ताव, तांत्रिक-प्रशासकीय मान्यता, निधीची उपलब्धता आणि निविदा काढल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरवात. ही संपूर्ण प्रक्रिया काही एका चुटकीसरशी होणारी नसते. निवडणूक झाल्यानंतर पहिले दोन महिने हे सरकार स्थापनेतच गेले. अधिवेशन संपत नाही तोच जागतिक महामारीच्या संकटाने आपल्या राज्यात हातपाय पसरले आणि या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याऐवजी सगळा निधी आरोग्य सुविधांकडं वळवावा लागला. दुसरीकडं राज्याला येणारा महसूल लॉकडाऊनमुळं पूर्णपणे ठप्प झाला. आरोग्यविषयक खर्चाची तोंडमिळवणी करणंही अशक्य झालं. एका वर्षातील कामाचा हिशेब मांडत असताना या वर्षाची स्थितीही समजणं आवश्यक आहे. सुरवातीचे जेमतेम तीन महिनेच काम करण्यासाठी मिळाले. पण सुदैवाने आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येतेय. कामाचा हिशेब मांडत असताना तो काही मी मतं घेण्यासाठी मांडत नाही आणि मतदान मागण्याच्या वेळीही हा हिशेब मला ‘फ्लेक्स’वर मांडून जाहिरात करण्याची गरज पडणार नाही. कारण तोपर्यंत बहुतांश कामे ही पूर्ण झाल्याने लोकांना डोळ्याने दिसतील, असंही ते म्हणाले.\nनिवडणुकीपूर्वीपासूनच मतदारसंघात संपर्क असल्याने इथल्या कामाचा बऱ्यापैकी आवाका लक्षात आला होता. रस्ते, पाणी, वीज हे मूलभूत प्रश्न तर आ वासून होतेच पण सरकारी योजनाही लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. त्यामुळं प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करुन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला. रस्ते, पाणीपुरवठा, वीज याचे अनेक प्रस्ताव मंजूर करुन आणले. ही कामे लवकरच सुरु होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.\nPrevious article'हाथरसवर भडाभडा बोलले, आता टांडाप्रकरणी राहुल, प्रियांका गांधी गप्प का\nNext articleKXIP vs SRH Live Score Update IPL 2020: पंजाबविरुद्ध हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nmla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke...\nव्यायाम करा, अन्यथा शरीरावर होऊ शकतात विविध परिणाम\nखड्ड्यांवरून शेलारांचा पलटवार; राष्ट्रवादीला दिली 'त्या' आंदोलनाची आठवण\n महिला डॉक्टरची छेड काढून अपहरणाचा प्रयत्न\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-09T08:28:27Z", "digest": "sha1:Z2BCWH3VEP5CCYLPYCXSQ4PSMM5XNC5Q", "length": 10349, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "डीजीआर कृषी केंद्राचे उद्घाटन – Janshakti Newspaper", "raw_content": "\nडीजीआर कृषी केंद्राचे उद्घाटन\nडीजीआर कृषी केंद्राचे उद्घाटन\n तालुक्यातील गडखांब येथे सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी डीजीआर कृषीमित्र केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व कृषिभुषण माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. बलराम ऑरगॅनिक मोगर जि. आणंद व डीजीआर मल्टीट्रेड प्रा.लि.अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गावपातळीवर शेतकरी बंधूंसाठी सेंद्रिय शेतीचे महत्व, सखोल मार्गदर्शन व भारत सरकार मान्यता प्राप्त ओखा सर्टिफाईड ऑरगॅनिक मॅन्युअर बलराम गोल्ड लिक्वीड, जैविक मॅन्युअर कृषीजिवन, ग्रोथ प्रमोटर कृषीगार्ड व बायोपेस्टिसाईड, बलराम 303 फक्त या उत्पादनाव्यतिरिक्त कुठलीही रासायनिक खते, किटकनाशक, तणनाशक अगदी शेणखतही न वापरता पहिल्याच हंगामापासुन 100 टक्के सेंद्रिय शेती करून 30 ते 35 टक्के उत्पादन वाढीच्या हमीसह सेंद्रिय शेती चा प्रचार व प्रसारसाठी अभिनव उपक्रम आहे.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nडीजीआर कंपनीच्या व्यवस्थापकांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन\nडीजीआर कंपनीचे व्यवस्थापक विजय पाटील यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरजच आहे व कशाप्रकारे आधुनिक सेंद्रिय शेती करून उत्पादन वाढ घेऊन शेती सजीव करता येईल याविषयी मार्गदर्शन केले तर कृषिभुषण साहेबराव पाटील यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व व गरज अगदी सखोल समजावून सांगितले. सेंद्रिय शेती शिवाय पर्यायच नाही. जर आज शेतकरी जागृत नाही झाले तर येणारी पिढी म्हणजे आपली नातवंडे आपल्याला कधीच माफ नाही करणार. डीजीआर कृषिमित्र चा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. त्याचा जरुर लाभ घ्यावा. अगदी पौराणिक उदाहरणे देउन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी सांगितले की भिम, अर्जुन, भिस्म पितामह 700 वर्षे जगले अगदी शबरी 142 वर्षे जगली आणि अगदी आपलेच वाडवाडील, आजोबा निदान 105 वर्षे निरोगी आयुष्य जगले. आणि आता या रासायनिक जहरयुक्त अन्नधान्याच्या वापरुन 40 वर्षात गेले. म्हणून शेती वाचवुन निरोगी राहण्यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. डीजीआरने तर उत्पादन झटण्याची भिती घालवून संपूर्ण व ओखा सर्टिफाईड पर्याय व मार्गदर्शन गावातच उपलब्ध करून दिले आहे. त्याचा जरुर लाभ घ्यावा.\nयशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम\nकार्यक्रमात निंभोरा येथील प्रयोगशील शेतकरी कृषीभुषण सुरेश पाटील ही उपलब्ध होते. त्यांनीही या अभिनव उपक्रमाची सखोल माहिती जाणुन घेतली व ड़ीजीआर कृषीमित्र लिलाधर लाला पाटील यांचे लिंबू च्या शेतातील ड़ेमोप्लाट ची पाहणी केली व प्रत्यक्ष जबरदस्त रिझल्ट अनुभवला. कार्यक्रमात नवनिर्वाचित जि.प.सदस्या मिनाताइ र्पाटील दहिवद, पं.स.सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल पं.स.सदस्य बापू कोळी, गडखांबचे उपसरपंच मधुकर उत्तम पाटील, डीजीआरच्या व्यावस्थापिका प्रतिभा पाटील व बरेच प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांगडे मॅडम यांनी केले.\nधुळे येथील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात बंद\nपद्मालय येथील अंगणवाडीस राज्यस्तरीय पुरस्कार\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/ind-vs-nz-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T08:14:12Z", "digest": "sha1:ZLTHWZYBYS2F3LYVIKH3DXVE3LGXWAB5", "length": 7409, "nlines": 53, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "IND vs NZ | कोण कोणावर भारी?, जाणून घ्या हेड-टू-हेड सामन्यातील आकडेवारी - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nIND vs NZ | कोण कोणावर भारी, जाणून घ्या हेड-टू-हेड सामन्यातील आकडेवारी\nटीम महाराष्ट्र देशा: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ (Team India) आपल्या नवीन कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नेतृत्वाखाली ऑकलँडला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेमधील पहिला सामना फक्त सिडनी पार्क, ऑकलँड येथे खेळायला जाईल. टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आनंदात आहे. कारण ही मालिका दोन्ही देशातील एक दिवसीय सामन्यांच्या आकडेवारीची पुष्टी करते. या आकडेवारीनुसार टीम इंडियाने टी-20 न्यूझीलंडला मागे सोडले आहे.\nन्यूझीलंडविरुद्धच्या हेड-टू-हेड सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 110 एक दिवसीय सामने खेळले आहे. त्यापैकी भारतीय संघाने 55 सामने आपल्या नावावर केले असून न्युझीलँड ने केवळ 49 सामने जिंकले आहेत. या दोन्हीमध्ये एकच गोष्ट साम्य आहे, ती म्हणजे या दोन्ही संघाने पाच सामने निकालाविना संपवले आहेत.\nटीम इंडियाने होम सिरीज व्यतिरिक्त न्युझीलँड विरुद्धची मालिका गाजवली आहे. भारतीय संघाच्या देशांतर्गत आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघाने 26 सामने जिंकले आहे म्हणजे न्युझीलँडपेक्षा एक सामना जास्त जिंकला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने घराबाहेर 14 सामने जिंकले आहेत. तर न्युझीलँडने यामध्ये 8 सामने जिंकले आहेत. न्यूट्रल वेन्यूमध्ये न्युझीलँडने 16 सामने जिंकले आहे तर भारताने 15 सामने आपल्या नावावर केले आहे. यामध्ये नक्कीच न्यूझीलंड संघाचा पलडा भारी आहे.\nन्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ\nन्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या भारताच्या एक दिवसीय मालिकेमध्ये शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, चहलदीप उमरान मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.\nDry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समाव���श\nUddhav Thackeray | “ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून…”; उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल\nUddhav Thackeray | या महाराष्ट्र द्रोह्यांना बाहेर काढले पाहिजे ; उद्धव ठाकरे आक्रमक\nUddhav Thackeray | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल\nWinter Skin Care | हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ हळदीचे फेस पॅक\nPAK vs ENG | इंग्लंडचे वास्तव्य असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार, संघातील खेळाडूंना बसला…\nIND vs BAN | BCCI आगामी सामन्यात रोहित शर्माच्या जागी ‘या’ खेळाडूला देणार…\n, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयपीएल 2023…\nAjinkya Rahane | अजिंक्य रहाणेनं लेकाचं फोटो पोस्ट करत शेअर केलं नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A", "date_download": "2022-12-09T09:55:16Z", "digest": "sha1:E5LVJVHI4TPSVCBURL23TG77KRKOSV5D", "length": 2130, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "न्यूपोर्ट बीच - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nन्यूपोर्ट बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ८५,२८७ होती. लॉस एंजेलस महानगरास लागून असलेले हे शहर ऑरेंज काउंटीमध्ये मोडते. येथून जवळ न्यूपोर्ट हार्बर हे बंदर आहे. येथील पुळणींवर सर्फिंग करणारे अनेक लोक असतात.\nशेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०२२ तारखेला २१:३२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०२२ रोजी २१:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T09:18:28Z", "digest": "sha1:KZUUK3GTXRR4BXZY5DP2USGTRTWWHI32", "length": 6752, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेलूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख सेलू या निर्देशि�� पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपरभणी जिल्हा (← दुवे | संपादन)\nवर्धा जिल्हा (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादी (← दुवे | संपादन)\nबालकुमार साहित्य संमेलन (← दुवे | संपादन)\nअनंत भालेराव (← दुवे | संपादन)\nगोरा कुंभार (← दुवे | संपादन)\nशिवनेश्वर देवस्थान (← दुवे | संपादन)\nकान्हापूर (← दुवे | संपादन)\nआकोळी (सेलू) (← दुवे | संपादन)\nआळगाव (← दुवे | संपादन)\nआमगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nआंजणगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nआंतरगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nआरवी (← दुवे | संपादन)\nबाबापूर (सेलू) (← दुवे | संपादन)\nबाबुळगाव (← दुवे | संपादन)\nबाखळापूर (← दुवे | संपादन)\nबेळगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nबेलोडी (← दुवे | संपादन)\nबिबी (सेलू) (← दुवे | संपादन)\nबिड बोरखेडी (← दुवे | संपादन)\nबिड सुकळी (← दुवे | संपादन)\nबोंडसुळा (← दुवे | संपादन)\nबोरगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nबोरी (सेलू) (← दुवे | संपादन)\nबोरखेडी (सेलू) (← दुवे | संपादन)\nबोथाळी (सेलू) (← दुवे | संपादन)\nब्राह्मणी (सेलू) (← दुवे | संपादन)\nगायमुख (← दुवे | संपादन)\nडोरली (सेलू) (← दुवे | संपादन)\nचाणकी (सेलू) (← दुवे | संपादन)\nचारगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nडोंगरगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nदोडकी (सेलू) (← दुवे | संपादन)\nचारमंडळ (← दुवे | संपादन)\nचिचघाट (सेलू) (← दुवे | संपादन)\nचिंचोळी (सेलू) (← दुवे | संपादन)\nदाबलापूर (← दुवे | संपादन)\nदाहेगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nदौलतपूर (सेलू) (← दुवे | संपादन)\nदेऊळगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nधामणगाव (सेलू) (← दुवे | संपादन)\nधानोळी (← दुवे | संपादन)\nधापकी (← दुवे | संपादन)\nधोंडगाव (← दुवे | संपादन)\nदिगराज (← दुवे | संपादन)\nदिंदोडा (← दुवे | संपादन)\nगणेशपूर (सेलू) (← दुवे | संपादन)\nगंगापूर (सेलू) (← दुवे | संपादन)\nगरमसूर (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/1st-semi-numbers-11-to-20/", "date_download": "2022-12-09T09:11:37Z", "digest": "sha1:6WFTMUUKMJVCKPTRPNZXZSBQ26K4IDBT", "length": 12203, "nlines": 244, "source_domain": "activeguruji.com", "title": "Numbers 11 to 20 | 1st, Balbharti Part 3 - Numbers 11 to 20", "raw_content": "\nसारे शिकूया पुढे जाऊया \n1ली ते 4थी प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन\nआकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र संकलि�� मूल्यमापन\nऑनलाईन आकारिक चाचणी 1\n१० ते १०० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\n४१ ते ५० या संख्यांची ओळख\n४१ ते ५० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\n५१ ते ६० या संख्यांची ओळख\n५१ ते ६० अंकाची ओळख व वाचन लेखन करता येणे.\nपरिसरातील लहान उद्योगांची माहिती\nआपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.\nमराठी व सेमी माध्यम\nक्र घटकाचे नाव लिंक\n1 बालभारती भाग 1 क्लिक करा\n2 बालभारती भाग 2 क्लिक करा\n3 बालभारती भाग 3 क्लिक करा\n4 बालभारती भाग 4 क्लिक करा\n5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा\n6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा\nपहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा\nया पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक (every) भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.\nhence परिपाठ पाहण्यासाठी https://abhyasmitra.com ला भेट द्या.\nआपल्या प्रतिक्रिया लिहा. Cancel reply\nपहिली ते दहावी ऑनलाईन टेस्ट व शालेय माहिती अपडेट्स\nदैनंदिन सेतू अभ्यास PDF\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती-3,नवीन अभ्यासक्रम\nपहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम, 2022-2023\n1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती भाग 1, पहिली\nपहिली ते चौथी प्रश्नपत्रिका\n1ली ते 10वी घरचा अभ्यास\nCategary Select Category 1ली बालभारती भाग 1 (73) 1ली बालभारती भाग 1-सेमी (22) 1ली बालभारती भाग 2 (53) 1ली बालभारती भाग 2-सेमी (13) 1ली बालभारती भाग 3 (54) 1ली बालभारती भाग 3-सेमी (16) 1ली बालभारती भाग 4 (53) 1ली बालभारती भाग 4-सेमी (19) 2री प्रश्नोत्तरे (26) 3री प्रश्नोत्तरे (5) 4थी प्रश्नोत्तरे (14) 5वी नवोदय (16) 5वी शिष्यवृत्ती (39) 8वी नवोदय (11) 8वी शिष्यवृत्ती (20) आकारिक चाचणी 1 (48) आठवी टेस्ट (159) उपक्रम (3) चौथी टेस्ट (144) तिसरी टेस्ट (110) दहावी टेस्ट (146) दुसरी टेस्ट (86) नववी टेस्ट (147) निष्ठा प्रशिक्षण (1) पहिली टेस्ट (94) पाचवी टेस्ट (181) बदली प्रक्रिया (2) बाराखडी (2) मराठी व्याकरण (18) वाचनीय लेख (40) शालेय भाषणे (5) सहावी टेस्ट (167) सातवी टेस्ट (164) स्पर्धा परीक्षा (31) स्वाध्याय उपक्रम (1)\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/hans-andersonchya-parikatha", "date_download": "2022-12-09T08:57:07Z", "digest": "sha1:KUZC3KWBX4R3GW5ACMOGQQHC726M4EZU", "length": 4258, "nlines": 58, "source_domain": "dpbooks.in", "title": "अनुवादित कथा-कादंबरी, बाल-कुमार साहित्य – Diamond Publications Pune", "raw_content": "\nहॅन्स अँडरसन च्या परीकथा\nहंस बनलेल्या राजपुत्रांनी ते जाळं आपल्या चोचींमध्ये उचलून घेतलं. आपले विशाल पंख पसरून ते झेपावले. आपल्या बहिणीला घेऊन उंच ढगांपार गेले. एलिझाने भोवती पाहिलं. जमिनीपासून खूप खूप उंचावर होती ती तिने मावळतीला आलेल्या सूर्याकडे श्वास रोखून पाहिलं.. तेवढ्यात ते हंस इतक्या झर्रकन खाली आले की, तिला वाटलं आता आपण पडणार तिने मावळतीला आलेल्या सूर्याकडे श्वास रोखून पाहिलं.. तेवढ्यात ते हंस इतक्या झर्रकन खाली आले की, तिला वाटलं आता आपण पडणार पण आता थोड्याच अंतरावर मुक्कामाचा तो खडक दिसू लागला होता.\nखूप खूप वर्षांपूर्वी हॅन्स ख्रिश्चन अँडरसन नावाच्या परीकथाकाराने मुलांसाठी गोष्टींचं एक अद्भुत जग तयार केलं. या जगामध्ये स्वप्नांच्या दुनियेत रमणारी छोटी जलपरी मरमेड होती, आपल्या काळ्याकरड्या रूपामुळे दु:खी झालेलं बदकाचं छोटं पिलू होतं, हंस बनलेल्या आपल्या भावांना शापातून सोडवणारी शूर राजकन्या होती, कुणालाच न दिसणारं कापड विणणारे अजब विणकर होते, रात्र होताच जागं होणारं खेळण्यांचं जग होतं आणि चक्क शेकोटीच्या प्रेमात पडणारा स्नो मॅनसुद्धा होता इतकी वर्षं झाली, पण या परीकथांमधली जादू ओसरलेली नाही. हॅन्स अँडरसनचं नवलाइने भरलेलं हे जग आम्ही नव्याने तुमच्या भेटीला घेऊन आलोय. त्याच्या जादूच्या पोतडीची मूठ पुन्हा एकदा उघडली आहे. पाहायचं का हळूच आत डोकावून इतकी वर्षं झाली, पण या परीकथांमधली जादू ओसरलेली नाही. हॅन्स अँडरसनचं नवलाइने भरलेलं हे जग आम्ही नव्याने तुमच्या भेटीला घेऊन आलोय. त्याच्या जादूच्या पोतडीची मूठ पुन्हा एकदा उघडली आहे. पाहायचं का हळूच आत डोकावून करायची का सैर या अद्भुत परीकथांच्या भन्नाट जगाची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T08:58:36Z", "digest": "sha1:CMMNASAO2F67MHYM2HZ4B45CBREEKQX4", "length": 6886, "nlines": 91, "source_domain": "ejanshakti.com", "title": "चाळीसगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन – Janshakti Newspaper", "raw_content": "\nचाळीसगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन\nचाळीसगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन\n राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत ग्राहकांचे प्रबोधन व्हावे या दृष्टीकोनातून तालुका प्रशासनाच्या वतीने शनिवार 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. उप विभागीय अधिकारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात सकाळी 11:00 वाजता आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी पत्रकान्वये केले आहे. या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा 1986 यावर प्रबोधनपर कार्यक्रम व ग्राहक जागृती विषयक प्रदर्शन तसेच वजन माप, अन्नभेसळ, विज वितरण, घरगुती वापरावयाचा गॅस संबंधीच्या प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाळीसगाव एज्यकेशन सोसायटीचे सचिव बाबासाहेब चंद्रात्रे, तालुका व्यापारी असो. अध्यक्ष प्रदीप देशमुख, नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, पंचायत समिती सभापती श्रीमती आशालता साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, ग्रंथमित्र तथा ग्राहक संरक्षण समितीचे आण्णा धुमाळ, तालुकाध्यक्ष रमेश सोनवणे, लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती आशालता साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत.\nआ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपुजन\nविनाअनुदानित शाळांनी 20 टक्के अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T10:23:37Z", "digest": "sha1:EVBPBV5OI7RJXBC2YRB625REVPBZAL7I", "length": 3568, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजारांवर - India Darpan Live", "raw_content": "\nदेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजारांवर\nनवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ लाख २६ हजारांवर\nहृदयविकाराच्या धोक्याला सारुन ते बनले आयर्नमॅन. यशोगाथेचा हा व्हिडिओ नक्की बघा\nवारणा, कृष्णा नदीकाठी सतर्कतेचा इशारा; यंदाही पुराचा धोका\nवारणा, कृष्णा नदीकाठी सतर्कतेचा इशारा; यंदाही पुराचा धोका\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\nकलानगर भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nमोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/05/08/9540/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:24:31Z", "digest": "sha1:FW3BK2PA5KB3WQU7OHKWXQVPTPQGZGJO", "length": 15658, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "मुंबईच्या आकडेवारीबद्दल फडणवीसांनी केला महत्वाचा आरोप; पीआर सिस्टीम थांबवण्याची केली मागणी - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या यावि��यी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ट्रेंडिंग»मुंबईच्या आकडेवारीबद्दल फडणवीसांनी केला महत्वाचा आरोप; पीआर सिस्टीम थांबवण्याची केली मागणी\nमुंबईच्या आकडेवारीबद्दल फडणवीसांनी केला महत्वाचा आरोप; पीआर सिस्टीम थांबवण्याची केली मागणी\nमुंबई : मुंबईतील करोना रुग्णांच्या मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत विषाणू संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून आरोग्याच्या संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्याची गरज आहे. याबाबत मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. आता त्याला राज्य सरकार काय प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nफडणवीस यांनी म्हटले आहे की, रुग्णाच्या नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडमुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. फक्त त्याला अपवाद अपघात, आत्महत्या, खून या कारणामुळे झालेले मृत्यू किंवा काही विशिष्ट बाबतीत एखाद्या ब्रेनडेड रूग्णाचा अथवा चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचा रूग्ण यांचा आहे. केवळ असेच मृत्यू हे ‘अन्य कारणांमुळे झालेले मृत्यू’ या रकान्यात नोंदवायचे आहेत. ��ुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.\nउर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.7 टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्या लाटेदरम्यान हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे. पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.8 टक्के तर मुंबईत 12 टक्के इतके होते. मार्च 2020 ते 30 एप्रिल 2021 या काळात मुंबईत 1593 इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत, जे प्रमाण एकूण मृत्यूच्या 12 टक्के आहे. दुसर्या लाटेत तर 1 फेब्रुवारी 2021 ते 30 एप्रिल 2021 या काळात 1773 पैकी 683 मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण 39.4 टक्के इतके आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/", "date_download": "2022-12-09T09:23:12Z", "digest": "sha1:AC4ZZGRNC5OQBGG3U2CO2R7GXMOULBMT", "length": 12779, "nlines": 88, "source_domain": "live29media.com", "title": "Live Marathi Batamya - full entertainment site of live marathi batamya...", "raw_content": "\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nनमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात. कोणी जोडीने डान्स करत असते […]\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\n कसे आहात मजेत ना मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही […]\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nनमस्कार मंडळी, आज काल माणूस मोबाईल आणि इंटरनेट मध्ये इतका व्यस्त झाला आहे कि त्याच समाजामध्ये लक्षच राहिले नाही. प्रत्यके गोष्टीचा आढावा तो इंटरनेट आणि मोबाईल वर घेत असतो. प्रत्येक गोष्टीची माहिती तो ह्या २ माध्यमातून घेत असतो, तसेच तो दैनदिन आयुष्यात कसा जगतो, काय काय करतो ते तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतो. […]\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nनमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर त���म्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले […]\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nनमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात. कोणी जोडीने डान्स करत असते […]\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nपुन्हा एकदा… आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद […]\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nनमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात. कोणी जोडीने डान्स करत असते […]\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\n आज आम्ही तुम्हाला काही धमाकेदार विनोद सांगणार आहोत जे वाचल्यानंतर तुम्ही आनंदित व्हाल आणि पोटभरून हसणार हे मात्र खात्री देऊन सांगतो. मराठी विनोद सध्या आपल्याला वाचायला मिळत नाही कारण सध्या आपलं आयुष्य खूप व्यस्त राहत आहे. त्यामुळे स्वतःचे मनोरंजन करायला आपल्या कडे वेळच नाही आहे. त्यामुळे आपले निरोगी शरीर आता हळू हळू खराब […]\nमुलीने केला सुंदर डान्स…\nनमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्य��्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात. कोणी जोडीने डान्स करत असते […]\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nनमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले […]\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/ajit-pawar-wants-to-form-a-government-in-his-sleep-can-t-survive-chandrakant-patil-121060600009_1.html", "date_download": "2022-12-09T10:01:39Z", "digest": "sha1:N2PV7IPUYJ7VVOGPUCWBAQJPYOYZUU64", "length": 17153, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अजित पवारांना झोपेत सरकार बनवायचं माहितीये, टिकवता येत नाही - चंद्रकांत पाटील - Ajit Pawar wants to form a government in his sleep, can't survive - Chandrakant Patil | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nतिघांचा हेतू प्रामाणिक असेल, तोपर्यंत महाविकास आघाडी टिकेल - उद्धव ठाकरे\nमोदींची हिटलरशी तुलना अयोग्य, कारण... - नितीन राऊत\nराष्ट्रवादीनं मला साथ दिलीय, मग त्यांना का सोडू\nअजित पवारांसोबतच्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला - फडणवीस\nअजित पवारांनी कालच पुण्यात माध्यमांशी बोलताना 'पहाटेच्या शपथविधी'वरून भाजपवर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय.\nअजित पवार म्हणाले होते, \"चंद्रकांत पाटील मोठा माणूस आहेत. ते म्हणाले आहेत की, मी जर बोलायला लागलो तर फार फटकळ आहे. अमकंय तमकंय. कशाला उगाच त्यांच्या नादी लागायचं. आपलं दुरून डोंगर साजरे.\"\n\"मी वा��च पाहतोय की सरकार कधी पडतंय. सारखा झोपेतून उठतो की पडलं का काय सरकार लगेच टीव्ही लावतोय. हे चॅनेल लाव, ते चॅनेल लाव. कितीदा सांगायचं की, हे तीन नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही,\" असं अजित पवार म्हणाले होते.\nया टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.\n\"अजित पवार यांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती आहे. पण ते टिकवता येत नाही. 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र ड्रॉवरमधून कुणी काढलं राज्यपालांना कुणी सांगितलं की 54 आमदारांचा पाठिंबा आहे राज्यपालांना कुणी सांगितलं की 54 आमदारांचा पाठिंबा आहे अशाप्रकारे सरकार बनवणाऱ्यांनी खरं तर जपून बोललं पाहिजे,\" असं चंद्रकांत पाटील म्हणाले.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयी��� कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्य�� वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T08:12:08Z", "digest": "sha1:DMSRQM57ILO5CMWXUGOT7VGNGEIXKQW6", "length": 15431, "nlines": 125, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पवारांना आवडेल तेच … | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम संपादकीय पवारांना आवडेल तेच …\nपवारांना आवडेल तेच …\nमाध्यमात आलेल्या बातमीमुळे अडचण झाली की,माध्यमाच्या विरोधात गळा काढण्याची राजकारण्यांची जुनी खोड आहे.ही सवय सर्वव्यापी आहे.आपले “जाणते राजे” शरद पवारही त्याला अपवाद नाहीत.कालचंच उदाहरण घ्या.शरद पवार अलिबागमध्ये बोलले, “राज्य सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही,त्यामुळे मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे” पवारांच्या या विधानाचा काय अर्थ होऊ शकतो . शरद पवार सरकार पाडणार असाच या विधानाचा अर्थ होऊ शकतो ना.मग असाच अर्थ पत्रकारांनी लावला असेल आणि तो राज्यातील जनतेला समजून सांगितला असेल तर राष्ट्रवादीला मिर्च्या झोंबण्याचं कारण काय. शरद पवार सरकार पाडणा�� असाच या विधानाचा अर्थ होऊ शकतो ना.मग असाच अर्थ पत्रकारांनी लावला असेल आणि तो राज्यातील जनतेला समजून सांगितला असेल तर राष्ट्रवादीला मिर्च्या झोंबण्याचं कारण काय . “नेत्यांचा विधानाचा अन्वयार्थ लावून त्याचं विश्लेषण कऱणं हेच जर माध्यमांचं काम असेल” तर ते त्यांनी काल केलं आहे आणि उद्याही करीत राहतील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. भाजपला न मागता पाठिंबा देताना पवारांनी स्थिर सरकारची थेरी मांडली होती.मग आता महिन्याच्या आतच असं काय झालं की,पवार आपल्या थेरीपासूनच दूर जात सरकार अस्थिर करायला लागले आहेत.त्याचे काही अर्थ पत्रकारांनी काढले.पहिला म्हणजे,पवारांना सरकारला अल्पमताची जाणीव करून देत सरकारवर दबाव वाढवायचा असावा,हा दबाव वाढवताना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यावर कारवाई क ेली जाऊ नये अशीही त्यांची इच्छा असावी,दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना भाजपला पाठिंबा देण्याची पवारांची भूमिका मान्य नाही ( जयंत पाटील यांनी ती स्पष्ट शब्दात मांडलेली आहे) त्या नेत्यांनाही शांत कऱण्याचा प्रय़त्न पवारांच्या या विधानामागे असू शकतो.तिसरं कारण असंही असू शकतं की,उद्या संघाच्या मध्यस्थीनं म्हणा किंवा अन्य काही कारणांनी म्हणा भाजप-सेना जवळ आले आणि सेना मंत्रिमंडळात सहभागी झाली तर आपण संदर्भहिन होऊ असंही पवारांना वाटत असेल.असं झालंच तर आम्ही कधीच जातीयवादी शक्तींना पाठिंबा दिला नाही हे जगाला सांगता यावं म्हणून त्यांनी “विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस आम्ही तटस्थ होतो” हे न विसरता सांगितलं आहे.\nइतरही काही अर्थ पवारांच्या विधानाचे निघू शकतात.हे सारे अन्वयार्थ माध्यमांनी जनतेसमोर उलगडून ठेवल्यानं पवारांची अडचण झाली असेल तर त्याचा दोष माध्यमांना कसा काय देता.आपला राग त्यांनी माध्यमांवर काढताना रात्रीच्या चर्चाच निरर्थक ठरविल्या.या चर्चा किती लोक गांभीर्यानं घेत असतील हे सांगता येत नाही ( स्वतः पवारांनी मात्र कालच्या साऱ्या चर्चा गांभीर्यानं घेतलेलया दिसतात.) असं म्हटलं.पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर विषय तज्ञ् म्हणून अन्य विशेष काम नसलेेले तेच ते चेहरे वाहिन्यावर दिसतात असाही आक्षेप त्यांनी घेतला आहे.राजकाऱणात वर्षानुवर्षेतेच तेच चेहरे सुखेनैव जनतेला दिसत असतात.राजकारणातील हे चेहरे बदलून भाकरी ��िरविण्याची भाषा पवार कधीच करीत नाहीत.मात्र त्यांना टीव्हीवरील चर्चेत सहभागी होणाऱ्या त्याच त्या चेहऱ्यांबद्दल आक्षेप आहे.तुम्हाला जसा वाहिन्यावरील त्याच त्या चेहऱ्यांचा कंटाळा आलेला आहे तसाच कंटाळा राजकारणातल्या त्याच त्या चेहऱ्यांचाही लोकांना आलेला आहे.याकडं पवारसाहेब दुर्लक्ष का करतात ते समजत नाही.सोयीनुसार भूमिका घ्यायची हे राजकारण्याचं वैशिष्ठय आहे.ते त्यांनी जरूर जपावं पण त्यासाठी त्यांनी माध्यमांना खोटं ठरिविण्याचा प्रय़त्न करू नये एवढीच आमचं सांगणं आहे.आज एक विधान करायचे ,त्यातून अडचण होतेय हे दिसताच दुसऱ्या दिवशी माझ्या विधानाचा तसा अर्थ नव्हता किंवा माध्यमांनी अर्थ चुकीचा लावला असं म्हणायचे हे राजकीय उद्योग आता लोकांच्या परिचयाचे झाले आहेत.”सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतला नाही” असं विधान पवारांनी केलचं नसतं तर काल आणि आज जी चर्चा झाली ती देखील झाली नसती.तुम्ही एकदा विधान केल्यानंतर त्याचा अन्वयार्थ प्रत्येक पत्रकार लावणारच.हा अन्वयार्थ पवारांना आवडेल किंवा पवारांच्या पक्षासाठी सोयीचा ठरेल असा लावण्याचाही मक्ता पत्रकारांनी घेतलेला नाही.तेव्हा नेत्यांनी माध्यमांना दोष देण्याऐवजी आपल्या भूमिकांचा पुनर्विचार केला पाहिजे.पवारांना सरकार पाडायचे आहे की,नाही हा त्यांचा प्रश्न आहे,मात्र त्यांना ते पाडायचे नसेल तर त्यांनी संभ्रम निर्माण होईल आणि माध्यमांना विषय मिळेल असे विधान कऱण्याचं काहीच कारण नव्हतं.काल मध्यावधीला सज्ज राहा असे सांगणारे पवार आज आम्हाला सरकार पाडण्यात रस नाही असं म्हणत असतील तर त्याचं कालचं विधान एक तर संभ्रम निर्माण कऱण्यासाठी तरी होतं किंवा माध्यमाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्या चिंतन शिबिराकडं वळविण्याचा तरी तो प्रय़त्न असला पाहिजे.हेतू काहीही असला तरी पवार जर या देशातील मोठे नेते असतील तर त्यांंचं प्रत्येक विधान वेगवेगळ्या पातळ्यावर तपासून पाहिलं जाणारं आणि त्यामागचे अर्थ देखील शोधले जाणार मग ते पवारांना आवडोत किंवा नआवडोत.( एसेम )\nPrevious articleपरभणीतही पत्रकारावर हल्ला\nNext articleहल्ल्याच्या चौकशीसाठी समिती\nपत्रकार मारले जात असताना समाज थंड का \nराहूल गांधींच्या भाषणाने भाजपवाले अस्वस्थ का \nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संर��्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/maharashtra-police-bharti-2/", "date_download": "2022-12-09T08:17:45Z", "digest": "sha1:2GRJ3NXXXCBAZR43X2U464327IRIVR7V", "length": 13814, "nlines": 90, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "Maharashtra police bharti 2021 | महाराष्ट्र पोलीस भरती 2021", "raw_content": "\n1) निवड सूची व प्रतीक्षा सूची\n2) दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास काय करावे\nमहाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच पोलीस भरती येऊ घातलेली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी देत आहोत. maharashtra police bharti 2021\nmaharashtra police bharti 2020 सुद्धा कोरोना कालावधीमध्ये होऊ शकली नाही. maharashtra police bharti 2021 मात्र होणार असे वाटते. कारण पोलीस आणि आरोग्य विभागाचे महत्व आता जास्तच अधोरेखित झाले आहे.\nकाही उमेदवारांना प्रश्न पडतो की पोलीस भरतीची निवड सूची कशी लागते पोलिस भरतीमध्ये प्रतिक्षासुची असते का पोलिस भरतीमध्ये प्रतिक्षासुची असते का जर असेल तर किती कालावधीसाठी असते जर असेल तर किती कालावधीसाठी असते भरती प्रक्रियेतील सर्वच जागा भरल्या जातात का भरती प्रक्रियेतील सर्वच जागा भरल्या जातात का काही जागा रिक्त असतात का काही जागा रिक्त असतात का जर जागा भरतीप्रक्रिया घेऊन ही रिक्त राहत असेल तर त्याचे होते काय जर जागा भरतीप्रक्रिया घेऊन ही रिक्त राहत असेल तर त्याचे होते काय या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळतील.\nपोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये निवड सूची किंवा प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात कालमर्यादा निश्चित करण्यात येत आहे. दिनांक 10 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार निवड सूची प्रतिक्षासुची संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.\nमहाराष्ट्र राज्यामध्ये पोलिस व कारागृह हे गृह विभागाच्या अखत्यारीत येणारे विभाग आहेत. पोलीस विभागातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई ही पदे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 नुसार व यामध्ये वेळोवेळी केलेल्या बदलानुसार पदांची भरती केली जाते.\nराज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई ही पदे राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2012 नुसार भरण्यात येतात. Maharashtra police bharti 2021\nया दोन्ही नियमावलीमध्ये भरती प्रक्रिया राबवत असताना निवड सूची चा वैद्य कालावधी प्रतिक्षासुची ची कार्यपद्धती इत्यादी बाबत स्पष्ट नाही. म्हणून सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक का मधील सूचनांनुसार कार्यवाही केली जाते.\nपोलीस भरती प्रक्रिया राबवत असताना निवड सूचीतील निवड झालेले काही उमेदवार विविध कारणासाठी पोलीस शिपाई नियुक्ती नाकारतात. काही उमेदवार वैद्यकीय कारणास्तव पोलिस शिपाई पदासाठी अपात्र ठरतात. अशा परिस्थितीत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येते. काही उमेदवार कागदपत्र अभावी अपात्र ठरतात तर बरेच उमेदवार निवड झाल्यानंतर काही कालावधीत राजीनामा देतात.\nया सर्व प्रकारामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार सुद्धा कमी पडतात. म्हणून भरती प्रक्रिया राबवून सुद्धा पोलीस शिपायांची पदे रिक्त राहतात त्यामुळे जेवढ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे तेवढी सर्व पदे भरण्यासाठी धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.\nयाला अनुसरून पुढील प्रमाणे पोलीस भरती 2021 पासून शासन निर्णय घेण्यात येत आहे. Maharashtra police bharti 2021\n1) निवड सूची व प्रतीक्षा सूची\nपोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई यांची निवड करताना पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.\nअनुक्रमांक प्रवर्ग निहाय रिक्त पदांची संख्या निवड सूची मध्ये समाविष्ट करावयाची उमेदवारांची संख्या\n2 2ते4 रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 100 टक्के किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते\n3 5ते9 रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 50 टक्के किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते\n4 10 ते 49 रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 30 टक्के किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते\n5 50 किंवा त्याहून अधिक रिक्त पदे अधिक रिक्त पदांच्या 25%\n2) दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास काय करावे\nMaharashtra police bharti 2021 मध्ये आणि यापुढे दोन किंवा दोनपेक्षा अधिक उमेदवारांना घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई भरती परीक्षेमध्ये जर समान गुण मिळाले अशा उमेदवारांच्या गुणवत्ता यादी मधील प्राधान्यक्रम कसा असावा या संदर्भात मार्गदर्शन आपल्याला मिळते. तो प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे.\n1) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील\n2) समान गुण मिळालेल्या उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांना असेल तर वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेद��ारास प्राधान्य देण्यात येईल.\n3) वरील एक व दोन या दोन्ही अटी मध्ये देखील समान असेल तर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावा.\n4) वरील तीनही अटींमध्ये देखील समान ठरत असतील काही उमेदवार तर पदाच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक पात्रते मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.\nपोलीस भरती साठी निवड सूची निवड समितीने तयार केलेली एक वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांक पर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्यात दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील त्यानंतर ती निवड सूची आपोआप रद्द होईल.\nवरील दिलेल्या पद्धतीप्रमाणे यापुढे होणाऱ्या पोलीस भरती मध्ये Maharashtra police bharti 2021 कार्यवाही केली जाणार आहे. अपेक्षा आहे निवड सूची (Selection list) व प्रतीक्षा सूची (waiting list ) याविषयी मनात असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील.\nमाहितीपूर्ण पुढील लेखही वाचा\nsiac mumbai | प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र | Siac Entrance Exam\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/video-story/ms-dhoni-retirement-watch-best-finish-odi-history-8158", "date_download": "2022-12-09T09:19:17Z", "digest": "sha1:2WELNHMQK3KVYKOKM5C5XX5564GVTWLQ", "length": 4098, "nlines": 95, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "धोनीची बेस्ट फिनिशिंग इनिंग - ms dhoni retirement Watch Best Finish in odi history | Sakal Sports", "raw_content": "\nधोनीची बेस्ट फिनिशिंग इनिंग\nधोनीची बेस्ट फिनिशिंग इनिंग\nमहेंद्र सिंह धोनीने (MS DHONI) अखेर आपल्या चाहत्यांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती ms dhoni retirement घोषणा केली.\n
महेंद्र सिंह धोनीने (MS DHONI) अखेर आपल्या चाहत्यांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती ms dhoni retirement घोषणा केली.
\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/16312/", "date_download": "2022-12-09T09:46:58Z", "digest": "sha1:OGGZWXO6WIYHQS6HP4TTD2VTEZ724V4X", "length": 12313, "nlines": 110, "source_domain": "mnews.esy.es", "title": "पवारांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेची माघार, साखर सम्राटांची सरशी | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra पवारांच��या मध्यस्थीनंतर शिवसेनेची माघार, साखर सम्राटांची सरशी\nपवारांच्या मध्यस्थीनंतर शिवसेनेची माघार, साखर सम्राटांची सरशी\nकोल्हापूर: राज्यातील ३२ साखर कारखान्यांच्या चारशे कोटीच्या थकहमीवरून दोन महिने महाविकास आघाडीतील पक्षात धुसफूस सुरू होती. मुख्यमंत्री आणि नेते याला अनुकुल नसल्यानेच थकहमीचा निर्णय लांबत होता. अखेर राष्ट्रवादीचे नेते यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत थकीहमी देण्यावर शिक्कामोर्तब झाले. पण या प्रकरणात साखर सम्राटांच्या दबावापुढे मुख्यमंत्र्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागल्याची चर्चा आहे.\nयंदा राज्यभर चांगला पाऊस झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन वाढणार आहे. महिन्याभरात नवीन हंगाम सुरू होणार आहे. पण गेल्या हंगामात साखरेला चांगला दर न मिळाल्याने अनेक कारखान्यांची साखर गोडावूनमध्येच अडकली आहे. यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने बहूसंख्य कारखान्यांनी एक हजार कोटीची एफआरपी शेतकऱ्यांना दिली नाही. अशावेळी नवीन हंगाम सुरू होत असताना या कारखान्यांना राज्य बँकेकडून कर्ज हवे आहे. यासाठी सरकारची थकहमी आवश्यक आहे. पण ती देण्यात टाळाटाळ होत होती.\nसत्तेवर येताच कारखान्यांच्या संचालकांवर मेहरबानी दाखवत कर्जाला संचालकांची जी वैयक्तिक जबाबदारी होती ती रद्द करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील ३२ कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतला. निर्णय होऊन दोन महिने उलटले तरी अंतिम मान्यतेसाठी तो मंत्रीमंडळ बैठकीसमोर आणला जात नव्हता.\nज्यांना थकहमी द्यायची आहे, त्यातील बहुतांशी कारखाने हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे आहेत. यापूर्वी सरकारने घेतलेल्या अडीच हजार कोटीच्या थकहमीबाबत राज्य बँकेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तेव्हा सरकारला दणका देत सहाशे कोटी रूपये भरायला लावले. याच प्रकरणात राज्य बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. यामुळेच मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेण्यात गडबड करत नव्हते.\nथकहमीबाबतचा आतापर्यंतचा इतिहास पाहता कारखान्यांनी काढलेले कर्ज भरण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे मुख्यमंत्र्यासह शिवसेनेचे काही नेते थकहमी देण्याबाबत अनुकुल नव्हते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तरीही या संदर्भात अंतिम निर्णय होत नव्हता. हंगाम तोंडावर आल्याने साखर सम्राट या मागणीसाठी सतत पाठपुरावा करत होते. शेवटी नाही, नाही म्हणत मंगळवारी हा विषय कॅबीनेटसमोर आला. त्याला मान्यता दिल्याने कर्ज काढण्याचा कारखान्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. थकहमीवरून दोन महिने शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस नेत्यामध्ये धुसफूस सुरू होती. अखेर मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याने साखरसम्राटांनी बाजी मारली.\n…आणि अस्वस्थता कमी झाली\nनिवडणुकीपूर्वी भाजपने त्यांच्या पक्षातील विविध नेत्यांच्या कारखान्याना ३१० कोटीची बँक हमी दिली होती. पण महाविकास आघाडी सत्तेवर येतात ती रद्द करण्यात आली. दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातील कारखान्यांना थकहमी देण्यास शिवसेना तयार नव्हती. यामुळेच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली होती. आता मात्र थकहमी देण्याचा निर्णय झाल्याने साखरसम्राट आनंदी झाले आहेत.\nराज्यातील साखर कारखाने १९५\nगतहंगामातील साखर उत्पादन ६२ लाख टन\nनवीन हंगामातील अपेक्षित उत्पादन १०५ लाख टन\nPrevious articleजिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nNext articleसॅमसंगच्या S21 सीरीजमध्ये मिळणार 5000mAh ची बॅटरी रियरमध्ये 108MP\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nmla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke...\n‘सहकार पंढरी’त अमित शहा काय बोलणार; राज्यभरातून २० हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार – bjp leader...\nभाजप राज्य प्रभारींची यादी जाहीर, विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी\nविमानतळाच्या वादाचे पडसाद; आंदोलनापूर्वीची पाहा परिस्थिती\nsanjay raut: शिवसेनेची विदर्भ मोहीम, नागपूरमध्ये पक्ष संघटन, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात संजय राऊत म्हणाले… –...\nउन्हाळ्यात वीज संकट कोसळलं तर…; ऊर्जामंत्र्यांनी उचललं 'हे' मोठं पाऊल\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/06/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T09:40:27Z", "digest": "sha1:QX4GYAHONAHNK6YQYZJY5YMYJLLK7B3M", "length": 9670, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "‘ऐश्वर्या रॉय’ मिस वर्ल्ड बनली तेव्हा इतका लहान होता ‘अभिषेक बच्चन’, आणि आज तिच्याशीच लग्न करून दररोज तिच्यासोबत करतोय.. – Epic Marathi News", "raw_content": "\n‘ऐश्वर्या रॉय’ मिस वर्ल्ड बनली तेव्हा इतका लहान होता ‘अभिषेक बच्चन’, आणि आज तिच्याशीच लग्न करून दररोज तिच्यासोबत करतोय..\n‘ऐश्वर्या रॉय’ मिस वर्ल्ड बनली तेव्हा इतका लहान होता ‘अभिषेक बच्चन’, आणि आज तिच्याशीच लग्न करून दररोज तिच्यासोबत करतोय..\nOctober 6, 2022 RaniLeave a Comment on ‘ऐश्वर्या रॉय’ मिस वर्ल्ड बनली तेव्हा इतका लहान होता ‘अभिषेक बच्चन’, आणि आज तिच्याशीच लग्न करून दररोज तिच्यासोबत करतोय..\nमोठ्या पडद्यावर अनेकवेळा अशी जोडी तयार होत असते.ज्या पाहून प्रेक्षकांना वाटते की ते फक्त एकमेकांसाठी बनलेले आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन ही चित्रपटसृष्टीतील अशी जोडी आहे. मोठ्या पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते, चित्रपटांमध्ये प्रेमाचे चित्रीकरण करताना खऱ्या आयुष्यातही ते प्रेमात पडू लागले.\nथोड्या वेळाने त्यांनी एकमेकांचा हात जीवनभरासाठी धरला. अभिनय आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपेक्षा खूप पुढे आहे, पण असे असूनही दोघेही एकमेकांना खूप आदर देतात. अलीकडच्या काही दिवसांमध्ये अभिषेकचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.\n1994 च्या या फोटोमध्ये अभिनेता अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. त्याच काळात अॅशने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. बॉलिवूडमधील चित्रपटसृष्टीतील ऐश्वर्या रायचे स्थान बऱ्याच काळापासून कायम आहे. तिच्या सौंदर्यातही आजही कमी नाही. लग्नानंतरही ऐश्वर्याचे फिल्मी करिअर धुमाकूळ घालत होते.\nतिने लग्नानंतर देखील अनेक चित्रपटांमध्ये कामही केले आहे. सध्या ऐश्वर्या रायचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो 1994 च्या सुमारासचा आहे. त्यादरम्यान ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. अॅशशिवाय अभिषेक बच्चनचा एक जुना फोटोही व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता अगदी साध्या पोशाखात दिसत आहे.\nतुम्हाला माहीत असेलच की ऐश्वर्याने अभिषेकसोबत सात फेरे घेतले, त्य���वेळी सोशल मीडिया युजर्सनी अभिषेकची खिल्ली उडवली. लोकांनी अभिषेकची खिल्ली उडवत लिहिले की, इतक्या सध्या दिसणाऱ्या अभिनेत्याला ऐश्वर्या रायसारखी सुंदर अभिनेत्री कशी काय भेटली. पण मिस वर्ल्ड झालेल्या ऐश्वर्या रायने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.\nप्रसिद्ध अभिनेत्रीने जिममध्ये दाखवली किलर स्टाईल, ओलांडल्या बो’ल्ड’नेसच्या सर्व सीमा, लोक म्हणाले – अ’श्ली’ल’तेचा कळस…\nमलायकाचा मुलगा अरहानचा बाप ‘अरबाज’ नसून आहे ‘सलमान खान’, सत्य समजल्यावर अरबाजच्या पायाखालची सरकली जमीन…\nसुहागरात्रीच्या दिवशी पत्नीचं श-रीर पाहून बेशुद्ध झाला पती, कारण विचारल्यावर म्हणाला, मी तिचे क-पडे का-ढताच ति-च्या त्या जा-गेवर मला पुरुषाचा…”\nराहुल द्रविडसोबत रिलेशनशिप मध्ये होती ‘रवीना टंडन’, करणार होती एंगेजमेंट पण रवीना टंडन ने केला राहुल द्रविड विषयी हा खतरनाक खुलासा…म्हणाली\nस्वतःचे भाऊ-बहीण सोडून या लहान ‘बाळाला’ बनवणार ‘सलमान खान’ त्याच्या कोट्यावधी संपत्तीचा ‘मालक’, समोर आले सलमानच्या वारसदाराचे फोटो..\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/blog-post_72.html", "date_download": "2022-12-09T08:07:27Z", "digest": "sha1:XLP7HSXLZ5AKXWE76KSGMXSBXI7IK4SQ", "length": 12133, "nlines": 70, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / सिरोंचा तालुका / खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली\nखड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली\nBhairav Diwase शनिवार, नोव्हेंबर १२, २०२२ गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, सिरोंचा तालुका\nसिरोंचा:- मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सिरोंचा येथून बामणी गावाकडे निघालेली एसटी महामंडळाची बस रस्त्यावरील खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात लगतच्या शेतात घुसली. यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही.\nहा अपघात शनिवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घडला. यासंदर्भात अहेरीचे आगार व्यवस्थापक युवराज राठोड यांनी माहिती दिली कि, त्या बसच्या स्टिअरिंगचा नट ढीला झाल्यामुळे खड्डा वाचविताना बस अनियंत्रित झाली आणि शेतात घुसल्याचे चालकाने सांगितले. तांत्रिक बाबी तपासण्यासाठी टीमला पाठविले आहे.\nया मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे बसेसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याचे राठोड म्हणाले. अपघातग्रस्त बसमध्ये चालक व्ही.डी. गेडाम व वाहक सूर्यकांत मोरे होते.\nखड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस शेतात घुसली Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, नोव्हेंबर १२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/former-bjp-mla-sangeeta-thombre-and-her-her-husband-against-register-case-for-cheating-mhsp-439686.html", "date_download": "2022-12-09T09:59:34Z", "digest": "sha1:BBE2AON3DUT7Z3XKAJ46PY62V3PJKZPA", "length": 10913, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nभाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश\nभाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश\nलहुरी येथे स्थापन करण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर बनावट स्वाक्षरीच्या आधारे आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन....\nलहुरी येथे स्थापन करण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर बनावट स्वाक्षरीच्या आधारे आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन....\nराज ठाकरेंच्या लेटर बॉम्बमध्ये रझाकार आणि सजाकार कोण, खुल्या पत्राने खळबळ\nमराठवाडा मुक्ती दिनी शाळेत करण्यासाठी 'हे' घ्या भाषण, सर्वांवर पडेल तुमचा प्रभाव\nमराठवाड्यात 42 कारखान्यांचा हंगाम संपला तरी लाखो टन ऊस शिल्लक\nविदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून yellow alert\nबीड,5 मार्च:केजच्या भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पती डॉ.विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याचे करण्याचे आदेश केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र हा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.\nलहुरी येथे स्थापन करण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर बनावट स्वाक्षरीच्या आधारे आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ.विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश केज न्यायालयाने दिले होते.\nहेही वाचा..उबर कॅब ड्रायव्हरला वाटेतच लागली झोप, महिलेने स्वत: 150 किलोमीटर चालवल��� कार\nसंगीता ठोंबरे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर डॉ. विजय प्रकाश ठोंबरे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. मात्र, या सूतगिरणीचे संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची तक्रार त्यांनी न्यायालयात केली होती. बनावट स्वाक्षरी केल्यामुळे शासनाचीही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी केला होता.\nहेही वाचा..'उडता महाराष्ट्र': बिस्किट, निमंत्रण पत्रिका, बांगड्यांमधून अंमली पदार्थांची तस्करी\nबीड जिल्ह्यातील केज येथील लोकनेते गोपीनाथ राव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची नोंद करताना बोगस स्वाक्षरी व बनावट प्रस्ताव केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. केज न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तेच आदेश अंबाजोगाई जिल्हा व सत्र कायम ठेवल्याने ठोंबरे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.\nमागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे यांची लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची नोंद करताना बनावट प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग औरंगाबाद व संचालक वस्त्रोद्योग नागपूर यांच्याकडे दाखल केला. गणपती सोनाप्पा कांबळे यांना सूतगिरणीचे संचालक दाखवून त्यांच्या नावासमोर बनावट स्वाक्षरी केली होती, असा ठोंबरे दाम्पत्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.\nहेही वाचा..'उद्धव ठाकरे परत या...परत या', भाजप नेत्याने भर विधानसभेत साद घातल्याने जोरदार चर्चा\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/11/21/61793/political-pune-rajyapal/", "date_download": "2022-12-09T08:54:25Z", "digest": "sha1:JX4UNGXGICWUVVISXYTOVXN6M3HUJ735", "length": 14357, "nlines": 132, "source_domain": "krushirang.com", "title": "‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी'; 'राष्ट्रवादी काॅंग्रेचा' हल्लाबोल - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ताज्या बातम्या»‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी’; ‘राष्ट्रवादी काॅंग्रेचा’ हल्लाबोल\n‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी’; ‘राष्ट्रवादी काॅंग्रेचा’ हल्लाबोल\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रीया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात सारसबाग जवळील सावरकर पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘काळी टोपी हटाव’ असा हल्लाबोल करत छत्रपती महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.\nशहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ‘भगतसिंग कोश्यारी नही चलेंगी होशीयारी, काळी टोपी काळे मन हेच भाजपचे अंतरमन, भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो, सुधांशु त्रिवेदींचा धिक्कार असो,अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपाल पदावर असणाऱ्या ���्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना याबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु, विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर तसेच संतापजनक बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज; तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत आहेत. यातून ते त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा राबवित आहेत, अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली. सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे, असे प्रदीप देशमुख यांनी सांगितले.\n‘शरद पोंक्षेंनी’ शेअर केलं ‘पंडीत नेहरुंचा संदर्भ’ असणारं ‘ते’ पत्र\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ���यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T10:23:44Z", "digest": "sha1:7JVILM3EDS7RGKGXSD2CGH7VBERUSHC2", "length": 4889, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप थियोडोर पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपोप थियोडोर पहिला (:जेरुसलेम - मे १४, इ.स. ६४९) हा नोव्हेंबर २४, इ.स. ६४२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. हा मूळचा ग्रीसचा असून याचे वडील जेरुसलेममध्ये बिशप होते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. ६४९ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2015/11/prime-minister-speeches.html", "date_download": "2022-12-09T08:26:59Z", "digest": "sha1:SUFB7V6WXW4SYHLGGEKYBXRVBKZWP2W3", "length": 37894, "nlines": 335, "source_domain": "www.atgnews.com", "title": "narendra modi speech - ATG News", "raw_content": "\nगिल्डहॉल, लंडन येथील भारत-इंग्लंड व्यापारविषयक बैठकीदरम्यानचे पंतप्रधानांचे भाषण\nआदरणीय श्री डेव्हिड कॅमेरॉन.\nआदरणीय श्री ऍलन यारो, लंडनचे महापौर.\nआज संध्याकाळी तुम्हा सर्वांसमवेत असल्याचा मला आनंद आहे. मला एका गोष्टीचा खेद आहे कि , मला या संपन्न देशात यायला उशीरच झाला म्हणावस वाटतंय . परंतु , एक चांगली गोष्ट म्हणजे मी आणि माननीय कॅमेरॉन एकमेकांच्या नेहमी संपर्कात असतो .\nदोघेही नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या वेळी भेटत असतो आणि एकमेकांची मते माहिती करून घेत असतो. मागच्या वेळी आम्ही न्यूयॉर्कमध्ये भेटलो होतो आणि त्यावे���ी कॅमेरुन म्हणाले होते की, भारत आणि इंग्लंडने आर्थिक आघाडीवर एकत्रित काम केले पाहिजे.\nभारत आणि इंग्लंड परस्परांना कित्येक शतकांपासून चांगले ओळखतात. आमची शासनपद्धती ही मुख्यत्वे वेस्टमिनिस्टर मॉडेलवर आधारित आहे.\nआमचे देश परस्पराशी कसा संपर्क करायचा हे जाणतात\n- एकमेकांसोबत कसे कार्य करायचे हे लोक जाणतात\n- आमचा व्यापार एकमेकांच्या मदतीने कसा वाढवायचा हे जाणतात\nयाच कारणांमुळे इंग्लंड भारताशी व्यापार असणाऱ्या प्रमुख देशांपैकी आहे. भारतात परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये इंग्लंडचा तिसरा क्रमांक आहे. हे एकतर्फी नाही हे मी नमूद करु इच्छितो. परकीय थेट गुंतवणुकीसाठी भारत हा इंग्लंडसाठी सर्वात मोठा तिसऱ्या क्रमाकांचा स्रोत म्हणून उदयाला आला आहे. तथापि, आर्थिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी भारत आणि इंग्लंडला भरपूर वाव आहे.\nआम्हांला आमच्यादरम्यान असलेल्या परस्पर सामंजस्याचा प्रभावीपणे वापर करुन घेता आला पाहिजे. ज्या क्षेत्रांमध्ये इंग्लंड प्रभावी आहे, ती क्षेत्रे विक\nआम्हांला दोन्ही देशामध्ये असलेल्या एकमेकांच्या सामंजस्याचा पूण-पणे वापर करुन घेता आला पाहिजे. ज्या ठिकाणी इंग्लंड प्रभावी असेल, त्या क्षेत्रांच्या विकासासाठी आम्ही भर देऊ. यासाठी आम्ही योग्य वातावरण तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. येथील भारतीय लोक इंग्लंड बरोबर सहकार्य वाढवण्यावर जोर देण्यासाठी प्रवृत्त करत आहे.\nमित्रहो, माझे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याचा अविरत प्रयत्न करत आहोत. विशेषतः भारतात व्यापार करणे सुलभ व्हावे यासाठी अत्यंत आक्रमतेने काम करत आहोत. याचा भारताच्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे.\nआमच्या कष्टाचे परिणाम आता प्रत्यक्ष रुपाने दिसून येत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रभावशाली अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असल्याचे प्रतिपादन नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी केले होते. गेल्यावर्षीचा आमचा विकास दर 7.3 टक्के एवढा होता.\nचालू आर्थिक वर्षात आमचा विकास दर 7.five टक्के असेल तसेच आगामी काळात हा वाढतच राहिल, असे प्रतिपादन जागतिक बँकेने केले आहे. या प्रकारे आम्ही योग्य मार्गाने मार्गाक्रमण करण्यामध्ये नशीबवान ठरलो आहोत. व्��वसाय सुलभीकरणाविषयीचा जागतिक बँकेचा अहवाल-2016, यात भारताने 12 स्थानांची नेत्रदीपक प्रगती केली आहे. इतर कोणत्याही देशाने एवढी लक्षणीय सुधारणा केली नाही.\nआम्ही या सुधारणा सर्व पातळीवर घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध आहोत. याकामी सहकार्याच्या आणि स्पर्धात्मक संघराज्य भावनेतून राज्य सरकारे केंद्र सरकारच्या हातात हात घालून वाटचाल करत आहेत.\nआत्ताच , आम्ही जागतिक बँकेच्या मदतीने राज्यासाठी व्यापार सुलभीकरण मानांकन घेतले आहे . यामुळे राज्य सरकारांमध्ये व्यापाराविषयी निकोप स्पर्धा निर्माण झाली आणि व्यवसायपूरक वातावरण तयार करण्याविषयी प्रत्येकात चुरस निर्माण झाली.\nअशाप्रकारे व्यापार सुलभीकरणाच्या प्रक्रियेसाठी उप-राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची जागतिक बँकेची ही पहिलीच वेळ होती.\nआज भारतासमोरचे मुख्य आव्हान म्हणजे, तरुणांना योग्यरित्या रोजगार पुरवण्याचे आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, आम्हाला उत्पादननिर्मितीवर भर द्यावा लागणार आहे. गेल्या कित्येक दशकांपासून उत्पादन निर्मितीचे प्रमाण एकूण सकल उत्पादनाच्या sixteen टक्क्यांच्या आसपास आहे. लघु आणि मध्य काळा साठी हा दर 25 टक्के पर्यंत गेला पाहिजे. हा एक च दृष्टीकोन ठेवून आम्ही “मेक इन इंडिया” हा एक चांगला कार्यक्रम आम्ही सुरू केला. भारताला जगाच्या पाठी वरील उत्पादक केंद्र बनवण्यासाठी आम्ही सर्व आघाडीवर कार्य करत आहे.\nहे ध्येय पूर्ण करण्यासाठी, व्यापार सुलभीकरणाच्या कसरतीनंतर, आम्ही उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी जलदरित्या मान्यता आणि मंजूरी देत आहोत. आमच्या नितीचे वैशिष्ट्ये म्हणजे, (पॉलिसी ड्रीव्हन गव्हर्नन्स) होय. प्रमुख नैसर्गिक स्रोत जसे कोळसा, स्पेक्ट्रम, लोह व खनिज भांडारांचे अत्यंत पारदर्शी पद्धतीने झालेले वाटप आणि लिलाव यामुळे गुंतवणूकदारांसाठी समान पातळीवर संधी निर्माण झाली आहे.\nपरकीय गुंतवणुकीचा ओघ वाढवण्यासाठी, आम्ही रेल्वेमध्ये one hundred टक्के परकीय थेट गुंतवणुकीला मंजूरी दिली. संरक्षण आणि विमा क्षेत्रात 49 टक्के परकीय थेट गुंतवणुकीला मंजूरी दिली. अशा धोरणांमध्ये शेवटच्या क्षणी उद्भवणाऱ्या मुद्यांविषयीही आम्ही जागरुक आहोत. याच भावनेतून, आम्ही या आठवड्याच्या सुरुवातीस 15 क्षेत्रांमध्ये परकीय थेट गुंतवणुकीचे निकष बदलले आहेत.\nएक उदाहरण सांगायचे झाल्यास, कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीसाठी आता बंधने नाहीत. तसेच सिंगल ब्रॅण्ड रिटेल, प्लॅन्टेन्शन, आणि ई-कॉमर्स मध्ये संपूर्ण उदारीकरण केले आहे. आम्ही परकीय थेट गुंतवणुकीचे बहुतांश प्रस्ताव स्वयंचलित मार्ग अर्थात ऍटोमॅटीक रुटच्या माध्यमातून आणत आहोत.\nअशाप्रकारे सुधारणा घडवून आणताना, मला वाटते की परकीय थेट गुंतवणुकीसाठी खुल्या असलेल्या देशांपैकी भारताचे स्थान वरचे आहे.\nपायाभूत सुविधांचे आव्हान ही भारतासमोरची मोठी समस्या आहे. आम्ही भविष्याच्या दृष्टीने विचार करता भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही स्वनियंत्रित आर्थिक नियोजन केल्यामुळे पायाभूत सुविधांसाठी अधिक स्रोत निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलो आहोत. याशिवाय, आम्ही भारत गुंतवणूक आणि पायाभूत निधी उभारत आहोत. आमच्या स्वतःच्या स्रोतांमधून यासाठी आम्ही वार्षिक three.five अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी उभारण्याचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. मालमत्ता व्यवस्थापनासाठी आम्ही तज्ज्ञांची समिती नियुक्ती करत आहोत.\nरेल्वे, रस्ते आणि इतर क्षेत्रांसाठी आम्ही टॅक्स फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्डस हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. आम्ही इंग्लंड सरकारसोबत एकत्रित कार्य करु, ज्यामुळे आमचे औद्योगिक आणि आर्थिक संबंध वृद्धींगत होतील, तसेच भारतामध्ये पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करतील. लवकरच हे रोखे देशातील आर्थिक मार्केटमधील प्रभावी साधन ठरतील.\nपरदेशीय इन्वेस्टराच्या भावना दुखावणारे नियामक आणि टॅक्स प्रणालीशी सम्बधित अनेक मुद्दे होते. बऱ्याच वेळेपासून प्रलंबित असलेले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आम्ही योग्य पावले उचलली आहेत.\nयाची काही उदाहरणे सांगता येतील\n-आम्ही सुरक्षा आणि पर्यावरणासंबंधीच्या नियामक मंजूरी लवकर गतीने देण्याचा निर्णय घेतला आहे.\n- आम्ही संरक्षण उत्पादन परवान्यांचा कालावधी ३ वर्षे वरून अठरा वर्षे केला आहे.\n- आम्ही संरक्षण उत्पादनांपैकी सुमारे 60 टक्के उत्पादने परवानामुक्त केली आहेत आणि अंतिम उपभोक्ता प्रमाणपत्रासारखी अनेक निर्बंध उठवली आहेत.\n-आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी केली जाणार नाही. हे आम्ही अनेक मार्गांनी दाखवून दिले आहे.\n-यात परकीय संस्थात्मक गुंतवणूकीवर (एफपीआय) किमान पर्यायी कर न आकारण्याचा समावेश आहे.\n- आम्ही एफपीआय आणि इतर परकीय गुंतवणूकदारांसाठी संयुक्त क्षेत्रातील मर्यादा ही नवी संकल्पना सुरू केली आहे.\n- आम्ही पर्यायी गुंतवणूक निधीसाठी बंधने निश्चित केली आहेत.\n-बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही भांडवली लाभ कराचे सुलभीकरण केले आहे.\n-आम्ही (पर्मनंट इस्टॅबलिशमेन्ट नॉर्मस) स्थायी स्थापना नियम मध्ये सकारात्मक बदल केला आहे.\n- आम्ही जनरल अँटी अव्हॉयडन्स रुल्स दोन वर्षांनंतर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.\n- आम्ही (जीएसटी वस्तू व सेवा कर विधेयक संसदेसमोर मांडले आहे. 2016 पासून हे लागू होईल\n- आम्ही दिवाळखोरीच्या नवीन निकषांवर काम करत आहोत, यासाठी लवकरच (कंपनी लॉ ट्रीब्युनल कंपनी कायदा प्राधिकरण) तयार करण्यात येत आहे.\nदेशाची करप्रणाली निश्चित व अधिक पारदर्शी असली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. करविषयक बाबींवर अस्सल गुंतवणूकदार आणि प्रामाणिक करदाता यांच्यासाठी जलद आणि योग्य निर्णय झाले पाहिजेत.\n- खासगी गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूकीविषयीच्या भावना सकारात्मक झाल्या आहेत.\n- गेल्या वर्षाच्या तुलनेत FDIचा ओघ 40 टक्क्यांनी वाढला आहे.\n- अर्नेस्ट व यंगने नुकत्याच दिलेल्या अहवालात भारत गुंतवणुकीसाठी आकर्षक केंद्र असल्याचे सांगितले आहे. हरितक्षेत्र गुंतवणूक (ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट) यामध्ये 2015 च्या पहिल्या सत्रात भारताचा क्रमांक पहिला आहे.\n- अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणविषयक मासिकाने परकीय थेट गुंतवणुकीत भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.\n- फ्रॉस्ट आणि सुलिवन ने a hundred देशांचा विकास, गुंतवणूक आणि नेतृत्त्व याविषयी अभ्यास करुन भारताला पहिला क्रमांक दिला आहे.\n-संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या व्यापार आणि विकासविषयक परिषदेच्या (अंक्टाड) गुंतवणूक आकर्षित करण्याच्या मानांकनामध्ये भारताची 15 व्या स्थानावरुन 09 व्या स्थानावर प्रगती झाली आहे.\n-वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या जागतिक निर्देशांकात सोळा स्थानांनी झेप घेतली आहे.\n- मुडीजनेही भारताचे मानांकन सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.\nअशाप्रकारे, आम्ही १८महिन्यांमध्ये, जागतिक खेळीयां चा विश्वास संपादन केला आहे.\nसार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून, आम्ही यापूर्वी फक्त सरकारी गुंतवणूक असलेल्या क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देत आहोत. तसेच बाजार नियमनासाठी आम्ही सार्वजनिक उपक्रमांतून आमचा हिस्सा कमी करुन निर्गुंतवणूक करत आहोत. सार्वजनिक-खासगी भागीदारीविषयीच्या तुमच्या अनुभवातून शिकण्यास आम्ही उत्सुक आहोत.\nमी वैयक्तिरित्या तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की, प्रत्येक गुंतवणूकदार आणि उद्योजकाच्या बौद्धिक संपदा अधिकाराच्या रक्षणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बौद्धीक संपदा प्रशासनात पारदर्शकता यावी म्हणून आम्ही अनेक ऑनलाईन उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. सर्वसमावेशक असे राष्ट्रीय बौद्धीक संपदा हक्क धोरण निश्चित करण्यात येत आहे.\nआमचे स्वप्न सत्यात उतरवण्या साठी तुमच्या सहभागाची गरज आहे\n. ध्येय साध्य करण्यासाठी जलद आणि प्रभावीरित्या कार्य करण्याची आमची कटीबद्धता ही ब्रिटीश कंपन्यांसाठी चांगली संधी आहे. या संधीमध्ये 50 दशलक्ष घरे बांधण्यापासून 100 स्मार्ट सिटीची निर्मिती करणे, रेल्वेचे जाळे अद्ययावत करणे आणि नवीन रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करणे, a hundred seventy five गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती, वितरण व पारेषण करणे, राष्ट्रीय महामार्गांपासून ते पुलांची बांधणी करण्यापर्यंत, मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करणे. अशाप्रकारे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक करण्यास कदाचित दुसऱ्या कोणत्याही देशांमध्ये एवढा वाव असणार नाही. मुख्य म्हणजे, अशाप्रकारे व्यापक पातळीवर उत्पादन आणि वापर कोणत्याही देशात असणार नाही.\nआम्ही या संधीची सांगड आमची धोरणे आणि जनता यांच्यामध्ये घालणार आहोत. डिजिटल इंडिया आणि स्कील इंडिया यासारखे कार्यक्रम जनतेने या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी आम्ही स्टार्ट अप इंडिया ही मोहीम सुरू केली आहे. स्टार्ट अप्समध्ये गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झालेली दिसून येते. यापैकी काही स्टार्ट अप्स नी आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्पादकांना शह देण्याचा प्रयत्नही चालू केला आहे.\nभारत माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. देशाच्या सव्वाशे कोटी देशवासियांना तत्काळ सेवा मिळण्यासाठी आम्ही याला पाठबळ देत आहोत. अक्षय ऊर्जा आणि\nनवीन तंत्रज्ञ���न हा आमचा नवीन मंत्र आहे. आम्ही स्वच्छ आणि हरित मार्गाने करु. ऊर्जा कार्यक्षमता, पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊपासून ऊर्जानिर्मिती, स्वच्छ भारत आणि नद्यांची स्वच्छता हे प्रमुख उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत. मनुष्यबळ विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान व्यतिरिक्त हे उपक्रम गुंतवणुकीसाठी पर्यायी मार्ग ठरतील.\nआमचा देश सळसळत्या तरुणाईचा व मध्यमवर्गीयांचा आहे. भारतात प्रचंड मोठी देशी बाजारपेठ आहे. मी म्हणतो की, थ्री डी डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड (लोकशाही, लोकसंख्या व मागणी) ही आमची मुख्य शक्ती आहे. याशिवाय भारतातील तरुण जोखीम स्वीकारण्यासाठी तयार झाले आहेत. उद्योजक होण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. अशाप्रकारे आम्ही डी पासून ई कडे वाटचाल करत आहोत, ई म्हणजे उद्योजकता (आंत्रप्रनेरशिप).\nभारतीय अर्थव्यस्थेच्या उड्डाण अवस्थेसाठीची आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. बाहेरील प्रतिभा, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक योग्यप्रकारे सामावून घेण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. मी आपणास आश्वस्त करतो की, ही दिवसेंदिवस परिस्थिती अधिक चांगली व योग्य होत जाणार आहे. यासाठी तुमच्या नवकल्पना आणि उद्योजकतेचे स्वागत आहे. योग्य ते बदल करण्यासाठी आमच्या धोरणात आणि कार्यपद्धतीमध्ये करण्यास आम्ही तयार आहोत. मी वैयक्तिरित्या पंतप्रधान कॅमेरुन यांचे दूरदृष्टी नेतृत्त्व आणि भारताप्रतीची आवड, यामुळेब्रिटीश सरकार आणि कंपन्यां बरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे.\nआपणा सर्वांचे भारतात येण्यासाठी\nया शब्दांनी मी स्वागत करतो. मी वैयक्तिकरित्या तुमचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी लक्ष घालेन. तुमच्या पैकी काही जण भारतीय आहेत, काही जण तर भारतात पोहचले ही आहेत.\nपण जे अजून पर्यंत पोहचले नाहीत, त्याना मी म्हणेन की,\n- या क्षनाला भारतात असणे हे शहाण पणाचे ठरेल .\n- तसेच भारतात गुंतवणूक पद्धत चांगली करण्यासाठी आम्ही काम करत आहोत\n- माझ्यावर विश्वास ठेवा, मेक इन इंडियासाठी आम्ही यापेक्षाही चांगले काम करत आहोत.\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (त��ल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiaart.com/Articles-and-Features/Call-of-the-Hills-Western-Ghats-by-Deepak-Ghare/Article-on-Call-of-the-Hills-Western-Ghats-by-Deepak-Ghare.asp", "date_download": "2022-12-09T10:23:18Z", "digest": "sha1:VUAASMUYYE5LYKROBJVKCAEJFV7DADAP", "length": 13232, "nlines": 100, "source_domain": "www.indiaart.com", "title": "Article - Mementoes caring for Nature's Cultural Symbols by Deepak Ghare", "raw_content": "\nनिसर्गाच्या सांस्कृतिक खुणा जपणारी स्मृतिचित्रे\nचित्रा वैद्य सर्वांना माहीत आहेत त्या मुख्यतः निसर्गचित्रकार म्हणून. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेऊन चित्रकार एम. के. केळकर यांच्याकडे त्या निसर्गचित्रणाच तंत्र शिकल्या. महाराष्ट्रात निसर्गचित्रांची परंपरा आहे. त्या परंपरेत बसतील अशीच त्यांची निसर्गचित्रे आहेत. पाश्चात्यकला जाणून घेण्यासाठी चित्रकारांच्या एका ग्रुपबरोबर त्या युरोपला जाऊन आल्या आणि नंतर त्यांच्या कामात लक्षणीय बदल झाला. चित्रातले मूलभूत घटक, त्यांची मांडणी, रंगाचे माध्यम याबद्दल त्या अधिक सजग आणि प्रयोगशील झाल्या.\nत्यांच्या चित्रांचे हे नवे प्रदर्शन त्यांच्या या नव्या दृश्य-जाणिवेचा नेत्रसुखद प्रत्यय देते. प्रदर्शनाचं नाव आहे, ‘कॉल ऑफ द हिल्स’. प्रदर्शनाची मूळ कल्पना आर्ट इंडिया फाऊंडेशनचे मिलिंद साठे यांची. हिल स्टेशन्स किंवा थंड हवेच्या ठिकाणांना आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान आहे. एकीकडे मुक्त निसर्गाचा, निरभ्र आकाशाचा आणि चित्तवृत्ती प्रसन्न करणा-या सुखद हवामानाचा अनुभव तर दुसरीकडे या हिल्स स्टेशन्सना वेगळी ओळख देणा-या इमारती, ब्रिटिशांनी दिलेल्या वासाहतिक वारशाच्या खुणा यातून एक वेगळंच वातावरण तयार होतं. त्यात पुन्हा व्यक्तिगत आठवणी या प्रवासाशी जोडल्या गेल्या तर त्याला स्मरणरंजनात्मक असं रूप येतं ते वेगळंच. हा सारा अनुभव चित्रा वैद्य यांनी चित्रांच्या माध्यमातून जिवंतपणे व्यक्त केला आहे.\nजलरंग आणि ऍक्रिलिकमध्ये केलेली ही चित्रं आहेत. त्यात माध्यमाची विशुद्धता जपणारी जलरंगातील चित्रं आहेत, तशीच ऍक्रिलिकमधील जाड रंगलेपन असलेली, आकार आणि रंगाच्या माध्यमातून तरल भाव अथवा मूड टिपणारी चित्रंही आहेत. पर्वतरांगा, इमारतींचे दरवाजे आणि नक्षीदार फर्निचर यांचं वास्तवातलं अस्तित्व आण��� अनुभवांनी संस्कारित झालेली त्यांची स्मृतिरूपं यांचं मनोज्ञ मिश्रण या प्रदर्शनातल्या काही चित्रांमधून आढळतं. विशेष म्हणजे या चित्रांमध्ये कुठेही मनुष्याकृती नाही, तरीही माणसाचं संवेदनशील मन आणि त्याचं अस्तित्व या चित्रांमधून जाणवत राहतं.\nइथे दोन प्रकारची चित्रं आहेत. निखळ निसर्गमानवी संस्कारांपासून मुक्त अशा पर्वतरांगा, वृक्ष वगैरे. हा एक प्रकार झाला. दुस-या प्रकारच्या चित्रांमध्ये वास्तुरचनेच्या झरोक्यातून उमटलेल्या, संस्कारित झालेल्या, मानवी भावनांशी जवळीक साधणा-या निसर्गखुणांचा अनुभव येतो. पहिल्या प्रकारच्या चित्रांमध्ये परिचित निसर्गचित्रणपद्धतीच वापरलेली आहे. त्यातलं विस्तीर्ण अवकाश, खोलीचा त्रिमितीपूर्ण आभास या शैलीचा प्रत्यय देणारा आहे. पण या चित्रांमधल्या रंगाच्या वापरामुळे त्याला एख वेगळेपणा आलेला आहे. लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या रंगांचा वापर एक्स्प्रेशनिस्ट पद्धतीने करण्यात आलेला आहे. त्यात वास्तवातल्या रंगांपेक्षा मनात उमटलेल्या रंगतरंगाचा प्रभाव अधिक आहे. एका चित्रात हिरव्या पायवाटेपासून तपकिरी, जांभळ्या, फिकट निळ्या पर्वतराजींचे आणि पिवळसर हिरव्या रंगाच्या विविध छटा दाखवणा-या शेताच्या चार रांगा क्षितिजापर्यंत दाखवलेल्या आहेत आणि या रांगांना विभागणा-या लाल, नारिंगी, जांभळ्या फुलांच्या समांतर रेषाही आहेत. क्षितिजावर एका बाजूला पश्चिमरंग उजळणारं आणु दुस-या बादूला अंधारत जाणारं आखआश दाखवलं आहे. या सा-या रंग आणि आकारांच्या मांडणीतून एक वेगळंच गूढ आणि मोहक वातावरण तयार होतं.\nदुस-या प्रकारच्या चित्रांमध्ये ब्रिटिशांचा वारसा सांगणा-या वास्तूंचे चित्रण आहे. हिल स्टेशन्सची अतिथीगृहे, होटेल्स, चर्चेस यांनाही एक स्वतंत्र ओळख आहे. एकूण वातावरण निर्मितीत या वास्तूंचाही मोठा वाटा आहे. चित्रा वैद्य यांनी आपल्या चित्रांमधून काही दरवाजे, इमारतीचे प्रवेशद्वार, खिडक्या, अंतर्भागातले फर्निचर यांचा वापर केला आहे. हा वासाहतिक वारसा आता केवळ इतिहासाच्या स्मृतिखुणा म्हणून शिल्लक राहिला आहे. या चित्रांमधले दरवाजे, खिडक्या यांच्यावर गोथिक वास्तुशैलीचा प्रभाव दिसतो. दाराच्या वर त्रिकोणी, दोन्ही बाजूला उतरतं छप्पर, दारांच्या, खिडक्यांच्या टोकदार कमानी, रंगीत काचा म्हणजेच स्टेन्ड ग्लासच्���ा त्रिकोण, चौकोनाच्या भौमितिक आकारांमधून ही चित्रं तयार झालेली आहेत. एखाद्या चित्रात निळ्या-करड्या रंगछटांमध्ये रंगवलेलं इमारतीचं प्रवेशद्वर, भौमितिक आकार आणि थंडीत गोठलेल्या उदासपणाला गतिमान करणारी दारावरच्या गोल खिडकीतली इल पॅलान्झो ही अक्षरे दिसतात तर दुस-या एका चित्रात गोथिक कमानींचा पोर्टिकोसारखा दिसणारा भाग आणि त्यावर रेंगाळलेला सायंकालीन उन्हाचा मंद प्रकाश दिसतो. लाल दगडी भिंत आणि त्यात उभट आकाराची कॅनव्हास व्यापून टाकणारी निळ्या-काळ्या रंगातली महिरपीची खिडकी, काचेच्या तावदानांवर पडलेले झाडाच्या फांद्यांचे प्रतिबिंब चित्राला एक वेगळाच गूढ अर्थ देतात.\nआणखी एक निसर्गचित्र त्यातल्या आकारांच्या रचनेमुळे लक्ष वेधून घेतं. जलरंगातलं तसं हे नेहमीच्याच शैलीतलं चित्र आहे. पण जिन्याचे कठडे आणि पाय-या, त्यावर सावली धरणा-या कौलारू छपरांचे आकार आणि भोवतालची झाडांची हिरवळ यातून एक मनोज्ञ आकृतिबंध तयार होतो.\nथोडक्यात सांगायच ‘कॉल ऑफ द हिल्स प्रदर्शन तुमच्या स्मृतिकोषातल्या निसर्गप्रतिमांना साद घालतं आणि एक वेगळा दृश्य अनुभव तुमच्या पुढे ठेवतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/06/05/11927/lasalgaon-nashik-onion-market-women-buyers-trading-issue/", "date_download": "2022-12-09T09:56:05Z", "digest": "sha1:F47MNF2LZ7ZDRRQBKWIKS4FF5E3Q4IDJ", "length": 15192, "nlines": 137, "source_domain": "krushirang.com", "title": "कांदा लिलाव : अखेर नियमांसह ‘कृषीसाधना’चाच विजय; मिळाली खरेदीला परवानगी..! - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»कांदा लिलाव : अखेर नियमांसह ‘कृषीसाधना’चाच विजय; मिळाली खरेदीला परवानगी..\nकांदा लिलाव : अखेर नियमांसह ‘कृषीसाधना’चाच विजय; मिळाली खरेदीला परवानगी..\nनाशिक : कांदा लिलावात पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि इतर मार्केट कमिटीमध्ये महिलांच्या कृषीसाधना महिला सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. लासलगाव येथील व्यापाऱ्यांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस नियम आणि शेतकऱ्यांचा दबाव लक्षात घेऊन त्यातही महिलांचा विजय झाला आहे. खरेदीस परवानगी मिळाल्याने महिला संस्थेच्या सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.\nनाफेडतर्फे कांदा खरेदीची मान्यता मिळालेली कृषीसाधना महिला सहकारी संस्था लिलावात उतरल्यानंतर व्यापाऱ्यांच्या बहिष्काराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज ठप्प झालेले होते. सभापती सुवर्णा जगताप यांच्या मध्यस्थीनंतर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव शुक्रवारी दुपारनंतर सुरू झाले. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर आपल्याला मनाई केल्याने संस्थेची मानहानी व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया कृषीसाधना संस्थेच्या संचालिका साधना जाधव यांनी यानिमित्ताने दिली आहे.\nकांदा मार्केट अपडेट : निर्बंधांच्या फटक्याने बाजारभावात हेलकावे; पहा आजचे राज्यस्तरीय बाजारभाव\nअर्र.. पुरुष घाबरलेत की.. ‘कृषीसाधना’ करणाऱ्या महिलांवर लासलगावच्या व्यापाऱ्यांचा बहिष्कार..\nबाजार समितीचा अडत्याचा परवाना व नाफेडसाठी खरेदीचे काम मिळालेल्या कृषीसाधना महिला सहकारी संस्थेस लासलगाव व्यापारी असोसिएशनने खरेदीसाठी असोसिएशनचे सभासदत्व नसल्याचे कारण देऊन लिलावावर बहिष्कार टाकला होता. लासलगावमधील परवानाधारकांच्या संख्येत महिलांच्या नावावर दिले गेलेले परवाने व बाजार समितीच्या आवारातील महिलांचे अस्तित्व यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. लासलगाव बाजार समितीने तब्बल १७८ महिलांच्या नावे कागदी अाडतेे आणि खरेदीदारांचे परवाने दिले असताना, कारभाराच्या नाड्या मात्र पुरुषांच्याच हातात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झालेले आहे. त्यावर बाजार समिती व राज्य सरकार काय कार्यवाही करणार, असा प्रश्न आता होत आहे.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lrpapi.dailymotion.com/video/x895h2s", "date_download": "2022-12-09T10:34:16Z", "digest": "sha1:NG36ZFFHLIL2XNNOS75HFJNRUO6GCO2Q", "length": 5702, "nlines": 136, "source_domain": "lrpapi.dailymotion.com", "title": "Jitendra Awhad| मंत्री जितेंद्र आव्हाडांचं होळी सेलिब्रेशन | Sakal | - video Dailymotion", "raw_content": "\nJitendra Awhad| मंत्री जितेंद्र आव्हाडांचं होळी सेलिब्रेशन | Sakal |\nJitendra Awhad| मंत्री जितेंद्र आव्हाडांचं होळी सेलिब्रेशन | Sakal |\nमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी होळी सेलिब्रेशन केली\nJitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषदेतून टीकास्त्र | Politics | Sakal\nJitendra Awhad New controversy | जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने नवा वादंग \nJitendra Awhad Daughter Wedding l जितेंद्र आव्हाड लग्नाबाबत स्पष्टीकरण l Sakal\nJitendra Awhad | विनयभंगाचा गु्न्हा आयुष्यात केलेला नाही, जितेंद्र आव्हाड आक्रमक | Politics | Sakal\nJitendra Awhad l माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही- जितेंद्र आव्हाड l Sakal\nJitendra Awhad Daughter Wedding | जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा साधेपणानं विवाह | Sakal\nJitendra Awhad यांनी बाबासाहेब पुरंदरेंवर जहरी टीका केली |Sakal Media | Sakal Media\nRuta Awhad On Jitendra Awhad : विनयभंगाच्या आरोपावर पत्नी ऋता आव्हाड भडकल्या | Sakal Media\nHoli Special | नेपाळच्या काठमांडूत होळी सेलिब्रेशन | Sakal |\nHoli Special | अभिनेत्री विद्या बालनची होळी सेलिब्रेशन | Sakal |\nUP Assembly Election Result 2022 | उत्तर प्रदेशातील लखनऊत भाजपकडून होळी सेलिब्रेशन | Sakal |\nHoli Celebration | राजकीय नेत्यांचं होळी सेलिब्रेशन | Sakal |\nJitendra Awhad Contraversy | ठाण्यात नक्की चाललयं तरी काय\nEknath Shinde Group on Jitendra Awhad | आव्हाडांचा कांगावा हास्यास्पद, शिंदे गटानं सुनावलं | Sakal\nDevendra Fadnavis on Maharashtra Karnatak Border Issue | सीमावादावर उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली\nPune MNS News | Vasant More यांच्या उघड नाराजीवर पुण्यातील कार्यकारणी म्हणते...\nSarkarnama Open Mic Season 2 : भातखळकरांनी नाकरलं पण काढा प्यावाच लागला | Sakal\nChhattisgadh | दारुबंदी, जुगारबंदी असूनही हे गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली का आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/aurangabad-intruder-broke-into-the-doctors-house-and-stabbed-in-his-stomach-mhmg-640889.html", "date_download": "2022-12-09T09:30:25Z", "digest": "sha1:GZFWUXUOEIGMGLQJVNYK2P7IPMGRT5QP", "length": 8390, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aurangabad intruder broke into the doctors house and stabbed in his stomach mhmg - औरंगाबाद पुन्हा हादरलं! डॉक्टरच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\n डॉक्टरच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला\n डॉक्टरच्या घ���ात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला\nऔरंगाबाद शहरातील (Aurangabad News) कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातल हल्ला (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nऔरंगाबाद शहरातील (Aurangabad News) कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातल हल्ला (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे.\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nऔरंगाबाद, 8 डिसेंबर : औरंगाबाद शहरातील (Aurangabad News) कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातल हल्ला (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनॉट प्लेस भागातील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टर अब्दुल राफे हे कॅनॉट भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. ते मंगळवारी रात्री रुग्णालयातून घरी आले. यावेळी एक व्यक्ती पोट दुखण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आली. डॉक्टरांकडून चिठ्ठीवर औषधं लिहून घेतली. यानंतर ती व्यक्ती औषधं दाखविण्यासाठी डॉक्टरांच्या घरात आला. यावेळी डॉक्टर त्याला औषधं कशी घ्यायची याबद्दल सांगत असताना त्याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला.\nहे ही वाचा-पुतण्याने काकाचा दिला भयावह अंत; हत्येनंतरही घरात राहिला बसून\nमाझ्या बहिणीला मारलं..म्हणून केला हल्ला..\nचाकू हल्ला झाल्यानंतर डॉक्टरांच्या पोटातून खूप रक्त वाहू लागलं होतं. हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडलं. यावेळी त्याने माझ्या बहिणीला मारलं असं म्हणत तेथून पळ काढला. मात्र या आरोपीची दुचाकी अपार्टमेंटच्या खालीच राहिली. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत डॉ. राफे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दुचाकी कर्नाटकातील गुलबर्गा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/100-suvichar-in-marathi/", "date_download": "2022-12-09T08:25:53Z", "digest": "sha1:USPYVRAZNJON3G5V3UPEDR5H4QXFV266", "length": 9124, "nlines": 202, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi – मराठी सुविचार", "raw_content": "\nWhatsapp status नवीन सुविचार सुंदर सुविचार सुविचार फोटो\n१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi\n१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi\nनमस्कार मित्रानो, जर तुम्ही Marathi Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला १००+ सुविचार मराठीमध्ये वाचायला मिळतील.\nयशाच्या पाण्याचा झरा असतो.\nआत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन,\nहे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल\n✍🏻 हे पण 🙏👇 वाचा\nशिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती\nआवडतं तेच करू नका,\nजे करावं लागतं त्यात\nकामात आनंद निर्माण केला की\nत्याचं ओझं वाटत नाही.\nकाळ हे फार मोठे औषध आहे,\n✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा\nप्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार\nकोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल ,\nतर अपयश पचविण्यास शिका.\nआधी स्वतःशी प्रामाणिक रहा.\nजसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते,\nतसे पश्चातापाने मन पवित्र होते.\n✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा\nसर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार\nजीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.\nजे झालं त्याचा विचार करू नका;\nतो कौतुकास पात्र होतो.\nज्याने स्वत:चं मन जिंकलं\nतुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय\n✍🏻 हे पण 🙏👇 वाचा\nसिद्धार्थ जाधव यांची मराठी माहिती\nतिथे तुमची गरज निर्माण करा.\nमेहनती शिवाय साध्य होत नसते.\nकोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला\nतरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.\nसंपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही,\nतर आपल्या हातून काही लक्षात\nठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.\nगरूडाइतके उडता येत नाही म्हणून\nचिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.\nगुणांचं कौतुक उशीरा होतं;\nपुढील पानावर सुविचार वाचा\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T10:09:16Z", "digest": "sha1:Q52PEJHW7A4XUUUQANWT4HSIBVU5Y3J5", "length": 25293, "nlines": 133, "source_domain": "mediawatch.info", "title": "द ग्रेटेस्ट इंडियन! - Media Watch", "raw_content": "\nHome अर्थ /व्यवहार द ग्रेटेस्ट इंडियन\nमहात्मा गांधीनंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा सर्वात महान भारतीय कोण या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वात मोठय़ा सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. उत्तर आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे. सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंर्त्य मिळाल्यानंतर\nसमाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणार्या 100 नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल व इंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणार्या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील 15 शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना ‘ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर टेरेसा, जेआरडी टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.\nतीन सर्वेक्षणातील निष्कर्ष तसे वेगळे आहेत. सर्वसामान्य लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना ‘ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविलं असताना ज्यूरींनी मात्र या बहुमानासाठी आपली पसंती पंडित नेहरूंच्या नावाला दिली आहे. नेल्सन कंपनीने मोठय़ा शहरांमध्ये प्रत्यक्ष फिरून केलेल्या सर्वेक्षणात लोकांनी एपी��े अब्दुल कलाम यांना सर्वात महान भारतीय ठरविलं आहे. ज्यूरींच्या यादीत बाबासाहेब दुसर्या, वल्लभभाई पटेल तिसर्या, तर जेआरडी टाटा चौथ्या क्रमांकावर आहे. लोकांच्या\nमतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसर्या, तर वल्लभभाई पटेल तिसर्या क्रमांकावर आहेत. मार्केट रिसर्चमध्ये अब्दुल कलाम पहिल्या, इंदिरा गांधी दुसर्या, तर मदर टेरेसा तिसर्या क्रमांकावर आहेत. अशा प्रकारच्या या पहिल्या सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या वाहिन्यांचा दावा आहे. सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किग साईटद्वारे नोंदविलेल्या मतांपैकी सर्वाधिक 19 लाख 91 हजार 734 मते बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली आहेत. त्याखालोखाल 13 लाख 74 हजार मते एपीजे अब्दुल कलाम यांना मिळाली आहेत. ज्यूरींनी जरी पंडित नेहरूंना पहिला क्रमांक दिला असला तरी स्वातंर्त्यानंतर सर्वसामान्य भारतीयांच्या मनातून नेहरू चांगलेच खाली उतरले आहेत, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. लोकांच्या मतांमध्ये नेहरू शेवटच्या म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांना अवघे 9,921 मते मिळाली आहेत. त्या तुलनेत त्यांची कन्या इंदिरा गांधी अधिक लोकप्रिय असल्याचे सर्वेक्षण सांगते. लोकांनी त्यांना आठवा क्रमांक दिला आहे. मार्केट रिसर्चमध्ये त्या एपीजेनंतर दुसर्या\nक्रमांकावर आहेत. मार्केटच्या सर्वेक्षणात बाबासाहेब आंबेडकर सहाव्या क्रमांकावर आहेत. लोकांच्या मतांमध्ये अटलबिहारी वाजपेयींनी पंडित नेहरू व इंदिरा गांधी या दोघांनाही मात दिली आहे.\nया सर्वेक्षणाचे निष्कर्ष रंजक असले तरी या अशाप्रकारच्या सर्वेक्षणातून सर्वात महान भारतीय ठरविता येऊ शकतो का या विषयावर वाद निर्माण होऊ शकतो. महानता मोजायची कशी या विषयावर वाद निर्माण होऊ शकतो. महानता मोजायची कशी याबाबतही वेगवेगळी मतं असू शकतात. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का याबाबतही वेगवेगळी मतं असू शकतात. या सर्वेक्षणाचे प्रारंभिक निष्कर्ष जाहीर होताच गांधीनंतरचा महान भारतीय कोण, असे सर्वेक्षण का\nसमकालीन इतर काही नेते गांधीपेक्षाही महान होते, असा युक्तिवाद केला जात आहे. नेहरू आणि वल्लभभाई पटेलांचे च��हते बाबासाहेब आंबेडकर हे नेहरू-पटेलांपेक्षा महान होते का असा प्रश्न उपस्थित करायला लागले आहेत. आपल्या भारतीयांमधील अतिरेकी व्यक्तिप्रेम आणि व्यक्तिस्तोम माजविण्याची प्रवृत्ती लक्षात घेतली तर अशा प्रकारच्या सर्वेक्षणातील निष्कर्षाबाबत एकमत होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. (स्वत: बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिपूजेला अतिशय कडाडून विरोध होता. ”मी आदर्शाचा पूजक नाही. उलट ते मोडित काढणे यावर मी विश्वास ठेवतो,” असे ते सांगतं. ”गांधी आणि जिनांचा उदोउदो करण्यापेक्षा देशाची एकता महत्त्वाची आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.) याशिवाय भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, आकलन,\nप्राथमिकता, वर्णव्यवस्थेचा प्रभाव या गोष्टीही आपल्याला कुठल्या एका नावावर महानतेचा शिक्का मारण्यास परवानगी देत नाही. मात्र कुठल्याही वैयक्तिक पराक्रमापेक्षा ज्याच्या कर्तृत्वाने लाखो-करोडो\nमाणसांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि ज्या माणसाने देशाला भक्कम करण्यातही आपले योगदान दिले, अशा माणसाला निश्चितपणे महान म्हणावे लागेल. या निकषामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अगदी शंभर टक्के फिट बसतं. जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, गांधी अशी अनेक नावं घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एका धर्मातराच्या निर्णयाने त्यांनी हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाजाची मुक्तता केली. त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया फक्त बाबासाहेबांना साध्य झाली आहे. विशेष म्हणजे हे करताना आपल्या कृतीतून देश मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं. नऊ वर्षापूर्वी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवाद सांगणारा धर्म स्वीकारून देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा ��का कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र समाजातील सार्या उपेक्षित घटकांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून कायमस्वरूपी ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. निव्वळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील शोषित, पीडितांना लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. बाबासाहेबांची इतर कर्तबगारी खूप मोठी आहे. मात्र त्यांचा हा पराक्रमच त्यांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो. दुसरी एवढी सार्थ निवड असूच शकत नाही.गेट्रेस्ट इंडियन निवडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील 100 नामवंत भारतीयांना नामांकन देण्यात आले होते.भारतीय राजकारणात व्यक्तिपूजा व भक्तीचा मोठा प्रभाव आहे. इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती व व्यक्तिपूजा आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तिमार्ग बनू शकतो, परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अध:पतनाचा, पर्यायाने हुकूमशाहीचा निश्चित मार्ग होतो – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सीएनएन-आयबीनच्या सर्वेक्षणातील मते\n1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर – 19,91,734\n2. एपीजे अब्दुल कलाम – 13,74,431\n3. वल्लभभाई पटेल – 5,58,835\n4. अटलबिहारी वाजपेयी – 1,67,378\n5. मदर टेरेसा – 92,645\n6. जेआरडी टाटा – 50,407\n7. सचिन तेंडुलकर – 47,706\n8. इंदिरा गांधी – 17,641\n9. लता मंगेशकर – 11,520\n10.जवाहरलाल नेहरू – 9,921\n(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)\nसंदर्भ व छायाचित्रे साप्ताहिक आऊटलुकच्या सौजन्याने\nPrevious articleसुखविंदर कौर ते राधेमॉं:एक रंजक प्रवास\nNext articleआणखी किती काळ बह्याडबेलणेच राहणार\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\n‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’: अंतर्मुख करायला लावणारे पुस्तक\nन्याय गळलेला ‘सेक्युरीटायझेशन’ कायदा\nअर्थक्षेत्राचा खेला होबे: ‘एनपीए’ नावाचे फसवे जाळे\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/8522-2/", "date_download": "2022-12-09T10:14:58Z", "digest": "sha1:QWIGVEFVT6OT45SOENER45CR3U24KAML", "length": 21896, "nlines": 127, "source_domain": "mediawatch.info", "title": "बाबासाहेबांचा आर्थिक विचार अंमलात आणण्याची आवश्यकता - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी बाबासाहेबांचा आर्थिक विचार अंमलात आणण्याची आवश्यकता\nबाबासाहेबांचा आर्थिक विचार अंमलात आणण्याची आवश्यकता\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञान प्रामुख्याने राजकीय,सामाजिक व आर्थिक या तीन विचारप्रवाहांवर अधिष्ठित आहे. बाबासाहेबांचे राजकीय, सामाजिक विचारांवर मोठ्या प्रमाणात चर्चा होतांना दिसते. परंतु त्यांचा आर्थिक विचार सशक्तपणे पुढे आलेला नाही. काही मोजक्या विचारवंतांनी बाबासाहेबांच्या आर्थिक विषयांवर जरूर चिंतन, लेखन,संशोधन केले आहे. पण तरीही आर्थिक विषयांवर फारशी चर्चा होतांना दिसत नाही. वस्तुतः बाबासाहेब मुळात जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या अभ्यासाची व संशोधनाची सुरवात ही अर्थशास्त्रापासून सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येईल. 1913-14 ला कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असतांना त्यांनी अर्थशास्त्रांतर्गत ‘मार्क्स ऍन्ड पोस्ट मार्क्सीयन सोशालिज्म’ हा विषय घेतलेला होता. “ईस्ट इंडिया कंपनी :- प्रशासन आणि वित्त प्रणाली” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला ग्रंथ एम.ए च्या पदवीसाठी कोलंबिया विद्यापीठात सादर केला. पुढे ‘Ancient Indian Commerce’ या शोधप्रबंधावर अर्थशास्त्रात एम.ए ची डिग्री त्यांनी मिळवली. सिडने वेब यांच्यासारख्या फेबीयन सोसायटीशी संबंधित असलेल्या प्रकांड पंडितांचे स्नेही आणि कोलंबिया विद्यापीठातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ ऍडविड सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची संधी बाबासाहेबांना मिळाली होती.\nबाबासाहेबांनी पीएच.डी. साठी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेला प्रबंध म्हणजे ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची क्रांती’. या प्रबंधाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सार्वजनिक वित्ताच्या क्षेत्रात अग्रेसरत्वाचा मान मिळाला. 1918 साली संशोधनाला वाहिलेल्या ‘जर्नल ऑफ दि इंडियन इकॉनॉमिक्स सोसायटी’ या ख्यातनाम नियतकालिकात ‘भारतीय लहान जमीनधारणेची समस्या आणि त्यावर उपाय’ हा बाबासाहेबांचा लेख प्रसिद्ध झाला जो भारतातील कृषीविषयक समस्येवर मूलगामी संशोधन व चिंतन आहे. ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये ‘डॉक्टर ऑफ सायंस’ या अत्युच्च पदवीसाठी लिहिलेल्या ‘रुपयाचा प्रश्न:-उद्गम आणि उपाय’ या प्रबंधाने बाबासाहेबांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात मोलाची भर घातली. 1947 साली दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत ते लिहितात,”राजकारणाच्या धकाधकीत पडल्यामुळे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती वेळेअभावी मी काढू शकलो नाही म्हणून मी एक वेगळी योजना आखली आहे, ती म्हणजे ‘भारतीय चलन व अधिकोष’ चा अद्यावत इतिहास दोन खंडात प्रसिद्ध करायचा आहे. त्यापैकी ‘रुपयाचा प्रश्न’ हा प्रथम खंड असेल तर दुसऱ्या खंडात 1923 पासून पुढचा भारतीय चलन व अधिकोषाचा इतिहास सादर करण्यात येणार आहे”. मात्र वेळेअभावी बाबासाहेब दुसरा खंड पूर्ण करू शकले नाहीत.\n‘रुपयाचा प्रश्न’ हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ‘भारतासाठी योग्य चलनपद्धती कोणती असावी’ या त्याकाळात बहुचर्चित प्रश्नावर झालेल्या चलनविषयक वादविवादात त्यांनी प्रा.जॉन मेनार्ड केन्स यासारख्या जगद्विख्यात अर्थतज्ज्ञांशी दोन हात करावे लागले हे फारच थोड्या अभ्यासकांना ठाऊक असेल.\nएक अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सूत्रबद्ध आणि सुस्पष्टपणे आपले आर्थिक तत्वज्ञान मांडले आहे. स्वतंत्र भारतात नियोजन खात्याची जबाबदारी पार पाडण्याची बाबासाहेबांची तीव्र इच्छा होती,मात्र ती प्रतिगाम्यांच्या छुप्या समाजवादाला विरोधातून पुर्णत्वास येऊ शकली नाही, हे या देशाचे व देशातील बहुजनांचे दुर्दैवच आहे\nभारताच्या स्वतंत्रता प्राप्तीनंतर देशाला आर्थिक नियोजनाद्वारे अधिक शक्तिशाली करण्यासाठी त्यांच्या मनात राज्य समाजवादाचे विचार घोळत होते व त्यासाठी राज्यघटनेमध्ये समाजवादी तत्त्वांचा अतिशय जाणीवपूर्वक अंतर्भाव करण्याचा प्रयत्न केला, प्रसंगी विरोध पत्करला. भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी आणि टोकाच्या तत्वज्ञानाच्या रक्तरंजित इतिहासाचे परिणाम जगाला भोगावे लागले. या दोन्ही तत्वज्ञानाच्या व्यतिरिक्त एक तिसरे तत्वज्ञान म्हणजे समाजवाद. या समाजवादी तत्वज्ञानाने समताधिष्ठित समाजनिर्मिती रक्तविरहीत मार्गाने करता येते व त्यासाठी लोकशाही व घटनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल,असे बाबासाहेबांना वाटायचे. त्यांनी स्वतंत्रपणे या विषयावर प्रदीर्घ चिंतन करून राज्य समाजवादाचा सिध्दांत मांडला.*\n90 च्या दशकात नव-उदारीकरण या धोरणाचा स्वीकार करताना समाजवाद बाजूला सारण्यात आल्याचे दिसून येईल. परंतु 2021 च्या वर्तमान कालखंडात जागतिक महामारीच्या दुष्ट कालचक्रात समाजवाद ही संकल्पना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसून येईल. जगातील खाजगीकरण स्वीकारणाऱ्या देशाची सर्व सरकारे, त्यांची आरोग्य मॉडेल्स व राजकीय विचारप्रणाली यांची धूळधाण होतांना आपण बघितले आहे.जवळपास सर्वच आघाडय़ांवर अपयश त्यांना पचवावे लागत आहे.\nत्याचवेळी ज्या देशांनी समाजवादी संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणा उभ्या केल्यात ते देश इतर राष्ट्रांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात यात यशस्वी होताना दिसले. अमेरिका सारख्या बलाढ्य भांडवलशाही देश या लढ्यात माघारताना दिसला, त्यांची पिछेहाट होतानाचा अनुभव येतोच आहे. या उलट न्यूझीलंड, पोर्तुगाल, अर्जेन्टिना,स्वित्झर्लंड सारखे देश यशस्वीपणे लढताना दिसले व त्यात या राष्ट्रांनी विस्मयकारक यश मिळविले. हे केवळ आणि केवळ समाजवादी संकल्पनेचे यश आहे.\nआधुनिक काळातील या घडामोडींचा वेध घेत असताना बाबासाहेबांच्या परिश्रमपूर्वक सखोल अभ्यासातून त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीची वारंवार प्रचिती येते. आगामी काळात भारताचा सर्वांगीण विकास होण्याचा मार्ग सुद्धा स्पष्ट केला आहे.\nकेवळ आर्थिक सुबत्ता असणे म्हणजे सर्व सामाजिक आलबेल आहे असे ग्राह्य धरणे शुध्द मूर्खप���ा आहे. सुदृढ समाजवादच एका निरोगी, स्वस्थ आणि विकसनशील राष्ट्राची निर्मिती करण्यात यशस्वी होऊ शकतो, हे बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक ग्रंथातून, वर्तमानपत्रे व नियतकालिकातील लेखांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रसंगी केलेल्या भाषणांमधून स्पष्ट केले आहे.\nबाबासाहेबांच्या अर्थव्यवस्थेविषयक विचारधारेला अंमलात आणणे ही काळाची गरज तर आहेच शिवाय त्यामुळे भविष्यकालीन गरजांची पायाभरणी करणे सहज आणि सुलभ होईल.\n(लेखक यवतमाळ येथील नामवंत विधिज्ञ व सामजिक कार्यकर्ते आहेत)\nNext article‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन’ सह अनुभवलेला काश्मीर\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nराहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का \nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2021/03/", "date_download": "2022-12-09T09:39:26Z", "digest": "sha1:RZSBHFA5SUSUN3SNMTQV6ZY76PMLVEQC", "length": 9868, "nlines": 138, "source_domain": "spsnews.in", "title": "March 2021 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n…अन्यथा तीव्र आंदोलान्न केले जाईल : महाराष्ट्र नवनिर्माण सेना\nमलकापूर : मलकापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या व्यवस्थापकांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आधार कार्ड संदर्भात तक्रार नोंदविण्यात आली. अशा\nशेतकऱ्याच्या आर्थिक कण्याचे प्रतिबिंब म्हणजे ” आनंदराव तात्या “- :” मीरा पाटील ” गोकुळ च्या रिंगणात\nबांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील धवलक्रांतीचे जनक स्व. आनंदराव पाटील भेडसगावकर आणि सर्वसामान्यांचे तात्या हे होत. ज्या गोकुळ ची मदार खांद्यावर\nगोकुळ च्या निवडणुकीत सेनेच्या नेत्यांचे फोटो परवानगीशिवाय नको – श्री नामदेव गिरी\nबांबवडे : गोकुळ च्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाशिवाय त्यांचे फोटो प्रचार करण्यासाठी कोणालाही वापरता येणार नाही, कारण शिवसेना पक्षाचे माजी आमदार\nदुर्गम तालुक्यातील विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना ” करुण साद “\nबांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी २०१९ साली जाहीर केलेल्या पोलीस भरती ची जाहिरात सध्याच्या काळात\n” गोकुळ ” च्या मैदानात शाहुवाडी चे ” राजहंस ” : कर्णसिंह गायकवाड\nबांबवडे : युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांनी गोकुळ च्या मैदानात उतरत, पुन्हा एकदा स्व. संजय दादांची आठवण खऱ्या अर्थाने दादांच्या\nश्री युवराज काटकर (बाबा ) यांची मनसे च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती\nमलकापूर : शाहुवाडी तालुक्यतील माजी जिल्हा परिषद जयवंतराव काटकर यांचे चिरंजीव युवराज काटकर उर्फ बाबा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर\nबांबवडे इथं उद्या दि. २४ मार्च २०२१ रोजी श्री दत्त चिले सह. पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शामराव शेळके कॉम्प्लेक्स मध्ये उद्या दि. २४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता श्री दत्त\nस्व.अशोकभाऊं च्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न : ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं घोडे-पाटील कॉम्प्ले��्स मध्ये फायटर ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी ८१ रक्तदात्यांनी\n‘ सावे ‘ च्या शोभा पाटील यांची संजय गांधी निराधार समिती च्या शाहुवाडी तालुका सदस्य पदी वर्णी\nबांबवडे : सावे तालुका शाहुवाडी येथील कर्णसिंह गायकवाड गटाचे खंदे समर्थक विकास पाटील यांच्या पत्नी सौ शोभा विकास पाटील यांची\nस्व.अशोकराव घोडे-पाटील(भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबीर\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील घोडे-पाटील कॉम्प्लेक्स मध्ये दि. २३ मार्च २०२१ रोजी स्व. अशोकराव घोडे-पाटील यांच्या जयंती चे\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.bankcircle.in/news/investment-in-share-market-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-09T10:06:26Z", "digest": "sha1:5YAAGQQMI2HXOV6YBWZQWVX364ZVQOR5", "length": 22469, "nlines": 253, "source_domain": "www.bankcircle.in", "title": "Investment in Share Market : शेअर बाजारातील गुंतवणुकीची आर्थिक साधने कोणती आहेत? - TV9 Marathi | BankCircle", "raw_content": "\nInvestment in Share Market : शेअर बाजारातील गुंतवणुकीची आर्थिक साधने कोणती आहेत\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nशेअर बाजारात गुंतवणुकदार (Investors) भांडवल निर्मिती करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक (Investment) करतात. काही गुंतवणुकदारांचा कल दीर्घकालीन गुंतवणुकीकडे असतो तर काही गुंतवणुकदार अल्प कालीन गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सर्वसाधारणपणे केवळ शेअर्सच्या सहाय्यानेच शेअर बाजारा (Share Market)त गुंतवणूक केली जाऊ शकते असा समज आहे. परंतु केवळ यापुरतेच मर्यादित नाही. शेअर्स व्यतिरिक्त शेअर बाजारात गुंतवणुकीची साधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. खालील लेखांतून आपण सर्व आर्थिक साधनांविषयी जाणून घेणार आहोत.\nशेअर्स हे शेअर बाजारातील सर्वात लोकप्रिय आर्थिक साधन मानलं जातं. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता त्यावेळी प्रत्यक्षपणे कंपनीत अंशत: भागीदारी खरेदी करतात आणि कंपनीचे भागधारक बनतात. शेअर्स किंमतीत नेहमी चढ-उतार दिसून येत���. नफा-तोटा याच स्थितीवरुन ठरविला जातो.\nडेरिव्हेटिव्हज हा दोन पार्टीज (व्यक्ती किंवा आस्थापने) यामधील करार मानला जातो. डेरिव्हेटिव्हजमध्ये गुंतवणूकदार विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट दराने संपत्तीची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी करारबद्ध असतात. संपत्तीत शेअर्स, करन्सी, कमोडिटी इ. घटकांचा प्रकारांचा समावेश होतो. सोने किंवा तेलासाठी डेरिव्हेटिव्हज वापरले जातात. डेरिव्हेटिव्हजचे प्रमुख चार प्रकार आहेत – फ्यूचर्स (फ्यूचर्स ट्रेडिंग), ऑप्शन्स, फॉरवर्ड्स आणि स्वॅप्स. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग बद्दलच्या अधिक माहितीसाठी 5paisa.com https://bit.ly/3RreGqO भेट द्या. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी उपलब्ध असलेले विविध प्रॉडक्टची माहिती उपलब्ध असेल.\nम्युच्युअल फंड हे इक्विटिज, मनी मार्केट, बाँड आणि विविध गुंतवणुकदारांच्या माध्यमातून पैसे उभारण करणाऱ्या आर्थिक साधनांत गुंतवणूक करतात. यामध्ये तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन फंड मॅनेजर द्वारे केले जाते. गुंतवणुकदाराला अधिक परताव्याची प्राप्ती करून देणं हे फंड मॅनेजरचं उद्दिष्ट असतं. नव्या गुंतवणुकदारांसाठी आणि शेअर बाजाराचे मुलभूत ज्ञान असणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंडचा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो.\nDo Enjoy Reading: SBI कडून मिळेल विना गॅरंटी 20 लाखांपर्यंत लोन, तुम्ही पात्र आहात का लगेच चेक करा - News18 लोकमत\nपैसे उभारणी करण्यासाठी सरकार किंवा कंपन्यां बाँड जारी करतात. तुम्ही बाँड खरेदी करण्याद्वारे जारीकर्त्याला एकप्रकारे कर्ज देतात. जारीकर्ता या कर्जासाठी तुम्हाला व्याज देतो. गुंतवणुकदाराला निश्चित व्याजदर प्रदान करत असल्यामुळे बाँड्स हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. निश्चित उत्पन्नाच्या हमीमुळे बाँड्सची गणना सुरक्षित निश्चित उत्पन्न साधनात केली जाते.\nकरन्सीची खरेदी आणि विक्री करन्सी मार्केटमध्ये केली जाते. उदा. फॉरेक्स मार्केट. करन्सी ट्रेडिंगमध्ये बँक, कंपन्या, मध्यवर्ती बँका (जसे की भारतातील RBI), गुंतवणूक व्यवस्थापन आस्थापने, ब्रोकर्स आणि सर्वसाधारण गुंतवणुकदार. करन्सी ट्रेडिंगमध्ये व्यवहार नेहमी दुहेरी असतो. उदा. USR/INR दर म्हणजे, एक US डॉलर खरेदी करण्यासाठी किती रुपयांची आवश्यकता असेल. तुम्ही BSE, NSE किंवा MCX-SX मार्फत करन्सीचे ट्रेडिंग करू शकतात.\nकृषी साहित्य, उर्जा आणि धातू यांसारख्या दै���ंदिन वस्तूंमधील ट्रेडिंगचा कमोडिटीत समावेश होतो. कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्याचा फ्यूचर काँट्रॅक्ट हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. विशिष्ट किंमतीला भविष्यातील विशिष्ट तारखेला कमोडिटींची खरेदी किंवा विक्री करणं काँट्रॅक्टच्या माध्यमातून शक्य ठरते. अनुभव नसलेल्या गुंतवणुकदारांसाठी कमोडिटीमधील गुंतवणूक जोखमीची ठरते. केवळ मल्टि कमोडिटी एक्स्चेंज, नॅशनल कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज सारख्या अन्य एक्स्चेंजच्या माध्यमातून ट्रेडिंग केले जाऊ शकते.\nLoan EMI : एचडीएफसीनंतर ICICI बँकेचे कर्ज महाग, 0.15 टक्के वाढ; EMI वाढणार\nInvestment Return: अधिक ‘रिटर्न’ मिळण्यासाठी हे आहेत, गुंतवणूकीचे योग्य पर्याय\nITR With Penalty | आता, केवळ 1000 रुपयांच्या दंडावर जमा करा प्राप्तिकर रिटर्न, हे आहेत नियम\nशेअर बाजारात गुंतवणुकदार (Investors) भांडवल निर्मिती करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक (Investment) करतात. काही गुंतवणुकदारांचा कल दीर्घकालीन गुंतवणुकीकडे असतो तर काही गुंतवणुकदार अल्प कालीन गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सर्वसाधारणपणे केवळ शेअर्सच्या सहाय्यानेच शेअर बाजारा (Share Market)त गुंतवणूक केली जाऊ शकते असा समज आहे. परंतु केवळ यापुरतेच मर्यादित नाही. शेअर्स व्यतिरिक्त शेअर बाजारात गुंतवणुकीची साधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. खालील लेखांतून आपण सर्व आर्थिक साधनांविषयी जाणून घेणार आहोत.\nशेअर्स हे शेअर बाजारातील सर्वात लोकप्रिय आर्थिक साधन मानलं जातं. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता त्यावेळी प्रत्यक्षपणे कंपनीत अंशत: भागीदारी खरेदी करतात आणि कंपनीचे भागधारक बनतात. शेअर्स किंमतीत नेहमी चढ-उतार दिसून येतो. नफा-तोटा याच स्थितीवरुन ठरविला जातो.\nडेरिव्हेटिव्हज हा दोन पार्टीज (व्यक्ती किंवा आस्थापने) यामधील करार मानला जातो. डेरिव्हेटिव्हजमध्ये गुंतवणूकदार विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट दराने संपत्तीची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी करारबद्ध असतात. संपत्तीत शेअर्स, करन्सी, कमोडिटी इ. घटकांचा प्रकारांचा समावेश होतो. सोने किंवा तेलासाठी डेरिव्हेटिव्हज वापरले जातात. डेरिव्हेटिव्हजचे प्रमुख चार प्रकार आहेत – फ्यूचर्स (फ्यूचर्स ट्रेडिंग), ऑप्शन्स, फॉरवर्ड्स आणि स्वॅप्स. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग बद्दलच्या अधिक माहितीसाठी 5paisa.com https://bit.ly/3RreGqO भेट द्या. तुम्हाला डेरिव��हेटिव्ह ट्रेडिंगसाठी उपलब्ध असलेले विविध प्रॉडक्टची माहिती उपलब्ध असेल.\nम्युच्युअल फंड हे इक्विटिज, मनी मार्केट, बाँड आणि विविध गुंतवणुकदारांच्या माध्यमातून पैसे उभारण करणाऱ्या आर्थिक साधनांत गुंतवणूक करतात. यामध्ये तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन फंड मॅनेजर द्वारे केले जाते. गुंतवणुकदाराला अधिक परताव्याची प्राप्ती करून देणं हे फंड मॅनेजरचं उद्दिष्ट असतं. नव्या गुंतवणुकदारांसाठी आणि शेअर बाजाराचे मुलभूत ज्ञान असणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंडचा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो.\nपैसे उभारणी करण्यासाठी सरकार किंवा कंपन्यां बाँड जारी करतात. तुम्ही बाँड खरेदी करण्याद्वारे जारीकर्त्याला एकप्रकारे कर्ज देतात. जारीकर्ता या कर्जासाठी तुम्हाला व्याज देतो. गुंतवणुकदाराला निश्चित व्याजदर प्रदान करत असल्यामुळे बाँड्स हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. निश्चित उत्पन्नाच्या हमीमुळे बाँड्सची गणना सुरक्षित निश्चित उत्पन्न साधनात केली जाते.\nकरन्सीची खरेदी आणि विक्री करन्सी मार्केटमध्ये केली जाते. उदा. फॉरेक्स मार्केट. करन्सी ट्रेडिंगमध्ये बँक, कंपन्या, मध्यवर्ती बँका (जसे की भारतातील RBI), गुंतवणूक व्यवस्थापन आस्थापने, ब्रोकर्स आणि सर्वसाधारण गुंतवणुकदार. करन्सी ट्रेडिंगमध्ये व्यवहार नेहमी दुहेरी असतो. उदा. USR/INR दर म्हणजे, एक US डॉलर खरेदी करण्यासाठी किती रुपयांची आवश्यकता असेल. तुम्ही BSE, NSE किंवा MCX-SX मार्फत करन्सीचे ट्रेडिंग करू शकतात.\nकृषी साहित्य, उर्जा आणि धातू यांसारख्या दैनंदिन वस्तूंमधील ट्रेडिंगचा कमोडिटीत समावेश होतो. कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्याचा फ्यूचर काँट्रॅक्ट हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. विशिष्ट किंमतीला भविष्यातील विशिष्ट तारखेला कमोडिटींची खरेदी किंवा विक्री करणं काँट्रॅक्टच्या माध्यमातून शक्य ठरते. अनुभव नसलेल्या गुंतवणुकदारांसाठी कमोडिटीमधील गुंतवणूक जोखमीची ठरते. केवळ मल्टि कमोडिटी एक्स्चेंज, नॅशनल कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज सारख्या अन्य एक्स्चेंजच्या माध्यमातून ट्रेडिंग केले जाऊ शकते.\nDo Enjoy Reading: PPF खात्यामुळे व्हाल कोट्यधीश, निवृत्तीनंतर 2.26 कोटी मिळवण्यासाठी सरकारी योजनेत - ABP Majha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-jare-massacre-in-the-case-of-those-three-accused-the-court-gave-this-decision/", "date_download": "2022-12-09T08:31:52Z", "digest": "sha1:2V6UV7JGYAKGPWS43ZO5QC4AGUC7L5OD", "length": 5839, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: जरे हत्याकांड; 'त्या' तीन आरोपींच्या बाबतीत न्यायालयाने दिला 'हा' निर्णय - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: जरे हत्याकांड; ‘त्या’ तीन आरोपींच्या बाबतीत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय\nअहमदनगर ब्रेकींग: जरे हत्याकांड; ‘त्या’ तीन आरोपींच्या बाबतीत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय\nअहमदनगर- रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यातून वगळण्याची आरोपी शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चकाली व अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (तिघेही रा. हैदराबाद, आंध्र प्रदेश) यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणी आता येत्या 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.\nदरम्यान, या प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने रेखा जरे हत्याकांड खटला नाशिक वा ठाणे न्यायालयात वर्ग करण्याची मागणी करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून, यात फिर्यादी सिंधू वायकर यांच्यावतीने वकीलपत्र दाखल केल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी दिली. या याचिकेची प्राथमिक सुनावणी प्रतीक्षेत आहे.\nजरे हत्याकांड प्रकरणी बाळ बोठे पसार असतानाच्या काळात मदत केल्याबद्दल शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चकाली व अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ यांचा या गुुन्ह्याच्या आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, या गुन्ह्याशी संबंध नसल्याचा दावा करीत या गुन्ह्यातून वगळण्याची मागणी त्यांनी केली होती.\nयावर फिर्यादी वायकर यांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी आक्षेप घेताना हे तिघेही मुख्य आरोपींच्या संपर्कात नसले तरी पसार असतानाच्या काळात बाळ बोठेला नगरमधून मदत करणारा आरोपी महेश तनपुरे याच्या संपर्कात होते. त्यामुळे यांना गुन्ह्यातून वगळले तर ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात तसेच खटला प्रलंबित ठेवू शकतात, असा दावा अॅड. पटेकर यांनी केला होता.\nसुनावणीनंतर यावरील निकाल प्रतीक्षेत होता. न्यायालयाने मंगळवारी तो देताना तीनही आरोपींची मागणी फेटाळली असल्याचे अॅड. पटेकर यांनी सांगितले.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप नि��्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-the-police-who-were-on-guard-during-the-yatra-were-beaten-up/", "date_download": "2022-12-09T09:52:55Z", "digest": "sha1:QT32J4HDBDXNPIF6EC7JCEL3OUOTN7BK", "length": 5748, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: यात्रेतील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: यात्रेतील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की\nअहमदनगर ब्रेकींग: यात्रेतील बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की\nअहमदनगर- पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील गैबीच्या यात्रेत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली. तसेच यात्रेत धिंगाणा घालणार्याला पोलीस स्टेशनला घेऊन येत असतांना दोन महिलांनी पोलिसांची गाडी अडवली.\nयाबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पागोरी पिंपळगाव येथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस गैबीची यात्रा सुरू आहे. गुरुवारी रात्री मारुती मंदिर समोर यात्रेनिमित्त आर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. सहाय्यक फौजदार लक्ष्मण पवार, के.के.कराड, ए. बी. बडे, अल्ताफ शेख, एकनाथ बुधवंत, अमोल शिवाजी कर्डीले हे सर्व पोलीस कर्मचारी यात्रा बंदोबस्तावर होते.\nरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्पाक अकबर शेख हा तिथे आला व मी गावचा दादा आहे. आर्केस्ट्रा बंद करा तुम्ही कोणाला विचारून गाणे लावले असे म्हणत गोंधळ घालू लागला. पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याला समजावून सांगत असताना शेख यांने पोलिसांची गचांडी धरत धक्काबुक्की केली. शिवीगाळा करत जीवे मारण्याची धमकी दिली.\nपोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला असता शेख याची बहीण राईसा शेख (पुर्ण नाव माहिती नाही) व चुलती मुन्नाबी शेख (पुर्ण नाव माहिती नाही) तसेच इतर दोन ते तीन लोकांनी पोलीसांबरोबर झटापट करत शेखला पोलीसांच्या ताब्यातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.\nगाडीचे समोर आडवे बसून रस्ता अडवला. याबाबत अमोल कर्डिले यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: मह��मार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/maharashtra/2022/11/22/61936/political-kirit-somaiya/", "date_download": "2022-12-09T08:37:02Z", "digest": "sha1:T7AEN7OSO4M66XLMDP6KKSFN2DQCJOMX", "length": 14148, "nlines": 132, "source_domain": "krushirang.com", "title": "किरीट सोमय्यांचा अनिल परबांवर 'आरोप' ; 'काय' आहे 'साई रिसाॅर्सट' 'गैरव्यवहार' प्रकरण पहा - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»महाराष्ट्र»किरीट सोमय्यांचा अनिल परबांवर ‘आरोप’ ; ‘काय’ आहे ‘साई रिसाॅर्सट’ ‘गैरव्यवहार’ प्रकरण पहा\nकिरीट सोमय्यांचा अनिल परबांवर ‘आरोप’ ; ‘काय’ आहे ‘साई रिसाॅर्सट’ ‘गैरव्यवहार’ प्रकरण पहा\nमुंबई: किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्टच्या खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे. तसेच अनि�� परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये या रिसॉर्टचा उल्लेख केला होता. त्यासाठी वीजजोडणी अर्जही त्यांनी केला होता. तसेच, या रिसॉर्टसाठी घरपट्टीही भरण्यात आली होती, असा दावा किरीट सोमय्यांनी केला.\nत्यानंतर यावर अनिल परबांनी प्रतिक्रीया देत “या रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजून किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहेत. सदानंद कदम माझे मित्र आहेत. या रिसॉर्टच्या बाबतीत कोर्टाचे जैसे थे असे आदेश आहेत. या आदेशांतर्गत कोर्टाने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे,” असे अनिल परब म्हणाले. “मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्या यांचा उद्देश होता. ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यांच्याबाबत सोमय्या एकही शब्द बोलत नाहीत. सोमय्या यांनी माझ्यावर मुद्दामहून आरोप केले आहेत. नारायण राणे यांच्या घरावरही कारवाई केली आहे. तिकडे सोमय्या हातोडा घेऊन जात नाहीयेत. साई रसॉर्टच्या बाजूला आणखी एक रिसॉर्ट आहे. तो माणूस गरीब आहे. त्याचा तर काहीही संबंध नाही. माझ्या माहितीनुसार साई रिसॉर्ट बांधण्यास सरकारनेच परवानगी दिली होती. सरकारने दिलेली परवानगी चुकीची असेल तर त्यात मालकाचा दोष किती आहे, हे तपासावे लागेल,” असे अनिल परब म्हणाले.\n‘पप्पू’.. हाय हाय ; राहूल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनसे आक्रमक\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘��े’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/05/01/haldi-tai-sundar-dance/", "date_download": "2022-12-09T08:15:35Z", "digest": "sha1:SFI5CRB65ZM5PC2A6LR3CEBU7KA3N66J", "length": 7704, "nlines": 57, "source_domain": "live29media.com", "title": "हळदीत ताईने केला सुंदर डान्स... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nहळदीत ताईने केला सुंदर डान्स…\nनमस्कार मंडळी, कसे आहात मजेत असणार आम्हाला विश्वास आहे….\nतुम्हा सर्वांना माहित आहे कि डान्स हा सर्वांचा आवडीचा विषय आहे. कारण डान्स करताना माणूस खूप आनंदित होऊन आपला आनंद व्यक्त करीत असतो. मग तो डान्स लग्नात केलेला असो व इतर कार्यक्रमात केलेला असो. माणूस आनंदित होऊन डान्स करत असतो. डान्स चे वेग वेगळे प्रकार देखील बघायला मिळतात.\nकोणी जोडीने डान्स करत असते तरी कोणी एकट्याने डान्स करत असते. तर कोणी ग्रुप करून डान्स करत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या परीने डान्स करून कार्यक्रमाचा आनंद घेत असतो. लग्न कार्यात डिजे किंवा बँड च्या गाण्यावर व्यक्ती डान्स करत असते. डान्स करताना माणूस सर्व विचार आणि दुःख विसरून आनंदित होऊन मज्जा घेत असतो.\nजास्त करून भारत देशात लग्न कार्यात आणि हळदीच्या दिवशी डान्स केला जातो. डीजे तालावर माणूस बेभान होऊन डान्स करत असतो. हळदीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला वाटत असते कि ती हळदीची रात्र संपूच नये आणि रात्र भर नाचतच राहावे. दुस्र्या दिवशी लग्नाच्या वरातीत देखील लोक तुफान डान्स करीत असतात. खरंच तो प्रसंग खूप आनंदित असतो. सर्व लोक खूप खुश असतात.\nतसेच कधी कधी डान्स करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची गरज देखील नसते. व्यक्तीचे मन झाले कि व्यक्ती डान्स करत असते. मग तो डान्स घरात असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यात असतो. तसेच काही व्यक्ती आपली नाचण्याची कला दाखवण्यासाठी डान्स करत असते आणि त्याचे छायाचित्रण करून आपल्या पुढे मांडत असतात.\nसदर विडिओ हा देखील डान्सचा आहे, तुम्हाला विडिओ बघून दिसून येईल कि डान्स करण्यासाठी कोणत्या वयाची किंवा कोणत्या कार्यक्रमाची गरज नसते. डान्स करतांना चेहऱ्यावर किती आनंद असतो तो हा विडिओ बघून तुम्हाला दिसून येईल. हा विडिओ बघितल्यावर तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या डान्सची आठवण होईल आणि पुन्हा तुम्हाला डान्स करूशी वाटेल, मग बघता काय सुरु होऊन जा….\nसादर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –\nविडिओ नक्की बघा –\nबंड्या गु’प्तरोग डॉक्टर कडे गेला….\nएक बाई संडास करत असते….\nन’स’बंदी करणारी टी’म एका गावामध्ये चुकून दोनदा येते\nमराठी मुलगी सासरी जाताना खूप रडली…\nविडिओ बघून तुम्ही नक्की रडणार…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://samarthivf.com/author/admin/page/2/", "date_download": "2022-12-09T08:38:41Z", "digest": "sha1:43NXQWOCTLQZG37ZTUSDCRDXQYVAKWOO", "length": 10353, "nlines": 145, "source_domain": "samarthivf.com", "title": "admin, Author at Samarth IVF Center in Aurangabad - Page 2 of 2", "raw_content": "\nसरोगसी ( उधार गर्भाशय ) म्हणजे नेमके काय \nसरोगसी अर्थात उधार गर्भाशय — डॉ . हर्षलता लड्डा वंध्यत्व निवारण तज्ञ & टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ औरंगाबाद. 7774047404 आज काल सरोगसी या विषयावर बरीच चर्चा होत आहे , आपण ह्या लेखातून साध्या आणि सरळ भाषेत जाणून घेऊ सरोगसी म्हणजेच उधार गर्भाशय किंवा भाडे तत्वावर घेतलेले गर्भाशय म्हणजे नेमके काय व हे कश्या पद्धतीने वापरावे...\nवारंवार आय व्हि एफ़ करुनदेखील अपयश का येते \n कुठलेही निःसंतान जोडपे ज्या वेळी टेस्ट ट्यूब बेबी किंवा आय. व्ही. एफ. चा निर्णय घेते, त्यावेळी त्यांच्या अपेक्षा खुप उंचावलेल्या असतात कारण जगात स्वतःचे मुलबाळ असण्या एवढे सुख कशातच नाही. परंतु ज्यावेळी आय. व्ही. एफ....\nआय व्हि एफ (IVF ) आणि आय यु आय ( IUI ) मधील फरक\nआय व्हि एफ (IVF ) आणि आय यु आय ( IUI ) मधील फरक ……… वंध्यत्वावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि सध्या खूप ज्यास्त प्रमाणात चर्चेत असणाऱ्या दोन उपचार पद्धती म्हणजे आय व्हि एफ आणि आय यु आय ह्या होय . दोन्हीही उपचार पद्धती प्रभावशाली आहेत आणि दोन्हीही उपचार पद्धतीने गर्भवती राहण्याची शक्यता वाढते, तरीही दोन्ही...\nदुर्बिणी द्वारे तपासणी आणि वंध्यत्व ….\n “ह्या तपासणी मध्ये नाभी च्या जागेवरून एक छोटीशी दुर्बीण टाकून आणि गरज भासल्यास आजून दोन ते तीन छोटी पोर्ट टाकून ओटीपोटाच्या आतील भाग तपासाला जाऊ शकतो उदाहरणार्थ गर्भपिशवी , गर्भनलिका , अंडाशय वगैरे.” वंध्यत्वा मध्ये दुर्बिणीची तपासणी केंव्हा...\nDr.Harshlata Ladda Consultant infertility specialist Samarth Test Tube Baby Centre Aurangabad आजही आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत वंधत्व म्हणजेच महिले मध्ये दोष, आसा आव आणून पुरुष मंडळी डॉक्टर कडे जाण्याचे टाळतात . वंध्यत्वाला स्त्री जितकी जबाबदार असते तितकेच पुरुष देखील जबाबदार असतात .साधारणतः १०० वंधत्व असलेल्या जोडप्यांमध्ये ,३०% वंधत्वाला पुरुष जबाबदार असतात. परंतु सध्या वाढत जात...\n(IUI) कृत्रिम बिजारोपण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजनन उपचारांपैकी एक आहे. ह्यामध्ये गर्भाशयात जास्तीत जास्त सक्षम शुक्रजंतू नेऊन सोडले जातात ज्याने गर्भधारणेची संभाव्यता वाढते . ह्याची प्रक्रिया काय आहे ह्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला स्त्रीबीज तयार करण्यासाठी काही विशिष्ट औषधी दिले जातात. अंडे फुटण्याच्या वेळी पुरुषाचे शुक्रजंतू साफ करुन त्यातील शुक्रजंतूंची शक्ती वाढवून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/svante-paabo-wins-nobel-prize-in-medicine-for-research-on-human-evolution-spb-94-3167688/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T09:28:44Z", "digest": "sha1:VZYEYE6PJEVPVUOVIUYZEC5S5KTHD6RS", "length": 21675, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Svante Paabo wins Nobel Prize in Medicine for research on human evolution spb 94 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा नागपूर ते मुंबई थेट आठ तासात प्रवास, डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण\nआवर्जून वाचा गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…”\nआवर्जून वाचा गुजरातमधील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पोकळ आश्वासने अन् रेवडी…”\nस्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर; कोण आहेत स्वांते पाबो\nस्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nस्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील ( discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution ) अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी याबाबतची घोषणा केली.\nहेही वाचा – १६ वर्षीय आदिवासी कन्येची NASA च्या प्रकल्पात वर्णी; Black Hole बाबतचे ‘हे’ संशोधन पाहून वैज्ञानिकही थक्क\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल\nकोण आहेत स्वांते पाबो\nस्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संच��लकही राहिले आहेत.\nगेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम यांना देण्यात आले होते. या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nनॅशनल हेराल्ड प्रकरणी डी. के. शिवकुमारांना ईडीचे समन्स\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nहिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”\nGujarat Election : मुख्यमंत्री बदलाचा भाजपला पुन्हा फायदा; उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही प्रयोग यशस्वी\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nPhotos: ‘या’ कॉमेडिअन्सची संपत्ती पाहून भले-भले अभिनेतेही लाजतील; पाहा, देशातील सर्वाधिक श्रीमंत विनोदवीर\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरील राऊतांच्या टीकेला आमदार Sanjay Gaikwad यांचे प्रत्युत्तर\nFadnavis On Uddhav Thackeray: ‘कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा’ ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका\n‘सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद’-Ashish Shelar\nघटस्फोटानंतर पहिल्यांदाच हनी सिंगने दिली टीनाबरोबरच्या नात्याची कबुली, म्हणाला “माझी गर्लफ्रेंड…”\nपुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती\n“स्त्रीप्रधान चित्रपटांना इथे नेहमीच…” तापसी पन्नूने बॉलिवूडबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत\n बास्क��टबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nपुण्यातील २१ रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे राज्य; सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वाहनचालकांना प्रवेश बंदी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nपंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्र्ह बँकेच्या वकिलांचा दावा\nGujarat Election Result 2022 : घरच्यांनीच केला विरोधात प्रचार, पण जिंकूनच दाखवलं रविंद्र जडेची पत्नी रिवाबा जडेजांचा दणदणीत विजय\nHimachal Pradesh election 2022: मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळय़ात\nन्यायवृंद यंत्रणेविरोधात भाष्य अयोग्य; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा फटकारले\nGujarat elections : भाजपचे विक्रमी सत्तासप्तक; गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, हिमाचलची सत्ता काँग्रेसकडे\nMaharashtra Karnataka Border : सीमावादात हस्तक्षेपास केंद्राची टाळाटाळ; विरोधी खासदारांची अमित शहांशी भेट नाहीच\nGujarat Election : मुख्यमंत्री बदलाचा भाजपला पुन्हा फायदा; उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही प्रयोग यशस्वी\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दि��� पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nपंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्र्ह बँकेच्या वकिलांचा दावा\nGujarat Election Result 2022 : घरच्यांनीच केला विरोधात प्रचार, पण जिंकूनच दाखवलं रविंद्र जडेची पत्नी रिवाबा जडेजांचा दणदणीत विजय\nHimachal Pradesh election 2022: मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळय़ात\nन्यायवृंद यंत्रणेविरोधात भाष्य अयोग्य; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा फटकारले\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/ghost-story-marathi/", "date_download": "2022-12-09T09:59:45Z", "digest": "sha1:4CGV7YJYS7M2MVGCORGZRSHD4ZVSIVMO", "length": 15524, "nlines": 142, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "हॉस्पिटल – भयकथा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nAug 7, 2022 भयकथा, साधना अणवेकर\nपाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज तिची ड्युटी रात्री पासून चालू झाली. नर्सच्या करिअरमध्ये दिवस-रात्र रुग्णांची सेवा करताना तिला बरे वाटायचे. तिच्या आधीच्या नर्सने तिला मागच्या पाच दिवसांमध्ये काय झाले, कोण दगावले, कोण वाचले, कुणाला काय ट्रीटमेंट आहे याची माहिती दिली. ती युनिफॉर्म घालून वॉर्डमध्ये आली. सी वॉर्ड मध्ये आज एक नवीन पेशंट आलेला होता. निमोनिया झाल्याने त्याला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता म्हणून त्याला ऑक्सीजन मास्क लावले होते .ए वॉर्डमधील एक वयस्कर बाई दगावल्या चे तिला माहित होते. सर्व वॉर्ड मध्ये जाऊन पाहणी करून ती आपल्या सूचनेप्रमाणे ई वॉर्ड मध्ये जाण्यास निघाली. ई वॉर्ड तिसऱ्या मजल्यावर होता. हॉस्पिटल तसे नावाजलेले पण जरा आडवळणावर बांधले गेले होते .येण्यासाठी एक मोठ्या आमराई तून यावे लागे. आमराई तून सरळ त्यांच्या हॉस्पिटलच्या प्रांगणात होती वाट होती. हॉस्पिटल च्या ॲम्बुलन्स उभ्या असायच्या. उजव्या बाजूला इमर्जन्सी गेट होता त्यातून पेशंटला डायरेक्ट वरच्या मजल्यावर म्हणजे ऑपरेशन वॉर्डमध्ये नेले जायचे. पण आज विचित्रच भासत होते तिला. ती पहिल्या मजल्यावरून या मजल्यावर जिना चढून जात होती पण पाठवून कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचा तिला भास होत होता. मेलेल्या पेशंटच्या हाताला बांधलेल्या नंबर प्लेट चा आवाज येत होता. तिने मागे वळून ���ाहिले कुणीच नव्हते. लांबलचक कॉरिडॉरमध्ये ती आली. त्या कॉरिडॉरच्या टोकाला ऑपरेशन थेटर, उजव्याबाजुला डॉक्टरांची विश्रांती रूम आणि डाव्या बाजूला नर्सेसची रूम होती. ई वॉर्ड जिना चढताच होता. आज जाऊन ती नर्सेस बरोबर बोलली इतक्यात तिला जाणवले की दरवाजातून तिच्याकडे कोणीतरी पहात आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या काऊंटर वर बसली. तिच्या सोबत असलेल्या नर्सला तिने काही घडले आहे का मागच्या दिवसात असे विचारले त्याबरोबर त्या नर्स चा चेहरा भीतीने काळवंडला. तोंडावर बोट ठेवून गप्प राहा असे तिला सांगू लागली. तिला कळेना काय झाले आता घड्याळात साडेबारा वाजले होते. वॉर्डमधील छोटी लाईट ठेवून बाकीच्या सर्व लाईट बंद झाल्या होत्या. वॉर्ड चा चा दरवाजा सुद्धा बंद केला होता पण बाहेर कसलातरी आवाज आला म्हणून ती उठून बाहेर गेली बाहेरचे दृश्य बघून तिच्या अंगावर शहारेच आले.\nएक पेशंट चे कपडे घातलेली स्त्री रक्ताने भरलेल्या हाताने एका व्यक्तीला ओढत ऑपरेशन थेटर जवळ नेत होती . तिच्याकडे तिची पाठ होती तरी ते दृश्य पाहून तारांबळ उडाली. तिने धावत आत येऊन त्या दुसर्या नर्सला सांगितले. त्या नर्सने परत तोंडावर बोट ठेवून गप्प राहायचा सल्ला दिला. ती धावत परत बाहेर आली पण बाहेर कोणीच नव्हते. ना रक्ताचे डाग ना पेशंट ,ना कसला आवाज…….. सर्वत्र शांतता होती भयाण शांतता … कोणाचेच आवाज येत नव्हते….. अरे इतकी शांतता कशी होऊ शकते हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस गजबजाट चालू असायचा…… आणि आज हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस गजबजाट चालू असायचा…… आणि आज तिने पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला पण तिच्या सोबत असलेल्या नर्सने तिला ओढून घेतले आणि वॉर्ड चा दरवाजा बंद केला. आत आल्यावर तिने सांगितलेला भयानक प्रसंग ऐकून अंगावरती शहारे आले. दुसऱ्या मजल्यावरच्या डी वर्ड मधील पेशंट खूप आजारी होती. तिच्या पोटातले अपेंडिक्स फुटून सर्व शरीरात पू पसरला होता. तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे होते पण तिचा नवरा त्यास तयार नव्हता. विक्षिप्त माणूस होता तो , आपल्या बायकोची जरा सुद्धा काळजी नसलेला असा माणूस होता तो, पैशाच तर नावच नको डॉक्टर ने इमेर्जन्सी केस सांगूनही तो ढळला नाही . काय करायचं ते करा तिचा वैताग नको असे म्हणू लागला. ती पेशंट बिचारी कावरीबावरी होऊन बेडवरून वरूनच हाताने विनवण्या करत होती पण त्यान��� ढुंकूनही पाहिले नाही आणि त्या रात्री ती मरण पावली. सर्व रक्त तोंडाद्वारे बाहेर आले होते. रात्री दीड वाजता ती मेली आणि त्याच दिवशी तिचा नवरा सुद्धा रोड एक्सीडेंट मेला. कसा मेला ते एक गुपितच राहिले.\nनिर्मनुष्य असलेला आणि एक पण गाडीची वर्दळ नसलेला रस्ता क्रॉस करताना अचानक कुठून तरी गाडी आली आणि तो उडाला ती गाडी सुद्धा अद्रुश्य झाली. त्याचाच देह ती ओढत ऑपरेशन थिएटर जवळ न्यायची पण आत प्रवेश करत नव्हती. तिचा आत्मा असाच भटकायचा कॉरिडॉर मध्ये रात्रीचा त्या दिवसा पासून……. हे ऐकून ती जाम घाबरले आपली ट्रान्सफर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करून घेतली. तिथे तिला फोनवरून तिच्या सोबत असलेल्या त्या नर्स चा रात्री दीड वाजता अचानक मृत्यू झाल्याची बातमी समजली. आपण म्रुत्यु च्या दाढेतुन सुटलो हाच विचार करून ती नव्या ठिकाणी रुजू झाली.\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nनवे लेख स्त्री विश्व\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअतिशय छान लेखन साधना ताई\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/09/28/baai-bus-madhye-chadhali/", "date_download": "2022-12-09T08:35:02Z", "digest": "sha1:5QOYP452IVZR5KHJJ2JDBF54RIPTHNR2", "length": 12479, "nlines": 88, "source_domain": "live29media.com", "title": "हॉ ट बाई बसमध्ये चढली... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nहॉ ट बाई बसमध्ये चढली…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम���हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nJoke 1: एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले असता बाईने देवाचा धावा केला आणि म्हणाली देवा माझा अंत जवळ आला का \nतर देव म्हणाला , नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे. हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली केसांचा रंग चेंज केला ,\nलिपस्टिकआणि इतर मेक अप करून ती घरी निघाली असता एका भरगाव येणाऱ्या ट्रक खाली ती आली आणि जागीच गेली …\nवरती गेल्यावर देवाला म्हणाली , तू तर म्हणत होतास..माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून तर देव म्हणाला आयला….मी तुला ओळखलेच नाही….\nJoke 2: एका जत्रे मध्ये एक माणूस जोर जोराने ओरडत होता….. २ रुपयात गाजराचा हालवा २ रुपयात गाजराचा हालवा \nतर सगळे लोक त्याच्या कडे गेले आणि २ रुपये दिले आणि तंबू मध्ये गेले आत गेल्या नंतर लोक म्हणाले: कोठे आहे गाजराचा हालवा\n ह्याच नाव गाजर आहे आणि आता तुम्हाला हा जोक समजलाच असेल मित्रांनो\nनसेल समजला तर २ रुपये द्या आणि जावा तंबू मध्ये….\nJoke 3: एक विद्यार्थी :- ” केस ” बाई :- “ते कसे काय \nविद्यार्थी :- “डोक्यावरचे ते केस. कपाळाच्या खाली त्याला भुवया म्हणत त्याच्या खाली उतरले\nकी पापण्या म्हणतात. नाकाच्या खाली त्यांना मिशा म्हणत त्याच्या खाली दाढी म्हणतात.\nआणि. कमरेच्या खाली. बाई चिडून :- ” बस बस…. समजले.”\nJoke 4: एकदा बंड्या इंग्लिश केसाल कुत्र्याला घेवून फिरायला जातो. शेजारच्या काकू:-किती गोड कुत्रा आहे हा.\n(असे म्हणून पटापट त्याच्या मुका घेवू लागतात…) बंड्या = अहो काकू ऐकून तरी घ्या…..काकू = अरे थांब मला याच्या खूप पाप्या घेऊ दे खूप गोड कुत्रा आहे.\n(जरा वेळाने पप्पी घेऊन झाल्यावर….) काकू = आता बोल. बंड्या = अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे..\nJoke 5: एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. संता मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि\nत्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर त्याला जेल झाली…. त्याला जेल का झाली असावी \nअजून विचार करा… कारण त्याने घराच्या बाहेर ओढून आणलेले सहाही जण फायरमन होते..\nJoke 6: एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले\nअगं कुठे चाललीस एवढ्य��� गडबडीने पहिली मुंगी म्हणाली: अगं हॉस्पिटलला चाललेय……\nदुसरी मुंगी: का काय झालंय पहिली मुंगी: अगं हत्तीदादा आजारी आहेत ना…..\nत्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते….\nJoke 7: 1 लड़के ने मरने के 3 मिनट पहले 2 मैसेज किये.. . . पहला गर्ल फ्रेंड को और दूसरा दोस्त को ..\n“मैं जा रहा हूँ .. तुमसे बात करना चाहता हूँ , जल्दी से REPLY करो…” पहला जवाब आया गर्ल फ्रेंड का :-\n“तुम कहाँ हो और कहाँ जा रहे हो, मैं अभी व्यस्त हूँ बाद मे बात करती हूँ ” ये सुनकर उसे बहुत दुःख हुआ ..\nफिर थोड़ी देर बाद दूसरा मैसेज दोस्त का आया -: “अबे कमीने अकेले कहाँ जा रहा है, रुक मैं भी आता हूँ .. . .\nये पढ़कर वो लड़का मुस्कुराया और बोला . . “आज फिर प्यार दोस्ती से हार गया” … . . ऐसी दोस्तों के लिये एक Like तो बनता है Boss.\nJoke 8: ल’ग्नाच्या पहिल्या रा’त्री नवरा रूम मध्ये येताच बायकोने तिचे ब्लॉ’उज काढून टाकले….\nनवरा : अगं मी येताच तुने ब्लॉ’उज का काढले \nबायको : तुमच्या वहिनी ने सांगितले होते कि…\nनवरा येताच त्याला दूध पाज मग सुरुवात कर…\nJoke 9: सुंदर आणि हॉ ट बा ई बसमध्ये चढली…\nपोरगा लगेच उभा राहिला पोरगा- बाई तुम्ही इथे बसा…\nहे ऐकताच बाई ने पोराच्या कानात वाजवली…\nपोरगा- च्यायला… माणुसकी नावाची किंमत नाही राहील\nआणि पोरगा असं बोलून त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसून गेला….\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nपप्पू लग्नासाठी मुलगी बघायला गेला…\nलग्नाच्या आधी बायको नवऱ्याला विचारते…\nवहिनी आणि दिराने केला नादखुळा डान्स..\nमुलीने केला खूपच भन्नाट डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T09:06:08Z", "digest": "sha1:FRQFDJU6L4G6LJIDJXBPMIDJYYWIA56M", "length": 8708, "nlines": 92, "source_domain": "ejanshakti.com", "title": "ग्रामीण विद्यार्थी शास्त्रज्ञ होणे म्हणजे डॉ.कलामांना खरी श्रद्धांजली – Janshakti Newspaper", "raw_content": "\nग्रामीण विद्यार्थी शास्त्रज्ञ होणे म्हणजे डॉ.कलामांना खरी श्रद्धांजली\nग्रामीण विद्यार्थी शास्त्रज्ञ होणे म्हणजे डॉ.कलामांना खरी श्रद्धांजली\n आपल्या ग्रामीण भागातुन एखाद्या शास्त्रज्ञ व्हावा म्हणजे स्व. कलामांना आपल्या भागातुन खरी आदरांजली ठरेल , आगामी जग हे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पोषक व संशोधनासाठी अग्रेसर करावे, आपल्या ग्रामीण भागाचे नाव जगभरात कोरण्याची विज्ञान प्रदर्शन ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी असते त्यात सहभागी झाले पाहिजे असे मत कै.कृष्णराव पाटील माध्यमिक शाळेचे चेअरमन तथा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांनी व्यक्त केले. गट शिक्षण विभाग पंचायत समिती भडगाव व कै. कृष्णराव पाटील माध्यमिक शाळा आंचळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.\nतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 44 माध्यमिक शाळेचा सहभाग\nआंचळगाव येथे एक हजार झाडे लावुन त्यांचे प्रत्यक्ष संवर्धनाचा अॅक्शन प्लॅन तयार असून पहिल्या टप्प्यात 350 रोपांची प्रत्यक्ष लागवड गाव व शाळा परीसरात करण्यात आली असल्याचे डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यसपीठावर पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती प्रमोद पाटील, गट शिक्षण अधिकारी बहीरम साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कुमावत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्ज्वलनाने झाली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी एस.टी.पाटील, डॉ.आर.डी.निकम, चंद्रकांत देसले, प्रमोद पाटील यांनी विज्ञानाची गरज, संधी, ग्रामीण भागातील विद्यार्थी व शैक्षणिक दृष्टिकोन विषयावर मनोगत��तून मार्गदर्शन केले. आंचळगाव शाळेचे मुख्याध्यापक नामदेव कृष्णा पाटील यांनी सन 2017 पर्यंत संपूर्ण शाळेचे कामकाज डिजिटल करणार असल्याचे सांगितले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शाळेचे 44, उच्च माध्यमिक चे 38 शिक्षकांच्या 3 विज्ञान उपकरणांची मांडणी करण्यात आली. यावेळी प्रदर्शन कार्यक्रमस्थळी माजी ग.स.सोसायटी अध्यक्ष विलास नेरकर, सोनवणे, सी.जे.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाल्मिक पाटील यांनी तर आभार सी जे पाटील यांनी मानले.\nवरखेडी भोकरी येथे श्री संताजी जगनाडे यांनी अभिवादन\nसांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लुटला आनंद\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T08:30:01Z", "digest": "sha1:MN5DF6P3HAFFLSHWVUYZ26P26ZFFBKPH", "length": 10776, "nlines": 99, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पंजाबमध्ये काँग्रेस – आपमध्ये रस्सीखेच – Janshakti Newspaper", "raw_content": "\nपंजाबमध्ये काँग्रेस – आपमध्ये रस्सीखेच\nपंजाबमध्ये काँग्रेस – आपमध्ये रस्सीखेच\n पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरुवात झाली आहे. देशातील सर्वात जास्त विधानसभेच्या जागा असणार्या उत्तर प्रदेशासह गोवा, उत्तराखंड आणि मणिपुरमध्ये कमळ फुलणार असल्याचे चित्र दिसत आहे. पंजाबमध्ये मात्र भाजपचे पानिपत झाले असून याठिका���ी काँग्रेस आणि आपमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.\nपाच राज्यांच्या या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चर्चा होती. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि वडिल मुलायम सिंग यादव यांच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवला. त्यानंतर भाजपला राज्यात रोखण्यासाठी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील 11 मंत्र्यांनी मोदींचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वाराणसीत तीन दिवस तळ ठोकला होता. त्यात शेवटच्या टप्प्यातील मतदानाला एक दिवसाचा अवधी असताना राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने सैफुल्लाह या दहशतवाद्याचा केलेला खातमा, त्यामुळे उत्तर प्रदेशात लोकांचा कल कुठे असणार याची उत्सुकता होती. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशातील जनमत भाजपच्या बाजुने झुकलेले पहायला मिळते. विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपच्या पारड्यात 185 जागा पडणार असा अंदाज आहे. सत्ताधारी असलेली समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीला 124 आणि मायावतींच्या बहुजन समाजवादी पार्टीला 86 जागा मिळतील असा अंदाज आहे.\nमहाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले\nजळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण…\nविधानसभेच्या इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तराखंड , गोवा आणि मणिपुरमध्येही भाजप सत्तेच्या जवळ जाणार असल्याचे चित्र आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. या राज्यात साधारपणे दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याचा इतिहास आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला यावेळी 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर पाच वर्षांच्या कालावधीनंतर भाजप 45 आमदारांसह राज्यात सत्तास्थापन करेल अशी चिन्हे आहेत. गोव्यात सत्तास्थापनेसाठी अपक्शांची मदत घ्यावी लागेल असे चित्र आहे. राज्यात भाजपला 17 आणि काँग्रेसला 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्शांना आपल्याकडे खेचण्यासाठी राज्यात घोडेबाजार रंगु शकतो. मणिपुरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळू शकते. राज्यातील 60 जागापैंकी भाजपच्या पदरात 30 जागा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 16 आणि इतर 14 असे इकडचे समीकरण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nएकीकडे चार राज्यांमध्ये चौफेर उधळलेला भाजपचा वारू पंजाबमध्ये मात्र आम आदमीच्या झाडुपूढे झुकल्याचे चित्र आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागा आहेत. त्यात काँग्रेसला 58, आम आदमी पार्टीला 53 तर भाजप आणि अकालीदल आघडीला केवळ सात जांगावर समाधान मानावे लागेल अशी परिस्थिती आहे.\nमहापालिकांनी ई कचर्याचे व्यवस्थापन करावे\nदेशाला अग्रस्थानी नेण्याचे लक्ष्य\nमहाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले\nजळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण सरदेसाई\nविद्यापीठाच्या अधिसभेत ३०६.७७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी \nउष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/vikram-gokhale-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T08:20:42Z", "digest": "sha1:D2RF4M43QGJ7FE6HAVOSF4FXPSWBRFE6", "length": 7186, "nlines": 53, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Vikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, पुढील 48 तास महत्वाचे - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nVikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट, पुढील 48 तास महत्वाचे\nVikram Gokhale | मुंबई : बुधवारी संध्याकाळपासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. हे वृत्त खोटं असून याबाबत त्यांची पत्नी वृषाली गोखले (Vrushali Gokhale) यांनी स्पष्ट केलं होतं. अशातच आता गोखलेंच्या तब्येतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.\nविक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असून ते डोळे उघडत आहेत. तसेच, हात-पाय देखील हलवत आहेत. त्यामुळे, पुढील 48 तासांत त्यांचं व्हेंटिलेटर सपोर्ट निघण्याची शक्यता आहे. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे. अशी मा��िती दीनानाथ रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.\nगेल्या 24 तासांपासून चिंताजनक आहे, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे, पण उपचारांना त्यांची तब्येत हवी तशी साथ देत नाही, खूप कॉम्पिलिकेशन्स आहे, डॉक्टरांनी फक्त आम्ही प्रयत्न करतोय एवढंच सांगितलं आहे, या शिवाय काहीही सांगितलं नाही, त्याचबरोबर डॉक्टरांनी माहिती दिली आहे कि, विक्रम गोखले क्रिटिकल आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत खूप कोंपलिकेशन आहेत, त्यांचं शरीर उपचारांना म्हणावं तसा प्रतिसाद देत नाहीय, त्याचबरोबर डॉक्टर यांनी आम्ही प्रयत्न करतो आहे, असी माहिती काल गोखलेंच्या जवळच्या सहकार्याने दिली होती.\nदरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत विक्रम गोखले ( Vikram Gokhale ) यांनी प्रभावी कामगिरी केली. विक्रम गोखले यांनी ‘हे राम’, ‘तुम बिन’, ‘भूल भुलैया’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘निकम्मा’ (2022) होता, ज्यात अभिमन्यू दासानी, शर्ली सेटिया आणि शिल्पा शेट्टी सह-अभिनेत्री होते.\nNCP on Eknath shinde | “मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती जादूटोणा, मंत्र-तंत्र करत असेल तर…” ; राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर टीका\nMomo | मोमोजचे शौकीन असाल तर सावधान होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार\nChandrashekhar Bawankule | “बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना सवाल\nSanjay Raut | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान स्क्रिप्टेड, यामागे मोठं षडयंत्र”, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप\nBJP | “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज”; उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपचा खोचक सवाल\nRandeep Hooda | आज रणदीप हुड्डाच्या ‘कॅट’चे रहस्य उलगडणार,…\nDevendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या…\nAjit Pawar | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,\nBhupendra Patel | गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नेमके आहेत तरी कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1671/", "date_download": "2022-12-09T09:02:35Z", "digest": "sha1:ZZBSUIEKHI62UUG4CY43HMXU6CP5RUJG", "length": 14176, "nlines": 173, "source_domain": "marathi.gov.in", "title": "अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा | मराठी भा���ा विभाग", "raw_content": "\nभारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nदिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम २०१६\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nअराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा\nअराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा- महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असलेल्या जुन्या मुंबई राज्यातील तसेच पूर्वीच्या मध्यप्रदेशातील व हैद्राबाद राज्यातील अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक भाषा परीक्षा नियमावलीत एकसूत्रता आणून सगळयांसाठी समान भाषा परीक्षा नियमावली या शासन निर्णयान्वये तयार करण्यात आली आहे.\nशासन निर्णय क्र. मभाप-1569/20990-म, दि.21 जून, 1969\nशासन आदेश / निर्णय यांचे संकलन असलेली ई पुस्तिका\nमराठी भाषा विभागाशी संबंधित धोरणात्मक शासन आदेश / निर्णय यांचे संकलन असलेली ई पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सदर\nलैंगिक छळ ऑनलाईन तक्रार\nभारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे कामाच्या ठिकाणी महिलाच्या लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम-२०१३ अंतर्गत Sexual Harassment\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार – सन २०२० व श्री.पु.भागवत पुरस्कार – सन २०२० जाहीर\nमराठी साहित्य / वाङ्मय क्षेत्रात भरीव व मोलाची कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास सन २०२० या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवन\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१९ जाहीर\nमहाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\n९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन\nमहाराष्ट्र शाळांमधे सक्तिचे मराठी अध्यापन व अध्ययन अधिनियम २०२०\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२ – अभिजात मराठी भाषा दालनाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन करताना श्री. सुभाष देसाई, मा. मंत्री, मराठी भाषा\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२ – अभिवाचन व काव्यवाचन स्पर्धां बक्षिस समारंभ\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२ – मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव श्री. भूषण गगराणी यांचे स्वागत करताना सहसचिव श्री. मिलिंद गवादे.\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२२ : रांगोळी\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा – २०२२\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२१ -पुस्तक प्रदर्शन\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२१ – साहित्ययात्री\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. २८-०१-२०२१\nमराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2021 : निलांबरी बस – फिरते ग्रंथ प्रदर्शन\nमराठी भाषा विभागाचा ३ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.\n© 2022 मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/popular/jios-akash-ambani-included-in-time-100-next-list/", "date_download": "2022-12-09T08:02:01Z", "digest": "sha1:J4H5Y27QQUR33ZVGEFGMKAHL5SNFT4UW", "length": 16613, "nlines": 183, "source_domain": "panchnamanews.in", "title": "‘जिओ’ चे आकाश अंबान���, टाईम १०० नेक्स्ट यादीत समाविष्ट - पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\n‘जिओ’ चे आकाश अंबानी, टाईम १०० नेक्स्ट यादीत समाविष्ट\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\n‘जिओ’ चे आकाश अंबानी, टाईम १०० नेक्स्ट यादीत समाविष्ट\nजगातील प्रतिष्ठित टाईम मासिकाच्या जगभरातील उदयोन्मुख व्यक्तीच्या यादीत म्हणजे टाईम नेक्स्ट १०० मध्ये भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र आणि रिलायंस जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांचा समावेश झाला आहे. या यादीत सामील करण्यात आलेले ते एकमेव भारतीय आहेत.\nआकाश यांच्या संदर्भात टाईम मासिकात असे म्हटले गेले आहे कि, आकाश अंबानी यांनी उद्योगाच्या वाढीसाठी कसून मेहनत केली आहे. गुगल आणि फेसबुकने केलेले अब्जावधीचे गुंतवणूक करार पूर्णत्वाला नेण्यात आकाश यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. वयाच्या २२ व्या वर्षीच ते जिओच्या संचालक मंडळात सामील झाले आहेत. याच वर्षात जून मध्ये आकाश यांनी जिओ या भारतातील सर्वात बड्या दूरसंचार कंपनीची जबाबदारी स्वीकारली आहे. भारतात आज जिओचे ४२ कोटी ६० लाख ग्राहक असून दिवाळीपासून कंपनी देशात ५ जी सेवा सुरु करत आहे.\nरिलायंस जिओ ही देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील अशी एकमेव कंपनी आहे जिने ७०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम खरेदी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा असा स्पेक्ट्रम आहे, ज्यावर स्टँड अलोन ५ जी नेटवर्क चालू शकते. टाईमच्या २०२२ च्या १०० नेक्स्ट यादीत संगीतकार, चिकित्सक, सरकारी अधिकारी, आंदोलनकर्ते, हाय प्रोफाईल व्हिसल ब्लोअर्स, टॉप सीईओज यांचाही समावेश केला गेला आहे.\nसर्व विवाहित आणि अविवाहित महिलांना गर्भपाताचा अधिकार, वैवाहिक बलात्कार हा देखील मानला आधार\nजाणून घ्या अर्जेंटिनाच्या कर्णधाराचा पगार आणि एकूण संपत्ती… फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी किती कमावतो\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार ���ाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प��राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2014/01/", "date_download": "2022-12-09T08:32:30Z", "digest": "sha1:Y7YROB6655RATLNUXB4P4TMCCJQ2G244", "length": 27523, "nlines": 105, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: January 2014", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nदिवाळीपासून पुण्यात एकंदरीत मस्त वातावरण असतं. हवा चांगली असते. सणासुदीचे, सुट्ट्यांचे दिवस असतात आणि त्यात सवाई, पुणे मॅरेथॉन, पिफ सारखे वार्षिक कार्यक्रम येतात. गेल्यावर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ ला हजेरी लावली. अनुभव इतका सुंदर होता की ह्या वर्षी जायचं हे ��रलेलं होतच. गेल्यावर्षीचा कंपू यंदाही होता. ठरवाठरवी करता फोन, एसएमएस च्या जोडीला यंदा 'व्हॉट्स अॅप' ही आलं होतं. त्यावर तर ग्रुप करून जोरदार चर्चा वगैरे झडल्या. सकाळी उठून आवरून धावतपळत थिएटरला पोचायचं. लोकं वेळेत भेटली तर सगळे मिळून अन्यथा एकट्याने किंवा असतील तितक्यांनी मिळेल तिथे बसून सिनेमा पहायचा. मग बाहेर येऊन पुन्हा रांगेत लागायचं, मधल्या ब्रेकमध्ये मिळेल ते खाऊन घ्यायचं असं ते रूटीन. नंतर लोकं साग्रसंगीत डबे घेऊन यायला लागले होते. एकदा दिवसातल्या शेवटच्या सिनेमाच्या आधी इतकी भुक लागली की मी, चिन्मय, श्यामली आणि मिनू अश्या चौघांनी मिळून श्यामलीच्या डब्यातली अर्धी पोळी आणि वांग्याची भाजी आणि मिनूच्या पर्समधलं एक सफरचंद आणि एक पर्क वाटून खाल्लं शिवाय चिन्मयने जवळच बसलेल्या त्याच्या ओळखीच्या एका काकूंना तुमच्याकडे काही खायलं आहे का शिवाय चिन्मयने जवळच बसलेल्या त्याच्या ओळखीच्या एका काकूंना तुमच्याकडे काही खायलं आहे का\nयंदाच्या वर्षी आम्हांला गेल्यावर्षीप्रमाणे संक्रांतीची सुट्टी नव्हती. त्यामुळे मी एक दिवस सुट्टी घेऊन टाकली. 'पिक्चर बघण्यासाठी सुट्टी' ही कारण मलाच गंमतशीर वाटलं.\nपिफचं आयोजन यंदाही गेल्यावर्षीसारखच होतं. अतिप्रोफेशनल नाही की ढिसाळही नाही. फक्त यंदा प्रत्येक सिनेमानंतर हॉल रिकामा करायचा होता. त्यामुळे त्याच हॉलमध्ये पुढचा सिनेमा पहायचा असला तरी तिथेच डेरा टाकून बसता येत नव्हतं. 'जागा अडवून ठेऊ नका' असं आयोजकांनी वारंवार सांगूनही अनेक जण ते करताना दिसत होते. एका ज्ये.ना. काकूंनी कोणासाठीतरी जागा अडवून वर आमच्याशीच भांडण केलं. शिवाय जब्बार पटेल, समर नखाते वगैरे मंडळींना एकेरीत संबोधून आपण फार मोठ्या असल्याच्या बतावण्याही केल्या\nह्यावर्षी मी गेल्यावर्षीपेक्षा एक जास्त म्हणजे एकूण १२ चित्रपट पाहिले. सगळे अतिशय उत्तम होते. मी बघितलेल्यांपैकी एकही महायुद्धासंबंधी नव्हता. जितके बघितले त्यापेक्षा जास्त बघायचे राहिले.. वेळ, न जुळणारं वेळापत्रक किंवा इतर काही कारणं गेल्यावर्षी प्रमाणेच युरोपियन चित्रपट अतिशय नेत्रसुखद होते गेल्यावर्षी प्रमाणेच युरोपियन चित्रपट अतिशय नेत्रसुखद होते ह्यावर्षी एक इराणी सिनेमाही पाहिला. तर यंदा पाहिलेल्या चित्रपटांबद्दल थोडसं.\n१. अॅना अरेबिया : उद��धाटनाचा इस्रायली सिनेमा. इस्राईलच्या सिमेवरील प्रदेशातल्या एका वस्तीत ज्यु आणि अरब लोकं एकत्र रहात असतात. धर्म वेगळे असले तरी त्यांचे प्रश्न आणि आनंद दोन्ही सारखेच. एक पत्रकार त्या वस्तीत येते आणि तिच्या तिथल्या लोकांच्या संभाषणातून कथा उलगडत जाते. वैशिष्ट्य म्हणजे ८१ मिनीटांचा हा सिनेमा एकच शॉट म्हणजे सिंगल कट आहे एकंदरीत चांगला असला तरी उद्धाटनाच्या सिनेमापेक्षा पुढचे सिनेमे जास्त आवडतात हा गेल्यावर्षीचा अनुभव ह्यावर्षीही आला\n२. फॉरेन बॉडीज : एक सुंदर इटालियन सिनेमा. ह्याच्या दिग्दर्शकाला विभागून बक्षिस मिळालं. कॅन्सर उपचार घेत असलेल्या आपल्या बाळाची काळजी घेणार्या एका बापाची गोष्ट. बाळाची काळजी, आर्थिक सोय, दुर असलेल्या बायको आणि दुसर्या मुलाची काळजी आणि शिवाय आजुबाजूला नको असलेले मोरक्कन लोकं. ह्या मोरक्कन लोकांशी त्याला अजिबात मैत्री करायची नसते. पण हळूहळू त्यांच्यात नातं तयार होत जातं आणि अगदी शेवटी तो आपल्या मुलाला त्या मोरोक्कन माणसाला 'फ्रेंड' म्हणायला सांगतो. अतिशय हळूवार प्रसंगांतून उलगडत जाणारी कथा सुखांत असल्याने चांगली वाटते. बापाचं काम करणार्या कलाकाराने उत्कृष्ठ अभिनाय केला आहे.\n३. वन शॉट : क्रोएशियात घडलेल्या या सिनेमात दोन टीनएजर मुलींच्या हातून एका माणसाला अजाणतेपणी गोळी लागते आणि तो माणूस मरतो. ह्यात त्या मुलींची तसच पोलिस इन्सपेक्टरची उपकथानकं पण आहेत. मुली आधी गुन्हा कबूल करत नाहीतच. पुढे जिच्या हातात बंदूक असते तिने गुन्हा कबूल करेपर्यंतच्या प्रवासात ही उपकथानकं उलगडत जातात. पोलिस इन्सपेक्टरचं काम करणार्या अभिनेत्रीने सुंदर अभिनय केला आहे. शिवाय पूर्ण सिनेमाभर एक सेपियन छटा आहे. क्रोएशियन सिनेमा असल्याने मी आपलं कुठे गोरान इव्हानिसेव्हिच दिसतो का ते बघत होतो.. कारण आमच्या क्रोएअशियाशी संबंध तेव्हडाच\n४. अॅक्रीड (Acrid) : मी पाहिलेला पहिला इराणी सिनेमा. हा सिनेमा म्हणजे पूर्णपणे दिग्दर्शकाचं कौशल्य. एकातून दुसरी दुसर्यातून तिसरी अश्या कथा गुंफत नेल्या आहेत. मला कळेना की आता वर्तुळ पूर्ण कसं करणार. पण शेवटी एकदम मस्त वळण घेतलं आहे. ह्या चित्रपटातल्या सगळ्या नायिका पूर्ण बाह्यांचे आणि डोकी झाकणारे कपडे घातलेल्या होत्या आपल्या डोळ्यांसमोर इराणचं एक चित्र रेखाटलेलं असतं. पण ���्या सिनेमात तिथे भारी गाड्या, मोठे मोठे हायवे, शहरात मेट्रो ट्रेन तसच पुरुष स्त्रीरोग तज्ञ आणि त्याच्या कडे तपासायला येणार्या स्त्रीया हे सगळं होतं. कुठलंही पार्श्वसंगीत नसलेला, मोजकेच संवाद असलेला हा चित्रपट उकृष्ठ दिग्दर्शन आणि नैसर्गिक अभियनामुळे खूप खुलला\n५. द क्वीन ऑफ माँट्रियल : ह्या पिफमधला हा पहिला फ्रेंच सिनेमा. नवरा गेल्याने उध्वस्त झालेल्या एका बाईची गोष्ट. विधवा ते तिच्या आयुष्याची 'राणी' असा प्रवास ह्या सिनेमात दिसतो. जमैका ते आइसलँड प्रवासादरम्यान माँट्रीयलमध्ये अडकलेले एक माय लेक आणि एक सील तिच्या आयुष्यात येतात आणि सगळं हळूहळू बदलत जातं. हलके फुलके प्रसंग, भाषांच्या गोंधळातून उडालेले विनोद ह्यांमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटला. मला एकंदरीत प्लॉट खूप आवडला.\n६. मिस्टर मॉर्गन्स लास्ट लव्ह : पॅरिसमध्ये रहाणारा फिलॉसॉफीचा वृद्ध प्रोफेसर मॅथ्यू मॉर्गन आणि सालसा डान्स शिकवणारी तरूण, सुंदर पाओलिन ह्यांची ही कथा. पत्नीच्या निधनानंतर पॅरीसमध्ये एकटा रहात असलेला हा अमेरिकन प्रोफेसर बसमध्ये पाओलिनला भेटतो. अतिशय भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या दोघांमध्ये छान मैत्री निर्माण होते. पाओलिनच्या बाजूने तरी ती फक्त मैत्रीच असते. पुढे घटना अश्या घडत जातात की कथा खूप वळणं घेते. पाओलिन हे मॅथ्यू मॉर्गनचं शेवटचं 'प्रेम' ठरतं. देखणं पॅरिस, सुंदर कलाकार, त्यांच्या त्याहून सुंदर अभिनय, संयत हाताळणी, उत्कृष्ठ दिग्दर्शन ह्यांमुळे हा सिनेमा अतिशय आवडला. नंतर कितीतरी वेळ त्यातले प्रसंग, संवाद आठवत होते. ह्याची डीव्हीडी मिळाली तर नक्की विकत घेणार आहे. पॅरिसमध्ये घडत असला तरी संपूर्ण सिनेमा इंग्रजीतच आहे. त्यामुळे सबटायटल्स न वाचायला लागता, पॅरिस अगदी डोळेभरून बघता आलं\n७. द लव्ह स्टेक : ही एक जर्मन प्रेमकथा. पंचतारांकीत हॉटेलमध्ये काम करणारी एक कूक आणि तिथेच काम करणारा एक मसाजर. अतिशय विजोड आणि भिन्न स्वभावाचे असे हे दोघे डेटींग करतात, प्रेमात पडतात. एकमेकांच्या सहवासात राहून त्यांच्या व्यक्तीमत्त्वात चांगले बदलही होतात जसं की तो तिचं दारूचं व्यसन सोडवायचा प्रयत्न करतो, ती त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करते. त्यांच्या प्रेमातले चढ उतार सिनेमात चांगले दाखवले आहेत. दोघांचाही अभिनयही चांगला होता.\n८. द विकेंड : पश्चिम जर्मनी��ल्या 'रेड आर्मी फॅक्शन'चा, म्हणजेच कम्युनिस्ट ग्रुपचा, सदस्य बर्याच वर्षांच्या तुरुंगवासानंतर सुटतो. त्याची बहिण त्याच्या सुटकेनिमित्त काही जुन्या मित्र-मैत्रिणींना विकेंडला घरी बोलावते. ह्यात त्याची जुन्मी प्रेयसी असते तसेच रेड आर्मी फॅक्शनमधले जुने सहकारीही असतात. एकंदरीत तणावपूर्ण वातावरणात भडका उडायला एक ठिणगी पुरेशी ठरते. जुन्या गोष्टी पुन्हा निघतात, काही गोष्टी एकमेकांना नव्यानेच कळतात घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा 'पॉईंट ऑफ व्ह्यू' असतो. कलाकारांचे नैसर्गिक अभिनय आणि मुळात सशक्त कथा ह्यामुळे हा सिनेमा खूप आवडला. ह्यातही जर्मनीतली सुरेख लँडस्केप्स होती.\n९. द पॅशन ऑफ मायकेलँजेलो : आपल्या 'ओह माय गॉड'चं हे दक्षिण अमेरिकन व्हर्जन. चिले मधल्या एका गावात एक मुलगा व्हर्जिन मेरी आपल्याशी बोलते असा दावा करत असतो. तो सांगतो त्यावेळी आकाशात धुराचे वेगवेगळे आकार दिसतात. त्याला अमाप प्रसिद्धी मिळते. चर्चला नक्की काय भुमिका घ्यावी ते समजत नाही आणि त्यामुळे ते प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एका पाद्रीला पाठवतात. तो पाद्री एका फोटोग्राफरच्या मदतीने प्रकरणाचा तपास लावतो. पुढे खरी गोष्ट कळल्यावर गाव मुलाला मारायला धावतं. शेवटी तो पाद्रीच त्या मुलाला वाचवतो आणि गावापासून दुर घेऊन जातो. हा खर्या गोष्टीवर आधारीत सिनेमा आहे. एकंदरीत चांगला आहे.\n१०. नाईट ट्रेन टू लिस्बन : स्वित्झर्लँडमध्ये भाषा शिकवणारा एक प्रोफेसर कॉलेजला जात असताना एका पुलावरून उडी मारून आत्महत्या करू पहाणार्या तरूणीला पहातो. तो खूप प्रयत्नपूर्वक ती आत्महत्या थांबवतो. तो तिला आपल्या वर्गात घेऊन जातो. पण ती वर्गातून पळून जाते. मात्र तिचा कोट तिथेच विसरून जाते. त्या कोटाच्या खिशात एक पुस्तक असतं. तो त्या पुस्तकावरून तिचा माग काढायचा प्रयत्न करतो. दरम्यान त्याला पुस्तकात ठेवलेली लिस्बनला जाणार्या आगगाडीची तिकिटं सापडतात. ती तरूणी गाडीच्या वेळेला स्टेशनवर येईल ह्या आशेने तो तिथे जातो. काय करावं ह्या विचारात तो लिस्बनच्या गाडीत चढतो आणि प्रवासात ते पुस्तक पूर्ण वाचून काढतो आणि तिथून सुरु होते एक शोधयात्रा त्या पुस्तकात काय असतं आणि ती तरूणी कोण असते हे चित्रपटातच पहावं त्या पुस्तकात काय असतं आणि ती तरूणी कोण असते हे चित्रपटातच पहावं स्वित्झर्लँड आणि लिस्बनमध्ये घडत असलेला हा सिनेमा पूर्ण इंग्रजीत आहे. पिफमधला मला सर्वांत आवडलेला हा चित्रपट स्वित्झर्लँड आणि लिस्बनमध्ये घडत असलेला हा सिनेमा पूर्ण इंग्रजीत आहे. पिफमधला मला सर्वांत आवडलेला हा चित्रपट अतिशय वेगवान कथा, उत्कृष्ठ आणि अतिशय कल्पक दिग्दर्शन आणि सगळ्यांचे सुरेख अभिनय अतिशय वेगवान कथा, उत्कृष्ठ आणि अतिशय कल्पक दिग्दर्शन आणि सगळ्यांचे सुरेख अभिनय सगळीच भट्टी फार मस्त जमली आहे. मिळेल तेव्हा नक्की पहावा असा चित्रपट.\n११. यंग अँड ब्युटीफूल : पॅरिसमध्ये रहाणारी, चांगल्या घरातली, कॉलेजमध्ये शिकणारी एक यंग अँड ब्युटीफूल मुलगी कोणतही ठोस कारण नसताना, केवळ एक थ्रील म्हणून 'कॉलगर्ल' म्हणून काम करायला लागते. घरी अर्थातच काही माहित नसतं. एका अघटीत प्रसंगामुळे हा सगळा प्रकार घरी कळतो. पुढे अर्थातच घरी ओरडा, मानसोपचार तज्ज्ञ वगैरे सगळे प्रकार होतात. पण मुलीला त्यातून बाहेर पडणं खूप अवघड जातं. नवीन बॉयफ्रेंड मिळाला तरी त्याच्या बरोबर एकापेक्षा जास्त रात्री घालवूच शकत नाही. मग अजून एक असा प्रसंग घडतो की ती सगळा प्रकार संपवते आणि पुन्हा आपल्या सामान्य आयुष्याकडे वळते. असं काही बघून खर सांगायचं तर भिती वाटली एकंदरीत चित्रपटाची हाताळणी जरा भडक होती पण ती विषयाची गरज होती. भडकपणात कुठे काही अचाट आणि अतर्क्य किंवा मुद्दाम दाखवायचे म्हणून काही प्रसंग दाखवलेत असं मात्र मुळीच वाटलं नाही.\n१२. द क्लबसँडविच : सिंगल मदर आणि तिच्या टिनेजर मुलाची ही मेक्सिकन कथा. आईसाठी मुलगा हेच विश्व असतं. त्यांच्यातलं नातही अतिशय खुलं असतं. ते एकदा रिसॉर्टवर सुट्टीसाठी आलेले असताना त्याला एक मैत्रिण भेटते. वयाच्या परिणामामुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात. आईला मुलाचा आयुष्यात आपल्याला मिळू लागलेलं दुय्यम स्थान पचवणं फार अवघड जातं. नंतर नंतर तिला ते पटायला लागतं. सुरुवातीचा काही भाग खूप संथ आहे पण आई मुलातलं नातं दाखवण्यासाठी ते आवश्यक होतं असं वाटलं. नंतर मात्र छोट्या छोट्या विनोदी प्रसंगांतून कथा भराभर पुढे सरकते. तिनही प्रमुख कलाकारांनी सुरेख अभिनय केला आहे.\nहा मी पाहिलेला पिफमधला शेवटचा चित्रपट. हा आवडला नसता तर आणखीन एक पहाणार होतो कारण शेवट चांगला करायचा होता. पण शेवटच्या चित्रपटा कडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या \nतर असे हे १२ चित्रपट. ह्याही वर्षी सुंदर कथा, उत्कृष्ठ अभिनय आणि दिग्दर्शन आणि युरोपातली सुरेख लँडस्केप्स हे सगळं हाती लागलं\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/10/28/shetti-2/", "date_download": "2022-12-09T09:42:41Z", "digest": "sha1:ACTLBONTCFFUW5BYFYNCTJREF44UIBVZ", "length": 5993, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "ऊसाला ३४०० /-रु.दर मिळावा-खासदार राजू शेट्टी – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nऊसाला ३४०० /-रु.दर मिळावा-खासदार राजू शेट्टी\nजयसिंगपूर : यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्याच्या ऊसाला ३,४००/-रु. प्रती टन दर द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. आज जयसिंगपूर तालुका हातकणंगले इथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १६ वी ऊस परिषद संपन्न झाली.\nप्रती वर्षी या ऊस परिषदेनंतर शेतकऱ्यांच्या ऊसाला दर मिळण्याच्या घटना सुरु होतात,आणि तडजोडी नंतर एक अंतिम दर ठरविला जातो. या अगोदर स्वाभिमानी चे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यांवर शेतकऱ्यांनी फुलांची बरसात केली.\n← महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जनसुनावणी\nकोडोली येथील यशवंत धमार्थ रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया :पोटातून काढली १ किलोची गाठ →\nयशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली चे शैक्षणिक वर्ष १ जून पासून सुरु\nमध्यरात्री पासून एसटी संप : कर्मचाऱ्यांची धरपकड\nएसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/lokjagar-mns-chief-raj-thackeray-tour-of-vidarbha-zws-70-3158019/", "date_download": "2022-12-09T08:30:01Z", "digest": "sha1:XIZTPBT5ODBMQ7JBIBSR4ELAW36JH3X2", "length": 32641, "nlines": 274, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokjagar mns chief raj thackeray tour of vidarbha zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nलोकजागर : अडकलेले ‘इंजिन’\nमनसेने विदर्भात संघटनात्मक जाळे उभारताना शिवसेनेचा पॅटर्न स्वीकारला.\nWritten by देवेंद्र गावंडे\nराज ठाकरे हे ‘शोमॅन’ आहेत. त्यांच्या पक्षाला यश मिळत नसले व विदर्भात अजूनही तो गटांगळ्या खात असला तरी त्यांचा दौरा व वक्तव्ये मात्र सदोदित यशोशिखर गाठत असतात. एखाद्या दूरच्या प्रदेशाचा दौरा वाजतगाजत कसा करावा हे ठाकरेंकडून शिकण्यासारखे. आताही ते तसेच आले. त्यांच्या पक्षाचे चिन्ह रेल्वे इंजिन. ते विदर्भात अजून शकुंतलेचाही वेग गाठू शकले नाही. तरीही ते रेल्वेने निघाल्याबरोबर माहोल तयार झाला. तसेही मनसेला अधूनमधून विदर्भाची आठवण येत असते. यावेळी ती थेट ठाकरेंनाच आली. आता काही ‘व्यंग’खोर म्हणतात त्यांना पक्षवाढीसाठी यायचेच नव्हते. गडकरींनी फुटाळा तलावावर उभारलेला देखावा बघायचा होता. त्यासाठी चाललो असे थेट कसे सांगणार म्हणून मग पक्षवाढीचे निमित्त समोर केले. काही म्हणतात, त्यांना ताडोबातले वाघ बघायचे होते. तसेही त्यांचे प्राणीप्रेम सर्वश्रूत. ‘व्यंग’खोरांच्या या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू व ते पक्षविस्तारासाठी आले असे गृहीत धरू. मग कोणते चित्र समोर येते\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nमनसेला विदर्भात पाठबळ नाही. जेव्हा ठाकरेंनी ‘मराठी’च्या मुद्यावर पक्ष काढत विदर्भाचा दौरा केला तेव्हा त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. ही दशकभरापूर्वीची गोष्ट. तरुणाईचे थवेच्या थवे तेव्हा त्यांच्या मागे धावत होते. नंतर सारेच बदलले. आता तर कार्यकर्ता होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मनसे हा शेवटून पहिला पर्याय उरलाय. कुठेच जमत नसेल तर चला मनसेत असाच कार्यकर्त्यांचा कल. यांची ��ंख्या कमी. त्यामुळे पक्ष वाढण्याचा प्रश्नच नाही. ठाकरेंसारखा माध्यम वलयांकित नेता असूनही विदर्भात पक्षाची अशी अवस्था का व्हावी याचे उत्तर त्यांच्या कार्यशैलीत दडलेले. मनसेने विदर्भात संघटनात्मक जाळे उभारताना शिवसेनेचा पॅटर्न स्वीकारला. तो वसाहतवादी दृष्टिकोनाने ओतप्रोत भरलेला. म्हणजे तुम्ही तिकडे विदर्भात काम करा, आम्ही मुंबईतून तुमच्यावर लक्ष ठेवू, निर्णय आम्ही घेऊ. हे काम सुद्धा अनेकदा रखडणारे. कारण विदर्भाविषयी फारसे ममत्वच मुंबईकरांच्या रक्तात नाही. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला व वैदर्भीय मनसैनिकांना कुणी वाली उरला नाही. यातून माजली ती बजबजपुरी. एकूणच या पक्षाचे धोरण खळखट्याककेंद्री याचे उत्तर त्यांच्या कार्यशैलीत दडलेले. मनसेने विदर्भात संघटनात्मक जाळे उभारताना शिवसेनेचा पॅटर्न स्वीकारला. तो वसाहतवादी दृष्टिकोनाने ओतप्रोत भरलेला. म्हणजे तुम्ही तिकडे विदर्भात काम करा, आम्ही मुंबईतून तुमच्यावर लक्ष ठेवू, निर्णय आम्ही घेऊ. हे काम सुद्धा अनेकदा रखडणारे. कारण विदर्भाविषयी फारसे ममत्वच मुंबईकरांच्या रक्तात नाही. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला व वैदर्भीय मनसैनिकांना कुणी वाली उरला नाही. यातून माजली ती बजबजपुरी. एकूणच या पक्षाचे धोरण खळखट्याककेंद्री त्यामुळे पदाच्या बळावर ज्यांना स्वार्थ साधून घ्यायचा अशांनी या पक्षात यायचे, काम फत्ते झाले की एकतर निघून जायचे किंवा लालसेपोटी टिकून राहायचे. मनसेच्या स्थापनेपासून असेच चित्र विदर्भात निर्माण झाले व अजूनही ते कायम. हे मुंबईहून नियंत्रण ठेवून असणाऱ्यांना ठाऊक नसेल काय त्यामुळे पदाच्या बळावर ज्यांना स्वार्थ साधून घ्यायचा अशांनी या पक्षात यायचे, काम फत्ते झाले की एकतर निघून जायचे किंवा लालसेपोटी टिकून राहायचे. मनसेच्या स्थापनेपासून असेच चित्र विदर्भात निर्माण झाले व अजूनही ते कायम. हे मुंबईहून नियंत्रण ठेवून असणाऱ्यांना ठाऊक नसेल काय नक्कीच असेल तरीही त्याला आवर घालावा असे कुणाच्या मनात आले नाही. ठाकरे तर दूरच राहिले. कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर जी अनागोंदी माजते त्याचे दर्शन या ‘इटुकल्या’ पक्षात वारंवार घडते. याही दौऱ्यात ठाकरेंना तो अनुभव आलाच. साध्या नियुक्तीसाठी पैस मागितले जातात अशा तक्रारी खुद्द त्यांच्यासमोर झाल्या. मग काय नक्की�� असेल तरीही त्याला आवर घालावा असे कुणाच्या मनात आले नाही. ठाकरे तर दूरच राहिले. कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर जी अनागोंदी माजते त्याचे दर्शन या ‘इटुकल्या’ पक्षात वारंवार घडते. याही दौऱ्यात ठाकरेंना तो अनुभव आलाच. साध्या नियुक्तीसाठी पैस मागितले जातात अशा तक्रारी खुद्द त्यांच्यासमोर झाल्या. मग काय ठाकरेच ते. भडकले व अनेक ठिकाणी नियुक्त्याच रद्द करून टाकल्या. हा सारा प्रकार इंग्लंडच्या राजाने लंडनमध्ये बसून भारताचा कारभार चालवावा तसा. तेव्हा त्यांच्यात किमान शिस्त तरी होती. मनसेत तर त्याचाही अभाव. आकर्षक वक्तव्यावरून साऱ्यांचे लक्ष वेधून घेत सभेला गर्दी जमवणे वेगळे व पक्ष चालवणे वेगळे. हा फरक विदर्भाच्या बाबतीत तरी ठाकरेंच्या लक्षात आला नाही. त्यामुळे एकेकाळी तरुणाईचे आशास्थान असलेल्या मनसेचे रूपांतर गुंडांच्या टोळीत झाले. मनसेची शाखा कुठेही स्थापन झाली की सर्वात आधी वाहतूक व उद्योग सेल सुरू होतो हे विदर्भभरातील निरीक्षण. कशासाठी, याचे उत्तर वाचकांनीच शोधायचे. इतके ते सोपे.\nकोणत्याही प्रदेशात पक्ष रुजवायचा असेल तर तेथील सामाजिक, आर्थिक मुद्दे अभ्यासावे लागतात. त्यावर भूमिका घ्यावी लागते. पक्षाची म्हणून सर्वंकष भूमिका असली तरी त्याला स्थानिक मुद्यांची जोड दिली तरच पक्षविस्तार होत असतो. तुम्ही आठवा, राज ठाकरेंनी विदर्भाच्या संदर्भात कधी असे चिंतनीय विचार मांडले का त्यांना वेळ मिळाला नसेल तर त्यांच्या एखाद्या सहकाऱ्याने तरी हे काम केले का त्यांना वेळ मिळाला नसेल तर त्यांच्या एखाद्या सहकाऱ्याने तरी हे काम केले का नाही. वैदर्भीय मुद्यावर सर्वंकष धोरण तयार करून त्यावर बोलण्याऐवजी ठाकरे ‘स्वतंत्र विदर्भाला विरोध’ हा एकच राग अनेक वर्षांपासून आळवत राहिले. आताही त्यांनी जनमत घ्या असे जुनेच पिल्लू सोडून दिले. जनमंच या संस्थेने अशी चाचणी घेतली व त्याला भरघोष प्रतिसाद मिळाला हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे. स्वतंत्र विदर्भाची मागणी आता मागे पडली हे मान्यच पण या मुद्यावर वैदर्भीयांच्या भावना अजून कायम आहेत. त्या लक्षात घेऊन राजकीय चतुराई दाखवत मुद्दा हाताळणे सुद्धा त्यांना जमले नाही. स्वतंत्र विदर्भाला विरोध ही त्यांची ठाम भूमिका एकदाची समजून घेता येईल. अशा स्थितीत या भागात पाय रोवायचे असेल तर दुसरे प्रभावी मु���्दे समोर करावे लागतात. तेही त्यांना जमलेले नाही. हाच मुद्दा घेऊन मुंबईत पत्रपरिषद घेण्याचा वामनराव चटप व इतरांनी केलेला प्रयत्न याच ठाकरेंच्या सेनेने किती निर्दयीपणे उधळून लावल्याचा प्रसंग जरा आठवून बघा. या मुद्यावर विरोध व समर्थन अशा दोन्ही भूमिका असू शकतात हे मनसेला मान्यच नाही हे त्यावेळी दिसले. मग ठाकरेंनी लोकशाहीचे गोडवे गाण्याचे कारण काय नाही. वैदर्भीय मुद्यावर सर्वंकष धोरण तयार करून त्यावर बोलण्याऐवजी ठाकरे ‘स्वतंत्र विदर्भाला विरोध’ हा एकच राग अनेक वर्षांपासून आळवत राहिले. आताही त्यांनी जनमत घ्या असे जुनेच पिल्लू सोडून दिले. जनमंच या संस्थेने अशी चाचणी घेतली व त्याला भरघोष प्रतिसाद मिळाला हे कदाचित त्यांना ठाऊक नसावे. स्वतंत्र विदर्भाची मागणी आता मागे पडली हे मान्यच पण या मुद्यावर वैदर्भीयांच्या भावना अजून कायम आहेत. त्या लक्षात घेऊन राजकीय चतुराई दाखवत मुद्दा हाताळणे सुद्धा त्यांना जमले नाही. स्वतंत्र विदर्भाला विरोध ही त्यांची ठाम भूमिका एकदाची समजून घेता येईल. अशा स्थितीत या भागात पाय रोवायचे असेल तर दुसरे प्रभावी मुद्दे समोर करावे लागतात. तेही त्यांना जमलेले नाही. हाच मुद्दा घेऊन मुंबईत पत्रपरिषद घेण्याचा वामनराव चटप व इतरांनी केलेला प्रयत्न याच ठाकरेंच्या सेनेने किती निर्दयीपणे उधळून लावल्याचा प्रसंग जरा आठवून बघा. या मुद्यावर विरोध व समर्थन अशा दोन्ही भूमिका असू शकतात हे मनसेला मान्यच नाही हे त्यावेळी दिसले. मग ठाकरेंनी लोकशाहीचे गोडवे गाण्याचे कारण काय हेच ठाकरे भाजपने यावरून केलेल्या घूमजावविषयी यावेळी चकार शब्द बोलले नाहीत. अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा ठाकरे भाजपच्या विरोधात सर्वत्र व्हिडीओ लावत होते. तेव्हा त्यांनी मेळघाटमधील ‘हरीसाल’ या गावाचा उल्लेख करत भाजपच्या ‘डिजीटाईज’ मोहिमेवर नेमके बोट ठेवले होते. हा मुद्दा तेव्हा खूप गाजला. नंतर अनेकांनी हरीसालकडे धाव घेतली व त्याच्या बातम्या झळकत राहिल्या. यावेळी अमरावतीत गेलेले ठाकरे हा मुद्दा विसरले. माझी भूमिका बदलली नाही असे एकीकडे सांगायचे व दुसरीकडे स्वत:च उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल द्यायची, हे कसे हेच ठाकरे भाजपने यावरून केलेल्या घूमजावविषयी यावेळी चकार शब्द बोलले नाहीत. अगदी काही वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव��हा ठाकरे भाजपच्या विरोधात सर्वत्र व्हिडीओ लावत होते. तेव्हा त्यांनी मेळघाटमधील ‘हरीसाल’ या गावाचा उल्लेख करत भाजपच्या ‘डिजीटाईज’ मोहिमेवर नेमके बोट ठेवले होते. हा मुद्दा तेव्हा खूप गाजला. नंतर अनेकांनी हरीसालकडे धाव घेतली व त्याच्या बातम्या झळकत राहिल्या. यावेळी अमरावतीत गेलेले ठाकरे हा मुद्दा विसरले. माझी भूमिका बदलली नाही असे एकीकडे सांगायचे व दुसरीकडे स्वत:च उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल द्यायची, हे कसे राज्यस्तरावर पण मुंबई, पुण्यात स्थापन झालेल्या पक्षांना विदर्भ कवेत घेता आला नाही. आधी सेना, मग राष्ट्रवादी व आता मनसे. अशी ही उतरंड. हे असे का घडले असावे यावर हे पक्ष फार विचार करताना सुद्धा दिसत नाही. मनसे तर नाहीच नाही याचा प्रत्यय या दौऱ्यात आला. मनसेला विदर्भच काय पण इतर प्रादेशिक विभागात ही बांधणी जमली नाही. इतके अपयश पदरी पडूनही ठाकरे नेहमीप्रमाणे पत्रपरिषदेत पत्रकारांचा ‘क्लास’ घेताना दिसले. ही त्यांची नेहमीची सवय. समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी याचा उपयोग ते खुबीने करतात. या हजरजबाबीपणाबद्दल त्यांना दादच द्यायला हवी पण मनसेला सातत्याने येणाऱ्या अपयशाचे काय राज्यस्तरावर पण मुंबई, पुण्यात स्थापन झालेल्या पक्षांना विदर्भ कवेत घेता आला नाही. आधी सेना, मग राष्ट्रवादी व आता मनसे. अशी ही उतरंड. हे असे का घडले असावे यावर हे पक्ष फार विचार करताना सुद्धा दिसत नाही. मनसे तर नाहीच नाही याचा प्रत्यय या दौऱ्यात आला. मनसेला विदर्भच काय पण इतर प्रादेशिक विभागात ही बांधणी जमली नाही. इतके अपयश पदरी पडूनही ठाकरे नेहमीप्रमाणे पत्रपरिषदेत पत्रकारांचा ‘क्लास’ घेताना दिसले. ही त्यांची नेहमीची सवय. समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी याचा उपयोग ते खुबीने करतात. या हजरजबाबीपणाबद्दल त्यांना दादच द्यायला हवी पण मनसेला सातत्याने येणाऱ्या अपयशाचे काय त्यावरून कुणी थेट प्रश्न विचारलाच तर मिरची का झोंबते त्यावरून कुणी थेट प्रश्न विचारलाच तर मिरची का झोंबते याची उत्तरे न देताच ठाकरेंचा दौरा संपला. आता ते पुन्हा कधी येणार ते ठाऊक नाही पण त्यांचा पक्ष विदर्भात आहे तिथेच राहणार एवढे मात्र नक्की\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकीटकजन्य व जलजन्य रोग जनजागृतीसाठीच्या जाहिरात अनुदानास कात्री\n चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO\nख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या\nमान्सूनच्या तोंडावर नाले सफाईचा मुहूर्त\nनागपूर : अधिकाऱ्यांपेक्षा निवृत्त अधिकाऱ्यांचे सभासद शुल्क दुप्पट\nनागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\n“आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी का म्हणायचं” वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सयाजी शिंदेची तुफान फटकेबाजी, म्हणाले, “कोणताही पक्ष २०० वर्ष…”\nपुणे: विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली करण्याच्या स्थगितीला विरोध\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अ���्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From नागपूर / विदर्भ\n पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार आमरण उपोषणाची मागितली परवानगी\nझटपट श्रीमंत होण्यासाठी दोन मित्रांची शक्कल; यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेत चक्क बनावट नोटा केल्या तयार\nबाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री\n‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट\nबुलढाणा: बाप आरोपी, आई मृत अन् मुलगा फिर्यादी; नांद्राकोळी येथील हत्याप्रकरणातील दुर्दैवी त्रिकोण\nयवतमाळ: मध काढायला झाडावर चढला अन्…\nबुलढाणा: प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना\nबुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद\n चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO\n पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार आमरण उपोषणाची मागितली परवानगी\nझटपट श्रीमंत होण्यासाठी दोन मित्रांची शक्कल; यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेत चक्क बनावट नोटा केल्या तयार\nबाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री\n‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट\nबुलढाणा: बाप आरोपी, आई मृत अन् मुलगा फिर्यादी; नांद्राकोळी येथील हत्याप्रकरणातील दुर्दैवी त्रिकोण\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/ben-stokes-delivers-fabulous-win-england-unbeaten-135-5572", "date_download": "2022-12-09T09:50:06Z", "digest": "sha1:EBC2FIU4K6H35IJP5WW5GCMJ7AWAIBKE", "length": 9255, "nlines": 120, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Ashes 2019 : बेन स्टोक्सच्या संयमी शतकामुळे इंग्लंडचा रोमहर्षक विजय - Ben Stokes delivers fabulous win to England with unbeaten 135 | Sakal Sports", "raw_content": "\nAshes 2019 : बेन स्टोक्सच्या संयमी शतकामुळे इंग्लंडचा रोमहर्षक विजय\nAshes 2019 : बेन स्टोक्सच्या संयमी शतकामुळे इंग्लंडचा रोमहर्षक विजय\nपहिल्या डावात 67 धावांत गारद होण्याची वेळ आल्यानंतरही इंग्लंडने दुसऱ्या डावात 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 9 बाद 362 धावा करून विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.\nऍशेस मालिका : लीडस् : विश्वकरंडक अजिंक्यपदाच्या लढतीत इंग्लंडचा पराभव टाळण्यात मौल्यवान खेळी करणारा बेन स्टोक्स आता कसोटी क्रिकेट सामन्यातही इंग्लंडचा तारणहार ठरला. धीरोदात्त नाबाद 135 शतकी खेळी करून त्याने इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक गडी राखून विजय मिळवून दिला.\nपहिल्या डावात 67 धावांत गारद होण्याची वेळ आल्यानंतरही इंग्लंडने दुसऱ्या डावात 359 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 9 बाद 362 धावा करून विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.\nइंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवशी 3 बाद 156 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केल्यावर त्यांची सुरवात वाईट झाली. कर्णधार ज्यो रुट वैयक्तिक धावसंख्येत दोन धावांची भर घालून 77 धावांवर बाद झाला. त्यानंतर 70 चेंडूत अवघ्या दोन धावा अशी कमालीची संयमी सुरूवात करणाऱ्या स्टोक्सने प्रथम बेअरस्टॉच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. ही जोडी जमली असे वाटत असताना बेअरस्टॉ (36) बाद झाला.\nत्यानंतर बटलर, ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला विजय दिसू लागला. त्यावेळी इंग्लंडची अवस्था 9 बाद 286 अशी होती. त्यांना विजयासाठी अजून 73 धावांची आवश्यकता होती. अशा कठिण परिस्थितीत स्टोक्सने आक्रमकतेला बचावाची ढाल बनवून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. जॅक लिचने त्याला कमालीची संयमी साथ दिली. सतरा चेंडूनंतर त्याने पहिली धाव काढली. तोवर स्टोक्सने कारकिर्दीतले आठवे शतक साजरे केले आणि खराब चेंडूंवर घाव घालत कमिन्सचा चौकार ठोकून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लिचच्या साथीत त्याने अखेरच्या विकेटसाठी 76 धावांची नाबाद भागीदारी केली.\nऑस्ट्रेलिया 179 आणि 246 पराभूत वि. इंग्लंड 67 आणि 9 बाद 362 (बेन स्टोक्स नाबाद 135 -219 चेंडू, 330 मिनिटे, 11 चौकार, 8 षटकार, ज्यो रुट 77, ज्यो डिन्ले 50, जॉनी बेअरस्टॉ 36, जोश हेझलवूड 4-85, नॅथन लायन 2-114)\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/u19-u19worldcup-final.html", "date_download": "2022-12-09T10:03:34Z", "digest": "sha1:2TWZBMYIDXWHZKFPPVKXYXIGAAEMNOC2", "length": 15538, "nlines": 78, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "U19 वर्ल्ड कप फायनल... #U19worldCup #final - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nBhairav Diwase शनिवार, फेब्रुवारी ०५, २०२२ चंद्रपूर जिल्हा, भारत देश\nभारत आणि इंग्लंड आज आमने-सामने\nवेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होणार आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा कर्णधार यश धुल याने शतक मारत ऑस्ट्रेलिया संघाचा ९६ धावांनी पराभव केला होता.\nभारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, इंग्लडच्या संघाशी आज (५ फेब्रुवारी) सामना होणार आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार्या इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पुन्हा विजय मिळवण्याचा प्रयत्न संघाकडून केला जाणार आहे.\nगेल्या १४ सत्रांमध्ये आठ फायनल खेळून चार विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडच्या संघाने हा पराक्रम फक्त एकदाच केला आहे. त्यामुळे यंदाही भारतीय सामनाच १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास संघाकडून व्यक्त केला जात आहे.\nमैदानाबाहेर कोरोना संसर्गाशी झुंज देत असतानाही भारतीय संघाने अंतिम फेरी गाठल्याने संघाचे कौतुक होत आहे. कारण अंडर १९ वर्ल्ड कपच्या प्रवासात भारताच्या आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वीच भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले होते. यात संघाचा कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराधअया यादव, मानव पारीख हे आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटीव्ह आढळले होते. त्यामुळे काहीशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, या परिस्थितीमुळे खचून न जाता संघाने उत्तम खेळ खेळला. यावरून खेळाडूंची प्रतिभा आणि संघाची एकी दिसून आली.\nअंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना आज सायंकाळी ६.३० वाजता होत आहे. नाणेफेक सायंकाळी ६ वाजता होईल. हा सामना अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर होईल. यासामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर असेल. तसेच, या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवरही पाहू शकाल.\nयश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गरव सांगवान, दिनेश बाना, आराध्या यादव, राजवर्धन यादव. वासू वत्स, रवि कुमार\nटॉम पर्स्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, ॲलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस ऍस्पिनवॉल, नॅथन बार्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल्यम लक्सटन, जेम्स र्यू, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय ज��ता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe कर��न आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/12/blog-post_20.html", "date_download": "2022-12-09T10:21:05Z", "digest": "sha1:4LSPYEHVD363RNFOI6NAC5ALQ53G7JQD", "length": 11186, "nlines": 53, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "जिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन ! - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक जिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nजिल्ह्यातील शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार - ज्योती कलुबर्मे शिक्षक समितीने केले आवाहन \nराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे. नाविण्यपूर्ण काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या या कारवाईच्या निषेधार्थ दि. २३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षक समिती महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा ज्योती कलुबर्मे यांनी केले आहे .\nमहाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेने एक वेगळा इतिहास निर्माण केला असून आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिकपात्र ठरली आहे. शिवाय महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रेरणास्थान झाली असून एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली असून या शाळेतील अनेक उपक्रम अनुकरणीय ठरले आहेत .\nमात्र स्थानिक राजकीय विवादातून अशा होतकरु शिक्षकांवर अत्यंत हास्यास्पद आरोप करुन कामात अनियमितता असा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.\n' तुम्ही जर नाविण्यपूर्ण, वेगळे काम कराल, तुमचा दत्तात्रय वारे होईल ' अशी म्हण आज शिक्षण व्यवस्थेत रुढ होवू लागली आहे .दत्तात्रय वारे हे आज राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशीलतेचा चेहरा बनले आहेत. त्यांनाच निलंबित करुन अपमानित केल्यामुळे शिक्षकांत निराशेचे वातावरण पसरले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मनांमध्ये देखील या संदर्भात मोठी अस्वस्थता दिसून येत आहे . या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी व या संपूर्ण प्रकाराची योग्य ती चौकशी होवून न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवार दि. 23 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक बांधवांनी दिवसभर काळ���या फिती लावून शैक्षणिक कार्य करावे असे आवाहन शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या अंबिका शिंदे , दिपाली बोराळे, सारिका गोडसे, जया साठे, अंजना सुरवसे, पंचफुला गायकवाड , जैतुन्निसा शेख, करुणा खामितकर,दिपाली धत्तुरगी, सुनिता खंकाळ, अलका चिकणे, सुरेखा इंगळे, वैशाली महाजन, राजश्री पाटील, नयना पाटील , शारदा जवळगे, चंद्रकला खंदारे ,कल्पना शेलार, रेखा करांडे ,अनिता काटकर, उमा कोळी यांच्यासह शिक्षक समितीच्या तालुका शाखांच्या प्रमुख सारिका नाळे, सुजाता देशमुख , देवकी दुधाणे ,सुषमा सुतार , यास्मिन शेख, जयश्री धावणे, लक्ष्मी गोरे , अर्चना राऊत , शिवकांता चिमदे यांनी केले आहे .\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक क���ँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/india-wins-bronze-mixed-relay-11308", "date_download": "2022-12-09T08:16:12Z", "digest": "sha1:6RQAM7BGI4OIE5M27FJQEEWQZLPFZ7KJ", "length": 8401, "nlines": 110, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "मिश्र रिले शर्यतीत भारताला ब्राँझपदक - India wins bronze in mixed relay | Sakal Sports", "raw_content": "\nमिश्र रिले शर्यतीत भारताला ब्राँझपदक\nमिश्र रिले शर्यतीत भारताला ब्राँझपदक\nनीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा जल्लोष अजून संपलेला नसताना ॲथलेटिक्समधील आणखी एका पदकाने भारतीय क्रीडाप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली.\nनैरोबी - नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकाचा जल्लोष अजून संपलेला नसताना ॲथलेटिक्समधील आणखी एका पदकाने भारतीय क्रीडाप्रेमींना जल्लोष करण्याची संधी मिळाली. जागतिक ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत ४ बाय ४०० मिश्र रिले संघाने ब्राँझपदक जिंकून क्रीडाप्रेमींना ही संधी दिली. जागतिक पातळीवर रिले शर्यतीत पदक जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.\nप्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या संघात भारताने एक बदल करताना रशीदच्या जागेवर श्रीधरला संधी दिली; मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. भारताने ३ मिनिटे २०.६० सेकंद वेळ नोंदवत ब्राँझपदक निश्चित केले.\nजागतिक ज्युनिअर स्पर्धेत भारताचे हे एकूण पाचवे पदक असून तिसरे ब्राँझपदक होय. यापूर्वी सीमा अंतिल व नवज्योत कौर यांनी थाळीफेकीत ब्राँझपदक जिंकले आहे. नीरज चोप्रा व हिमा दास यांनी भारताला यापूर्वी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. मिश्र रिलेत नायजेरियाने सुवर्ण; तर पोलंडने रौप्यपदक जिंकले.\nत्यापूर्वी सकाळी भारतीय संघाची धमाकेदार सुरुवात झाली. अमनदीप सिंग धालीवालने गोळाफेक; तर एच. प्रिया मोहन हिने ४०० मीटर शर्यतीत अंतिम फेरी गाठली. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मिश्र रिले शर्यतीत अब्दुल रशीद, प्रिया मोहन, सुमी व कपिल या भारतीय संघाने ३ मिनिटे २३.६३ सेकंदाचा स्पर्धा विक्रम करीत धमाल उडवून दिली; मात्र पह��ल्या हीटमध्ये (प्राथमिक फेरी) अव्वल स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण दुसऱ्या हीटमध्ये अव्वल स्थान मिळवणाऱ्या नायजेरियाने ३ मिनिटे २१.६६ सेकंद वेळ देत स्पर्धा विक्रम आपल्या नावे केला. मुलींच्या ४०० मीटर शर्यतीत कर्नाटकची असलेल्या प्रिया मोहनने अंतिम फेरी गाठून पदक मिळवण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.\nगोळाफेकीत अमनदीप सिंग धालिवालने १७.९२ मीटरवर गोळाफेकीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या १२ खेळाडूंत स्थान मिळवले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/a-house-collapsed-due-to-haivy-rains-killing-five-people-in-belgaum-551514.html", "date_download": "2022-12-09T09:52:55Z", "digest": "sha1:HI7RQ2X6M7R4KK6T3QZOOSBEOOCXI5XI", "length": 11821, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nबेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार\nअन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.\nबेळगावमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nबेळगाव : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात मुसळधार पावसामुळे घर कोसळून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच अन्य तीन जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पावसाचा जोर सुरु आहे. (A house collapsed due to haivy rains, killing five people in Belgaum)\nवाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू\nवाशिम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रिसोड तालुक्यातील मांडवा येथील एका युवकाचा तर मालेगाव तालुक्यातील कोलदरा येथील शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. विजेच्या गडागडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे श��तकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nअंबरनाथमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू\nमुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळल्याने भिंतीखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथमधील महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरात ही घटना घडली आहे. उद्यानाची भिंत घरांवर कोसळल्याने 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान झालं आहे. यावेळी ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरु केले आहे.\nकल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस\nकल्याण-डोंबिवलीत विजेच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार वाऱ्यामुळे द्वारली गावात दोन झाडे कोसळली. यामुळे एका रिक्षासह घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. फायर ब्रिगेडकडून झाड हटविण्याचे काम सुरु आहे.\nनाशिकच्या देवळा भागातही पावसाचा हाहा:कार बघायला मिळाला. पावसामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झाली. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (A house collapsed due to haivy rains, killing five people in Belgaum)\nVideo : पुण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात, वीज पडतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद #Pune pic.twitter.com/BGRzJ4SVnH\nदोन सख्खे भाऊ आजीच्या डोळ्यादेखत नदीत वाहून गेली, तिसऱ्याचा अद्याप तपास नाही, औरंगाबादेतील हृदयद्रावक घटना\nViral Video : साप आणि खारुताईमध्ये जबरदस्त लढाई, कुरतडून कुरतडून खाल्ले सापाला\nनिया शर्माने बोल्ड स्टाईलमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3222", "date_download": "2022-12-09T10:17:54Z", "digest": "sha1:ZLDNQPMGKV3474YNEJSY5X4IEEYYSWF7", "length": 60029, "nlines": 279, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पाकड्यांना हरवण्याचा तो आनंद काय वर्णावा !! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपाकड्यांना हरवण्याचा तो आनंद काय वर्णावा \nपाकीस्तानला चारीमुंड्या चित करण्याचा आनंद काय वर्णावा. काल तमाम भारतीयांच्या जीवनात सोनेरी दिवसाची नोंद झाली, तमाम भारतीयांनी पाकीस्तानला नमवुन अक्षरश: दिवाळी साजरी केली, हजारो लाखो भारतीय सामना जिंकल्यावर रस्त्यावर आले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत विजय साजरा केला.\nसामना सुरु झाल्यापासुन सामना संपेपर्यंत सामन्याचा एक एक चेंडु डोळ्याची पापणी न लवु देता पाहणार्या भारतीय प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणे फिटले. कोण खेळले कोण नाही याहीपेक्षा आपला पुर्ण संघ एकदिलाने खेळला आणि अटितटीच्या लढतीत पाकड्यांना हरवुन सामना जिंकुन तमाम भारतीयांनी पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले.\nसचिन दा परत एकदा तळपला, त्याचे शतक १५ धावांनी हुकले हीच काय ती हुरहुर कायम राहीली परंतु त्याच्या शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता आणि आम्ही तो मिळवलाच. आम्ही भारतीयांच्या चेहर्यावरील ओसंडुन वाहणारा आनंद बघीतला, आफ्रीदी, वकार यांना रडताना पाहीले, हताश शोएब चा चेहरा बघीतला, हाच आमला फायनल होता आणि भारतीय संघाने तो वाजतगाजत जिंकला......\nआम्हाला अवर्णनिय आनंद मिळवुन देणार्या भारतीय संघाचे शतश: आभार..........\nशतकापासुन वंचीत राहीला तरी जिगरबाज खेळी करणार्या सचिनचे आभार.....\nतमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर \nप्रमोद सहस्रबुद्धे [31 Mar 2011 रोजी 04:12 वा.]\nसामना मुख्यतः धावसंख्येच्या गतीमुळे जिंकला असे माझे मत झाले. त्यात सेहवाग रैना हरभजन यांचा वाटा मोलाचा आहे. सचिनच्या खेळाचे मूल्य आहेच.\nप्रकाश घाटपांडे [31 Mar 2011 रोजी 04:12 वा.]\nतमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर \nसमजा पाकिस्तान जिंकला असता तर भारतीयांनी काय जयघोष केला असता. खेळ हा खेळ आहे. कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [31 Mar 2011 रोजी 04:24 वा.]\n>>>>समजा पाकिस्तान जिंकला असता तर भारतीयांनी काय जयघोष केला असता.\nनसता केला ना घाटपांडे साहेब. इतरवेळी तो खेळ असतो परंतु भारत वि.पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना\nखेळला जातो तेव्हा तो सा���ना नसतो तर दोन देशाच्या युद्धाप्रमाणे त्या खेळामागे लोकांच्या भावना चिकटलेल्या असतात. कालच्या विजयी झालेल्या सामन्यामुळे आपल्या भारतीय सैनिकांनी लाहोरपर्यंत धडक मारल्याचा फील कालच्या सामन्याने मला दिला. ;)\nप्रकाश घाटपांडे [31 Mar 2011 रोजी 04:26 वा.]\nइतरवेळी तो खेळ असतो परंतु भारत वि.पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना\nखेळला जातो तेव्हा तो सामना नसतो तर दोन देशाचे युद्धाप्रमाणे त्या खेळामागे लोकांच्या भावना चिकटलेल्या असतात.\nहाच मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे. खेळाकडे खेळ म्हणुनच का पाहु नये हा दृष्टिकोण विकसित केव्हा होणार हा दृष्टिकोण विकसित केव्हा होणार पाकिस्तान जिंकला असता तर\nखबरदार भारतड्यांनो आमच्या नादाला लागाल तर याद राखा असे पाकिस्तानातील लोकांनी म्हटल नसत काय\n--खेळाकडे खेळ म्हणुनच का पाहु नये हा दृष्टिकोण विकसित केव्हा होणार हा दृष्टिकोण विकसित केव्हा होणार\nपाकड्यांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला की आम्ही लगेच बदलू. सुरुवात आम्ही नाही करणार. इथे पाकडे जिंकले की, फटाके उदवणारे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पाकड्याच्या प्रत्येक पराभवानंतर दिवाळी करणार\nपाकड्यांनी त्यांचा दृष्टीकोन बदलला की आम्ही लगेच बदलू. सुरुवात आम्ही नाही करणार. इथे पाकडे जिंकले की, फटाके उदवणारे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही पाकड्याच्या प्रत्येक पराभवानंतर दिवाळी करणार\nचॉकलेट घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.\n--चॉकलेट घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.--\nहे असले \"चॉकलेट घ्या\" सारखे प्रतिसाद जेथे मुद्दाम खोडसाळपणे केले तरी चालू शकतात तेथे वरील भाषा अगदी सौम्य आहे.\nधम्मकलाडू ह्या टोपणनावाचा अर्थ\nजस्ट विचार करत होतो की, धम्मकलाडू ह्या टोपणनावाचा अर्थ काय आणि जो मला माहिती आहे, तो येथे कसा स्वीकारला जातो.\nप्रकाश घाटपांडे [03 Apr 2011 रोजी 12:23 वा.]\nजालोत्खननात अर्थ अनर्थ व अन्वयार्थ यांची संगती लागते. त्यात बराच वेळ जाईल व इतिहासात डोके घातले कि तो त्यातच अडकुन पडतो. असो\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.प्रकाश घाटपांडे यांनी मोजक्या शब्दांत मांडलेल्या विचाराशी सहमत आहे.कुठल्याही खेळात भारतीय खेळाडूंनी विजय मिळवला की आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे.\nपाकिस्तान विरुद्ध विजय मिळाल्यावर अधिक ���नंद होणे,भारताचा जयघोष करणे ठीक आहे.पण;\"खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर \nहे वाक्य योग्य वाटत नाही. त्यात अखिलाडूवृत्ती दिसते.\nक्रिकेटप्रेम हा राष्ट्रवादामागे लपलेला धर्म बनला आहे. 'भारताचा संघ', 'पाकिस्तानचा संघ', म्हणवावे असे त्या संघांत काही नाही. ते खासगी संघ आहेत आणि तुम्हाला नादी लावीत आहेत.\nप्रकाश घाटपांडे [31 Mar 2011 रोजी 04:28 वा.]\n+१ | काय संबंध\nअसेच. आणि अशा ह्या दोन संघातला सामना बीसीसीयच्या संघाने जिंकल्यावर 'जय भवानी, जय शिवाजी'चे नारे देणारे आणि आणि 'भगवे झेंडे' घेऊन इकडेतिकडे फिरणारे धर्मवीर. काय संबंध\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nअगदी विद्नानवादी दृष्टीकोन आहे.\nपाकीस्तानला हरवल्यावर केलेला जल्लोष जगाविपरीत नाही. अनेक खेळांत आणि अनेक देशांत अश्या 'रायव्हलरीचे' दर्शन घडतेच. फरक इतकाच भारत वि. पाकिस्तान ही कदाचित सर्व खेळांमधील सर्वात जास्त \"लोकप्रिय्\" रायव्हलरी असावी.\nबाकी आम्हाला सुद्धा आसुरी आनंद झाला, मॅच पाहताना पाकिस्तानच्या खेळांडुना चांगले खेळताना कचकचुन शिव्याही आम्ही दिल्या. आमच्या खेळाडुंनाही आम्ही वाईट खेळताना कचकचुन शिव्या दिल्या हे. वे. सां. न. ल. (अर्थात असले असभ्य वर्तन करतो म्हणुन् आम्हाला बाहेर काढले गेले नाही हे आमचे दैव की असामान्य योगबले हे आपटेच जाणोत) ;-)\nअनेक खेळांत आणि अनेक देशांत अश्या 'रायव्हलरीचे' दर्शन घडतेच.\nसर्वप्रथम, भारत जिंकल्याचा, ते देखील पाकीस्तानच्या विरोधात जिंकल्याचा, ते पण स्वतःचा रनरेट कमी असताना त्याही पेक्षा पाकीस्तानी संघास कमी रनरेट मधे ठेवत टिमस्पिरीटने सामना जिंकल्याचा विशेष आनंदच झाला. तरी देखील, \"खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर \" यावाक्याची गरज नाही असेच वाटते. मी अयोग्य समजून असे म्हणणार नाही. पण जर कोणाला तसे वाटले तर ज्याची-त्याची मते असे का बरे म्हणायचे नाही\nत्याच बरोबर नाईलने म्हणल्याप्रमाणे, \"अनेक खेळांत आणि अनेक देशांत अश्या 'रायव्हलरीचे' दर्शन घडतेच.\" हे देखील सत्य आहे. देशच कशाला, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉलच्या संदर्भात, न्यूयॉर्क-बॉस्टन चे वैर देखील बघण्यासारखे आहे. आणि त्यावेळेस कोणी अतीभावूक होऊन त्याला विरोध देखील करत नाहीत.\nबाकी आम्हाला सुद्धा आसुरी आनंद झाला, मॅच पाहताना पाकिस्तानच्या खेळांडुना चांगले खेळताना क���कचुन शिव्याही आम्ही दिल्या. आमच्या खेळाडुंनाही आम्ही वाईट खेळताना कचकचुन शिव्या दिल्या\n असेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य वापरत चला. ;)\nपाक वर लष्करी मार्गाने अथवा अन्य राजकीय मुत्सुद्दीने जरब बसवता येत नसल्याने असे समाधान मिळवले जाते . त्यामुळेच् ह्या सामन्याकडे फक्त् खेळ् म्हणून् पाहीले जात् नाही.\nमला वैयक्तिक रित्या ऑस्ट्रेलिया वरचा विजय जास्त भावला. ऑस्ट्रेलियन खेळाडू अत्यंत मुजोरपणे वागत असतात. त्यांच्यावरच्या विजयाने जे समाधान मिळाले ती मजा पाकिस्तान वरच्या विजयाला नाही आली.\nमला वैयक्तिक रित्या ऑस्ट्रेलिया वरचा विजय जास्त भावला. ऑस्ट्रेलियन खेळाडू अत्यंत मुजोरपणे वागत असतात. त्यांच्यावरच्या विजयाने जे समाधान मिळाले ती मजा पाकिस्तान वरच्या विजयाला नाही आली.\nमलाही. पाकिस्तानबरोबरच्या खेळात आता पूर्वीसारखी गंमत राहिलेली नाही.\nतमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर\nक्रिकेटच्या (खेळाच्या) संदर्भात हे अतिशय आचरट आणि बालीश वाक्य आहे.\nनितिन थत्ते [31 Mar 2011 रोजी 17:49 वा.]\nहा प्रतिसाद खालील वाक्याच्या अनुषंगाने असला तरी प्रियाली यांना उद्देशून नाही.\n>>पाकिस्तानबरोबरच्या खेळात आता पूर्वीसारखी गंमत राहिलेली नाही.\nऐतिहासिक काळात म्हणजे भारतात भांडवली क्रांती होण्याच्या आधीच्या काळात भारत हा बंदिस्त देश होता. बहुतेक लोक भारतातच पोटापाण्याचा उद्योग करीत असत.\nभांडवली + माहिती तंत्रज्ञान क्रांती झाल्यावर मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मध्यमवर्गीय भारतीय देशाबाहेर पडले. तेथे गेल्यावर तेथे पाकिस्तानी नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क येऊ लागला. त्या संपर्कात बरेच पाकिस्तानी 'पाकडे' या विशेषणात बसत नाहीत हे दिसून आले.\nत्याच दरम्यानच्या काळात मनात द्वेषभावना जागती ठेवणार्या वर्गाच्या लाडक्या पक्षाचे सरकारही सत्तेवर आले. त्यांच्या काळात भारत पाक मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. त्याकाळात पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानी सरकार/प्रस्थापित वर्ग वेगवेगळे आहेत असे काहीतरी लोकमानसावर बिंबले गेले. म्हणजे पाकिस्तान सरकार व्हेरी बॅड व्हेरी बॅड, पाकिस्तानी लोक ओके ओके असे काहीतरी. काही खाजगी दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमात पाकिस्तानी लोक भाग घेऊ लागले.\nया सगळ्या घडामोडीत मूळ कट्टर द्वेषभावना कमी झाली.\nशेवटचे युद्ध होऊन ४० च्या आसपास वर्षे झाली आहेत हेही एक कारण असेल.\nशिवाय मियांदाद/इम्रानखान/सलिम मलिक ज्या इर्षेने खेळत तसे खेळाडू फार दिसत नाहीत.\n>>क्रिकेटमध्ये हरवल्यामुळे पाकिस्तान पादाक्रांत केल्याचे समाधान.......\nएका सामन्यात/मालिकेत (८० च्या दशकात) भारताला सपाटून मार दिल्यावर कर्णधार इम्रान खानने भारताला असेच 'जंग के मैदान में' हरवण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवल्याचे स्मरते. त्या अर्थी ते समाधान दोन्ही बाजूस 'खरोखर' असावे असे वाटते.\nत्याच दरम्यानच्या काळात मनात द्वेषभावना जागती ठेवणार्या वर्गाच्या लाडक्या पक्षाचे सरकारही सत्तेवर आले. त्यांच्या काळात भारत पाक मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. त्याकाळात पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानी सरकार/प्रस्थापित वर्ग वेगवेगळे आहेत असे काहीतरी लोकमानसावर बिंबले गेले. म्हणजे पाकिस्तान सरकार व्हेरी बॅड व्हेरी बॅड, पाकिस्तानी लोक ओके ओके असे काहीतरी. काही खाजगी दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमात पाकिस्तानी लोक भाग घेऊ लागले.\nया सगळ्या घडामोडीत मूळ कट्टर द्वेषभावना कमी झाली.\nहे वाचून गंमत वाटली. हा प्रतिसाद द्यायला खूप जड गेले असावे थत्तेसाहेबांना असे दिसते आहे.. :) चालू द्या.\nया लेखाच्या बद्दल सहमत आहे की पाकडे असा उल्लेख करण्याची गरज कोणालाही भासू नये. खेळाच्या ठिकाणी खेळ व्हावा.\nनितिन थत्ते [31 Mar 2011 रोजी 18:19 वा.]\nअसे घडले नाही का\nकिंवा आपण ठळक करून दाखवलेले उल्लेख त्यातल्या मतितार्थासह खरे नाहीत का\nहोय ना. म्हणूनच तुमच्या लिखाणाची गंमत वाटली.\nआफ्रिदी, अकमल, रझ्झाक हे फारच सौम्य खेळाडू वाटतात. इजाज अहमद किंवा मियांदाद यांचा खोडसाळपणा त्यांच्याकडे नाही. ऑस्ट्रेलियाला हरवण्याबरोबरच शॉन टेट सारख्यांची करिअर संपल्याचा आनंद मला जास्त झाला आहे.\nशहाणे...उंटावरचे [31 Mar 2011 रोजी 14:06 वा.]\nइथे सौदी मधेही या रायव्हलरीचा जरा जास्तच मजा आला. पण अजून एक निरिक्षण म्हणजे की इथल्या बंगाली मार्केट मधे बांगलादेशाने इंग्लंडवर विजय मिळवला तेव्हा मिठाई वाटली गेली व भारतीयांनी ही और दो भाई म्हणत मनसोक्त हाणली. तसेच पाक ने ऑस्ट्रेलिया वर विजय मिळवला त्या दिवशी भारतीयांनी पाकी सहकार्यां कडून पार्ट्या उकळल्या :) गोर्यांना हरवण्याचा ही आनंद असाच आहे ( मग त्यांना भारत हरवो वा पाक वा अगदी बांगलादेशने हरवले तर मग फारच आनंद ) कदाचित सर्वच परदेशी राहणार्या भारतीयांचा हा अनुभव असावा.\nपाकीस्तानला चारीमुंड्या चित (चीत) करण्याचा आनंद काय वर्णावा.() काल तमाम भारतीयांच्या जीवनात सोनेरी दिवसाची नोंद झाली, तमाम भारतीयांनी पाकीस्तानला नमवुन( नमवून) अक्षरश: दिवाळी साजरी केली, हजारो लाखो भारतीय सामना जिंकल्यावर रस्त्यावर आले आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत (आतषबाजीत) विजय साजरा केला.\nसामना सुरु झाल्यापासुन सामना संपेपर्यंत सामन्याचा एक एक चेंडु (चेंडू) डोळ्याची पापणी न लवु (लवू) देता पाहणार्या भारतीय प्रेक्षकांचे (प्रेक्षकांच्या) डोळ्याचे पारणे फिटले. कोण खेळले कोण नाही याहीपेक्षा आपला पुर्ण (पूर्ण) संघ एकदिलाने खेळला आणि अटितटीच्या ( अटीतटीच्या) लढतीत पाकड्यांना हरवुन (हरवून)सामना जिंकुन (जिंकून) तमाम भारतीयांनी पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले.\nसचिन दा परत एकदा तळपला, त्याचे शतक १५ धावांनी हुकले हीच काय ती हुरहुर कायम राहीली परंतु त्याच्या शतकापेक्षा भारताचा विजय महत्वाचा होता आणि आम्ही तो मिळवलाच. आम्ही भारतीयांच्या चेहर्यावरील ओसंडुन(ओसंडून) वाहणारा आनंद बघीतला, आफ्रीदी, वकार यांना रडताना पाहीले, हताश शोएब चा चेहरा बघीतला, हाच आमला (आम्हाला) फायनल होता आणि भारतीय संघाने तो वाजतगाजत जिंकला...... (या वाक्याचा अर्थ सांगा आणि हजार रुपये मिळवा)\nआम्हाला अवर्णनिय ( अवर्णनीय) आनंद मिळवुन (मिळवून) देणार्या भारतीय संघाचे शतश: आभार..........\nशतकापासुन वंचीत राहीला तरी जिगरबाज खेळी करणार्या सचिनचे आभार.....\nतमाम भारतीयांनी जयघोष केला............खबरदार पाकड्यांनो आमच्या नादाला लागाल तर \nशुद्धीकरण करुन घेतलेल्या लिखाणाचा अर्थ माझ्या मर्यादित समजानुसार असा आहे की खेळात जिंकण्यापेक्षा पाकिस्तानला हरवणे अधिक महत्त्वाचे आहे.पाकडे भारतियड्यांच्या नादाला कसे लागले हे समजले नाही. एका गटात काही सामने जिंकले आणि एक विवक्षित धावगती राखली की दोन संघ समोरासमोर येणारच. 'खबरदार न्यूझिलंड्यांनो आमच्या नादाला लागाल तर ' असे श्रीलंकेने म्हटले की नाही याची कल्पना नाही. आता आपण 'खबरदार लंकाड्यांनो आमच्या नादाला लागाल तर ' असे श्रीलंकेने म्हटले की नाही याची कल्पना नाही. आता आपण 'खबरदार लंकाड्यांनो आमच्या नादाला लागाल तर ' असे म्हणावे का हेही समजले नाही. एक���दरीत माझी समज कमी पडते आहे, असे दिसते.\nएक सामना जिंकला की आपल्याला लाहोरपर्यंत धडक मारल्याचा फील येतो. पूर्वी होत असे तशी भारत पाकिस्तान अशी एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली आणि समजा आपण ती ५-० अशी जिंकली तर आपल्याला पाकिस्तान पादाक्रांत केल्याचा फील येईल काय आणि आपल्याला 'फील' येऊन काय फरक पडणार आहे\nअखंड हिंदुस्थानचे स्वप्न बघणारे आणि भारताच्या स्वातंत्र्यदिवसाला फाळणीदिन म्हणून शोकदिन मानणारे आणि असे वाईड आऊटसाईड दी ऑफस्टंप उड्या मारणारे यांच्यात फरक नाही. ह्या दोन संघातला सामना बीसीसीयच्या संघाने जिंकल्यावर 'जय भवानी, जय शिवाजी'चे नारे देणारे आणि आणि 'भगवे झेंडे' घेऊन इकडेतिकडे फिरणारे धर्मवीर हे त्यातलेच.\nकालचा सामना मी पाहिला आणि तो अत्यंत रोमांचक आणि आनंददायक झाला यात वादच नाही. मात्र सामना संपल्यावर कर्कश्श हॉर्न वाजवत सुसाट वेगाने वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अंमळ मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरुन वाहने रेटणारी तरुणाई बघून मला तरी देशप्रेमाचे भरते आले नाही. एकंदरीत माझी समज कमी पडते आहे, असेच दिसते.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\nसामना जिंकल्याचा आनंद आहेच\nसामना जिंकल्याचा आनंद आहेच. पारंपरिक अटीतटीची लढत असली तर सामने बघतानासुद्धा अधिक समरसून जातो, हेसुद्धा खरेच.\nमात्र अशा प्रकारचे रोमांचक प्रसंग वारंवार येवोत म्हणून असे सामने वारंवार खेळले जावोत. म्हणून भारतीय आणि पाकिस्तानी संघ एकमेकांशी सामने खेळायच्या नादाला लागलेले राहोत, अशी माझी आशा आहे. म्हणून शेवटच्या वाक्याशी असहमत आहे.\nमनोरंजक प्रतिसाद , मनोरंजक लेखन\nपाकिस्तान ला हारवल्या पेक्षा पाँटिंग, वॉट्सन, टेट , ब्रेट ली आणि मायकल क्लार्क सारख्यांना त्यांची जागा दाखवुन दिलेला क्वार्टर फायनल चा सामना जास्त आनंद देणारा होता . पाकिस्तान विरुद्ध मॅच बघायची मजा जास्तित जास्त २००३ च्या वर्ल्ड कप पर्यंत असावी. त्यानंतर भारताचा दौरा केलेल्या पाकिस्तानला उदयोन्मुख सुपरस्टार ढोणी च्या सुपरफॉर्म मुळे ४-१ ( की ५-० ) दिल्याचे स्मरते . हल्ली मॅच मधे सोहेल-प्रसाद किंवा जुणे गंभिर - अफ्रिदी ची खुण्णस बघायलाच मिळाली नाही.\nपाकिस्तान्यांना पाकडे म्हणावे की नाही माहित नाही . कधी काळी भारताबाहेर असताना पाकिस्तानी नागरिकाश�� संपर्क आला होता. त्यांच्या इथे ब्रेनवॉशिंग चालतं हे जरी खरं असलं तरी \"अमन \" त्यांना ही हवे आहे . मोजकी लोकं आणि सियासी लोकं देशांतला द्वेष वाढवत असावेत .\nक्रिकेट बद्दल म्हणाल तर ऑस्ट्रेलिया ला भारताने हरवल्यास सर्वाधिक आनंद होतो , तसाच ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्ला किंवा पाकिस्तान जरी असेल तरी आम्ही बांग्ला-पाकिस्तान साठी चियर करतो .\nबाकी खेळ हा राजकिय संबंध सुधारण्यासाठी , देश एक करण्यासाठी वापरला गेल्याचे इतिहासात मोठे मोठे दाखले असावेत . अफ्रिकेत बहुतेक नेल्सन मंडेला ने फुटबॉल द्वारे एक मोठा करिश्मा केल्याचे पुसटसे आठवते आहे .\nआपली एनर्जी पॉझिटिव्ह कामासाठी वापरावी :) \"सरसकट\" पाकिस्तान ला शिव्या देण्या पेक्षा आपल्या कडे करण्यासारखं खुप काही आहे :) बाकी एखाद्या \"अतिरेकी किंवा भारताला शिव्या देणार्या \" पाकड्याला मनसोक्त चोपायची एक सुप्त इच्छा आहे :)\nबाकी \"टिम इंडिया \" ही बीसीसीआय ची \"खाजगी टिम\" आहे हे वाचुन हसावे की रडावे हेच कळत नाही ...अशा विचारवंतांच्या बुद्धीचे खुप सारे कौतुक करतो.\nकारण तसे असेल तर् स्कोरबोर्डाच्या पट्टीवर् 'इंडिया' न येता \"बीसीसीआय \" का येत नाही \nहसा-रडायचे किंवा क्रमाने दोन्ही करायचे स्वातंत्र्य\nहसा-रडायचे, किंवा क्रमाने दोन्ही करायचे, किंवा कुठलेच न करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.\nटाटा कंपनीचा एका गाडीवर \"टाटिका\" लिहिण्या ऐवजी \"इंडिका\" का लिहितात कोणास ठाऊक.\nबीसीसीआयवर मालकी असल्याचा भ्रम एखाद्या व्यक्तीला नसला, तर तो भ्रम असलेल्या व्यक्तीला हसायची किंवा रडायची इच्छा काय म्हणून व्हावी त्या भ्रमिष्ट मालकीच्या समभागधारकांपैकी तितकेच वाटेकरी कमी झाल्याबद्दल सुस्कारा सोडावा वाटल्यास.\nबाकी बराच सहमत : ऑस्ट्रेलिया*शी खेळण्यात विशेष चुरस आणि जिंकण्यातही विशेष मजा आहे.\n*\"ऑस्ट्रेलिया\" संघही \"क्रिकेट ऑस्ट्रेलिया\" नावाच्या सरकार-वेगळ्या कंपनीच्या मालकीचा आहे.\nटाटा कंपनीचा एका गाडीवर \"टाटिका\" लिहिण्या ऐवजी \"इंडिका\" का लिहितात कोणास ठाऊक.\nबहुतेक टाटा च्या 'अनेक' प्रॉडक्ट्स पैकी इंडिका एक प्रॉडक्ट आहे. म्हणुन असावं. ते एक विशेषनाम आहे. ते इंडिका काय लेंडिका/भेंडीका/ *डिका असतं तरी त्यात ऑब्जेक्षण नाही :) उद्या म्हणाल टाटा च्या एका ट्रक चं नाव १६१२ का आहे , ६१६२ का ठेवलं नाही कुणास ठाउक.\nहसा-रडायचे, किंवा क्रमाने दोन्ही करायचे, किंवा कुठलेच न करायचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.\nबाकी स्वातंत्र्य असले तरी कनफ्युज झाले असल्याने नक्की काय करायचे हे सुचले नाही ते वर सुचवायचे होते .\n* - अं ते द्न्यं\nआमच्या वेळेस बॉ असं नव्हतं.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [01 Apr 2011 रोजी 17:46 वा.]\n>>>>हल्ली मॅच मधे सोहेल-प्रसाद किंवा जुणे गंभिर - अफ्रिदी ची खुण्णस बघायलाच मिळाली नाही.\nआमच्या वेळेस बॉ असं नव्हतं म्हणण्याची फॅशन असते तशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचून चांगली करमणूक झाली. पूर्वीसारखी भारत-पाक सामन्यात मजा येत नाही. जावेद मियादाद काय खेळायचा. वसिमचा यार्कर काय जब्रा असायचा. कर्णधार म्हटलं की इम्रान खान. सुनिल गावस्कर काय खेळायचा. (पंचवीस षटकं खेळूनही वीस पंचवीस धावा नावावर असायच्या) कपीलदेवचा इनस्वींग क्या कहने, रॉजर बिन्नी कपीलपेक्षा भारी होता. मोहिंदर अमरनाथची मध्यमती गोलंदाजी तर केवळ सुप्पर. काळाबरोबर खेळाचा आनंद घ्यायचा सोडून लोकं असे भूतकाळात का रमत राहतात काही कळत नाही. च्यायला प्रत्येक काळात असे येडपट लोक असतात(च) असे वाटायला लगले आहे. असो....\n>>>>>\"सरसकट\" पाकिस्तान ला शिव्या देण्या पेक्षा आपल्या कडे करण्यासारखं खुप काही आहे :)\nच्यायला, कालच्या सामन्यात आमचा भारतीय क्रिकेट खेळाडू जेव्हा बाद होत असायचा तेव्हा पाकिस्तानात प्रत्येक वेळी हवेत गोळीबार तिकडचे क्रिडा रसिक करत होते म्हणे. त्यात एकाचा जीवही गेला म्हणे. [संदर्भ: मराठी दैनिके] तर अशावेळी आम्ही काय पाकिस्तानमधील बेकारी,दारिद्रय, आणि दहशतवाद्यांच्या छावण्या पोसण्यासाठी काही आर्थिक मदत केली पाहिजे असे तर काही सुचवायचे नाही ना \n>>>>>\"टिम इंडिया \" ही बीसीसीआय ची \"खाजगी टिम\" आहे हे वाचुन हसावे की रडावे हेच कळत नाही ...अशा विचारवंतांच्या बुद्धीचे खुप सारे कौतुक करतो.\nबीसीसीआयची टीम असली तरी तो संघ भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही इतकाच तो अर्थ. बाकी, बुद्धीवंताच्या कौतुकाशी सहमत आहे. :)\nवा हुजुर वा .... प्रा.डॉ. बोलिये\nकाळाबरोबर खेळाचा आनंद घ्यायचा सोडून लोकं असे भूतकाळात का रमत राहतात काही कळत नाही. च्यायला प्रत्येक काळात असे येडपट लोक असतात(च) असे वाटायला लगले आहे. असो....\nभुतकाळात रमल्या गेले आहे असे सुचित करायचे नसुन खेळात जुणी हाडवैरी खुण्णस दिसली नाही एवढेच म्हणायचे आहे.बाकी खेळाचा आनंद तसुभरही कमी झाल्���ाचे माझ्या एकाही वाक्यातुन स्पष्ट होत नाही. ह्यातुन येडपटासारखे अर्थ काढल्या जाऊ णयेत. आपण एक आदरणिय प्रा.डॉ. आहात. असे भादरणिय वर्तन आपल्या इमेज ला धक्का देऊ शकते :)\nच्यायला, कालच्या सामन्यात आमचा भारतीय क्रिकेट खेळाडू जेव्हा बाद होत असायचा तेव्हा पाकिस्तानात प्रत्येक वेळी हवेत गोळीबार तिकडचे क्रिडा रसिक करत होते म्हणे. त्यात एकाचा जीवही गेला म्हणे.\nहो आहेत ना माथेफिरु आणि महामुर्ख पाकिस्तानात ( आणि भारतात ) कमी नाहीत :) असल्या लोकांना चोप दिल्या गेला पाहिजे च :) बाकी \"आमचा भारतिय खेळाडु\" =)) खाली काहीतरी वेगळंच म्हणताय जिथे टिम तुमची भारतिय नाही तिथे खेळाडु कसालाय तुमचा भारतीय झाला \nर अशावेळी आम्ही काय पाकिस्तानमधील बेकारी,दारिद्रय, आणि दहशतवाद्यांच्या छावण्या पोसण्यासाठी काही आर्थिक मदत केली पाहिजे असे तर काही सुचवायचे नाही ना \nप्रगल्भ अशा प्रा.डॉ ना फक्त एकंच शक्यता कशी काय दिसली मग ह्याच न्यायाने प्रा.डॉ यांना पाकिस्तानी खेळाडु आउट झाल्यावर आपणही हवेत गोळीबार करावा असे सुचवायचे नाही ना मग ह्याच न्यायाने प्रा.डॉ यांना पाकिस्तानी खेळाडु आउट झाल्यावर आपणही हवेत गोळीबार करावा असे सुचवायचे नाही ना :) आहो मग त्या मुर्ख आणि माथेफिरु पाकिस्तान्यांत आणि प्रा.डॉ. मधे फरक काय तो :) आहो मग त्या मुर्ख आणि माथेफिरु पाकिस्तान्यांत आणि प्रा.डॉ. मधे फरक काय तो \nबीसीसीआयची टीम असली तरी तो संघ भारत देशाचे प्रतिनिधित्व करत नाही इतकाच तो अर्थ.\nमग कोणाचे बिसीसीआय चे प्रतिनिधित्व करतो :) तांत्रिक बाबी माहिती नाहीत , पण जेंव्हा देशांचे वर्ल्डकप होतात तेंव्हा देशांना रिप्रेझेंट करणारे संघ त्यात सहभाग घेत असावेत. :)\nबाकी तुमच्या माहितीसाठी एक व्हिडिओ :)\nआम्हाला पाकिस्तानी पोरी भयंकर आवडतात. इतक्या सुंदर असतात की मराठी पोरी त्यांच्या १०० कोस दुर :) तोडच् नाही ... अजुण काही \nगद्दाफी ह्यांच्याशी सहमत आहे आपली टीम बीसीसीआयची टीम असल्याने ती इंडीयाची नाही म्हणणारे आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा नाही कारण घटनेत तशी तरतुद नाही असे म्हणणार्यांसारखेच वाटतात. आम्ही दोघांनाही फाट्यावर मारतो. आमच्यासाठी हिंदी हीच राष्ट्रभाषा आणि बीसीसीआयची टीम हीच भारताची टीम.\nकही पे निगाहे कही पे निशाना\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [02 Apr 2011 रोजी 03:18 वा.]\nसांगायचा मुद्दा असाच होत�� की, बीसीसीआयची टीम आहे भारतीय नाही असे म्हणाणा-यांचे कौतुक केलेच आहे. सहमती त्यासाठी तर व्यक्त केली ना भो. फरक नक्कीच आहे पण म्हणून बीसीसीआयचा संघ मला भारतीय वाटत नाही, असे मी म्हणणार नाही.\nतुनळीच्या फितीत शाहीद आफ्रिदी जरी ''इतनी नफरत हम लेके क्यो बैठते है'' म्हणत असला तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. सामना हरल्याबरोबर देशवासियांची त्यांनी माफी मागितली होती. प्रत्येक खेळाडू हा खेळतांना जिंकण्यासाठीच त्या त्या देशाचे प्रतिनिधित्त्व करत असतो. बाकी, भारत-पाक सामन्याच्या बाबतीत तो खेळ असला तरी पाक आपला शत्रूच का असतो त्याची खूप कारणे खेळ पाहतांना भारत-पाक क्रिकेट रसिकांच्या मनात असतात. आज श्रीलंकेबरोबर हरलो तरी फारसे वाईट वाटणार नाही. कारण आम्ही क्रिकेटचा विश्वकरंडक पाकिस्तान संघाला हरवून केव्हाच जिंकलो आहे. :)\nअसो, बाकी प्रतिसाद णेहमी प्रमाणे छाण छाण. :)\nमाहिती साठी आणखी एक...\nशहाणे...उंटावरचे [04 Apr 2011 रोजी 15:51 वा.]\nमाहितीसाठी आणखी एक व्हीडीओ\nहमारा दिल उनका नही हो सकता एव्हढेच या व्हीडीओ मधे आलय. अजूनही बरेच काही मूर्खासारखे बडबडलाय हा प्राणी आत्ताच बातम्यांमधे बघीतले. माजी पाक कप्तान आमीर सोहिलने त्यावर टीकाही केली आहे.\nसध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे\nसुधीर काळे जकार्ता [02 Apr 2011 रोजी 19:27 वा.]\nपाकड्यांना हरवून आपण आज लंकेला हरविले. त्यावरून सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं\nपेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया)\nफिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान)\nआज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)\nह्या एसएमएस मधील भावनेशी सहमत आहे.\nप्रकाश घाटपांडे [03 Apr 2011 रोजी 12:27 वा.]\nपरवा किराणामाल आणणारा मुलगा आता राम विरुद्ध रावण असे युद्ध आहे असे सांगत होता.\nअपहरण आणि चोरी एकच\nआज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)\nहहाह्हा. सीतेचे अपहरण झाले होते ना जकार्तात अपहरण आणि चोरी ह्यांत फरक करत नाही असे दिसते. ;) बायकोला तिकडे चल संपत्ती गृहीत धरतात काय\nएसएमएस पाठविणारे सारे जकार्तावासी हे कागदोपत्री भारतीय नागरिक आहेत काय असतील तर ठीक आहे, अन्यथा, इंडोनेशियन नागरिकांनी तसा आनंद व्यक्त करणे आणि भेंडीबाजारात पाकिस्तानसाठी फटाके फोडणे यांत फरक त�� काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T10:04:40Z", "digest": "sha1:G7J76AD4V2UZNXVGFMR6XCC5QLTKDOPO", "length": 8890, "nlines": 80, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "डांगसौंदाणेच्या भूमिपुत्राची पोलीस खात्यात 'उत्तम' कामगिरी! - India Darpan Live", "raw_content": "\nडांगसौंदाणेच्या भूमिपुत्राची पोलीस खात्यात ‘उत्तम’ कामगिरी\nउत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पदक जाहीर\nडांगसौंदाणे (ता. सटाणा) – येथील भूमीपूत्र उत्तमराव सोनवणे यांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पदक जाहीर केले आहे. सोनवणे सध्या मुंबई रेल्वेमध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्या कार्यकतृर्त्वाने परिसरात चैतन्याचे वातावरण आहे.\nशेतकरी कुटुंबात जन्म झालेले उत्तमराव सोनवणे हे १९९२ च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. सध्या मुंबईमध्ये रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये भूज-दादर या सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये गुजरातची महिला दर्यादेवी चौधरी यांच्या हत्येचा तपास यशस्वीरित्या केला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद असलम शेख याने नोव्हेंबर २०१९ मध्ये बोरिवली येथे मानसी केळकर या वयोवृद्ध महिलेला लुटत मारहाण केली होती. त्यानंतर मुंबई सेंट्रल जवळ पोलिओग्रस्त महिला नगमा अन्सारी यांनाही शेख यानेच गाडीतून ढकलले होते. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने शेख यास ओळखले. अखेर जानेवारी २०२० मध्ये शेख यास अटक करण्यात सोनवणे यांच्या पथकाला यश आले.\nशेख हा वेळोवेळी गुन्ह्यात बदल घडवून आणण्यात तरबेज होता. तो कायम पोशाख व वेशभूषा बदलत गुन्हा करीत असल्याने त्याला पकडणे अवघड होते. त्याने सर्व गुन्ह्यात वापरलेली एकाच प्रकारची पॉलिथिन पिशवी व त्याची चालण्याची एकसारखी पद्धत हाच तपास कार्यात महत्त्वाचा पुरावा असल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे. एकट्या महिलांना लक्ष्य करायचा आणि त्यांना लुटण्यात तो तरबेज होता. रेल्वे कर्मचारी असल्याचे भासवत त्याने अनेक महिलांना गंडा घातल्याचे सोनवणे यांनी सांगितले.\nडांगसौंदाणे गावातील ते एकमेव पोलिस अधिकारी आहेत. सोनवणे हे १९९२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस दलात दाखल झाले आहेत. सोनवणे यांनी नागपूर, जळगा, भोईसर, ठाणे विभागात पोलिस अधिकारी म्हणून कामगिरी बजावली आहे. पोलिस दलातील आक्रमक आणि तितकेच हुशार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी ”उत्तम” कामगिरी केल्यामुळे पोलिस दलातील अनेक मानचिन्हे त्यांनी प्राप्त केली आहेत. यानिमित्ताने गावाचा गौरव वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nदिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शेवाळे तर कार्याध्यक्षपदी वडजे\nदिंडोरी तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शेवाळे तर कार्याध्यक्षपदी वडजे\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/02/16/3094/3094-farmers-put-coolers-in-their-camps-to-escape-from-heat-at-ghazipur-borde/", "date_download": "2022-12-09T09:36:42Z", "digest": "sha1:6XNALBREMT7OJGP5DL4YFRN6TWENCG25", "length": 15414, "nlines": 145, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ पद्धतीने होणार ‘रेल रोको’; पहा काय अनोखे नियोजन केलेय शेतकरी आंदोलकांनी - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»कृषी व ग्रामविकास»‘त्या’ पद्धतीने होणार ‘रेल रोको’; पहा काय अनोखे नियोजन केलेय शेतकरी आंदोलकांनी\n‘त्या’ पद्धतीने होणार ‘रेल रोको’; पहा काय अनोखे नियोजन केलेय शेतकरी आंदोलकांनी\n82 दिवस चालू असलेले शेतकरी आंदोलन आता हिवाळा ऋतू सोडून उन्हाळ्याच्या तयारीसाठी लागलेले आहे. दरम्यान, 18 फेब्रुवारी रोजी देशभरात शेतकरी आंदोलक रेल्वे रोको करणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी करायचे टास्क आणि कृती यांची माहिती प्रसिद्ध झालेली आहे.\nरेल्वे रोको आंदोलनासाठी रणनीती जाहीर झाली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजबीरसिंग जादौन म्हणाले की, शेतकरी नेते सर छोटूराम यांची जयंती साजरी केली जाईल. यासाठी राज्य व मंडल व जिल्हा पातळीवरील शेतकर्यांना संदेश देण्यात आला आहे. त्याचवेळी रेल्वे रोको आंदोलनात शेतकरी आपल्यासोबत पुष्पहार घेउन सहभागी होतील.\nरेल्वे ही राष्ट्राची मालमत्ता असल्याने प्रथम रेल्वे इंजिनवर फुलांचा हार घालण्यात येईल. तसेच शेतकरी आंदोलक आपल्याबरोबर पाणी, चहा आणि इतर प्रकारच्या खाद्यपदार्थ घेऊन असतील. चळवळीमुळे रेल्वेमध्ये बसलेला कोणताही प्रवासी अडचणीत येऊ नये याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.\nतसेच रेल्वेतील मुले, स्त्रिया, वृद्धांना अन्न पुरवले जाईल असे सांगताना भाकीयूचे उपाध्यक्ष राजबीर सिंह म्हणाले की, बैठकीत रेल्वे रोको आंदोलन, शेतकर्यांची संख्या आणि इतर प्रकारच्या रणनीती ठरवल्या जातील. त्याबाबत सांगितले जाईल.\nसंपादन : सचिन पाटील\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/01/attack.html", "date_download": "2022-12-09T08:52:19Z", "digest": "sha1:4XF2QTGHX7UAOWZSUCNEVPUNVY6E6Y7V", "length": 13210, "nlines": 69, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "साळयाने केला भाऊजी वर चाकून हल्ला #attack - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / साळयाने केला भाऊजी वर चाकून हल्ला #attack\nसाळयाने केला भाऊजी वर चाकून हल्ला #attack\nBhairav Diwase शनिवार, जानेवारी ०१, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nचिमूर:- पैशाच्या वादावरून माधव प्रकाश सोनवाने ३० वर्ष व नरेश गणपत श्रीरामे २० वर्ष रा तळोधी (नाईक) यांच्यात भांडन होत असताना भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले नरेश श्रीरामे यांनी चाकू ने हल्ला करत माधव सोनवाने यांना गंभीर जखमी केले ही घटना सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली दोघेही साले भाटवे असल्याचे समजते. दरम्यान आरोपी श्रीरामे यांनी चिमूर पोलीस स्टेशन ला आल सर्मपण केले.\nतळोधी नाईक येथील ग्राम पंचायत सदस्य शीतल माधव सोनवाने यांचे पती माधव सोनवाने असून त्यांचा चुलत साळा नरेश श्रीरामे यांच्यात आर्थिक व्यवहार संदर्भात शाब्दिक बाचाबाची झाली असता भरदिवसा रागाच्या भरात नरेश श्रीरामे याने माधव सोनवाने वर चाकू ने पोटावर व गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले यामध्ये माधव सोनवाने यांचे वडील मध्यस्ती करण्यासाठी आले असता प्रकाश सोनवाने यांना सुध्दा दुखापत झाली असल्याचे कळते चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करन्यात आला यापूर्वी सुद्धा तळोधी नाईक येथे वर्षांपूर्वी सुद्धा भरचौकात सहकार नेते सुरेश पाटील दहिकर यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती जखमी ला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले होते मात्र माधव सोनवाने यांना गंभीर दुखापत झाल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले चिमूरचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सरवदे पुढील तपास करीत आहे.\nसाळयाने केला भाऊजी वर चाकून हल्ला #attack Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, जानेवारी ०१, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/zee-marathi-serials-shoot-relocated-outside-maharashtra-over-lockdown-442675.html", "date_download": "2022-12-09T09:21:08Z", "digest": "sha1:BTRRKQ6JZS23CLLGY6M3D75RXXWJWZWA", "length": 12187, "nlines": 202, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nआदेश भाऊजींचे पुन्हा Work From Home, देवमाणूस बेळगावात, झी मराठीच्या मालिकांचं शूट कुठे\nझी मराठी वाहिनीवरील अनेका मालिकांमध्ये सध्या नवनवे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहिनीकडून काळजी घेतली जाणार आहे (Zee Marathi Serials Shoot relocated )\nमुंबई : महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कठोर निर्बंध (Maharashtra Lockdown) लादले आहेत. या काळात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी सर्वच टीव्ही वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. झी मराठी वाहिनीवरील (Zee Marathi) दैनंदिन मालिकांचं शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. ‘होम मिनिस्टर’चं शूटिंग आदेश बांदेकर आता पुन्हा आपल्या घरुन करणार आहेत. तर ‘देवमाणूस’ बेळगावला चित्रित केले जाणार आहे. (Zee Marathi Serials Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)\nझी मराठी वाहिनीवरील अनेका मालिकांमध्ये सध्या नवनवे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहिनीकडून काळजी घेतली जाणार आहे. ‘पाहिले ना मी तुला’ आणि ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकांचं चित्रीकरण गोव्यात केलं जाणार आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ची टीम दमणला जाणार आहे. तर ‘माझा होशील ना’मधील ब्रह्मे कुटुंब सिल्व्हासाला पोहोचले आहे. नुकतंच त्यांचं मनाली शूटिंग पूर्ण झालं होतं.\nसाताऱ्यातील वाड्यात होणाऱ्या ‘देवमाणूस’ मालिकेचं शूटिंग आता बेळगावात होईल. तर ‘चला हवा येऊ द्या’ टीमचा सेट जयपूरमध्ये उभारण्यात येणार आहे. ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या सीझनचं मात्र बरंच शूटिंग झाल्याने एपिसोडची बँक तयार आहे. मालिकांच्या कथानकातही काही बदल होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nकोणत्या मालिकेचं शूटिंग कुठे\nपाहिले ना मी तुला – गोवा\nअग्गंबाई सूनबाई – गोवा\nयेऊ कशी तशी मी नांदायला – दमण\nमाझा होशील ना – सिल्व्हासा\nचला हवा येऊ द्या – जयपूर\nरात्रीस खेळ चाले 3 – एपिसोड बँक\nस्टार प्रवाहच्या मालिकांचंही नवं लोकेशन\nसुख म्हणजे नक्की काय असतं – गोवा\nरंग माझा वेगळा – गोवा\nआई कुठे काय करते – सिल्वासा\nसहकुटुंब सहपरिवार – सिल्वासा\nमुलगी झाली हो – सिल्वासा\nसांग तू आहेस का – सिल्वासा\nफुलाला सुगंध मातीचा- अहमदाबाद\nगेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा\nगेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी पोटाला चिमटा काढत तो स्वीकारला आहे.\nअरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर\nबावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधा��सभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/nagpur-senior-doctor-allegedly-molested-25-years-old-lady-doctor-in-covid-hospital-446392.html", "date_download": "2022-12-09T08:44:44Z", "digest": "sha1:R7VV22XIC65BPVU4LRUSH2JFILCMZAIF", "length": 10459, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\n25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या\nनागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Nagpur Senior Doctor Molested Lady)\nनीट पोस्ट ग्रेजुएशन परीक्षेची तारीख ठरली\nनागपूर : वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Nagpur Senior Doctor allegedly Molested 25 years old Lady Doctor in COVID Hospital)\nनागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.\nपीडित डॉक्टरच्या तक्रारीनंतर डॉक्टर नंदू रहांगडाले यांच्यावर मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.\nऔरंगाबादेत कोरोनाग्रस्तावर डॉक्टरचा अतिप्रसंग\nदरम्यान, रात्रीच्या वेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने कोरोनाबाधित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उघडकीस आला होता. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तिथून पळ काढला होता.\nमध्य प्रदेशात विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न\nमध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त विवाहित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित विवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. रात्रीच्य�� सुमारास विवेक लोधी नावाचा वॉर्डबॉय महिलेच्या कक्षात आला. महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या खोलीत कोणीही नव्हतं. याचा गैरफायदा घेत वॉर्डबॉयने महिलेसोबत गैरकृत्य करण्यास सुरुवात केली, अशी तक्रार पीडितेच्या मुलाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nऔरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न\nकृत्रिम श्वासावर जगणाऱ्या विवाहितेकडे पाहूनही वासना चाळवली, कोव्हिड सेंटरमध्ये बलात्काराचा प्रयत्न\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/pakistan-and-worlds-fast-bowler-shoaib-akhtars-new-bowling-video-went-viral-551337.html", "date_download": "2022-12-09T09:34:07Z", "digest": "sha1:GKBOXVA57EEMYUDNACC3L6YNBIHASE4Q", "length": 9888, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nशोएब अख्तरचा वेग अजूनही तसाचं, मैदानावर पुन्हा उतरत भेदक गोलंदाजी, पाहा VIDEO\nक्रिकेटच्या जगतातील सर्वात वेगवान चेंडू ज्याच्या नावावर आहे, त्या पाकिस्तानच्या शोएब अख्तरने पुन्हा एकदा मैदानावर उतरत गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे.\nमुंबई: पाकिस्तान क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू शोएब अख्तर याला क्रिकेट जगतातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून संबोधलं जातं. त्याच कारणही तसंच आहे. तब्बल 161.3 km/hr च्या वेगात चेंडू शोएबने टाकला असून हा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू आहे. दरम्यान 46 वर्षीय शोएब सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी आजही त्याचा वेग तसाच आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून शोएबच्या गोलंदाजीची झलक पाहायला मिळत आहे.\nहा व्हिडीओ शोएब अख्तरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. शोएब इस्लामाबाद क्लबच्या नवीन मैदानावर गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याता बोलिंग अॅक्शन अजूनही तशीच असल्याने इतक्या काळानंतरही शोएबच्या बोलिंगचा वेग तसाचं असल्याचं दिसून येत आहे.\nचाहत्यांकडून जुन्या आठवणींना उ��ाळा\nशोएबने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. अनेकजण त्याला तू दिग्गज आहेस. तसंच अशा अजूनही व्हिडीओ अपलोड करा अशा कमेंट्स करत आहेत. काहींनी हा व्हिडीओपाहून बालपणीचे दिवस आठवले अशा कमेंट्सही केल्या आहेत.\n2011 साली अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या शोएबचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम अजूनही त्याच्याच नावावर आहे. त्याने पाकिस्तानसाठी एकूण 46 कसोटी, 163 वनडे आणि 15 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 178, वनडेमध्ये 247 आणि टी-20 मध्ये 19 विकेट्स आहेत.\nIPL 2021: राजस्थानविरुद्ध तुफानी अर्धशतकानंतर बास्केटबॉल कोर्टमध्येही इशानची कमाल, पाहा VIDEO\nT20 WC : भारत टी-20 विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार, मात्र ‘या’ तीन संघांचं तगडं आव्हान\nIPL 2021 : जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसमोर सगळेच संघ फेल, ‘कंजुषी’चे रेकॉर्ड मोडित\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2981", "date_download": "2022-12-09T08:19:07Z", "digest": "sha1:HQUWBBB4JAB3BEDPL5LYWOE4OTI2ZLW2", "length": 32220, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सुरक्षितता की स्वातंत्र्य? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nबातमी: बराक, ओबामा, लादेन, अल कायदा आदी शब्द असलेले फोन व ई-मेल्स होत आहेत महिनाभर टॅप\nअशा धोरणांना विरोध करू नये काय\nउदाहरण ३.१, ३.२, ३.३\nनिर्बंध लादताना \"तुमच्याच सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते\" असे सांगण्यात येते. या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय\nकाल्पनिकांमध्येच (१, २) शोभेल अशी 'बातमी' लोकसत्ताने केवळ 'गृह खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्यांच्या' संदर्भाने, नाव न प्रसिद्ध करता, छापणे योग्य आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आह��� काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय शक्य तरी आहे काय\nनितिन थत्ते [27 Nov 2010 रोजी 09:16 वा.]\nअसे शब्द असलेले फोन, मेल टॅप करणे कदाचित तंत्रज्ञानामुळे शक्य असेल. पण त्याचा वापर करणे शक्य नाही असे वाटते. सर्व मेल, फोन वगैरे वाचणे अर्थ लावणे आणि संदिग्ध व्यक्तींवर कारवाई करणे फिजिकली शक्य आहे असे वाटत नाही.\nबाकी विषयावरील मत: स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांतून माणूस नेहमी सुरक्षितता निवडतो आणि स्वातंत्र्य सोडतो. पण स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता जातेच. कारण सुरक्षितता ज्याच्याकडे आता स्वातंत्र्य गहाण ठेवले त्याच्या मर्जीवर अवलंबून राहते. (मत माझे नाही पण खरे आहे).\nस्वातंत्र्य की सुरक्षितता: मला दोन्ही हवे आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nबातमी हास्यास्पदही आहे व गंभीरही आहे.\nअशा धोरणांना विरोध करू नये काय\n२.विरोध केल्यामुळे, अधिक निर्दोष प्रणाली शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.\n३.किवा, विरोध केल्यामुळे, गुप्तरीत्या या धोरणाचे अवलंबन केले जाऊ शकते, ते तसेही चालू असण्याची शक्यता आहे.\n४.नेहमीप्रमाणे जन आंदोलन, आंतरजालावर जागृती, हुजूर-अर्जी वगैरे 'सरळ' पण कठीण उपाय करून विरोध दर्शवला जाऊ शकतो.\n५.किवा, असे शब्द असलेल्या इमैल्स आणि दूरध्वनी संभाषणाचे स्प्याम करणे, एवढा आत्त निर्माण करणे कि कोणचीही प्रणाली कोसळली पाहिजे.\nअतिरेकी कार्यामुळे होणारे नुकसान पाहता धोरण असावे असे वाटते खरे, पण सोय असणे हेच तिचा गैरवापर होणे ह्याचे कारण असते, म्हणून ह्या प्रश्नांचे उत्तर हो किवा नाही असे असू शकत नाही असे मला वाटते, दोनीही बाजू असाव्यात विरोध असावा व धोरणही असावे, तसे असल्यामुळे अति-दुरुपयोग कमी होऊ शकतो व धोरणाचा फायदाही होऊ शकतो.\nनिर्बंध लादताना \"तुमच्याच सुरक्षिततेसाठी काळजी घेतली जाते\" असे सांगण्यात येते. या बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय\nभयंकर ची व्याख्या करावी लागेल...तसा डेटा उपलब्ध नाही, तुम्ही दिलेल्या दुव्यावरदेखील केवळ माहिती आहे, त्याधारे असे होण्याचे प्रमाण किती हे कळत नाही, हा डेटा उपलब्ध झाल्यास स्कॅन चे दुष्परिणाम अधिक कि स्कॅन न झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम अधिक हे समजण्यास हातभार लागेल व उत्तर कळेल. प्रथमदर्शनी हे घातक आहे असेच वाटते. पण मी आधी म्हणल्याप्रमाणे धोरण/सोय असावे पण त्यात वेळोवेळी जनहिताचा कौल घेऊन योग्य बदल अपेक्षित आहेत. ह्यात भांडवलशाहिचे नकारात्मक घटक आहेतच, ते त्यांची सोय बघतात व अशी यंत्रे खपवतात.\nकाल्पनिकांमध्येच (१, २) शोभेल अशी 'बातमी' लोकसत्ताने केवळ 'गृह खात्याच्या ज्येष्ठ अधिकार्यांच्या' संदर्भाने, नाव न प्रसिद्ध करता, छापणे योग्य आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय अशी गुप्तहेरी करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध आहे काय शक्य तरी आहे काय\nअसे करता येऊ शकते का तर हो तशी सोय असू शकते, पण आत्त विस्तार(volume of data)बघता ते करण्याचा प्रकार हा वेडेपणा ठरेल असे वाटते.\nविशाल.तेलंग्रे [27 Nov 2010 रोजी 15:30 वा.]\nगुप्तचर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनएसएच्या कम्प्युटर नेटवर्क अटॅक प्रणालीद्वारेतर जगातील कुठल्याही देशातील कुठलेही संगणक हॅक करून त्यातील माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणा मिळवू शकतात.\nच्यायला ही एवढी सोपी बाब असते काय \"डाय हार्ड ४.०\" ची आठवण झाली. हॅक की क्रॅक \"डाय हार्ड ४.०\" ची आठवण झाली. हॅक की क्रॅक जर यात तथ्य असेल तर ते खूपच विकसीत आहेत. बाकी जार्गन फाइलनुसार \"हॅकर्स\" स्वार्थापोटीच काड्या करतात. राष्ट्रपती होण्याअगोदरच्या मतदानपूर्व काळात ओबामावर हल्ला झाला होता बहुतेक, पण नंतर राष्ट्रपती झाल्यापासून अजुनपर्यंत एकही आत्मघाती हल्ला त्यांच्यावर झाल्याचे ऐकिवात नाही. काही \"लग्गा (सेटिंग)\" तर नाही जर यात तथ्य असेल तर ते खूपच विकसीत आहेत. बाकी जार्गन फाइलनुसार \"हॅकर्स\" स्वार्थापोटीच काड्या करतात. राष्ट्रपती होण्याअगोदरच्या मतदानपूर्व काळात ओबामावर हल्ला झाला होता बहुतेक, पण नंतर राष्ट्रपती झाल्यापासून अजुनपर्यंत एकही आत्मघाती हल्ला त्यांच्यावर झाल्याचे ऐकिवात नाही. काही \"लग्गा (सेटिंग)\" तर नाही\nअशा धोरणांना विरोध करू नये काय\nनक्कीच विरोध करावे. पटण्यापलिकडचे असल्यास माझा यासमांतर गोष्टींना विरोध असेल. ज्यांचा-ज्यांचा विरोध आहे त्यांनी एकत्र येऊन शक्य त्या मार्गाने (पुढे गुन्हेगार, दहशतवादी, इत्यादी पदव्या नावासोबत जोडल्या जाणार नाहीत, याची काळजी बाळगून) विरोध करावा. आमरण-उपोषण, आत्मदहन, मुक-आंदोलन या गोष्टींमध्ये आर्थिक, मानसिक, शारिरिक नि सामाजिक नुकसान होण्याचे जास्त चान्सेस असतात, शिवाय ज्यासाठी ह्या गोष्टी केल्या, त्यांची पूर्तता होण्याचे चान्सेस मात्र खूपच कमी असतात. याउलट बहिष्कार, रास्ता रोको, तोड-फोड, सील करणे अशा समुहाने मिळून करायच्या गोष्टींचा आधार घेऊन विरोध प्रकट केल्याने कुठलेही नुकसान होण्याचे चान्सेस कमी, आणि ज्या मागण्या आहेत, त्या नाइलाजास्तव काही काळातच पूर्ण होण्याचे चान्सेस अधिक असू शकतात.\nह्म्म, जर एकट्याचाच विरोध असेल तर मात्र अवघड आहे. बरेच थ्रिलर पिच्चर पहावे लागतील, ज्यात एकच नायक असतो आणि इतर सर्व पात्रांना कुठल्यातरी कारणास्तव त्याचा विरोध असतो.\nअशी सुविधा असणे आणि तिचा वापर करणे सद्यकाळात प्रॅक्टिकल वाटत नाही.\nया बातमीनुसार 'फुल बॉडी स्कॅन'मुळे कॅन्सर होऊन मरण्याची शक्यता ही विमानात दहशतवादी शिरल्यामुळे मृत्यू येण्याच्या शक्यतेपेक्षा अधिक असते. रोगापेक्षा औषध भयंकर नाही काय\nहे औषध कोण कितीवेळा वापरतो यावर त्याला भयंकर ठरवायचे की नाही हे अवलंबून आहे. संसदभवन, विधिमंडळ वगैरेमध्ये असे स्कॅनिंग रोज होत असावे. तिथे या औषधाचा मारा करण्यास माझी हरकत नाहीत. (देशातले सर्वात मोठे गुन्हेगार दुसरीकडे एकत्र कुठे सापडणार\nबाकी वर थत्ते म्हणतात तसे - सुरक्षितता गेली की स्वातंत्र्य जाते आणि स्वातंत्र्य गेले की सुरक्षितता.\nराजेशघासकडवी [27 Nov 2010 रोजी 18:41 वा.]\nसुरक्षा व स्वातंत्र्य या दोन डिजिटल संकल्पना असून हे नाही तर ते अशी अस व्हर्सेस देम निवड करण्याचा प्रश्न आहे अशा अविर्भावात हा विचार मांडलेला आहे. प्रत्यक्ष जीवनात असं नसतं. मुळात काही बाबतीत काही मर्यादित निर्बंध असणं म्हणजे स्वातंत्र्य नष्ट होणं नव्हे. आपण कितीतरी निर्बंध घालून घेतो, अनेक स्वातंत्र्यं मर्यादित करतो.\n- गाडी बेलगाम हाकण्याचं, चौकात न थांबण्याचं स्वातंत्र्य\n- वाटेल ते पाणी पिण्याचं स्वातंत्र्य\nएका अर्थाने बघितलं तर सुरक्षा ही स्वातंत्र्याच्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. आपला जीव सुरक्षित राहिला की इतर स्वातंत्र्यं उपभोगण्याची शक्यता वाढते. गाडी न थांबता हाकण्याचं स्वातंत्र्य कमी केलं तर अपघातात पाय जाण्याची शक्यता कमी होते व चालण्याचं स्वातंत्र्य वाढतं. तेव्हा आपल्या वागणु���ींतून व त्यांना घातलेल्या मर्यादांतून स्वातंत्र्य जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो असा प्राथमिक हायपोथिसिस मांडायला हरकत नाही. निर्बंध क्ष अक्षावर व स्वातंत्र्य य अक्षावर मांडलं तर काहीसा घंटेचा आकार (बेल-शेप) तयार होईल (उजवीकडे लांब शेपूट असलेला).\nप्रश्न असा हवा की आपण या बेलच्या माथ्याजवळ आहोत का किंवा नवीन निर्बंधांमुळे या माथ्यापासून दूर जातो आहोत का\nफोन, इमेल टॅप - ही अतिरेकी सनसनाटी बातमी वाटते. वाचून असं वाटतं की राजेश घासकडवी या व्यक्तीकडे, केवळ त्याने कुठल्यातरी लेखात बराक ओबामाचा उल्लेख केला म्हणून काही पोलिसांचं बारीक लक्ष आहे. त्याचा प्रत्येक शब्द ऐकून, वाचून त्याच्या आयुष्याविषयी माहिती काढली जाते आहे. आपली गुपितं जाणणारी व्यक्ती किंवा संघटना आहे ही कल्पना काहीशी भीतीदायक आहे. तसं नसावं. संभाव्य गुन्हेगार ओळखण्यासाठी ज्या आठ दहा चाळण्या लावल्या जातात त्यातली ही एक चाळणी असावी. अशा चाळणीतून उरतील ते पुढच्या चाळणीत जातील, असं करत करत शेवटी जे मोजके उरतील त्यांच्याकडेच बारीक लक्ष देणं कुठच्याही संघटनेला परवडत असावं.\nफुल बॉडी स्कॅन - या लेखातलं संख्याशास्त्र बरोबर असलं तरी तर्कशास्त्र कळत नाही. बॉंबस्फोटामुळे जे मृत्यू होतात ते यंत्र न वापरता की यंत्र वापरूनसुद्धा हे स्पष्ट केलेलं नाही. म्हणजे समजा एखाद्या रोगामुळे शंभरातले दहा जण मरतात. औषधामुळे त्या रोगापासून एकच मरतो. मात्र औषधाच्या दुष्परिणामांमुळे आणखीन एक जण मरतो. मात्र जर कोणी म्हटलं की (औषध द्यायला लागल्यानंतर) रोगाने मरणाऱ्यांची व औषधामुळे मरणाऱ्यांची संख्या सारखीच आहे - त्यामुळे औषध देऊ नये. तर त्यात गल्लत आहे. रोगावर औषध द्यावंच - कारण दहा मेले असते तिथे दोनच मरतात. मृत्यूंची संख्या पाच पटीने कमी होते. शिवाय मृत्यूंची संख्या समान असली तरी अतिरेक्यांपासून सुरक्षा ही कॅन्सरपासून सुरक्षेपेक्षा महत्त्वाची वाटू शकते. अनेकांना वाटते.\nबाकी बंधनं, विशेषतः सरकारी खात्यांमधून आलेली ही बऱ्याच वेळा या बेल कर्व्हच्या माथ्यापासून दूर नेणारी असतात याबद्दल वाद नाही. सामान्य माणसांना धरणांजवळ फोटो काढायला बंदी होती - शत्रूला नकाशे तयार करता येऊ नयेत म्हणून. कदाचित अजूनही असेल. शत्रूच्या हेरांना असा उघड दिसणारा कॅमेरा वापरण्याची गरज नसा��ी. म्हणजे हा निर्बंध अनाठायी होता. फक्त अतिरेकी बंधनं झाली की जनता सरकार बदलून ती बंधनं नष्ट करू शकतं. आणीबाणीनंतर बंधनांना विरोध हे सरकार पडण्याचं मुख्य कारण होतं. हे सर्व देशांमध्ये लागू नाही...\nजाताजाता - इतके दुवे नका हो देऊ. विशेषतः त्या दुव्यांमध्ये दिलेली गोष्ट एका वाक्यात किंवा काही शब्दात सांगता येत असेल तेव्हा. वाचनाचा अनुभव तुटक तुटक होतो. तुम्ही दिलेल्या बारापैकी आठ-दहा दुवे सहज उडवता आले असते.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nनितिन थत्ते [28 Nov 2010 रोजी 04:28 वा.]\nइतके दुवे नका हो देऊ.\n च्यायला, टेक्नीकल पेपर वाचताना सुद्धा इतका त्रास नाही हो होत\nप्रश्न असा हवा की आपण या बेलच्या माथ्याजवळ आहोत का किंवा नवीन निर्बंधांमुळे या माथ्यापासून दूर जातो आहोत का\nमान्य, पण आचरट वाटलेल्या निर्बंधांचीच उदाहरणे दिली आहेत.\nहे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही असे मला वाटते.\nदूरध्वनीचे संभाषण टॅप करण्यासाठी प्रत्येक दूरध्वनी केंद्रात आणि भ्रमणध्वनीचे संभाषण टॅप करण्यासाठी प्रत्येक मनोर्यात तशी यंत्रणा बसवावी लागेल.\nउच्चार ओळखण्याचे तंत्रज्ञान पुरेसे विकसित झालेले नाही.\nइमेल वाचण्यासाठी सर्व इमेल कंपन्यांनी सहकार्य दिलेले आहे असे गृहीत धरू. तरीही, इमेल सर्वर बनविणे खूपच सोपे असते. त्यासाठी वेबसाईट बनविण्याचीही आवश्यकता नाही. आंतरजालाशी सतत जोडलेल्या (थेट जोडणी हवी, लॅन मधील संगणक चालणार नाही) कोणत्याही संगणकात इमेल सर्वर बनविता येतो. सध्याच्या आयपी४ प्रकारच्या आंतरजालाशी थेटपणे सुमारे ४ कोटी संगणक जोडलेले असू शकतात. त्या सर्वच संगणकांत घुसून इमेल शोधाव्या लागतील. किंबहुना, अशा संगणकात इमेल सर्वरचीही आवश्यकता नाही. परवलीचा शब्द वापरून संगणकात शिरून एखाद्या सामायिक फाईलमध्ये अतिरेकी एकमेकांसाठी संदेश लिहून ठेवू शकतील.\nइमेल किंवा केवळ खासगी संगणक किंवा ध्वनीचा वापर करून सांकेतिक भाषेत (एनक्रिप्ट करून) संदेश पाठविले तर तिचा अर्थ लावावा लागेल. परवल्यांच्या (पासवर्ड) कोणत्याही तंत्रज्ञानाला तोडणारे असे तंत्रज्ञानही उपलब्ध नाही. (साधेच उदाहरण द्यायचे तर पोलिसांना मामू म्हणत असत अशी बातमी प्रसिद्ध झाली होती, आता काही वेगळा शब्दही असू शकतो.)\nमुद्दा असा आहे की ड्रायविंग वेन ब्लॅक हे जसे संशय घेण्यासाठी पर्याप्त कारण नसते त्याप्रमाणे हे शब्द वापरणे (पुढच्या उदाहरणांमध्ये मोठा कॅमेरा घेऊन फिरणे) हेही पर्याप्त कारण ठरू नये. ड्रायविंग वेन ब्लॅक प्रकारचा संशय घेऊन होणार्या अतिक्रमणाला विरोध करण्यासाठी तोंडाला काळे फासून फिरणे हा उपाय फोल ठरेल परंतु इमेल वाचणारे तंत्रज्ञान आले तर 'मुद्दाम हे शब्द असलेले (निष्पाप अर्थ असलेले, गुन्हा करण्याचा काहीही हेतू नसलेले) इमेल पाठविणे' हा उपाय ठरेल असे मी सुचविले आहे. मुद्दा असा आहे की शंभर दहशतवादी सुटले तरी चालेल परंतु संशयित कोणाला म्हणावे त्याचे नियम आचरट करू नये.\nफुल बॉडी स्कॅन - या लेखातलं संख्याशास्त्र बरोबर असलं तरी तर्कशास्त्र कळत नाही. बॉंबस्फोटामुळे जे मृत्यू होतात ते यंत्र न वापरता की यंत्र वापरूनसुद्धा हे स्पष्ट केलेलं नाही.\nहोय, तसा स्पष्ट उल्लेख नाही परंतु हा साधा मुद्दा त्यांनी लक्षात घेतलाच असेल असे वाटते.\nशिवाय मृत्यूंची संख्या समान असली तरी अतिरेक्यांपासून सुरक्षा ही कॅन्सरपासून सुरक्षेपेक्षा महत्त्वाची वाटू शकते. अनेकांना वाटते.\nत्यांच्या वाटण्याचे समर्थन होऊ शकत नाही.\nसर्वांना झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-girl-jumps-into-riverbed-what-happened-next/", "date_download": "2022-12-09T10:09:16Z", "digest": "sha1:P3VFZSS4CU455OUBQI7SI6J6AXIIJ3KO", "length": 4245, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: युवतीने नदीपात्रात मारली उडी; पुढे घडलं असं... - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: युवतीने नदीपात्रात मारली उडी; पुढे घडलं असं…\nअहमदनगर ब्रेकींग: युवतीने नदीपात्रात मारली उडी; पुढे घडलं असं…\nअहमदनगर- नेवासा येथील प्रवरा नदीवरील पुलावरून नेवासा फाटा येथील एका युवतीने (वय २२) उडी मारल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने ती युवती बचावली.\nयुवतीने नदीवरील पुलावरून उडी मारल्याची माहिती समजताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलद��र तुळशीराम गिते यांनी स्थानिक युवकांना सोबत घेऊन नदी पात्राकडे धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी नदी पात्रालगत राहणाऱ्या सचिन गरुटे या युवकास नदी पात्रात चप्पू घेऊन जाण्यास सांगितले.\nसचिन याने सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न करून सदर युवतीस वाचविले. त्यानंतर या युवतीस घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. सदर घटनेची गांभीर्यता ओळखून तत्परता दाखवून युवतीस वाचविल्याबद्दल पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते सचिन गरुटे व अंमलदार गीते यांचा सत्कार करण्यात आला.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2-158857/", "date_download": "2022-12-09T08:35:54Z", "digest": "sha1:P2545UKZEVRKURU23KXWQENZLTEOJW7U", "length": 8991, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "पाच कोटींचे बक्षीस असलेल्या वॉँटेडला बेड्या", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयपाच कोटींचे बक्षीस असलेल्या वॉँटेडला बेड्या\nपाच कोटींचे बक्षीस असलेल्या वॉँटेडला बेड्या\nनवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी फरार झालेला भारतीय नागरिक राजविंदरला अखेर दिल्ली पोलिसांनी शिताफीने अटक केली.\nइनिसफेलमध्ये रुग्णालयात काम करणा-या राजविंदरने २०१८ मध्ये टोयाह कॉर्डिंग्ले या ऑस्ट्रेलियातील महिलेची क्विन्सलँडमध्ये हत्या केली होती. २४ वर्षीय कॉर्डिंग्ले ही ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सहून ४० किमी अंतरावर वांगेटी बीचवर श्वानासोबत फिरण्यासाठी आली होती. तेव्हा राजविंदरने तिची हत्या केली होती.\nहत्येच्या २ दिवसांनंतर राजविंदर पत्नी-मुलांसह नोकरी सोडून २२ ऑक्टोबर २०१८ ला भारतात पळून आला होता. त्याने २३ ऑक्टोबरला सिडनीहून भारताच्या दिशेने उड्डाण केले होते.\nक्वीन्सलँड पोलिसांनी गेल्या महिन्यात राजविंदरची माहिती देणा-याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. हे क्विन्सलँड पोलिसांनी आतापर्यंत ठेवलेले सर्��ात मोठे बक्षीस होते. ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च २०२१ मध्ये भारताकडे राजविदर सिगच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याला नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यसााठी महिन्यात पंजाबी व ंिहदी अवगत असणारे ऑस्ट्रेलियन पोलिस भारतात आले होते.\nराज्यपालांना पदमुक्त करा; अन्यथा आंदोलन\nउमरगा तालुक्यातील डाळींब येथे राष्ट्रीय महामार्गावर मनसेचा रास्ता रोको\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nयुरोपीय देशाची ब्राझीलला धास्ती\nश्रद्धाचे वडील फडणवीसांकडे गा-हाणे मांडणार\nकर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://durgveer.com/tag/transport/", "date_download": "2022-12-09T10:18:06Z", "digest": "sha1:DT6XILTTRVSX4QAZHMAZ5R4ULY5XPV4K", "length": 5827, "nlines": 80, "source_domain": "durgveer.com", "title": "transport – दुर्गवीर !", "raw_content": "\nरसाळगड श्रमदान मोहीम – जानेवारी १६ – २०२२\nरसाळगड श्रमदान मोहीम, १६ जानेवारी २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे (तारखेप्रमाणे) औचित्य साधून किल्ले रसाळगड ,खेड “दुर्गवीर प्रतिष्ठान” मार्फत श्रमदान व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये एकूण १६ दुर्गवीर सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडावरील सदर\nसुरगडावर सातत्यपूर्ण सुरू असलेले कार्य .गेले कित्येक वर्षे दुर्गवीर या सुरगडा श्रमदान करत आहे , अनेक वास्तू या श्रमातून उजेडात आल्या आहेत ,यावेळी देखील तोच उत्साह होता गडावर कार्य करणाऱ्या हातांची संख्या फार होती .साधारण २५ ते ३० लोक गडावर कार्य करत होते …गडावरील अनेक ज्योत्यांची स्वच्छता यावेळेस करण्यांत आली\nगृहउपयोगी वस्तू व फराळ वाटप\nदिवाळी भेट – विकासवाडी, डोंगरवाडी, जांभुळवाडी( नागोठणे, सुधागड तालुका, परळी)\nदिवाळी हा सणच आनंदाने उजळून जाण्याचा दिवस …सर्वत्र प्रसन्नता आणि दिव्यांच्या प्रकाशाने आंनदी राहण्याचा दिवस …हाच आनंद प्रत्येक ठिकाणी समान मुळीच नसतो , दर वर्षीप्रमाणे याही वर्षी श्री नंदू चव्हाण यांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या ‘ Joy Of Happiness ‘ या उपक्रमातुन गरजूना ‘ दिवाळी भेट ‘ देऊन त्यांची दिवाळी आम्ही\nरायगड जिल्हा परिषद शाळा, लाडवली येथे दुर्गवीर तर्फे संगणक संचाचे वापट\nसामानगड – वल्लभगड गुढीपाडवा – २०१8\nसाल्हेर विजयदिवस – जानेवारी 5, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ind-vs-nz-3rd-t20-ish-sodhi-take-one-hander-catch-to-dismiss-rohit-sharma-watch-video-mhsd-633420.html", "date_download": "2022-12-09T09:45:22Z", "digest": "sha1:MQLAZVA6BFI7VE2D3BWHZFHW3YWZAXS7", "length": 8182, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs NZ 3rd T20 Ish Sodhi take one hander catch to dismiss rohit sharma watch video mhsd - IND vs NZ : रोहितने मारला Bullet Shot, सोढीने एका हातात पकडला भन्नाट कॅच, VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nIND vs NZ : रोहितने मारला Bullet Shot, सोढीने एका हातात पकडला भन्नाट कॅच, VIDEO\nIND vs NZ : रोहितने मारला Bullet Shot, सोढीने एका हातात पकडला भन्नाट कॅच, VIDEO\nन्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.\nन्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.\nकोलकाता, 21 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सीरिजच्या तिन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकला होता. पहिल्या दोन्ही सामन्यात पहिले बॉलिंग घेतल्यानंतर यावेळी मात्र रोहितने वेगळा निर्णय घेऊन किवी टीमला धक्का दिला. यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी न्यूझीलंडच्या बॉलर्सची धुलाई केली. ईशान किशन आणि रोहित शर्मा यांच्यात 6.2 ओव्हरमध्ये 69 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली.\n21 बॉलमध्ये 29 रन करून ईशान किशन आऊट झाला, पण रोहित शर्माने न्यूझीलंडच्या बॉलर्सवर आक्रमण सुरूच ठेवलं. 31 बॉलमध्ये 56 रन करून रोहित शर्मा आऊट झाला. 180.65 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या रोहितने 5 फोर आणि 3 सिक्स मारल्या. ईश सोढीने (Ish Sodhi Catch) रोहित शर्माच्या आपल्याच बॉलिंगवर भन्नाट कॅच पकडला.\nसोढीने टाकलेला बॉल रोहित शर्माने सरळ आणि खूप जोरात मारला, पण ईश सोढीने एका हातामध्येच हा कॅच पकडला. रोहित शर्माची विकेट भारतासाठी मोठा धक्का ठरला, कारण भारताचे प्रमुख खेळाडू आधीच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. रोहित शर्माच्या आधी ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत आऊट झाले होते.\nरोहितने या सामन्यात केएल राहुल आणि आर.अश्विनला विश्रांती दिली. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यामुळे भारताने सीरिज आधीच खिशात टाकली आहे.\nकेएल राहुल हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मागच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राहुलने 4 अर्धशतकं केली आहेत, तर अश्विनने टी-20 वर्ल्ड कपमधून या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केलंय. राहुल आणि अश्विन यांना यानंतर दोन टेस्ट मॅचची सीरिजही खेळायची आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात येत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T08:55:32Z", "digest": "sha1:AS3I75HEQCPICC5YPOKBDCOOSQNJF5BA", "length": 7099, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेलू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n• उंची ८.७७ चौ. किमी\n• मेट्रो १३,७४० (२०११)\nनगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतारे\nसेलू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याचे शहर आहे.\nसेलू नगरंचायतीच्या स्थापन दिनांक 13/03/2015 ला झालेली आहे. सर्वात स्वच्छ शहर मानांकन व स्वच्छ सर्वक्षण मध्ये सलग सन 2018 ते 2022 या कालावधमध्ये दोनदा राष्ट्रपती च्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे.\nयेथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.\nया शहरामध्ये प्रामुख्याने तेली, पवार,कुणबी, माळी, महार, सुतार, माली, मुस्लिम या प्रामुख्याने जाती आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस पिके, केळी, सोयाबीन तूर हरभरा हे पिके घेतली जातात.\nबोर व्याग्र प्रकल्प बोर धरण पंचाधारा धरण\nघोराड, रेहकी, धानोली, कान्हापुर, गोंदापुर, वडगाव, गोंदापुर हे जवळील गावे आहेत\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०२२ रोजी ०७:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:25:54Z", "digest": "sha1:SXLJNVF3SYIKSMBQNKZBP3TJKEIT56U4", "length": 6932, "nlines": 148, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "न्याय हवा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nJun 4, 2022 साधना अणवेकर\nघेऊनी तान्ह्या बाळा उन्हात बसली माऊली\nवातानुकूलित ऑफिस मध्ये बसणार्यांच्या डोळ्यात अंजन घाली\nपै पै साठी झटणार्यांना का तुम्ही तडपवता\nलाखोंच्या गाड्या मधूनी फिरणाऱ्यांनो का असे वागता\nरोजगारीवर पोट ज्यांचे, महिन्याच्या पगारावरचे घरटे\nदाणा दाणा वाचवताना डोळ्यात अश्रू त्य���ंच्या दाटे\nसमसमान वागवा सर्वांना दया त्यांनाही मदतीचा हात\nहा जन्म क्षणभंगुर रे मानवा साठव आत्ताच पुण्य संचित\nप्रश्न आहे अनंत रोजचे आणि काळ तो अल्प आयुषी\nजगणाऱ्यांना तरी जगू द्या, मरून गेल्या कितीक वल्ली\nसत्ता सत्ता करणाऱ्यांनो खुर्चीवरचा खेळ तो विचित्र\nहोऊ नका कोणाचे शत्रू आपुलकीने व्हा सर्वांचे मित्र\nदान द्या प्रेमाचे, अन्नाचे ,विश्वासाचे, सुख स्वप्नांचे\nगरिबांना करू नका आणखी गरीब मागणे हेचकळकळीचे.\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/08/21/suhagratrichya-diwashi-pakya-dukhi-hota/", "date_download": "2022-12-09T09:25:02Z", "digest": "sha1:KAIGBSKD475XTH2VS65J36WE3KKIZBKR", "length": 10892, "nlines": 83, "source_domain": "live29media.com", "title": "सु'हाग'रात्रीच्या दिवशी पक्या खूप... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nसु’हाग’रात्रीच्या दिवशी पक्या खूप…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..\nविनोद १ : गण्या : आई मला लहान बहीण पाहिजे\nआई : तुझे बाबा दु*बईला गेले आहे. ते आल्यावर आपण आणू\nगण्या : आई आपण बाबांना सरप्राईस द्यायचं का\nआई : शांत बस न���*लायक.. आधीच तूच एक सर्प्राइस आहेस. आता पुन्हा नको.\nविनोद २ : एक बाई ठरवते – आज पासुन महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही, सगळ्या बायका हो म्हणतात..\nत्यात एक अनुभवी म्हातारी असते.. ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते…\nम्हातारी म्हणते:- मी सांगते तसं करा.. तुमचं एक बोट कानात घालुन हलवा. आता सांगा, बोटाला छान वाटतयं की कानाला\nबायका :- कानाला. म्हातारी :- मग जास्त शहाणपणा करू नका, गपचुप जाऊन नवऱ्यासोबत झोपा.(ज्याला समजला त्यांनीच हसा)\nविनोद ३ : सुहा गरा त्रीच्या दिवशी पक्या खूप दुखी होता. त्याला सोन्या विचारतो काय झालं पक्या.. दुखी का आहेस\nपक्या- अरे रात्री मी बायको बरोबर सुहा गरात करण्यासाठी जेव्हा सुरुवात केली. तेव्हा ती असं काही बोलली. ते ऐकून मी दुखी आहे.\nसोन्या- असं काय बोलली वहिनी पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे पक्या- ती बोलली, जाणू तुझा खूप मोठा आहे तेव्हा पासून साला मी हाच विचार करतोय हिने बारका कोणाचा पाहिला असेल.\nविनोद ४ : एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला… घरीच कोणी नव्हते…\nपिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले. घरातील सर्व लाईट बंद केली..\nपिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला…\nहे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे\nविनोद ५ : एक बंड्या बायकोच्या रोजच्या भांडणाला कंटाळून रविवारी डॉक्टरकडे येतो आणि सांगतो.\nबंड्या: डॉक्टर साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही.. कायम किट किट करत असते.. नेहमी चिडचिड करते. सारखी भांडते..\nमाझं काहीच ऐकत नाही… तुम्ही तिला शांत करू शकाल तुमच्या कडे काही औषध असेल तर मला नक्की द्या.\nडॉक्टर: (बंड्याला जवळ घेतो) अरे बंड्या हे करण ऐवढं सोपं असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का\nविनोद 6 : गण्याने पिंकीशी लग्न करायची जिद्द लावलेली असते\nगाण्याचा बाप : असं काय आहे पिंकीत तिच्याशीच लग्न का करायचं आहे\nगण्या : मला तिची लहानपणाची एक सवय खूप आवडली\nगण्या : लहानपणी ती आंगठा मस्त चो*कायची \nविनोद 7 : कु*त्रा-कु*त्रीचा गेम चालू असतो\nबायको : आहो कु*त्र्याला कसं माहित पडत कि तिला पाहिजे आहे\nबायको : मग कु*त्र्या तुझं नाक बंद आहे का तुला नाही समजत का\nविनोद 8 : गण्या : काका, काकू रोज रात्री कबुतराला दाणे टाकतात का\nकाका : नाही बेटा, का काय झालं\nगण्या : मग रोज रात्री काकू आह आ आ आ आ का करता��� \nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका… कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते. म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा. विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया..\nगण्या एकदा . . .\n६० वर्षांचे आजोबा डॉक्टरकडे जातात…\nबाई रस्त्यावर कलिंगड विकत होती…\n३ मुलींचा “छबीदार छबी” ह्या गाण्यावर सुंदर डान्स…\nआई बापाची लाडाची लेक निघाली नवर्या घरी ….\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:52:36Z", "digest": "sha1:C3HA5WBV5FEU2OKGUF6O7HRY6PEP4XA5", "length": 17060, "nlines": 128, "source_domain": "mediawatch.info", "title": "ॲरिस्टॉटलची तत्वमीमांसा (मेटाफिजिक्स) - Media Watch", "raw_content": "\nHome ताजे वृत्त ॲरिस्टॉटलची तत्वमीमांसा (मेटाफिजिक्स)\nजगामध्ये अनेक वस्तु आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत. वस्तुप्रकार परस्परांशी श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे संबंध असतात. त्यातून वेगवेगळ्या श्रेणी निर्माण होतात. उदाहरणार्थ निर्जीव वस्तुंपेक्षा वनस्पती श्रेष्ठ आहेत, वनस्पतींपेक्षा प्राणी श्रेष्ठ आहेत. प्रत्येक वस्तूला एक प्रकृती असते आणि रुपही असते. उन्नत स्थितीला जाण्याचा वस्तू प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ माणूस हे रुप असेल तर लहान मूल ही त��याची प्रकृती आहे. लहान मूल हे रुप असेल तर भ्रण अवस्था ही त्याची प्रकृती आहे. भ्रूण हे रुप असतं तेव्हा गर्भाशय ही प्रकृती असते.\nप्रकृतीचं रुपामध्ये परिवर्तन होणं कल्याणकारक असतं. प्रत्येक वस्तूची प्रकृती पूर्वनिश्चित असते. कोंबडीच्या अंड्यातून बदकाचं पिलू बाहेर येणार नाही. कोंबडीच्या पिलाची पुढे कोंबडी वा कोंबडा होईल. झाडाच्या बी मध्येच पूर्ण झाडाचं रुप दडलेलं आहे. झाड बनण्याची क्षमता बी मध्ये आहे तेच रुप प्रत्यक्ष साकारण्यातच वस्तूचं कल्याण म्हणजेच पूर्णता आहे.\nमात्र प्रत्येक बीचं झाडात रुपांतर होईलच असं नाही. प्रत्येक अंड्यातून पिलू निपजेलच असं नाही. समजा निपजलं तर ते कोंबडी वा कोंबड्याचं पूर्ण रुप गाठेलच ह्याची शाश्वती नाही. त्याचं स्पष्टीकरण देताना ॲरिस्टॉटल म्हणतो, प्रत्येक प्रकृतीमध्ये बदलाला विरोध करण्याचाही गुण—जडत्व असतं. प्रकृतीचा रुपामध्ये होणारा विकास रोखण्याला नैसर्गिक कारणंही असतात. प्रकृतीचा उगम रुपामध्ये आहे आणि रुपाचा उगम प्रकृतीमध्ये आहे असं असेल तर प्रकृतीची सुरुवात केव्हा व कशी झाली प्रकृती अनादी असते कारण तिचा संबंध भविष्यातील विविध रुपं घडवण्याशी आहे, असं स्पष्टीकरण अरिस्टॉटल देईल.\nएका स्थानाकडून दुसर्या स्थानाकडे जाणे म्हणजे गती. प्रत्येक वस्तूचा गुणधर्म असतो. त्यानुसार तिचं जगातलं स्थान निश्चित होतं. उदाहरणार्थ पृथ्वी वा जमीन. खालच्या स्थळी असणे हा पृथ्वीचा धर्म आहे. त्यामुळे पृथ्वीवरील कोणतीही वस्तू उंच फेकलीत तर ती खाली येते. अग्नीचा धर्म आहे वरती जाणे. अग्नी वरती जाऊ पाहतो म्हणजे ग्रह आणि तार्यांकडे जाऊ पाहातो. पण वस्तुंना गती प्राप्त कशी होते \nॲरिस्टॉटलच्या मते ईश्वरामुळे. ईश्वरामुळेच हे जग गतिमान आहे. ॲरिस्टॉटलचा ईश्वर निर्गुण, निराकार आहे असं स्वसंवेद्य असं चैतन्य आहे. त्याला कोणत्याही इच्छा नाहीत, वासना नाहीत त्यामुळे तो काहीही करत नाही. ॲरिस्टॉटलचा ईश्वर जग निर्माण करणारा नाही तर निर्माण झालेल्या जगाला केवळ गती देणारा आहे. त्याच्या चैतन्यामुळे विश्वातील वस्तूंना गती प्राप्त होते. गती देण्यासाठीही त्याला काहीही करावं लागत नाही. हा ईश्वर केवळ आणि केवळ चिंतन करतो. बाकी काहीही करत नाही. ॲरिस्टॉटलचा ईश्वर इंग्लडच्या राजासारखा आहे. पृथ्वीचा सम्राट असला तरी रिकामट���कडा आहे. केवळ चिंतन करतो.\nॲरिस्टॉटलची ही तत्वमीमांसा ख्रिश्चन धर्माने आपलीशी केली आणि ख्रिश्चन धर्माचं तत्वज्ञान रचलं. ज्या तत्वज्ञानाने युरोपातील काळा कालखंड वा डार्क एज व्यापून टाकलं होतं. पुनरुज्जीवन वा रेनेसांन्स या सांस्कृतिक आंदोलनाने आव्हान दिलं ते ॲरिस्टॉटलच्या परिभाषेतील ख्रिश्चन धर्माच्या तत्वज्ञानाला. गॅलिलिओ, कोपर्निकस, लिओनार्दो दा व्हिंचि, मायकेल एंजेलो इत्यादी शास्त्रज्ञ, चित्रकार, शिल्पकार आणि स्थापत्यविशारदांनी. रोमन साम्राज्याच्या सुवर्णयुगाचा पुनर्जन्म करायचा असेल तर अरिस्टॉटल, प्लेटो ह्यांचं पुनर्जीवन करायला हवं अशी कलावंतांची धारणा होती. विस्मृतीत गेलेला ॲरिस्टॉटल, प्लेटो आणि अन्य ग्रीक विचारवंतांचं उत्खनन त्यांनी सुरू केलं. रेनेसांन्स ह्या शब्दाचा अर्थच मुळी पुनर्जन्म.\nभारतीय इतिहासात असा काळा कालखंड नव्हता. परंतु युरोपियन इतिहासकारांची रोमन साम्राज्याच्या सुवर्णयुगाची कल्पना हिंदुंचं सुवर्णकाळ या रुपात भारतामध्ये मांडण्यात आली. इतिहासाच्या पुस्तकांतून आणि पिढ्यां-पिढ्यांच्या सामूहिक स्मृतीने ती भारतीय, विशेषतः हिंदूंच्या मनात दृढ झाली आहे.\n(लेखक नामांकित पत्रकार व अभ्यासक आहेत)\nहे सुद्धा नक्की वाचा-\nफिलीप, ॲरिस्टॉटल आणि सिकंदर–http://bit.ly/2TnNuxf\nPrevious articleअश्लील उद्योग मित्र मंडळ\nNext articleशहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nपानगावचे प्राचीन मंदिर- मध्य भारताला जोडणारा सांस्कृतिक दुवा\nअनोखे ‘पुस्तक दोस्ती’ अभियान\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2022-12-09T10:00:34Z", "digest": "sha1:TGEZQ6YKWFW3L47KSU6V264NZI3STKZ3", "length": 16850, "nlines": 221, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:आरती - विकिस्रोत", "raw_content": "\nमराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त आरत्या या वर्गात येतात\nएकूण १४९ पैकी खालील १४९ पाने या वर्गात आहेत.\nगणपतीची आरती/आदि अवतार तुझा, अकळकळपठारी\nगणपतीची आरती/आरती करितो गणपतीदेवा\nगणपतीची आरती/आरती करु तुज मोरया\nगणपतीची आरती/आरती करूं गणपतीला दे\nगणपतीची आरती/आरती मी करिन तुला\nगणपतीची आरती/आरती सप्रेम जयजय स्वामी\nगणपतीची आरती/आवडी गंगाजळें देवा न्हाणी\nगणपतीची आरती/उंदरावरि बैसोनि दूडदूडा\nगणपतीची आरती/उठ उठ रे उठ गणराया\nगणपतीची आरती/उपेल जरती मदें शुंडा\nगणपतीची आरती/एकदंता गुणवंता गौरी सुखसदना\nगणपतीची आरती/ओंवाळू आर्ती देवा\nगणपतीची आरती/गजवदना पुजूनी तुला करित\nगणपतीची आरती/गजवदना मन नमले पाहुनियां\nगणपतीची आरती/गणपति नमिती स्तविती\nगणपतीची आरती/गणराज आज सुप्रसन्न होई\nगणपतीची आरती/गणराया आरती ही तुजला\nगणपतीची आरती/गणराया हे माझ्या ह्रदयाला\nगणपतीची आरती/जग ताराया अवतरलासी भक्त\nगणपतीची आरती/जय जय आरती पार्वतिकुमारा\nगणपतीची आरती/जय जय गणपति अघशमना\nगणपतीची आरती/जय जय गणपती\nगणपतीची आरती/जय जय जी विघ्नहरा आरती\nगणपतीची आरती/जय जय जी शिवकुमरा\nगणपतीची आरती/जय जय विघ्नविनाशन\nगणपतीची आरती/जय जय श्रीगजवदना\nगणपतीची आरती/जय जय सिद्धिविनायक गणपत\nगणपतीची आरती/जय देव जय देव जय गणपती देवा\nगणपतीची आरती/जय देव जय देव जय मंगलमूर्ती\nगणपतीची आरती/जय देव जय देव जय वक्रतुंडा\nगणपतीची आरती/जय श्रीग��ेशा गणपति देवा\nगणपतीची आरती/जयजयाजी विघ्नांतक हे गजानन\nगणपतीची आरती/झाली पूजा उजळुं आरती\nगणपतीची आरती/तू सुखकर्ता तु दु:खहर्ता\nगणपतीची आरती/तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया\nगणपतीची आरती/त्रिपुरासुर वधु जातां\nगणपतीची आरती/दीनदयाळा गणपति स्वामी\nगणपतीची आरती/नानापरिमळ दुर्वा शेंदूर\nगणपतीची आरती/पाश करि उत्पल शंख गदा\nगणपतीची आरती/बारों में आरती गणपतचरना\nगणपतीची आरती/बुद्धी दे विनायका\nगणपतीची आरती/वक्रतुंड एकदंत गौरिनंदना\nगणपतीची आरती/विघ्नांत विघ्नेशा हे गजानन\nगणपतीची आरती/वेदशास्त्रांमाजी तूं मंगल\nगणपतीची आरती/शंकरतनया भवभयहरणा पंचारती\nगणपतीची आरती/शिवतनया आजि दे मतिला\nगणपतीची आरती/शिवतनया वक्रतुंड गौरीच्या\nगणपतीची आरती/शेंदूर लाल चढायो\nगणपतीची आरती/सकल कलांचा उद्गाता\nगणपतीची आरती/सकळारंभी देव आदि गणपती\nगणपतीची आरती/सुखकारक, दुखहारक, सन्मतिदायक, गणपती मोरया\nगणपतीची आरती/स्थापित प्रथमारंभी तुज\nगणपतीची आरती/हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा\nतुळशीची आरती/जय देव जय देवी जय माये तुळशी\nतुळशीची आरती/जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी\nतुळशीची आरती/तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळ\nतुळशीची आरती/तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं\nतुळशीची आरती/वृंदावनवासी जय माये तुळस\nदत्ताची आरती/ अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते\nदत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता\nदत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता\nदत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा\nदत्ताची आरती/ आरती दत्तराजगुरुची\nदत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची\nदत्ताची आरती/ आरती दत्तात्रयप्रभूची\nदत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा\nदत्ताची आरती/ कृष्णापंचगंगासंगम निजस्थान\nदत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा\nदत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो\nदत्ताची आरती/ जय देव जय देव जय अवधूता\nदत्ताची आरती/ जय देवा दत्तराया \nदत्ताची आरती/ जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें\nदत्ताची आरती/ जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला\nदत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा\nदत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची\nदत्ताची आरती/ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा\nदत्ताची आरती/ दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती\nदत्ताची आरती/ दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ\nदत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी\nदत्ताची आरती/ धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची\nदत्ताची आरती/ पतिव्रता सती अनुसया माता\nदत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी\nदत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया\nदत्ताची आरती/ विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले\nदत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला\nदत्ताची आरती/ सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता\nदत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती \nशंकराची आरती/कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला\nशंकराची आरती/जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा\nशंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज\nशंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो\nशंकराची आरती/जय देव जय देव जय शंकर सांबा\nशंकराची आरती/लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा\nश्री अंबामातेची आरती/सौम्य शब्दे उदोकारे वाच\nश्री देवीची आरती/अंबिके तुझे गे चरण दाखवी\nश्री देवीची आरती/अश्विन शुद्ध शुक्लपक्षी\nश्री देवीची आरती/दुर्गे दुर्घट भारी\nश्री लक्ष्मी देवीची आरती\nश्री शाकंभरी देवीची आरती\nश्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबाई) आरती\nश्रीयोगेश्वरी (अंबेजोगाई) देवीची आरती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०२२ रोजी ०७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2022/11/22/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A/?noamp=mobile", "date_download": "2022-12-09T09:16:17Z", "digest": "sha1:7OAHPPNNTLPJUI37IJSRDEMOGEHLXDN7", "length": 7306, "nlines": 113, "source_domain": "spsnews.in", "title": "बांबवडे येथील दाटीवाटी च्या घराला आग : सुदैवाने जीवितहानी नाही – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nबांबवडे येथील दाटीवाटी च्या घराला आग : सुदैवाने जीवितहानी नाही\nबांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरूड रोड वरील छत्रपती ताराराणी सह. पतसंस्थेच्या बाजूला असलेल्या तीन घरांमध्ये आग लागल्याने घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. घरातील सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nबांबवडे येथील सरूड रोड ला जाणाऱ्या चौकातील ताराराणी पतसंस्थेच्या शेजारी असलेल्या सदाशिव शेळके यांच्या मालकीच्या घरात तीन कुळे भाड्याने रहात होती. यामध्ये आयेशा जहांगीर आत्तार, ,संगीता रमेश शेळके, विजय कांबळे गवंडी आणि या तिघांच्या घराला आग लागली. आगीचा धूर येवू लागल्याने मलकापूर नगरपरिषद च्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु ते येईपर्यंत या तीनही घरातील समान जळून खाक झाले होते. यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर घरात असल्याने आग पसरण्याची शक्यता दाट होती. परंतु अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शक्य ते समान, तसेच गॅस सिलेंडर बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला.\n← छत्रपती शिवाजी महाराज , जुन्या युगासाहित आधुनिक युगाचे देखील आदर्श : समाजातून लोक चळवळ उभी राहील\nसरूड च्या कडवी पुलाजवळ झालेल्या दुचाकी व चार चाकी वाहनांच्या अपघातात एक ठार, तर एक जखमी →\nजीवन असं जगावं, हसंत हसंत , गाणं म्हणंत – श्री संपत पाटील\nबजागेवाडी येथील सौ सुनिता काताळे यांचे अल्पश: आजाराने निधन : रक्षाविसर्जन २९ जानेवारी रोजी\nगुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी सीसी टीव्ही कॅमरांचे लोकार्पण – सरपंच सागर कांबळे\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/general-news/this-is-about-highly-paid-employee/", "date_download": "2022-12-09T09:40:16Z", "digest": "sha1:UFHP3YGLMDUALP5KRTMNSDJBQ6M7C5OE", "length": 8122, "nlines": 77, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "जगातील सर्वात मोठा पगारदार आहे भारतीय, त्याचा महिन्याचा पगार पाहून वेडे व्हाल ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News जगातील सर्वात मोठा पगारदार आहे भारतीय, त्याचा महिन्याचा पगार पाहून वेडे व्हाल...\nजगातील सर्वात मोठा पगारदार आहे भारतीय, त्याचा महिन्याचा पगार पाहून वेडे व्हाल \nआपल्यापैकी अनेकजण हे विविध ठिकाणी नोकरी करत कार्यरत असतात, त्यातून मिळणाऱ्या पगारावर आपण आपले आयुष्य व्यतीत करत असतो. प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे पगार मिळतो. एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला महिन्याला किती पगार मिळत असेल लाख, २ लाख, १ कोटी नाहीतर तब्बल १४५८ कोटी….. आता तुम्ही म्हणाल १४५८ कोटी दरमहा लाख, २ लाख, १ कोटी नाहीतर तब्बल १४५८ कोटी….. आता तुम्ही म्हणाल १४५८ कोटी दरमहा कदाचित तुमचा विश्वास बसला नसेल, पण मात्र हे सत्य आहे…. चला पाहूया कोण आहे ही व्यक्ती जिला महिन्याला तब्बल कोटींमध्ये पगार मिळतो.\nजगातील सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारताच गडबडू जाऊ नको, त्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता, त्या व्यक्तीचं नाव आहे जगदीप सिंग. जगातील सर्वाधिक पगार घेणारी ही व्यक्ती भारतीय आहे. जगदीप सिंग हे क्वांटमस्केपचे संस्थापक आहेत. इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी संशोधनाचं काम ही कंपनी करते.\nकंपनीचे सीईओ अलेन मस्क यांच्यापेक्षा ही जास्त पगार घेतात. त्यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज आहे, १७ हजार ५०० कोटी रुपये. महिन्याला ते १४५८ कोटी रुपये पगार घेतात तर दिवसाचा त्यांचा पगार ४८ कोटी रुपये इतका आहे. जगदीप सिंग यांचा एक दिवसाचा पगार म्हणजे अनेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल आहे.\nजगदीप सिंग हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बी टेक आहेत, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून एमबीए झाले आहेत. ही कंपनी स्थापन करण्याच्या आधी त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फार महत्त्वाच्या पदांवर राहून काम केली आहेत आणि त्यामुळे त्यांना हा मोठा पगार पूर्णपणे अपेक्षित आहे आणि ते या इतक्या पगारासाठी पात्र आहेत. जगातल्या अग्रगण्य कंपन्यांच्या सीईओ पदावर अनेक भारतीय कार्यरत आहेत. जगात सर्वात जास्त पगार घेणारा पगारदार हा बहुमान एका भारतीयाला मिळाला आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleकपिल देव यांनी रणवीर सिंगच्���ा आगामी ८३ चित्रपटासाठी घेतले तब्बल एवढे मानधन, जाणून डोळे पांढरे होतील \nNext articleपुष्पा या साऊथच्या चित्रपटासाठी अस्सल मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा आहे हा मोलाचा वाटा, जाणून घ्या \nजुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या तरुणाची धक्कादायक माहिती उघड, वधूपक्ष चिंतेत \nविवाहित महिलांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार ६००० रुपये, जाणून घ्या पूर्ण माहिती \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:40:16Z", "digest": "sha1:CCAJF3G6CWQRP6KTMTJY62LNB4UVMHS6", "length": 17606, "nlines": 141, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "खिद्रापूर- कोपेश्वर – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nJun 4, 2022 खिद्रापूर\nकोल्हापूरपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावरचं छोटंसं गाव खिद्रापूर. कोल्हापूरहून जयसिंगपूर-कुरुंदवाड मार्गे खिद्रापूरला जाता येते. सकाळी लवकर निघून नरसोबाची वाडी, खिद्रापूर, बाहुबली असे सगळे फिरून संध्याकाळपर्यँत मुक्कामाला कोल्हापूरला पोहोचता येते. खिद्रापूरला जाण्याचा रस्ता तितकासा चांगला नाही पण जर वाट थोडी वाकडी कराल तर खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची कोरीव शिल्पे दिवस सार्थकी लावल्याचे पुरेपूर माप तुमच्या पदरात टाकतील.\nमंदिराचा परिसर तसा सुनासुनाच वाटेल. आजकाल बर्याच देवादिकांच्या नशीबी जसा भक्तगणांचा आणि पैशाचा ओघ असतो तसा अजून तरी या कोपेश्वराच्या नशीबी नाही. पाच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचा भरभक्कम इतिहास पाठीशी असून आणि कोरीव शिल्पाकृतींचे अनमोल लेणे लेवूनही हे ठिकाण भक्तगण, कलाप्रेमी किंवा पर्यटक सर्वांकडून तसे उपेक्षितच राहिले आहे. कदाचित त्यामुळेच मंदिराच्या ठायी अपेक्षित असणारा निवांतपणा मात्र इथे भरपूर लाभतो.\nहत्ती हा जरी वैभवाचं प्रतीक मानला जात असला तरी या मंदिराचं वैभव हेच की या मंदिराचा भार 92 हत्तीन��� आपल्या शिरावर पेलला आहे. मंदिर तसे दुर्लक्षित राहिल्यामुळे असेल किंवा इतर काही विध्वंसक कृतींमुळे असेल आज मात्र हे मंदिर सोंड तुटलेल्या हत्तींच्या शिरावर असल्यासारखे वाटते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेले १२ खाब १२ राशींचे मानले जातात. पूर्वीच्या काळी मंदिरं बांधणारे आपल्या भौगोलिक, खगोलशास्त्र विषयक किंवा अन्य ज्ञानाचा प्रत्यय अशा प्रकारे देत असावेत किंवा नंतर ते पाहणारे आपल्या परीने त्याचा अर्थ लावत असावेत. मंदिरात प्रवेश केल्या-केल्याच मध्यभागी गोलाकार खुल्या छताचा भाग लक्ष वेधून घेतो. तिथे केल्या जाणा-या होमाचा धूर थेट बाहेर जावा म्हणून छताचा केलेली ही सोय. होमाचे हे स्थान म्हणजे मंदिरातील स्वर्गमंडप.\nमंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेले १२ खाब १२ राशींचे मानले जातात. पूर्वीच्या काळी मंदिरं बांधणारे आपल्या भौगोलिक, खगोलशास्त्र विषयक किंवा अन्य ज्ञानाचा प्रत्यय अशा प्रकारे देत असावेत किंवा नंतर ते पाहणारे आपल्या परीने त्याचा अर्थ लावत असावेत. मंदिरात प्रवेश केल्या-केल्याच मध्यभागी गोलाकार खुल्या छताचा भाग लक्ष वेधून घेतो. तिथे केल्या जाणा-या होमाचा धूर थेट बाहेर जावा म्हणून छताचा केलेली ही सोय. होमाचे हे स्थान म्हणजे मंदिरातील स्वर्गमंडप.\nखिद्रापुरचे शिवमंदिर कोपेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराची माहिती देणारी पुस्तके किंवा कसलेही फलक इथे आढळत नाहीत. मंदिरासमोर खिद्रापूर गावाची लोकसंख्या २२०७ असल्याची माहिती दर्शवणारा एक छोटा फलक तेव्हढा आढळतो. जनगणना कधीची त्याचाही उल्लेख नाही. मंदिराची व्यवस्था पाहणा-या कुटुंबातील बाईंनी मंदिराची माहिती दिली. पाहुण्यांना आपले घर दाखवावे अशा अगत्याने मंदिर दाखवले आणि कोपेश्वराची सर्वश्रुत कथाही सांगितली. खिद्रापूर महाराष्ट्राच्या सीमेवर, कृष्णा नदीच्या काठी. पलीकडच्या काठावर कर्नाटकात येडूर गाव. खिद्रापुरात शिव-पार्वतीचे वास्तव्य, तर दक्षिणेला येडूर गावी पार्वतीचे माहेर. एकदा पार्वतीच्या माहेरी एक यज्ञ होणार होता, पण शिव-पार्वतीला यज्ञाचे निमंत्रण नव्हते. पार्वती विचार करते, नव-याला माहेरी निमंत्रण नसताना त्याने जाणे बरोबर नाही पण मला माझ्या वडिलांकडे जायाला निमंत्रण कशाला हवे पार्वती नंदीला सोबत घेऊन आपल्या माहेरी जाते. निमंत्रण ��सताना आल्याबद्दल पार्वतीच्या बहिणी तिचा अपमान करतात. अपमान सहन न होऊन पार्वती यज्ञात उडी घेऊन आत्मसमर्पण करते. शंकराला जेंव्हा खिद्रापुरात हे वृत्त कळते तेंव्हा तो संतप्त होतो व तांडव नृत्य सुरू करतो. त्याला शांत करण्यासाठी विष्णू येतो. शिव कोपला म्हणून इथे त्याला कोपेश्वर शिव महणून ओळखले जाते. मंदिरात शिव आणि विष्णू (हरि-हर) दोघेही लिंगरूपात आहेत.\nयेडूर गाव दक्षिणेला. त्या दिशेला गेलेल्या पार्वतीची वाट पाहणारा शिव दक्षिणाभिमुख आहे. दक्षिणाभिमुख असणारे हे बहुधा एकमेव मंदिर. मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या गणपती आदि देवादिकांच्या मूर्तीही पार्वतीच्या प्रतीक्षेत दक्षिणेला तोंड करून आहेत. अशा या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिवमंदिर असूनही मंदिरासमोर नंदी नाही. कसा असेल तो तर पार्वतीसोबत येडूरला गेला होता ना तो तर पार्वतीसोबत येडूरला गेला होता ना पार्वतीशिवाय परतणार कोणत्या तोंडाने पार्वतीशिवाय परतणार कोणत्या तोंडाने येडूरहून तो परत आलाच नाही. कृष्णेच्या पलीकडच्या काठावरच्या त्या येडूर गावात बिचारा नंदी उत्तरेला तोंड करून एकटाच बसला आहे म्हणे. मंदिराशी संबंधित ही कथा, ज्या आपुलकीने ती सांगितली गेली त्यातला आपलेपणा, कथेतील देवादिकांचे मानवीकरण विलक्षण आवडलं आणि मनात आलं. एकदा त्या येडूर गावात जाऊन एकट्याच बसलेल्या उत्तराभिमुख नंदीलाही भेटून यायला हवं.\nपरत निघताना लक्षात आलं की इथे जेवणाखाण्याची सोय तर सोडाच साधी चहाची टपरीही नाही. हल्ली काही कुटुंबं पूर्वसूचना दिल्यास जेवणाची व्यवस्था करतात असे समजले, पण खात्री नाही. चहाची चौकशी केली तर जयसिंगपुरात जावे लागेल असे सांगण्यात आले. मंदिराच्या कोरीव शिल्पाकृती पयर्टकांच्या दृष्टीने एक पर्वणीच आहे हे खरे; पण पयर्टकांना आकर्षित करू शकतील अशा सोयी-सुविधा मात्र आज तरी इथे उपलब्ध नाहीत. पर्यटन क्षेत्र म्हणून मंदिर परिसराच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याचे ऐकले. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आणि विनियोग कधी आणि कसा होईल ते कोपेश्वरच जाणे. कोपेश्वराची पार्वती प्रतीक्षा भले न संपणारी असेल पण मंदिर परिसराच्या विकासाची मात्र फार काळ प्रतीक्षा करावी लागू नये.\nरुक्मिणीचे माहेर – कौंडिण्यपूर\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/empty-face-wash-plastic-tube-cosmetic-packaging-product/", "date_download": "2022-12-09T10:28:20Z", "digest": "sha1:N3U6S75LWQJGVGBK7Y4STLC2OK5L2HWH", "length": 10552, "nlines": 207, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " घाऊक रिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग उत्पादक आणि पुरवठादार |रनफांग", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nदोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅकेजिंग आय क्रीम ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25 मिमी-50 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nआम्ही व्यावसायिक फेस वॉश ट्यूब निर्माता आहोत, तुमच्यासाठी फेस वॉश ट्यूब डिझाइनच्या अनेक शैली आहेत.फेस वॉश कॉस्मेटिक सॉफ्ट ट्यूब फ्लिप टॉप कॅप किंवा स्क्रू कॅपसह असू शकते.आणि तुमच्यासाठी निवडण्यासाठी अंडाकृती आणि गोल आकाराच्या कॉस्मेटिक स्क्विज ट्यूब आहेत.याशिवाय, तुम्ही 100% PE मटेरियलमध्ये फेस वॉश ट्यूब बनवणे निवडू शकता, ते तुमच्या गरजांवर अवलंबून आहे.फेस वॉश ट्यूबचा व्यास, क्षमता, रंग आणि लोगो प्रिंटिंग सानुकूलित केले जाऊ शकते.\n1. ही प्लास्टिक फेस वॉश कॉस्म��टिक ट्यूब गोल ट्यूब आहे, जी पीई सामग्रीपासून बनलेली आहे.या ट्यूबचा व्यास 40 मिमी आहे, कारण, व्यास सानुकूलित केला जाऊ शकतो.आणि ही ट्यूब कलर ट्यूब आहे.\n2. उच्च दर्जाचे सिल्कस्क्रीन प्रिंटिंग आणि हॉट-स्टॅम्पिंग प्रिंटिंग.या प्रिंट पद्धती कलर ट्यूबसाठी योग्य आहेत, ज्यामुळे तुमची ट्यूब अधिक फॅशनेबल आणि सुंदर होईल.\n3. कॅप ऍक्रेलिक कॅप आहे, ट्यूबसाठी, आमच्याकडे निवडण्यासाठी अनेक प्रकारच्या कॅप आहेत, जसे की फ्लिप कॅप, स्क्रू कॅप, ऍक्रेलिक कॅप, अष्टकोनी कॅप आणि असेच.या ट्यूबशी जुळण्यासाठी आम्ही ऍक्रेलिक कॅप का निवडतो याचे कारण म्हणजे ऍक्रेलिक कॅप अधिक चांगली दिसते.आतून सोनेरी आणि बाहेरून पारदर्शक आहे.\n1. संकल्पना डिझाइन, विकास, उत्पादन, सजावट, गोदाम आणि वितरणापासून सर्व पॅकेजिंग गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही एक-स्टॉप उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करतो.\n2. ग्राहक-पॅकेज केलेल्या वस्तूंसाठी आकांक्षी उच्च दर्जाचे पॅकेजिंग प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.\nमागील: कस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nपुढे: दोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅकेजिंग आय क्रीम ट्यूब\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nघाऊक प्लॅस्टिकचे रिकामे लिपग्लॉस कंटेनर्स...\nसिलिस्कोन ब्रशसह प्लास्टिक फेस वॉश ट्यूब\nडबल ट्यूब प्लास्टिक कॉस्मेटिक गोल मऊ ट्यूब पा...\n120ml कॉस्मेटिक प्लास्टिक पॅकेजिंग मसाज ट्यूब w...\nफेस वॉश ट्यूब कॉस्मेटिक ट्यूब स्किनकेअर कॉस्मेटिक...\nसिलीसह 100ml प्लास्टिक कॉस्मेटिक फेस वॉश ट्यूब...\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-braking-two-killed-two-injured-in-car-two-wheeler-collision/", "date_download": "2022-12-09T08:49:13Z", "digest": "sha1:COM6ATPFXEXPXQE5NMPHKB2FXOFGRLYH", "length": 6272, "nlines": 44, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: कार- दोन दुचाकीच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: कार- दोन दुचाकीच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nअहमदनगर ब्रेकींग: कार- दोन दुचाकीच्या धडकेत दोन ठार, दोन जखमी\nअहमदनगर- कार- दोन दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर दुसर्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास नगर-दौंड महामार्गावर विसापूर फाटा येथे घडली.\nया अपघातात स्नेहालयच्या केडगाव येथील रुग्णसेवा केंद्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या दोघा स्वयंसेवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सचिन भिमराव काळे (वय ४३, रा.छाया टॉकीज पाठीमागे, तोफखाना) व सरिता भरत कुलकर्णी (वय ३८, रा.सुमन अपार्टमेंट, धर्माधिकारी मळा, बालिकाश्रम रोड) यांचा समावेश आहे तर जखमींमध्ये सुरेश साहेबराव कवडे, पोपट तात्याबा साबळे (दोघे रा.कोरेगाव, ता.श्रीगोंदा) यांचा समावेश आहे.\nसचिन काळे व सरिता कुलकर्णी हे दोघे श्रीगोंदा येथे एका रुग्णाला भेटण्यासाठी मोटारसायकलवर जात होते. सकाळी १० च्या सुमारास विसापूर फाट्यावर ट्रकला ओहरटेक करताना चुकीच्या दिशेने आलेल्या इंडिका कारने (क्र.एम.एच.२०, बी.वाय.५२५४) त्यांच्या मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या धडकेत दोघे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.\nत्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्यानंतर त्याच इंडिका कारने त्यांच्या पाठीमागून येणार्या आणखी एका मोटारसायकलला धडक दिली. त्यावरील दोन युवकही जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलावून घेतल्या. चारही जखमींना तातडीने उपचारासाठी नगरल हलविण्यात आले. मात्र नगरला येईपर्यंत यातील सचिन काळे व सरिता कुलकर्णी यांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता.\nमयत सचिन काळे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ भाऊ, भावजया असा परिवार आहे. तर सरिता कुलकर्णी यांच्या पश्चात पती, २ मुले असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्नेहालय परिवारावर शोककळा पसरली.\nअपघातानंतर इंडिका कार चालकाने कार तेथेच सोडून पलायन केले. बेलवंडी पोलिसांनी सदरची कार ताब्यात घेतली असून कार चालकाचा शोध घेतला जात आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/rajkiya-arthkaran", "date_download": "2022-12-09T09:00:08Z", "digest": "sha1:OKBQC225V4QOM4BTWCOMPLYF5GG5SRP3", "length": 3979, "nlines": 58, "source_domain": "dpbooks.in", "title": "राजकीय अर्थकारण Rajkiya Arthkaran – Diamond Publications Pune", "raw_content": "\n हा एक कूटप्रश्न आहे. प्राचीन काळी खासगी क्षेत्रांचा समावेश राजकीय म्हणून केला गेला, तर त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रांशी संबंधित घडामोडी म्हणजे राजकीय होय, असं मानलं गेलं. पुढे राजकीय अर्थकारण म्हणजेच राजकीय क्षेत्र ही धारणा आली.\nयाच अनुषंगाने हे पुस्तक महाराष्ट्रातल्या दुसर्या सत्तांतरानंतरच्या निवडणुकीच्या राजकारणातली आणि राजकीय अर्थकारणातली तथ्यं मांडतं. आठ हजारांपेक्षा जास्त नेतृत्वसंख्येचं सामाजिक-विश्लेषण हे या पुस्तकाचं संख्याशास्त्रीय असं खास वैशिष्ट्य आहे. संघटित लोकशाही, व्यावसायिक प्रतिनिधित्व, नवहिंदुत्व या संकल्पनांचे नव्या संदर्भातले अर्थ या पुस्तकाद्वारे प्रथमच मांडले गेले आहेत. दोन्ही कॉंग्रेसची आणि शिवसेनेची झालेली पडझड, भाजपच्या वर्चस्वाची जडणघडण आणि भाजपकेंद्रित मूल्यव्यवस्थेमुळे घडून आलेल्या क्रांतीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण हा या पुस्तकाचा गाभा आहे. चालू राजकारणाचा आणि एकंदर राजकीय-आर्थिक परिस्थितीचा नवा अन्वयार्थ हे पुस्तक समोर आणत असल्यामुळे अभ्यासकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांसाठीही ते निर्विवादपणे नवी दृष्टी देणारं ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/997360", "date_download": "2022-12-09T09:29:09Z", "digest": "sha1:OQJJEK3NBGI4VGJMZRTGT4TGMSLJ4IDU", "length": 2671, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"त्रिपोली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"त्रिपोली\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:०८, ३१ मे २०१२ ची आवृत्ती\n१७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: frr:Tripolis\n१८:३२, ३० मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nJAnDbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ml:ട്രിപ്പോളി)\n०१:०८, ३१ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: frr:Tripolis)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/01/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2022-12-09T09:05:57Z", "digest": "sha1:6ZWQGF7NDZ4ERM34FYZT7J26L22U6WL7", "length": 10977, "nlines": 89, "source_domain": "onlinenews15.com", "title": "बॉलीवूडच्या या 5 प्रसिद्ध अभिनेत्र्या ठरल्या ‘oops moment’ च्या बळी, 4 नंबर च्या अभिनेत्रीच तर सगळंच दिसत होत…” – Epic Marathi News", "raw_content": "\nबॉलीवूडच्या या 5 प्रसिद्ध अभिनेत्र्या ठरल्या ‘oops moment’ च्या बळी, 4 नंबर च्या अभिनेत्रीच तर सगळंच दिसत होत…”\nबॉलीवूडच्या या 5 प्रसिद्ध अभिनेत्र्या ठरल्या ‘oops moment’ च्या बळी, 4 नंबर च्या अभिनेत्रीच तर सगळंच दिसत होत…”\nJune 1, 2022 adminLeave a Comment on बॉलीवूडच्या या 5 प्रसिद्ध अभिनेत्र्या ठरल्या ‘oops moment’ च्या बळी, 4 नंबर च्या अभिनेत्रीच तर सगळंच दिसत होत…”\nबॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या नकळत ओप्स मोमेंटला बळी पडल्या. सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी याला उघड विरोध केला, त्यांनी प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक मानले नाही. चला तर मग आज पाहूया. बॉलीवूडच्या अशाच एका ओप्स मोमेंटला आपण बळी पडलो.\nबॉलीवूडचा विनोदी चित्रपट ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ २०१४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलिया भट्टने भूमिका साकारली होती.वरुण धवनमध्ये आलियासोबत स्क्रीन शेअर केली होती.या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुणने आलियाला आपल्या मांडीत उचलून घेतले होते. आलियाच्या पारदर्शक सलवारमुळे अभिनेत्री उप्स मोमेंटची बळी ठरली.\nदेसी गर्ल प्रियांका चोप्राने नुकताच तिचा एक गाणे गातानाचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये प्रियांका निकसोबत स्विंग करताना दिसत आहे. यावेळी प्रियांकाने ब्लॅक अँड व्हाइट कलरचा वन पीस परिधान केला होता. प्रियांकाची स्टाईल आणि मस्ती बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले. असे दिसते की पीसीला कदाचित माहित नव्हते की ती ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे.\nशिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ एकदा खूप चर्चेत आला होता.या व्हिडिओमध्ये शिल्पा क्रूझ हवेत एन्जॉय करत होती आणि पोज देताना दिसत होती, तेव्हाच शिल्पाचा ड्रेस हवेत उडू लागतो. शिल्पाने एकप्रकारे तिचा ड्रेस हाताळला, पण अशाप्रकारे शिल्पाने ओप्स मोमेंटचा बळी होण्याचे टाळले.\nबॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मलायका अरोरा उप्स मोमेंटची शिकार झाली आहे. 2020 च्या दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटव�� मलायका अरोरा ओप्स मोमेंटला बळी पडली. या खास प्रसंगी मलायका पिवळ्या रंगाचा रिव्हलिन गाऊन परिधान करताना दिसली. यावेळी तिने अभिनेत्रीचा ड्रेस बाजूला करून सैल केला होता. खांदा.. यामुळे अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार होणार आहे.\n‘पचताओगे’ गाणे लॉन्च झाले तेव्हा नोरा फतेही ओह्प मोमेंटमध्ये वाचली. गाण्याच्या लाँचच्या वेळी नोरा तिचा सहकलाकार विकी कौशलसोबत डान्स करताना दिसली. त्याचवेळी नोरा डान्स स्टेप करण्यासाठी खाली वाकते. तिने ड्रेस पकडायला सुरुवात केली. प्रसंगाची निकड तिने मोठ्या कष्टाने हाताळली.\nसचिन ची मुलगी साराच्या व्हायरल फोटोंनी जिंकली लाखो लोकांची मने, मराठमोळ्या साडी मध्ये दिसतेय खूपच सुंदर…\nसैफच्या पहिल्या लग्नात 10 वर्षांच्या करीनाने “अभिनंदन अंकल” म्हणून दिल्या होत्या शुभेच्छा, आणि आज आहे त्याच्याच 2 मुलांची आई दररोज करते…”\nआयुष्यात कधीच सुधरु शकणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावून ठेवलाय बॉलिवूड च्या या टॉप अभिनेत्याच्या पत्नीचा फोटो, बोलला मी त्या फोटोकडे पाहून दररोज..’ फोटो पाहून धक्का बसेल\nजान्हवी कपूरने घातला असा ड्रेस, ज्यातून दिसत होत आ’त’लं सगळं काही, फोटो ‘ZOOM’ करून पाहिल्यावर तर दिसून येतात प्रा’य’व्हे’ट पा’र्ट – पहा VIDEO\nवजन कमी करण्यासाठी स्वतःच्या श-री-राची प्ला-स्टि-क स-र्ज-री करायला गेली हि सुप्रसिद्ध अभिनेत्रीने, त्यांनतर काही तासांतच झाला रु-ग्णा-लयात मृ-त्यू… फोटो पाहून धक्का बसेल\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2021/08/", "date_download": "2022-12-09T09:52:51Z", "digest": "sha1:I2ZNU5WF27AEEK73QGJASU4K36LCLZUC", "length": 22690, "nlines": 98, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: August 2021", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nसध्या वर्क फ्रॉम होमच्या काळात नवीन नवीन खाद्यपदार्थ घरी करून बघणं सुरू आहे कारण बाहेर जाऊन खाणं किंवा बाहेर जाणं तितकं शक्य नाहीये. कधी चवी, अंदाज बरोबर येतात कधी चुकतात. तसच एकदा अंदाज चुकून काही बाही उरलं होतं आणि त्यामुळे सकाळच्या जेवणाला असच बरच उरलं सुरलं खाल्लं गेलं. संध्याकाळी फक्त वरण भाताचा कुकर लावला आणि गरम गरम वरण भात, त्यावर लिंबू आणि तुप असं कालवून पहिला घास खाल्ल्यावर एकदम \"अहाहा\" झालं. रियाला म्हंटलं \"वरण भात म्हणजे माझं अगदी कंफर्ट फूड आहे\" झालं. रियाला म्हंटलं \"वरण भात म्हणजे माझं अगदी कंफर्ट फूड आहे\" तिने विचारलं \"कंफर्ट फूड म्हणजे काय\" तिने विचारलं \"कंफर्ट फूड म्हणजे काय\" तिला म्हटलं असं फूड जे खाल्ल्यावर अतिशय समाधान मिळतं किंवा मराठीत सांगायचं तर 'कंटेट फिलींग' येतं.\nनंतर विचार करत होतो की खरच माझ्यासाठी अश्या 'कंफर्ट फूड' प्रकारात काय काय येतं\nवर लिहिलं तसं गरम वरण भात तर नक्कीच. पण एकंदरीतच 'भात'. मागे आम्ही यल्लोस्टोन नॅशनल पार्कला गेलो होतो त्यावेळी आम्हाला पार्कच्या आत हॉटेल बुकींग मिळालं होतं. ते प्रवासाच्या दृष्टीने फायद्याचं होतं. पाच दिवस पार्कात मनसोक्त भटकंती झाली, निसर्गाचे भरपूर अविष्कार पाहून झाले. पार्कच्या आतल्या हॉटेलांमध्ये खाण्याची सोय चांगली होती. इटालियन, अमेरिकन, तसेच ब्रेकफास्टचे पदार्थ चांगले मिळायचे. पण सहाव्या दिवशी जेव्हा आम्ही सॉल्ट लेक सिटी एअरपोर्टवर विमानात बसण्याअधी जेवणाचा विचार करत होतो, तेव्हा दोघांनाही एकदम भात खायची इच्छा झाली. तिथे एअरपोर्टवर तर वरण भात मिळणं शक्य नव्हतं. मग एक चायनीज रेस्टॉरंट शोधून मस्त एग राईस खाल्ला गेल्यावर्षी पॅरिसमध्ये फिरत असताना खादाडीही मनसोक्त केली. फ्रेंच खाणं तसच तिथल्या बेकर्या प्रसिद्ध आहेत, त्यामुळे बरेच वेगवेगळे पदार्थ चाखले. ट्रीपच्या शेवटी एका संध्याकाळी मोनमार्ट एरियातल्या बेसिलीकाला गेलो. अंधार पडल्यावर आणि डोंगरमाथ्यावर थंडी वाजायला लागल्यावर पायवाटेने खाली आलो. पायथ्याशीच्या गल्ल्यांमध्ये मोठ्यासंख्येने विविध प्रकारची रेस्टॉरंट होती. सहज बघत असताना एक भारतीय रेस्टॉरंट दिसलं गेल्यावर्षी पॅरिसमध्ये फिरत असताना खादाडीही मनसोक्त केली. फ्रेंच खाणं तसच तिथल्या बेकर्या प्रसिद्ध आहेत, त्यामुळे बरेच वेगवेगळे पदार्थ चाखले. ट्रीपच्या शेवटी एका संध्याकाळी मोनमार्ट एरियातल्या बेसिलीकाला गेलो. अंधार पडल्यावर आणि डोंगरमाथ्यावर थंडी वाजायला लागल्यावर पायवाटेने खाली आलो. पायथ्याशीच्या गल्ल्यांमध्ये मोठ्यासंख्येने विविध प्रकारची रेस्टॉरंट होती. सहज बघत असताना एक भारतीय रेस्टॉरंट दिसलं रिया पटकन म्हणाली, चला तिकडे जाऊया. साधारण परदेशातली भारतीय रेस्टॉरंट म्हणजे पंजाबी असतात पण हे बंगाली / बांग्लादेशी निघालं. काहीतरी फॅन्सी नाव असलेली एक डाळ मागवली. पंचफोडण घातलेली तुपाची फोडणी दिलेली हरभर्याची डाळ आणि त्याबरोबर तुप जिर्यात हलकेच परतलेला जरासा फडफडीत भात. आम्ही खरतर ट्रीपला गेल्यावर भारतीय रेस्टॉरंटांमध्ये जाणं टाळतो पण हे कॉम्बिनेशन इतकं चविष्ट तरीही सात्त्विक लागलं की पूर्ण ट्रीपभर खालेल्ल्या मैदा, साखर, बटर, चॉकॉलेट, चिकन, मासे आणि विविध जलचरयुक्त पदार्थांचं एकदम उद्यापन झाल्यासारखं वाटलं.\nअमेरिकेत आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये भटकंती करत असतो. ट्रीपला गेल्यावर सकाळी भरपेट नाश्ता करून निघायचं, दुपारचं जेवण अगदी साग्रसंगीत न करता काहीतरी सटरफटर खायचं आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं असा आमचा साधारण दीनक्रम असतो. संध्याकाळ झाली की हे बघून मग जेऊ, ते बघून जेऊ करता करता सगळ्यांना एकदम भुकेचा अॅटॅक येतो आणि मग डोकी फिरून भांडाभांडी व्हायला लागते. अश्यावेळी मदतीला धाऊन येतं ते म्हणजे 'चिपोटले' चिपोटले ह्या मेक्सिकन चेनमध्ये मिळणारा 'बरिटो बोल' म्हणजे मोकळा पण मऊ शिजवलेला लेमन सिलँट्रो राईस, त्यावर परतलेल्या भाज्या, शिजवलेला राजमा, सालसा, तिखट सॉस, अगदी अर्धा चमचा सावर क्रीम आणि लेट्युसची बारीक चिरलेली पानं. अगदी पटकन मिळणारं, चविष्ट आणि स्वस्त असं हे खाणं अगदी 'कंफर्ट फूड' आहे कारण अर्थातच त्यातला भात\nपुलाव, मसालेभात, बिर्याणी बरोबरच लोकांकडून ऐकून, कधी नेटवर बघून आम्ही भाताचे बरेच प्रकार म्हणजे बिसीवेळे अन्ना, लेमन राईस, पुदीना राईस, कुकरमध्ये शिजवलेला नारळीभात, टँमरींड राईस, पावभाजी मसाला ���ातलेला तवा पुलाव, पनीर राईस वगैरे बरेच प्रकार घरी करत असतो. सगळ्यात जास्त म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडीही तर अगदी दर आठवड्याला होते. गोड पदार्थ जसे बिघडले तरी संपायचा कधीही प्रश्न येत नाही तसेच मुळात भात सगळ्यांना आवडत असल्याने भातही खूप उरला, कोणी खातच नाही वगैरे प्रश्नच येत नाही\nकंफर्ट फूड मध्ये मोडणारा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे भाताचच मावस भावडं असलेले पोहे आमच्या घरी अनेक वर्षांपासूनची पद्धत म्हणजे रविवारी सकाळी नाश्याला पोहे आमच्या घरी अनेक वर्षांपासूनची पद्धत म्हणजे रविवारी सकाळी नाश्याला पोहे गोळा न झालेले, तसच कोरडे न पडलेले, नीट शिजलेले पण फडफडीत न झालेले, दाणे नसलेले, लिंबू पिळलेले आणि वरून खोबरं कोथिंबीर घातलेले पोहे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख. मला पोह्यांंमध्ये दाणे खरतर आवडत नाहीत कारण ते मधेमधे येतात. पण सासर सोलापुरी असल्याने आमच्या पोह्यांमध्ये हल्ली दाणे आले आणि खोबरं गेलं गोळा न झालेले, तसच कोरडे न पडलेले, नीट शिजलेले पण फडफडीत न झालेले, दाणे नसलेले, लिंबू पिळलेले आणि वरून खोबरं कोथिंबीर घातलेले पोहे म्हणजे निव्वळ स्वर्गसुख. मला पोह्यांंमध्ये दाणे खरतर आवडत नाहीत कारण ते मधेमधे येतात. पण सासर सोलापुरी असल्याने आमच्या पोह्यांमध्ये हल्ली दाणे आले आणि खोबरं गेलं पोह्यांच्यावर काही घालायचं असेल तर मला फक्त बारीक (नायलॉन) शेव आवडते, फरसाण किंवा स्वतःची वेगळी चव असलेल्या इतर शेवा वगैरे नाही आवडत. फोडणीचे पोहे हे एकतर घरचे खावे किंवा ट्रेकला जाताना गडाच्या पायथ्यापशी असलेल्या गावांमधले. शहरांमधले पोहे मला तरी खाववत नाहीत. फोडणीच्या पोह्यांच्या दोन अगदी लक्षात राहीलेल्या चवींपैकी एक म्हणजे दिवेआगरला बापटांच्या घरी नाश्त्याला मिळालेलेल पोहे. कुठल्याही प्रकारची फॅन्सी रेसिपी नसलेले अगदी घरगुती आणि वर घरामागच्या झाडाच्या नारळाचं पांढरं शुभ्र खोबरं पोह्यांच्यावर काही घालायचं असेल तर मला फक्त बारीक (नायलॉन) शेव आवडते, फरसाण किंवा स्वतःची वेगळी चव असलेल्या इतर शेवा वगैरे नाही आवडत. फोडणीचे पोहे हे एकतर घरचे खावे किंवा ट्रेकला जाताना गडाच्या पायथ्यापशी असलेल्या गावांमधले. शहरांमधले पोहे मला तरी खाववत नाहीत. फोडणीच्या पोह्यांच्या दोन अगदी लक्षात राहीलेल्या चवींपैकी एक म्हणजे दिवेआगरला बाप���ांच्या घरी नाश्त्याला मिळालेलेल पोहे. कुठल्याही प्रकारची फॅन्सी रेसिपी नसलेले अगदी घरगुती आणि वर घरामागच्या झाडाच्या नारळाचं पांढरं शुभ्र खोबरं केवळ अफाट चव. आणि दुसरे म्हणजे अटलांटाला 'स्नो-डे'च्या दिवशी आमचे मित्र विनायक आणि पूर्वा ह्यांच्या घरी खालेल्ले खमंग कांदे पोहे. खरतर स्नो फॉलमुळे रस्ते बंद व्हायच्या आधी घरी पोहोचायचं होतं पण पूर्वा म्हणाली पटकन पोहे करते ते खाऊन जा. थांबलो ते बर झालं केवळ अफाट चव. आणि दुसरे म्हणजे अटलांटाला 'स्नो-डे'च्या दिवशी आमचे मित्र विनायक आणि पूर्वा ह्यांच्या घरी खालेल्ले खमंग कांदे पोहे. खरतर स्नो फॉलमुळे रस्ते बंद व्हायच्या आधी घरी पोहोचायचं होतं पण पूर्वा म्हणाली पटकन पोहे करते ते खाऊन जा. थांबलो ते बर झालं ह्या दोन्ही पोह्यांची चव आजही लक्षात आहे.\nमागे माझ्या ऑफिसमध्ये अचानक मध्यप्रदेशी लोकांची संख्या वाढली होती. त्यांच्याकदून इंदुरी वाफवलेल्या पोह्यांबद्दल ऐकलं ते दिसतात फोडणीच्या पोह्यांसारखेच पण फोडणी नसते आणि अगदी कमी तेल लागतं. आम्ही नेटवर रेसिपी बघून ते करून बघितले. हल्ली कधीकधी ते पण करतो. चव वेगळी लागते आणि फोडणीच्या पोह्यांइतके खमंग नसल्याने तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेवा त्यावर घालून खाण्याची पद्धत असावी. पोह्यांचा अजून एक प्रकार म्हणजे दडपे पोहे. आम्ही इथे दडपे पोहे फार केले नाहीत पण हल्ली हल्ली करायला लागलो आहोत.\nपोह्यांच्या अजून एक इंटरेस्टींग प्रकार म्हणजे कोळाचे पोहे. हे आम्ही पहिल्यांदा खाल्ले ते दादाचं लग्न झाल्यावर वहिनीच्या माहेरी. दिवाळीला फराळाबरोबर अजून एक काहितरी 'मेन डिश' पाहिजे म्हणून चिंचेचा कोळ आणि नारळाचं दुध घालून केलेल हे पोहे एकदम मस्त लागले. फराळाच्या तळलेल्या पदार्थांबरोबर हा एकदम हलकी आंबट गोडसर चव असलेला पदार्थ छान वाटतो. आता आमच्या घरीही नरकचतुर्दशीला फराळाबरोबर हे पोहे करतात. मराठी लोकांमध्ये 'कांदेपोहे' सुप्रसिध्द आहेतच पण गंमत म्हणजे इतक्या 'बघाबघ्या' करूनही मला एकदाही कांदेपोहे मिळाले नाहीत. फारच घिसपिटं नको म्हणून हल्ली लोकांनी मेन्यू बदलला असावा. पोहे आवडत असले तरी मला भाजक्या पोह्यांचा चिवडा मात्र फारसा आवडत नाही एकंदरीतच चिवडा (लक्ष्मीनारायणचा आणि चितळ्यांचा बटाट्याचा चिवडा वगळता) आवडत नाही.\nकंफर्ट फूड प्रकारात मो���णारा तिसरा प्रकार म्हणजे चहा चहाबद्दल इतकं बोललं आणि लिहिलं जातं की चहाचं वर्णन करण्याकरता अजून नवीन लिहिण्यासारखं काही नाही. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, कुठल्याही हवामानात, कुठल्याही ऋतुत आणि कशाही बरोबर (किंवा शिवाय) चहा चालतो. सगळ्यात आवडणारा चहाचा प्रकार अर्थातच आपला भारतीय पध्दतीने उकळून, त्यात साखर, दुध घालून केलेला चहा. डिपडिप, ग्रीन टी, लेमन टी वगैरे हा खरा चहा नाहीच चहाबद्दल इतकं बोललं आणि लिहिलं जातं की चहाचं वर्णन करण्याकरता अजून नवीन लिहिण्यासारखं काही नाही. दिवसाच्या कुठल्याही प्रहरी, कुठल्याही हवामानात, कुठल्याही ऋतुत आणि कशाही बरोबर (किंवा शिवाय) चहा चालतो. सगळ्यात आवडणारा चहाचा प्रकार अर्थातच आपला भारतीय पध्दतीने उकळून, त्यात साखर, दुध घालून केलेला चहा. डिपडिप, ग्रीन टी, लेमन टी वगैरे हा खरा चहा नाहीच चहाच काही घालायचच असेल तर आलं किंवा फारतर गवती चहा. वेलची-बिलची घालून केलेला चहा घशाखाली जात नाही. गेल्या वर्षाभरापासून आम्ही बिनसाखरेचा चहा पितो. सुरुवातीला चव आवडायला वेळ लागला पण आता तसाच बरा वाटतो. इथे अमेरिकेत बाहेर गेल्यावर आपल्या सारखा चहा मिळणं कठीण होतं पण ती तहान काही प्रमाणात स्टारबक्सच्या चाय-टी लाटेवर भागवता येते. 'फाईव्ह पंप्स, नो वॉटर, एक्स्ट्रा हॉट' अशी ऑर्डर दिली की जे काय मिळतं ते आपल्या शंकर विलास हिंदू हॉटेलच्या बरच जवळ जाणारं असतं चहाच काही घालायचच असेल तर आलं किंवा फारतर गवती चहा. वेलची-बिलची घालून केलेला चहा घशाखाली जात नाही. गेल्या वर्षाभरापासून आम्ही बिनसाखरेचा चहा पितो. सुरुवातीला चव आवडायला वेळ लागला पण आता तसाच बरा वाटतो. इथे अमेरिकेत बाहेर गेल्यावर आपल्या सारखा चहा मिळणं कठीण होतं पण ती तहान काही प्रमाणात स्टारबक्सच्या चाय-टी लाटेवर भागवता येते. 'फाईव्ह पंप्स, नो वॉटर, एक्स्ट्रा हॉट' अशी ऑर्डर दिली की जे काय मिळतं ते आपल्या शंकर विलास हिंदू हॉटेलच्या बरच जवळ जाणारं असतं बिनसाखरेचा चहा प्यायला लागल्यापासून हा चायटी लॅटेही फार गोड लागायला लागला आहे. प्रवासादरम्यान खूप तंगडतोड झाली असेल तर मात्र तो चांगला वाटतो. माझ्या दोन्ही आज्जा एकदम चहाबाज बिनसाखरेचा चहा प्यायला लागल्यापासून हा चायटी लॅटेही फार गोड लागायला लागला आहे. प्रवासादरम्यान खूप तंगडतोड झाली असेल तर मात्र तो चांग���ा वाटतो. माझ्या दोन्ही आज्जा एकदम चहाबाज मला लहानपणी दुध पचत नसल्याने मला आठवतं तेव्हा पासून मी सकाळी आणि दुपारी चहाच पित आलो आहे. दोन्ही आज्जा 'काही होत नाही.. पिऊ देत चहा' असं म्हणून त्याचं समर्थनच करायच्या. मला खात्री आहे की दोघींनी मला तान्हेपणी बाटली घालून चहा पाजला असणार. दुपारी विचित्र वेळेला शाळा, कॉलेज, क्लासला जायच्या आधी आज्जी न कंटाळता उठून मला चहा करून द्यायची.\nमोडक आज्जीकडे तर त्यांच्या घरी जाऊन चहाला नको म्हणणारी व्यक्ती तिच्याकरता कायमची 'बॅड बुक' मध्ये जात असे. त्यामुळे आमचं लग्न ठरल्यावर शिल्पाला जेव्हा पहिल्यांदा आज्जीला भेटायला नेलं होतं तेव्हा बजावलं होतं की बाकी कशीही वाग / बोल / खा / खाऊ नकोस पण चहाला नाही म्हणू नको, नाहीतर काही खरं नाही शिल्पाला चहा फारसा आवडत नसल्याने सध्या बरेचदा माझा मलाच चहा करून प्यावा लागतो. पण रिया थोडी मोठी झाली की मी तिला शिकवणार आहे. ती मी सांगेन तेव्हा चहा करून देईल ह्याची अजिबात खात्री नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे\nहे सगळे माझ्यासाठी कंफर्ट फूडचे प्रकार असले तरी आम्ही 'आऊट ऑफ कंफर्ट झोन' मधलेही प्रकार खूपदा खाऊन बघतो. त्या सगळ्या प्रकारांबद्दल नंतर कधीतरी...\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2022/11/23/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/?noamp=mobile", "date_download": "2022-12-09T09:16:55Z", "digest": "sha1:VISQ7FD6HMXAZ2ZW53KHZUX7IUQNLDDQ", "length": 8550, "nlines": 114, "source_domain": "spsnews.in", "title": "हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर पेलणारे नामदेव गिरी यांना वाढदिवसानिमित्त भगव्या शुभेच्छा – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nहिंदुत्वाचा भगवा खांद्यावर पेलणारे नामदेव गिरी यांना वाढदिवसानिमित्त भगव्या शुभेच्छा\nबांबवडे : शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्री नामदेव गिरी यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. याचबरोबर ता���ुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने तालुका उपप्रमुख विजय लाटकर यांनी देखील त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nश्री नामदेव गिरी आज शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख या पदावर काम करीत आहेत. परंतु ते वयाच्या १५ व्या वर्षापासून शिवसेनेचा, पर्यायाने हिंदुत्वाचा भगवा खांद्यावर घेवून चालत होते. त्यावेळी त्यांच्या मनात देखील नसेल कि, ते या पदावर जातील. परंतु खांद्यावर भगवा आणि मनात ” बाळासाहेब ” ह्या नेतृत्वाविषयी असलेले अलोट प्रेम, या गोष्टीच त्यांना या पदापर्यंत घेवून गेल्या आहेत.\nत्यावेळी देखील तालुक्यातून होणाऱ्या शिवसेनेच्या अनेक आंदोलनात नामदेव गिरी, त्यांचे थोरले बंधू सुखदेव गिरी हे दोन्ही भाऊ स्वत:ला शिसेनेच्या आंदोलनात झोकून द्यायचे. अनेक वेळा विजेच्या लोड शेडींग प्रकरणी रस्ता रोको, सारखी आंदोलने त्यांनी गाजवली होती.\nशिवसेनेवर मनापासून प्रेम करणाऱ्या,आणि स्वत:ला भगव्याच्या चरणी झोकून देणाऱ्या या युवकाला, अखिल भारतीय मराठा संघाचे पदाधिकारी आणि मुळचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शालेय वयापासून अतीव प्रेम असणारे गोगवे पैकी तळपवाडी येथील शाहीर अनिल पाटील यांनी देखील नामदेव गिरी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.\n← तालुक्याच्या क्षेत्रात ” डिजिटल शाळेचे ” अभिनव पाऊल : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज\nआरपीआय च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी चंदर कांबळे तर उपाध्यक्षपदी प्रकश माने यांची निवड →\nराष्ट्रीय पेयजल योजनेचे ‘ दप्तर ‘ च गायब \nबांबवडे इथं निर्जंतुकीकरण कक्ष : जि.प. स. विजयराव बोरगे\nशाहुवाडीचा झेंडा मुंबईत फडकनार : सौ. गीता सिंघन रिंगनात\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/maharashtra-crime-news-thane-ulhasnagar-ncp-corporator-son-arrested-for-online-betting-on-ipl-550718.html", "date_download": "2022-12-09T09:49:52Z", "digest": "sha1:46ONEHAHYOTQUOCVO4VPMT3CO4EYYMOE", "length": 14988, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका नि���डणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nराष्ट्रवादीच्या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचा मुलगा बेटिंगमध्ये अडकला, उल्हासनगरात बेड्या\nगिरीश जेसवानी हा उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे\nउल्हासनगरात बेटिंग प्रकरणी दोघांना अटक\nनिनाद करमरकर | Edited By: अनिश बेंद्रे\nउल्हासनगर : उल्हासनगरात क्रिकेटवरील बेटिंग प्रकरणी गुन्हे शाखेने दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपींमध्ये उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे.\nसध्या आयपीएलचा हंगाम असून सोमवारी चेन्नई विरुद्ध दिल्ली सामना सुरु असताना त्यावर बेटिंग चालू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी क्रिकेट बुकी विशाल सावलानी याच्या घरी धाड टाकली.\nज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा\nयावेळी विशाल सावलानी आणि गिरीश जेसवानी हे दोघे बेटिंग करताना आढळून आले. यापैकी गिरीश जेसवानी हा उल्हासनगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दादा सतरामदास जेसवानी यांचा मुलगा आहे. सतरामदास जेसवानी यांची स्वच्छ प्रतिमेचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून उल्हासनगरात ओळख आहे. मात्र त्यांच्या मुलाला बेटिंग प्रकरणात अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.\nअटक केलेल्या विशाल सावलानी आणि गिरीश जेसवानी यांच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, सिम कार्ड्स, डायरी, लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त केलं आहे. मागील दोन दिवसातली उल्हासनगर शहरातली ही सट्टेबाजांवर केलेली दुसरी कारवाई आहे. त्यामुळं सट्टेबाज उल्हासनगर शहर सोडून अन्यत्र गेल्याची शहरात चर्चा आहे.\nउल्हासनगरात सलग दुसरी कारवाई\nयाआधी, उल्हासनगरात आयपीएल सामन्यांवर सुरु असलेल्या बेटिंगचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. तसंच तीन बुकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या तिघांकडून 25 लाख रुप��े रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली होती.\nउल्हासनगरच्या कॅम्प 3 भागातील थायरासिंग दरबार परिसरात माँ बजाज व्हिला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात काही बुकी आयपीएल सामन्यांवर बेटिंग करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेनं शनिवारी आयपीएल मॅच सुरू असताना या बंगल्यावर धाड टाकली होती.\nबेटिंग सुरू असतानाच रंगेहाथ बेड्या\nया ठिकाणी गुगल पे द्वारे बेट स्वीकारून ऑनलाईन सॉफ्टवेअरवर त्याची नोंद केली जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं बेटिंग सुरू असतानाच पोलिसांनी रंगेहाथ तीन बुकींना अटक केली. धर्मेंद्र बजाज, राहुल बजाज आणि चिरंजीव अनिल आहुजा अशी या तीन बुकींची नावं आहेत.\nया तिघांकडून 25 लाख रुपये रोख, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, ट्रान्समिशन मशीन जप्त करण्यात आली. सकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nयाआधी, पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमजवळ झालेल्या क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले होते. वेस्ट इंडिज येथील एका इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील कर्मचाऱ्याचे नाव समोर आले होते. भारत विरुद्ध इंग्लड सामन्यातील प्रत्येक बॉलवर डोंगरावरुन दुर्बिणीच्या माध्यमातून नजर ठेवली गेली होती. सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना पुण्यात मार्च महिन्यात अटक करण्यात आली होती.\nदुसरीकडे, गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात सक्रिय असलेल्या बीटेक्स 1 को आणि नाईस 777 नेट या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफार्मवर जुगार खेळणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले. ऑलिम्पिक स्पर्धेसह आयपीएल, फुटबॉल आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात बेटींग करण्यात या टोळीचा समावेश असून याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असल्याचा अंदाज आहे. पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.\nडोंगरावरुन दुर्बिणीतून प्रत्येक बॉलवर नजर, पुण्यात ‘टीव्हीपेक्षा तेज’ सट्टेबाजी करणाऱ्या 33 बुकींना अटक\nInd Vs Eng | गहुंजेजवळील क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, वेस्ट इंडिजमधील स्टेडियम कर्मचारी रडारवर\nआयपीएल सामन्यांवर बेटिंग, उल्हासनगरात तीन बुकींना अटक, 25 लाखांची रोकड जप्त\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:56:37Z", "digest": "sha1:RDMAH22VSFROO6EH5I5OLJHBWO4OA4ZB", "length": 7481, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पोलीस नाईक विनोद अहिरे यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – Janshakti Newspaper", "raw_content": "\nपोलीस नाईक विनोद अहिरे यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार\nपोलीस नाईक विनोद अहिरे यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार\n मू.जे.महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या इव्हेटं मॅनेजमेंट विभागातर्फे कला व क्रीडा क्षेत्रात जंनी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे, त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कराटे/स्केटींग प्रशिक्षक विनोद अहिरे यांना जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे व मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांचे हस्ते उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. विनोद अहिरे हे क्रीडा क्षेत्रात गेल्या 24 वर्षापासून कार्यरत असून ते कराटे, स्टेकींग, आईस हॉकी, जलतरण या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nडॉ.जालींदर सुपेकर यांनी केला सत्कार: 2015 मध्ये लद्दाक (काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले आहे. आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले आईस हॉकी पटू ठरलेले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस अधिक्षक डॉ.जालींदर सुपेकर यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक (गृह) एम.बी.पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंशसिह चंदेल उपस्थित होते. तसेच अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, पोलीस मानव संसाधन कार्यालयाचे पोलीस निरीक्षक घुमरे व राखीव पोलीस निरीक्षक शालीक उईके यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.\nकर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे निवेदन दिशाभूल करणारे\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9D/", "date_download": "2022-12-09T10:34:24Z", "digest": "sha1:YP7BY24LIYEHEVCJEKTNQLBXKDCTMHR4", "length": 4767, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक - India Darpan Live", "raw_content": "\nनवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक\nमुंबई- राज्यात आज (१७ ऑगस्ट) कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५ हजार २६८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा आज राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nके के वाघ इंजि. कॉलेजमध्ये शॉर्ट-टर्म प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन\nबैल धुण्यासाठी गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने बंधा-यात बुडाला\nबैल धुण्यासाठी गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने बंधा-यात बुडाला\nसमृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-kitchen-tips/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-5-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-121051700058_1.html", "date_download": "2022-12-09T08:49:26Z", "digest": "sha1:H43JCWJXANGI7OIAUUEXSWCXQ4TSVGS7", "length": 15519, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजीत मीठ जास्त झाले असल्यास या 5 टिप्स अवलंबवा - If you have too much salt in your vegetables, follow these 5 tips cooking tips in marathi | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nभेसळयुक्त साबुदाणा आरोग्यासाठी हानिकारक, या पद्धतीने ओळखा\nबेसन आणि सत्तू मधला फरक तुम्हाला माहीत आहे का\nकोथिंबीर निवडण्याची सोपी पद्धत, व्हिडिओ व्हायल\nकिचनमधे झुरळ आणि मुंग्यांचा त्रास असेल तर..\nजर तुम्हाला दुधातून घट्ट मलई काढाईची असेल, तर या 5 देसी हॅक फॉलो करा\n1 जर कोरड्या भाजीत जास्त मीठ झाले तर आपण थोडं हरभरा डाळी चे पीठ भाजून भाजीत घाला. थोड्या वेळात, भाजीची चव देखील ठीक होईल आणि ती अधिक चवदार लागेल.\n2 रसदार भाजीत मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडं पाणी घालून उकळवून घ्या. उशीर होत असेल तर भाजीत कणकेच्या गोळ्या घालू शकता. या मुळे मीठ कमी होईल.\n3 बऱ्याच हिवाळा चायनीज फूड मध्ये मीठ जास्त झाले असल्यास त्यात थोडस लिंबाचा रस मिसळा.अन्नातून मीठ कमी होईल आणि चव चांगली राहील.\n4 बऱ्याच वेळा रसदार भाजीत उकडलेला बटाटा देखील घालू शकता. ऐकण्यात विचित्र वाटत असेल तरी हे प्रभावी आहे. या मुळे भाजीतील किंवा वरणातील मीठ कमी होईल\n5 अन्न सर्व्ह करताना शेवटच्या क्षणी कळते की भाजीत मीठ जास्त झाले आहे या साठी आपण भाजीत ब्रेडचा तुकडा घाला आणि सर्व्ह करताना हळूच काढून घ्या.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nगुळ पोळी मराठी र���सिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई, : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/10/11/ja-da-patil/", "date_download": "2022-12-09T08:16:04Z", "digest": "sha1:T4PYXDCMM5NHIHRCHEFIUVX5VDDSKKV2", "length": 6153, "nlines": 111, "source_domain": "spsnews.in", "title": "स्व.खासदार साहेबांचे खंदे कार्यकर्ते जगन्नाथ पाटील यांचे दु:खद निधन – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमा��े गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nस्व.खासदार साहेबांचे खंदे कार्यकर्ते जगन्नाथ पाटील यांचे दु:खद निधन\nबांबवडे : उदय सह.साखर कारखान्याचे जेष्ठ माजी संचालक जगन्नाथ पाटील गुरुजी ,पिशवी यांचे वृद्धापकाळाने दि.१० ऑक्टोबर २०१७ रोजी दु:खद निधन झाले. माजी खास स्व.उदयसिंगराव गायकवाड यांचे ते जेष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने पिशवीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,हि ईश्वर चरणी प्राथर्ना . त्यांना SPS news च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे रक्षाविसर्जन उद्या दि.१२/१०/२०१७ रोजी आहे.\n← बांबवडे तील ‘गणेशनगर ‘ मधील मतदार मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत\nसाळशी मध्ये ‘ जय हनुमान,बिरदेव ‘ च्या सौ. वैशाली बोरगे बिनविरोध →\nआनंदराव प्रभावळे यांच्या मातोश्रींचे निधन : रक्षाविसर्जन दि. ४ फेब्रुवारी रोजी स.९.०० वा.\nगणेशनगर रहिवाश्यांनी घाबरू नये : दहशत कोरोनाची परतवून लावा\nवाकुर्डे बुद्रुक मानेवाडी येथे मराठा वॉरीअर्स च्या वतीने स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचे वाटप\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur_95.html", "date_download": "2022-12-09T09:23:08Z", "digest": "sha1:XBFUDZTNAYBXQHH3AI6VAAVZQUPJPQ4P", "length": 13014, "nlines": 71, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "अजय आत्राम या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत निवड #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / अजय आत्राम या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत निवड #chandrapur\nअजय आत्राम या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत निवड #chandrapur\nBhairav Diwase मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२ कोरपना तालुका, चंद्रपूर जिल्हा\n(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना\nकोरपना:- प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी अजय आत्राम (Ajay Atram) याची कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ तर्फे आयोजित औरंगाबाद (Aurangabad) येथील विद्यापीठ स्तरीय खो खो स्पर्धेत निवड झाली आहे. अजय आत्राम हा विद्यार्थी प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षाला शिक्षण घेत असून आजपर्यंत त्यांनी अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन यश प्राप्त केले आहे.\nमहाविद्यालयात स्पर्धा परीक्षा वर्गाबरोबर रोज सकाळी विद्यार्थ्यांसाठी फिजिकल व संपूर्ण खेळाची तयारी सुद्धा करून घेतल्या असल्याने आज महाविद्यालयाचे अनेक विध्यार्थी शासकीय नोकरी बरोबरच विविध खेळात प्राविण्य प्राप्त करताना दिसून येत असल्याचे मत प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी व्यक्त केले.\nया यशाचे श्रेय अजय आत्राम याने प्राचार्य धोटे सर,प्रा.पंकज देरकर, प्रा.एजाज शेख, यांना दिले असून महाविद्यालयातून मिळणाऱ्या सहकार्यासाठी त्याने आभार व्यक्त केले. व पुढील होणाऱ्या खो-खो स्पर्धेत यश प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उंचावण्याचा त्याने आशावाद व्यक्त केला.\nअजय आत्राम या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत निवड #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्य��ज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अ��्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-3/", "date_download": "2022-12-09T10:02:56Z", "digest": "sha1:QWSB3C4KACMLZCBI473T3WB6P7RZ7TFX", "length": 7085, "nlines": 133, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अधिकार्यांच्या बदल्या | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स अधिकार्यांच्या बदल्या\nडॉ.गणेश मुळे कोकण भवनला ष\nअहंकारी पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी\nमाहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकार्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आङेत.\nमाहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांची बदली कोकण विभागीय उपसंचालक म्हणून करण्यात आली आहे.\nभंडार्याच्या माहिती अधिकारी मनिषा साबळे यांना वर्ध्याला पाठवण्यात आले आहे.\nचंद्रपूरचे र.बा.गीते हे आता भंडार्याचे माहिती अधिकारी असतील\nपुणे येथील माहिती अधिकारी र.पा.राऊत यांची बदली सोलापूरला करण्यात आली आहे तर सोलापूरचे गोविंद अहंकारी पुण्याचे नवे माहिती अधिकारी असतील.\nअ.सोनट्क्के यापुढे लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी असतील यापुर्वी ते हिंगोलीत होते.\nप्रे.जि गडेकर यांची वर्ध्याहून नागपूरला बदली केली गेली आहे.\nत्याच बरोबर मीनल जोगळेकर आणि क्रि.अ.लाला यांच्याही बदल्या करण्यात आलेल्या आहेत.\nया बदल्या करण्यात आलेल्या असल्या तरी अजय आंबेकर यांची कोठे पोस्टिंग केली गेलीय ते मात्र अजून समजलेले नाही.गेली महिना-दीड महिना ते पोस्टिंगची वाट बघत आहेत.\nPrevious articleमहिला पत्रकाराशी अरेरावी\nNext articleमाथेरान रेल्वेसाठी आता संरक्षक भिंत\nग्रुप अॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_0.html", "date_download": "2022-12-09T08:32:35Z", "digest": "sha1:YFISRCWWAJA4YEKLBTU637L7BJKLCQ4O", "length": 9922, "nlines": 92, "source_domain": "www.impt.in", "title": "मानवाचे मौलिक अधिकार | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nया पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना मुस्लिमांसाठी नवीन नाही. दुसऱ्यांसाठी या मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून अथवा इंग्लडच्या मॅग्नाकार्टापासून सुरू होत असेल, असे स्पष्ट केले आहे. मानवी हक्कांच्या संकल्पनेचा प्रारंभ कसा झाला याचे विवेचन यात आले आहे. कुरआन व हदीस द्वारा या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि इस्लाम मानवी मौलिक अधिकार बहाल करतो, हे सिद्ध केले आहे\nआयएमपीटी अ.क्र. 32 -पृष्ठे - 24 मूल्य - 07 आवृत्ती - 2 (2005)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/politics/chandrakant-khaire-open-new-secrets-of-eknath-shinde-by-quoting-sanjay-shirsath-print-politics-news-zws-70-3159767/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T09:39:05Z", "digest": "sha1:I7RRXUDNSIJJRAL3EU4BTB7MD7UUGPIX", "length": 22517, "nlines": 276, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chandrakant khaire open new secrets of eknath shinde by quoting sanjay shirsath print politics news zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nसंजय शिरसाठांच्या हवाल्याने खैरेंचा एकनाथ शिंदे यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट ; अशोक चव्हाणांच्या वक्तव्यात नवी भर\nचंद्रकांत खैर��� यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाठ यांनी दिली.\nWritten by सुहास सरदेशमुख\nऔरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये जाणार होते, असे आपणास आमदार संजय शिरसाठ यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी ते काही होऊ दिले नाही, असा नवा गौप्यस्फोट करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यात नवी भर टाकत एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nदरम्यान चंद्रकांत खैरे यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाठ यांनी दिली.\nहेही वाचा >>> हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये गळती सुरूच, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षचाच भाजपामध्ये प्रवेश\n२०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये युतीचे सरकार असताना त्यातून फुटून काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे व इतर नेते आले होते असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी ‘ लोकसत्ता’च्या माध्यमातून केला. या त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे त्यापूर्वीही काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदे एक गट घेऊन काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारी आहेत.\nहेही वाचा >>> पुण्यात काँग्रेसच्या स्वबळाच्या वल्गना\nमलाही जायचे आहे, असे संजय शिरसाठ यांनी मला सांगितले होते असे विधान चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी तेव्हा या लोकांना काँग्रेसमध्ये स्थान दिले नाही. तेव्हा एकनाथ शिंदे व शिरसाठ यांच्यामध्ये नुकतीच मैत्री सुरू झाली होती, असेही खैरे म्हण���ले. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेते खैरे यांनी नवी भर टाकल्याने शिंदे गटातील आमदार शिरसाठ व मुख्यमंत्री यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांवर आता एका पाठोपाठ एक आरोप होत असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील आमदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nहिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये गळती सुरूच, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षचाच भाजपामध्ये प्रवेश\nकोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nभाजपचा पराभव शक्य.. हाच या निकालांचा संदेश..\nसोलापुरात क्षीण झालेल्या काँग्रेसची पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंवर आशा\nलातूरमधील औशात ग्रामीण मतपेढी बांधणीचा नवा मार्ग, आमदार निधीतून एक हजार किलोमीटरचे शेतरस्ते\nगुलाबराव पाटील : राजकारणातील खानदेशी हिसका\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nअक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिक���ला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nकोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nसोलापुरात क्षीण झालेल्या काँग्रेसची पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंवर आशा\nतमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध\nHimachal Result 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये बहुमत मिळालं, पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच\nGujarat Election Result 2022 : घरच्यांनीच केला विरोधात प्रचार, पण जिंकूनच दाखवलं रविंद्र जडेची पत्नी रिवाबा जडेजांचा दणदणीत विजय\nHimachal Pradesh election 2022: मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळय़ात\nभाजपचा पराभव शक्य.. हाच या निकालांचा संदेश..\ngujarat election: २०२४ च्या भव्य विजयाचा भक्कम पाया\nकोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nसोलापुरात क्षीण झालेल्या काँग्रेसच�� पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंवर आशा\nतमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध\nHimachal Result 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये बहुमत मिळालं, पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच\nGujarat Election Result 2022 : घरच्यांनीच केला विरोधात प्रचार, पण जिंकूनच दाखवलं रविंद्र जडेची पत्नी रिवाबा जडेजांचा दणदणीत विजय\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/technology/telegram-adds-video-call-feature-screen-sharing-to-counter-whatsapp-484014.html", "date_download": "2022-12-09T08:56:24Z", "digest": "sha1:WWEJIWVKPP35O2JTCHIUDYA3DY2WTS2J", "length": 12131, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nWhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा\nTelegram ने युजर्ससाठी एक नवं फीचर जोडलं आहे, ज्यामध्ये ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये रूपांतरित (कन्व्हर्ट) करू शकतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे\nमुंबई : टेलिग्राम (Telegram) सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स देत आहे. कंपनीने आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक फीचर जोडलं आहे, ज्यामध्ये ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये रूपांतरित (कन्व्हर्ट) करू शकतात. टेलिग्रामच्या iOS, Android आणि डेस्कटॉप अॅप्सच्या लेटेस्ट व्हर्जन्समध्ये युजर्स हे फीचर वापरू शकतात. (Telegram Adds video call feature, Screen Sharing to counter whatsapp)\nयाव्यतिरिक्त, युजर्सना एखाद्याचा व्हिडिओ फीड पिन करण्याचा पर्याय देखील मिळेल जेणेकरून नवीन व्यक्ती कॉलमध्ये सहभागी झाली तरीही पिन केलेली व्यक्ती सेंटरला राहील. Engadget च्या रिपोर्टनुसार, युजर्स आपली स्क्रीन शेअर करु शकतात. कॅमेरा फीड आणि स्क्रीन दोन्ही गोष्टी एकाच वेळी शेअर करण्याचा पर्यायदेखील युजर्सना मिळेल.\nएकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल\nटेलिग्राम व्हिडीओ कॉलवर एकाच वेळी 30 जण सहभागी होऊ शकतात. परंतु ही लिमिट वाढवली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. टेलिग्रामने म्हटले आहे की, लाईव्ह इव्हेंट्स आणि इतर नवीन फीचर्स सपोर्ट करण्यासाठी व्हॉईस चॅटचा विस्तार केला जात आहे. युजर्स फोनवर, तसेच टॅब्लेट आणि कम्प्युटरवरुन ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये भाग घेऊ शकतात.\nयापूर्वी, टेलिग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्यूरोव्ह यांनी आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये ही घोषणा केली होती, त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की “आम्ही मे महिन्यात आमच्या व्हॉईस चॅटमध्ये व्हिडीओ फीचर जोडणार आहोत, ज्यामुळे टेलिग्राम ग्रुप व्हिडीओ कॉलसाठी एक शक्तिशाली प्लॅटफॉर्म बनेल.\nWhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा\nयुजर्स WhatsApp बंद करुन Signal किंवा Telegram शिफ्ट होत आहेत परंतु त्यापैकी काहींना त्यांचे चॅट्स गमावण्याची भीती आहे. अशा युजर्सना दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत. कारण आता तुम्ही तुमचे WhatsApp चॅट्स Telegram वर मूव्ह करु शकता. Telegram काही महिन्यांपूर्वी नवं फिचर रोलआऊट केलं आहे, जे सध्या अँड्रॉयडवर उपलब्ध आहे. या फिचरच्या मदतीने WhatsApp युजर्स त्यांचे चॅट्स आणि मल्टीमीडिया फाईल्स आरामात टेलिग्रामवर शिफ्ट करु शकतात. हे चॅट एक्सपोर्ट फिचर आयफोन युजर्ससाठीदेखील रोलाऊट करण्यात आलं आहे.\nटेलिग्रामवर चॅट एक्सपोर्ट कसं कराल\n1. तुम्ही जर अँड्रॉयड फोन वापरत असाल तर सर्वात आधी तुम्ही WhatsApp चॅट ओपन करा.\n2. कोपऱ्यात तीन डॉट्स असलेला एक पर्याय आहे त्यावर क्लिक करा.\n3. तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर दिसणाऱ्या पर्यायांपैकी मोअर (More) या पर्यायावर क्लिक करा.\n4. आता तुम्हाला एक्सपोर्ट चॅट असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.\n5. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर शेअर मेनू ओपन होईल. त्यामध्ये टेलिग्रामची निवड करा.\n‘या’ कंपनीच्या स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काऊंट, सोबत 20% कॅशबॅक ऑफर\nOnePlus Community Sale : मोबाईलपासून स्मार्ट टीव्हीपर्यतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट\n ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी\nसर्वांत जास्त मायलेज देणाऱ्या टॉप 10 कार\n‘या’ मोबाईलमध्ये WhatsApp बंद होणार..\n‘या’ आहेत भारतातल्या 5 परवडणाऱ्या स्कूटर…\nसिंगल चार्चमध्ये 200 किमी चालेते ही इलेक्ट्रिक बाईक\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T08:09:44Z", "digest": "sha1:QETUZN3NPOMERHGNMFXIKNR3PKRJQYSL", "length": 3148, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "अंध क्रिकेटपटू -", "raw_content": "\nHome Tags अंध क्रिकेटपटू\nभारतातील अंध क्रिकेटपटूंच्या आशियाई क्रिकेट चषकातून पाकिस्तानची माघार\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T08:59:39Z", "digest": "sha1:CFE3FPDZAOKMX336AWIV2ERAD4XVKO45", "length": 3169, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "मालमत्ता पाहणीचे अधिकार -", "raw_content": "\nHome Tags मालमत्ता पाहणीचे अधिकार\nTag: मालमत्ता पाहणीचे अधिकार\nनगरसेवकांना नाही प्रशासनाच्या उत्तरांवर विश्वास\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:46:47Z", "digest": "sha1:A2AEFENVTFZQ3J3QZ7FMZ47ZQCR6DGZY", "length": 9135, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कला शिक्षक शेलकर यांना खान्देशस्तरीय पू. सानेगुरुजी स्मृती पुरस्कार घोषित – Janshakti Newspaper", "raw_content": "\nकला शिक्षक शेलकर यांना खान्देशस्तरीय पू. सानेगुरुजी स्मृती पुरस्कार घोषित\nकला शिक्षक शेलकर यांना खान्देशस्तरीय पू. सानेगुरुजी स्मृती पुरस्कार घोषित\nअमळनेर : येथील पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयच्या वतीने देण्यात येणारा खान्देश स्तरीय पू. सानेगुरुजी स्मृती पुरस्कार अमळनेर येथील सेवानिवृत्त कला शिक्षक मार्तंड ओंकार शेलकर यांना पू. सानेगुरुजी जयंती दिना निमित्त घोषित करण्यात आला. या प्रसंगी पू. सानेगुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात येऊन पू. साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. ग्र्रंथालया तर्फे घोषित व देण्यात येणार्या पुरस्काराचे दुसरे वर्षे आहे.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nअमळनेर येथील प्रताप हायकस्कुलचे सेवानिवृत्त कला शिक्षक मा. ओ. शेलकर वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करीत असतांनाही कला, संस्कृती, अध्यात्मक तसेच गायत्री यज्ञ व संस्कार यावर सतत व्याख्याने व प्रवचने देत असतात. कलेची मुलतत्वे व स्मरणचित्रे आदि पुस्तकांचे लिखान देखील त्यांनी केलेले आहे. पू. साने गुरुजींच्या जीवनावरील 24 प्रसंगे चित्रेही त्यांनी काढलेली आहेत. त्यांच्या साधु ह्या व्यक्ती चित्राला राष्ट्रीय पातळीवर अ ग्रेडचे बक्षिस तसेच कला विषयातील विविध निबंध लेखनास बक्षिसे मिळालेी आहेत. सन 1999 मध्ये जि.प. जळगांवद्वारा आदर्श कला शिक्षक म्हणून त्यांना गौरविण्यात आलेले आहे. ज्ञानसुखा शिक्षण परिषद जळगांव, क्षत्रिय काचमाळी समाज, जळगांव जिल्हा कला अध्यापक संघ, गायत्री परिवार ट्रस्ट, व गायत्री शक्ती पीठ अमळनेर इ. संघटनात्मक सामाजिक, शैक्षणिक, व आध्यात्मिक क्षेत्रात ते आजही सक्रिय आहेत. प्रचार व प्रसिद्धी पासून कायम दुर राहिलेलया शेलकर यांना सदर पू. साने गुरुजी स्मृती पुरस्कार, ह.भ.प. प्रसाद महाराजांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या समवेत आगामी महिन्यात प्रदान करण्यात येणार आहे. असे संस्थेचे अध्यक्ष, आत्माराम चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. पुरस्कार घोषणा प्रसंगी संस्था सचिव भाऊसाहेब देशमुख, मनोहर महाजन, चंद्रशेखर भावसार, श्यामदास लुल्ला, संदिप सोनवणे, नगिन लोंढा, रमेश पवार, आशिष चौधरी, ग्रंथपाल, सिमा धाडकर, सुरेश जोशी, रमेश सोनार, मधुकर बाळापुरे आदि उपस्थित होते.\nसुसंस्कृत बनण्यासाठी संस्कृतीशी जोडुन राहण्याची गरज\nचोपडा येथील तहसिल कार्यालयात ग्राहक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:45:00Z", "digest": "sha1:UVVHGJURHGKA7V3I6MAC6DRS7VF4TZ2J", "length": 8678, "nlines": 104, "source_domain": "news24pune.com", "title": "#ऑनलाइन निकाल Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nबारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या\nJune 8, 2022 June 8, 2022 News24PuneLeave a Comment on बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या\nपुणे—बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने पुण्यातील कोथरूड भागातील निखिल नाईक या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घडली आहे. आज बारावीचा निकाल असल्याने राज्यातील बारावीचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून उत्सुक होते, आज त्यांची उत्सुकता संपली. पुण्यातील निखिल नाईकचाही आज बारावीचा ऑनलाइन निकाल होता. या ऑनलाइन निकाल पत्रिकेत त्याला नापास झाल्याचे समजताच मोठा धक्का बसला. त्यामुळे निखिलने […]\nप्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या (८ जून)\nपुणे–राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होणार याची पालक आणि विद्यार्थ्यांना लागलेली प्रतीक्षा संपली आहे. ८ जून म्हणजेच उद्या (बुधवार) बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दुपारी एक वाजताच्या दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहाता […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमह���्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/08/blog-post_21.html", "date_download": "2022-12-09T09:07:35Z", "digest": "sha1:F2MSDS2ZLZJYANF4KSJ23SVAAD22HRBT", "length": 11149, "nlines": 53, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "विद्यामंदीरच्या आठ संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट दाखला प्रकरण - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक विद्यामंदीरच्या आठ संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट दाखला प्रकरण\nविद्यामंदीरच्या आठ संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट दाखला प्रकरण\nवैराग येथील विद्यामंदीर संस्थेच्या संचालकांनी बनावट दाखल्याच्या आधारे\nचार सदस्यांच्या जाती बदलून अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र मिळावीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अशी माहीती तक्रारदार अरुण सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली......१९५४ साली स्थापन झालेल्या विद्या मंदीर या संस्थेचे सभासद हे सर्व जातीधर्मीय होते. मात्र अल्पसंख्यांकाकडून चालविण्यात येणार्या शैक्षणिक संस्थांना शासनाच्या हस्तक्षेपाविना नोकर भरतीचे पुर्ण अधिकार आहेत. अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी संस्थेच्या एकूण सभासदांपैकी किमान ५० टक्के सदस्य हे भाषिक अथवा धार्मिक अल्पसंख्याक असणे आवश्यक असते. हे लक्षात घेवून मयत झालेल्या सभासदांचा चेंज रिपोर्ट दाखल करताना संचालकांनी संगनमताने भानुदास गोंविद गोवर्धन, नरसिंह दत्तात्रय पिंपरकर, रामचंद्र शंकर बंड हे ब्राम्हण जातीचे व दिंगबर रामराव मोहिते मराठा जातीचे असताना ते जैन या अल्पसं���्याक जातीचे असल्याचे शाळेचे खोटे दाखले तयार करुन त्याआधारे संस्थेस अल्पसंख्याकाचा दर्जा मिळविला. यातून शासनाची\nवैराग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अरुण भगवान सावंत यांनी दिलेल्या खाजगी फिर्यादीवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भादंवि कलम ४२०,४६७,४६८,४७१,३४, अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी १) अनिरुध्द कृष्णा झालटे वय-७८ वर्ष, वैराग २) मृणाल जयंत भुमकर वय-५६ वर्ष, वैराग ३) भुषण जयंत भुमकर वय- ४८ वर्ष, वैराग ४) प्रेरणा मृणाल भुमकर वय-५२ वर्ष, गल्ली वैराग ५) लीना भुषण भुमकर वय-५० वर्ष, वैराग ६) जयश्री एकनाथ सोपल वय-६५ वर्ष, वैराग ७) विजयकुमार रघुनाथ बंडेवार वय-७० वर्ष, वैराग र ८) सुवर्णा जयंत भुमकर वय-७५ वर्ष वैराग ता-बार्शी अशी यातील संशयितांची नावे आहेत. यातील एक संशयित संस्थेचे अध्यक्ष जयंत धन्यकुमार भूमकर यांचे काही दिवसांपुर्वीच निधन झाले आहे. यातील संशयितांचा १८ ऑगष्ट रोजी बार्शी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामध्ये सरकार तर्फे अॅड पी.ए. बोचरे , मूळ फिर्यादीच्या वतीने ऍड आर यू वैद्य, ऍड के पी राऊत यांनी काम पाहिले....\n[ आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून २६ ऑगष्टपर्यंत आठ दिवसांची मुदत आहे. त्यामुळे अपिल करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत.....भूषण भूमकर..... अध्यक्ष ... विद्या मंदीर संस्था. वैराग ]\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-mother-dies-son-critical-in-horrific-accident/", "date_download": "2022-12-09T08:17:41Z", "digest": "sha1:EBCRVAZ5QVRX2KVOYVOHZFYTH7HU7OTJ", "length": 4024, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा गंभीर - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा गंभीर\nअहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात आईचा मृत्यू, मुलगा गंभीर\nअहमदनगर- कंटनेरने दुचाकीवर चाललेल्या मायलेकांना समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथील महिला ठार झाली आहे. तर तीचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. नगर-मनमाड महामार्गावर राहुरीच्या सूतगिरणी जवळ हा अपघात झाला.\nसोमवारी सकाळी नगर मनमाड महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील दहीगाव बोलका येथील सोमनाथ विलास चौधरी हा आपल्या आईसोबत दुचाकीवरून नगर तालुक्यातील निमगाव येथे नातेवाईकांच्या वर्षश्राद्धासाठी जात असताना राहुरी सुतगिरणीजवळ कंटनेरने त्यांच्या दुचाकीला जोराची समोरून धडक दिली.\nया धडकेत दुचाकीवरील सोमनाथ चौधरी याची आई लता विलास चौधरी (वय ४९) या जागेवर ठार झाल्या. तसेच सोमनाथ चौधरी हा गंभिररित्या जखमी झाल्याने त्याला नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत राहूल विलास चौधरी यांनी राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/01/24/904/904-gajar-halava-best-recipe-in-marathi-812375425387482538754283/", "date_download": "2022-12-09T09:06:19Z", "digest": "sha1:M26TZR72BIPM6KS4KCRO7FEZJ7KMVJYV", "length": 14305, "nlines": 158, "source_domain": "krushirang.com", "title": "असा बनवा गाजर हलवा; वाचा त्याचे आरोग्यदायी फायदेही - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अहमदनगर»असा बनवा गाजर हलवा; वाचा त्याचे आरोग्यदायी फायदेही\nअसा बनवा गाजर हलवा; वाचा त्याचे आरोग्यदायी फायदेही\nगाजर हलवा बनवण्याची रेसिपी अगदीच सोपी आहे. गाजर हलवा बनवायला वेळही कमी लागतो. आणि आज आम्ही सांगत असलेल्या गाजर हलव्याची रेसिपी थोडीशी वेगळी आह��. ज्यामुळे या गाजर हलव्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते. आज आम्ही तुम्हाला गाजर हलवा खाण्याचे आरोग्यदायी फायदेही सांगणार आहोत.\nगाजर हलवा बनवण्यासाठी साहित्य घ्या मंडळीहो…\nअर्धा किलो किसलेले गाजर\nएक मध्यम आकाराची वाटी साखर\nअर्धी वाटी मावा (खवा)\nदोन मोठे चमचे तूप\nहे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला…\nगाजर किसून घ्या. कढईत तूप घाला आणि त्यात किसलेले गाजर घालून परता\nएका बाजूला पातेल्यात दूध तापवा\nगाजर वाफवून थोडे शिजल्यावर त्यात वरून साखर, दूध आणि खवा मिक्स करा\nहे नीट मिक्स करून पुन्हा शिजवा. शिजत आल्यावर वरून वेलची पावडर आणि सुका मेवा घालून नीट मिक्स करा आणि मस्तपैकी वाटीतून गरम गरम खायला द्या\nफायदेही घ्या लक्षात :-\nगाजर कोलेस्ट्रॉलशी लढा देण्यासाठी उत्तम आहे आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राखले जाते\nगाजर हे पचनासाठी चांगले आहे. तसंच यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही\nविटामिन, मिनरल, अँटीऑक्सिडंटने युक्त गाजर हे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करते\nसंपादन : संचिता कदम\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आ��ा होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/23/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2022-12-09T08:34:27Z", "digest": "sha1:CRCAFWC2IJHN3T5FMYTYQ5U3G5LHLA5G", "length": 10635, "nlines": 84, "source_domain": "onlinenews15.com", "title": "बॉलिवूड टॉप अभिनेते सोडून ‘राणी मुखर्जीने’ १० वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्यासोबत केले होते लग्न, लोक म्हणायचे पैश्यासाठी राणीने… – Epic Marathi News", "raw_content": "\nबॉलिवूड टॉप अभिनेते सोडून ‘राणी मुखर्जीने’ १० वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्यासोबत केले होते लग्न, लोक म्हणायचे पैश्यासाठी राणीने…\nबॉलिवूड टॉप अभिनेते सोडून ‘राणी मुखर्जीने’ १० वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्यासोबत केले होते लग्न, लोक म्हणायचे पैश्यासाठी राणीने…\nNovember 23, 2022 adminLeave a Comment on बॉलिवूड टॉप अभिनेते सोडून ‘राणी मुखर्जीने’ १० वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्यासोबत केले होते लग्न, लोक म्हणायचे पैश्यासाठी राणीने…\nराणी मुखर्जी ही बॉलीवूडमधील खूप मोठ्या आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या आजच्या काळात केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात ओळखल्या जातात. आजच्या काळात राणी मुखर्जीकडे कशाचीही कमतरता नाही कारण तिने अनेक सुपरहिट चित्रपट देऊन भरपूर कमाई केली आहे.\nहेच कारण आहे की आजच्या काळात राणी मुखर्जीला संपूर्ण जग ओळखते. राणी मुखर्जीजी सध्या सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चेत आहे कारण असे सांगितले जात आहे की, राणी मुखर्जीने ज्या व्यक्तीशी लग्न केले आहे ती व्यक्ती तिच्यापेक्षा खूप मोठी आहे आणि वयानेच नाही.\nतर दिसण्यातही ती राणीपेक्षा मोठी दिसते.आम्ही तुम्हाला पुढे सांगतो की, राणी मुखर्जीने तिचा जीवनसाथी म्हणून कोणाची निवड केली आहे.राणी मुखर्जी हे अभिनय विश्वातील एक मोठे नाव आहे, ज्यामुळे ती केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात ओळखली जाते. राणी मुखर्जी सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे.\nयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिचा नवरा ज्याचे नाव आहे आदित्य चोप्रा. आदित्य चोप्राचे वय ५० वर्षे आहे तर राणी मुखर्जीचे वय फक्त ४३ वर्षे आहे. याशिवाय लोक म्हणतात की तो 50 वर्षांपेक्षा मोठा दिसतो.आणि काही लोक म्हणतात की राणी मुखर्जीने पैसे पाहून लग्न केले आहे.राणी मुखर्जीने पैसे पाहून लग्न केले असे का म्हटले जाते.\nते या लेखात पुढे आम्ही तुम्हाला सांगू. राणी मुखर्जीसाठी यावेळी असे बोलले जात आहे की तिने आदित्य चोप्राशी त्याचे पैसे पाहून लग्न केले आहे, त्यामुळे सध्या सर्वत्र तिची चर्चा होत आहे. राणी मुखर्जीचा नवरा आदित्य चोप्रा हा खूप मोठा निर्माता आहे, ज्याची स्वतःची निर्मिती कंपनी आहे आणि तिचे नाव यशराज प्रॉडक्शन आहे.\nआदित्य चोप्राकडे आजच्या काळात करोडोंची संपत्ती आहे आणि त्यामुळे राणी मुखर्जीने आदित्य चोप्राचे पैसे पाहून त्याच्याशी लग्न केल्याचे बोलले जात आहे. पण असे नाही कारण राणी मुखर्जी निर्माता आदित्य चोप्राच्या प्रेमात होती, आणि यामागे हेच एक कारण आहे, ज्यामुळे तिने आदित्यशी लग्न केले आणि सध्या त्याच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे.\nरणधीरच्या या घा’णे’र’ड्या हरकतींमुळे मुलींना घेऊन कायमची विभक्त झाली बबिता, अजूनसुद्धा एकटीच जगतेय आयुष्य.. हे होत कारण\nस्वतःच्या बॉयफ्रेंडला बेदम मा’रू’न बसल्या आहेत बॉलिवूड च्या या ५ अभिनेत्र्या, एकीने तर हद्दच पार केली भर रस्त्यात सर्वांसमोर कुटून काढले पतीला…\nपुष्पाची 25 वर्षीय अभिनेत्री ‘रश्मिका मंदान्ना’ 47 वर्षांच्या विवाहित म्हाताऱ्या पुरुषाला देऊन बसली तिचे हृदय, म्हणाली लग्न करेल तर त्याच्यासोबतच…\nसोनम कपूर ने ‘रणबीर’ आणि त्याची ‘आई’च्या अ-नै-तिक सं-बं-धांबद्दल केला मोठा गौ’प्य’स्पो’ट, म्हणाली – ‘आई’आणि ‘मुलगा’ दोघेही रात्र-रात्र एकाच रूम मध्ये करत असतात..\nअ’श्ली’ल बो’ल्ड सिन देऊन बनल्या रातोरात स्टार बनल्या या ५ अभिनेत्र्या, घरच्यांसमोर चुकूनही पाहू नका त्यांच्या या ५ वेबसीरीज…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/12/17-167.html", "date_download": "2022-12-09T09:26:49Z", "digest": "sha1:TFUK3HO65HMJALQNVWVI5HJGLVKXSDX3", "length": 9817, "nlines": 50, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "वैराग नगरपंचायतीच्या 17 जागेसाठी 167 अर्ज दाखल - Pantnagari Times", "raw_content": "\nHome राजकीय वैराग नगरपंचायतीच्या 17 जागेसाठी 167 अर्ज दाखल\nवैराग नगरपंचायतीच्या 17 जागेसाठी 167 अर्ज दाखल\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर\nवैराग मध्ये प्रामुख्याने भाजपा कडून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांचे सुपुत्र शाहूराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांचे बंधू राजेंद्र निंबाळकर ,बार्शी तालुका व्यापारी मर्चंट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप गांधी , माजी ग्रामपंचायत सदस्य तथा अण्णा ग्रुपचे प्रमुख वैजिनाथ आदमाने यांच्या पत्नी राणी आदमाने ,आरपीआयचे वैराग शहराध्यक्ष दत्ता क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी सदस्य तालुका पंचायत तथा गेला विधानसभेचे उमेदवार निरंजन भूमकर, त्यांचे बंधू तथा माजी उपसरपंच संजय भूमकर , विद्यमान पंचायत समिती सदस्य रंजना भालशंकर , माजी सरपंच सुजता डोळसे ,प्राचार्य ख��डेराया घोडके, अंगणवाडी सेविका सुलभा मगर , माध्यमिक शिक्षिका सौ उषा आनंदकुमार डुरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समाधान पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली आहे तर शिवसेनेकडून शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवा दिंडोरी माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते अरुण सावंत, मी वैराकर अभियानाचे प्रणेते किशोर देशमुख , मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल यांचे पुतणे इलियास पटेल,आबासाहेब देवकर , रवी पांढरमिसे ,संतनाथ केसरी मैदानाचे अध्यक्ष नंदकुमार पांढरमिसे स्वतः व पत्नी शुभांगी पांढरमिसे , रासपचे वंचित बहुजन आघाडीचे\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे वैराग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३, ९ , १० व १५ या चार प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली असल्यामुळे या प्रभागातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा हिरमूड झाला आहे . वैराग नगरपंचायत च्या एकूण १७ प्रभागांपैकी येत्या २१ तारखेला तेरा प्रभागातील १३ जागेसाठीच निवडणूक होणार आहे .\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत ��ाळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/football/euro-football-competition-poland-spain-11085", "date_download": "2022-12-09T09:47:00Z", "digest": "sha1:JVBPTM3FZQAYFRGABW545SU563W4WFXB", "length": 8574, "nlines": 126, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "पोलंडविरुद्धच्या बरोबरीमुळे स्पेनला साखळीत बाद होण्याचा धोका - Euro Football Competition Poland Spain | Sakal Sports", "raw_content": "\nपोलंडविरुद्धच्या बरोबरीमुळे स्पेनला साखळीत बाद होण्याचा धोका\nपोलंडविरुद्धच्या बरोबरीमुळे स्पेनला साखळीत बाद होण्याचा धोका\nसदोष नेमबाजीचा फटका स्पेनला पुन्हा बसला. पेनल्टी किकही दवडलेल्या स्पेनला युरो फुटबॉल स्पर्धेतील पोलंडविरुद्धच्या लढतीत १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे ते साखळीत बाद होण्याचा धोका आहे.\nसेविले (स्पेन) - सदोष नेमबाजीचा फटका स्पेनला पुन्हा बसला. पेनल्टी किकही दवडलेल्या स्पेनला युरो फुटबॉल स्पर्धेतील पोलंडविरुद्धच्या लढतीत १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे ते साखळीत बाद होण्याचा धोका आहे.\nअल्वारो मोराता याने २५ व्या मिनिटास स्पेनला आघाडीवर नेले. पूर्वार्धात चेंडू दोनदा गोलपोस्टवर लागून परतलेल्या पोलंडने हार मानली नव्हती. रॉबर्टो लेवांडोवस्कीने ५४ व्या मिनिटास बरोबरी साधून दिली. गेरार्डो मॉरेना याने घेतलेल्या पेनल्टी किकवर चेंडू गोलपोस्टवर लागून परतला. रिबाऊंडवर मोराताची किक बाहेर गेली. त्यामुळे स्पेनपाठोपाठ स्वीडनविरुद्धही बरोबरी स्वीकारावी लागली. आता बाद फेरीचे आव्हान कायम राखण्यासाठी स्पेनला स्लोवाकिया���िरुद्ध विजय हवाच आहे. पोलंडलाही बाद फेरीसाठी स्वीडनविरुद्ध विजय हवाच आहे.\nस्लोवाकियाविरुद्धच्या पराभवामुळे पोलंड स्पेनला आव्हान देईल असे वाटत नव्हते. मात्र स्पेनच्या तुलनेत पोलंड जा्स्त आसुसलेले होते. गोलसाठी प्रसंगी काहीसा धोकाही पत्करत होते. टिका टाका अर्थात छोटे पास करीत स्पेनने चेंडूवर ताबा ठेवला, पण गोलच्या संधी निर्माण करण्यात ते कमी पडले. त्याचाच फटका त्यांना बसत आहे.\nचेंडूवर वर्चस्व ६९% ३१%\nयशस्वी पास ६६१ १५०\nधाव (किमी) १०९.८ १०८.४\nऑन टार्गेट ५ २\nआम्ही स्वतःवरच चिडलो आहोत. आम्ही प्रयत्न केले, पण नशिबाचीही साथ लाभली नाही. पुन्हा एक विजय आमच्या हातून निसटला आहे. आता आमची गटातील अखेरची साखळी लढत अंतिम सामन्यासारखीच असेल.\n- जॉर्डी अल्बा, स्पेन कर्णधार.\nस्पेनविरुद्धच्या लढतीपूर्वी कोणाचा आमच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. बहुदा अन्य संघांच्या तुलनेत आमची स्पर्धा उशिरा सुरु झाली आहे. स्वीडनविरुद्धच्या अंतिम लढतीसाठी तयार आहोत.\n- कामिल ग्रिक, पोलंडचा बचावपटू\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/notice-sushilkumar-regarding-revocation-arms-license-11008", "date_download": "2022-12-09T08:51:26Z", "digest": "sha1:FRE2IUFEWCLGPGCFQXDFIRQLE7DASBAH", "length": 5885, "nlines": 104, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत सुशील कुमारला नोटीस - Notice to Sushilkumar regarding revocation of arms license | Sakal Sports", "raw_content": "\nशस्त्र परवाना रद्द करण्याबाबत सुशील कुमारला नोटीस\nशस्त्र परवाना रद्द करण्याबाबत सुशील कुमारला नोटीस\nनवोदित कुस्तीगीर सागर धनकड याच्या खुनाचा आरोप असलेला सुशील कुमार याचा शस्त्र परवाना तहकूब करण्यात आला आहे. त्याच वेळी हा परवाना रद्द का करू नये ही नोटीस बजावली असल्याचे सूत्रानी सांगितले.\nनवी दिल्ली - नवोदित कुस्तीगीर सागर धनकड याच्या खुनाचा आरोप असलेला सुशील कुमार याचा शस्त्र परवाना तहकूब करण्यात आला आहे. त्याच वेळी हा परवाना रद्द का करू नये ही नोटीस बजावली असल्याचे सूत्रानी सांगितले.\nशस्त्र परवाना रद्द करण्याबाबतची नोटीस सुशीलच्या घरी पाठवण्यात आली आहे. त्याला यास उत्तर देण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सागरच्या खुनाचा आरोप असलेल्या सुशीलला दिल���ली पोलिसांनी घटनेनंतर २० दिवसांनी ताब्यात घेतले.\nदरम्यान, सागरचा खून झाला त्या वेळी सुशीलने घातलेले कपडे तसेच त्या वेळी त्याच्याकडे असलेला फोन अद्याप तपास पथकास मिळालेला नाही. त्यामुळे फरार असताना सुशीलला ज्यांनी मदत केली त्यांची चौकशीही सुरू आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/pramukh-desh-ani-tyanchya-bhasha-quiz/", "date_download": "2022-12-09T09:09:25Z", "digest": "sha1:OMIB4VQFV3CCXAVLAWVSD6KTVEVM765J", "length": 9610, "nlines": 327, "source_domain": "www.studywadi.in", "title": "प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nप्रमुख देश आणि त्यांच्या भाषा\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nप्रमुख देश आणि त्यांच्या भाषा\nप्रमुख देश आणि त्यांच्या भाषा – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा\n1. ……….. ही बांगलादेश या देशाची प्रमुख राष्ट्र भाषा आहे.\n2. योग्य जोड्या जुळवा.\nगट A – 1) पेरू 2) चीन 3) कतार\nगट B – a) अरबी b) स्पॅनिश c) चिनी\n3. थाई ही …………… या देशाची राष्ट्रभाषा आहे.\n4. चुकीचा पर्याय निवडा.\n5. पाकिस्तान या राष्ट्राची राष्ट्रभाषा –\n6. स्वीडनची राष्ट्रभाषा स्वीडीश तर नेपाळची ……..\nफिजी या देशाची राष्ट्रभाषा\n8. आयरिश : हंगेरी : : सिंहली : \n9. खालील पैकी कोणती भाषा ही दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रभाषा आहे\n10. अरबी ही खाली दिलेल्या पैकी कोणत्या देशाची\n11. योग्य पर्याय निवडा.\n12. योग्य विधान निवडा.\n1)डोंगखा ही भूतान या देशाची राष्ट्रभाषा आहे.\n2) टर्की ही तुर्कस्थानची राष्ट्रभाषा आहे.\n13. न्युझीलँड या देशाची राष्ट्रभाषा –\n14. उत्तर कोरिया या देशाची राष्ट्रभाषा कोणती आहे\n15. भारत : हिंदी : : अमेरिका : \nही टेस्ट सोपी वाटते. पण प्रत्यक्ष मार्क मिळवणे थोडे कठीण जाते. तुम्ही आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतली हे नक्की कमेंट करा\nGk ��्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\n38 thoughts on “प्रमुख देश आणि त्यांच्या भाषा”\n13 मार्क पडले राव… मैडम बक्षीस पाठवा\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://cihab.in/mr/", "date_download": "2022-12-09T10:20:39Z", "digest": "sha1:RIL4HVRNJP6OEZCUINVJKVQGCDBJZRAD", "length": 10187, "nlines": 96, "source_domain": "cihab.in", "title": "CIHAB – Center for Inclusive Habitat - CIHab", "raw_content": "\nयोजनेच्या जटिल कायदेशीर तरतुदी सुलभरित्या समजून घेण्यासाठी ग्राफिकल पद्धतीने सादरीकरण.\nया विभागात आम्ही मुख्य तांत्रिक अटी, संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.\nझोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या नियोजनामागचं अर्थकारण,विविध वित्तीय यंत्रणा सोप्या भाषेत.\nयोजनेच्या जटिल कायदेशीर तरतुदी सुलभरित्या समजून घेण्यासाठी ग्राफिकल पद्धतीने सादरीकरण.\nआम्ही मुख्य तांत्रिक अटी, संकल्पना स्पष्ट करण्याचा\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या नियोजनामागचं अर्थकारण,विविध वित्तीय यंत्रणा सोप्या भाषेत.\nया गृहनिर्माण साक्षरता व्यासपीठाचे उद्दीष्ट श्रोत्यांना शहरातील प्रमुख गृहनिर्माण हस्तक्षेपांच्या कायदेशीर, तांत्रिक, प्रक्रियात्मक आणि आर्थिक पैलू समजून घेण्यास मदत करणे आहे. ह्या व्यासपीठाचे लक्ष्यित प्रेक्षकांमध्ये झोपडपट्टींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था, इतर समुदायिक संस्था, स्वयंसेवी संस्था, समुदाय प्रतिनिधी आणि इतर भागधारकांचा समावेश आहे.\nसेंटर फॉर इक्लुसीव्ह हॅबिटेट (CIHab) हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे ज्याचा उद्देश शहरी गरीबांना त्यांच्या शहरातील प्रचलित गृहनिर्माण हस्तक्षेपांबद्दलची संबंधित अचूक व विश्वसनीय माहितीसह सक्षम करणे आणि सुसज्ज करणे आहे. CIHab चा असा विश्वास आहे की समुदायांचा त्यांच्या अधिवास विकास प्रक्रियेत सहभाग अव्यवहार्य आहे आणि त्यासाठी सर्व संबंधित माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांचा सक्रिय सहभाग गृहनिर्माणातील पार्याप्रप्त, परवडणारी आणि सर्वसमावेशक घरांचा प्रश्न सोडवू शकतो.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nझोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत माझी झोपडपट्टी पात्र आहे की नाही हे मला कसे कळेल\nमहानगरपालिकेच्या नोंदी��ुसार अधिसूचित झोपडपट्टी नसली तरीही शहरातील प्रत्येक झोपडपट्टीचे झोपडपट्टी पुनर्वनसन योजनेअंतर्गत पुनर्वसन करता येईल. त्या झोपडपट्टीतील लोकांनी स्वत: ला आयोजित करून पुनर्विकासाच्या प्रस्तावासह एसआरए कार्यालयाकडे जावे.\nसध्या अस्तित्त्वात असलेल्या झोपडपट्टीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरासाठी पैसे द्यावे लागतील काय\nझोपडपट्टीवासीय विनामूल्य किंवा सशुल्क पुनर्वसनासाठी पात्र आहे की नाही यावर अवलंबून आहे. कृपया येथे उपलब्ध माहितीचा संदर्भ घ्या.\nझोपडपट्टी पुनर्वनसन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या घराचे आकार किती असेल\nनिवासी – 27.88 चौ.मी. (300 चौरस फूट) चटई क्षेत्र. व्यावसायिक – विद्यमान किंवा 20.9 चौ.मीट (जे कमी असेल ते).\nझोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी झोपडपट्टी समुदायाकडून किती सहमती आवश्यक आहे\nत्या झोपडपट्टीतील ५१% पात्र झोपडपट्टीवासियांची संमती अनिवार्य असेल.\nमी हे घर विकू शकतो किंवा भाड्यावर देऊ शकतो किंवा गहाण ठेवू शकतो का\nपहिल्या 10 वर्षांसाठी (वाटपाच्या तारखेपासून), घर विक्री / भाड्याने देणे किंवा तारण ठेवणे शक्य नाही. 10 वर्षांनंतर, घराचे कोणत्याही प्रकारे व्यवहार करणे शक्य असेल.\nमाझी झोपडपट्टी सार्वजनिक/ खाजगी/ मिश्रित मालकीच्या जमिनीवर आहे. माझी झोपडपट्टी पुनर्वसन योजना शक्य असेल का\nहोय, कोणत्याही प्रकारच्या जमिनीची मालकी असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना शक्य आहे. तथापि, राज्य सरकारी जमिनीवरील झोपडपट्ट्यांसाठी ही प्रक्रिया तुलनेने सोपी आहे, त्यानंतर खाजगी, त्यानंतर मिश्र आणि अखेरच्या केंद्रीय सरकारच्या मालकीच्या जमिनींवरील असलेल्या झोपडपट्ट्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T09:32:53Z", "digest": "sha1:KBTLBRI3SPUW2HOE757R3RJFBZEZ7A5H", "length": 7866, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "गझल अमृत दिवाळी विशेषांकासाठी गझल पाठविण्याचे आवाहन - India Darpan Live", "raw_content": "\nगझल अमृत दिवाळी विशेषांकासाठी गझल पाठविण्याचे आवाहन\nचांदवड- मागील वर्षीच्या दिवाळी अंकाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर गझल मंथन साहित्य संस्था यावर्षी “गझल अमृत दिवाळी विशेषांक – २०२०” प्रकाशित करीत आहे. यासाठी म��ाठी गझलकारांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nया दिवाळी विशेषांकात मान्यवर गझलकारांचे गझलेविषयी मार्गदर्शनपर लेख आणि सदाबहार गझला असणार आहेत. त्यासोबतच नवोदित गझलकारांनाही या दिवाळी विशेषांकात स्थान दिले जाणार आहे. तरी इच्छुकांनी आपल्या उत्तमोत्तम दोन तंत्रशुद्ध गझला टाईप करून ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवाव्यात. गझल मोबाईलवर टाईप केलेली असावी. गझल टाईप केलेले फोटो, पीडीएफ किंवा लिखित स्वरूपातील गझल पाठवू नये. ज्यांना या दिवाळी अंकासाठी गझल पाठवायच्या आहेत त्यांनी आपल्या दोन गझल पाठवाव्यात. आलेल्या गझलांपैकी तंत्रशुद्ध व निर्दोष गझल दिवाळी विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल. दिवाळी अंकात गझल प्रकाशित करण्याचे वा गझल नाकारण्याचे सर्व अधिकार कार्यकारी संपादकांना आहेत. गझल अमृत दिवाळी विशेषांक ८ नोव्हेंबर, २०२० रोजी प्रकाशित होणार आहे. दिवाळी विशेषांकाची नोंदणी सुरू आहे. आपली प्रत आजच बुक करा. या दिवाळी विशेषांकाचे कार्यकारी संपादक गझलकार डाॅ. शिवाजी काळे, गझलकार प्रमोद खराडे, आणि गझलकारा डाॅ. स्नेहल कुलकर्णी आहेत. तसेच व्यवस्थापकीय संपादक म्हणून गझलकार निलेश कवडे काम पाहणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या गझल *गझल मंथन* साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष गझलकार देवकुमार गुमटकर यांच्या ८८०६३६०७०९ या नंबरवर पाठवाव्यात. दिवाळी विशेषांकाविषयी अधिक माहिती साठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष गझलकार अनिल कांबळे – ९०२९२५५४५२ यांच्याशी संपर्क साधावा. गझल अमृत दिवाळी विशेषांकांसाठी गझल पाठवून जास्तीत जास्त मराठी गझलकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव गझलकार जयवंत वानखडे, आणि संस्थेच्या सहसचिव गझलकारा उमा पाटील यांनी केले आहे.\nदिंडोरी तालुक्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त बहुविध कार्यक्रम\nकोविडसंदर्भात राज्यात २ लाख २९ हजार गुन्हे दाखल\nकोविडसंदर्भात राज्यात २ लाख २९ हजार गुन्हे दाखल\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची ���ोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:10:22Z", "digest": "sha1:TBF54AEIULISDHKYTYRBDXDO6Z6H6ZIH", "length": 7431, "nlines": 62, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मराठी पावसाची बातमी - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nCyclone Mandous | ‘मंदोस’ चक्रीवादळामुळे राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची…\nCyclone Mandous | टीम महाराष्ट्र देशा: सध्या बंगालच्या उपसागरामध्ये मंदोस (Cyclone Mandous) नावाचे चक्रीवादळ धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे तमिळनाडूतील काही भागात सोसाट्याचे वारे वाहणार असून जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याकडून…\nWeather Update | ‘या’ राज्यांना पुढील पाच दिवस पावसाचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या सातत्याने वातावरण (Weather) मध्ये बदल होत आहे. देशामध्ये परतीच्या पावसाने माघार घेतली आहे. मात्र, तरीही देशातील अनेक राज्यात पावसाची (Rain) स्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडल्याचे चित्र…\nMaharashtra Rain Update | राज्यात परतीच्या पावसात धूम, तर मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने Rain थैमान घातले आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकरी राजाला मोठा फटका बसला असून राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाच्या धुमाकळीमुळे शेतकऱ्याची हातात तोंडाशी आलेली पिकं वाया…\nMaharashtra Rain Update | राज्यात आजही अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला असून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले…\nMaharashtra Rain Update | पुणे शहराला परतीच्या पावसाने झोडपलं, तर शहरात पुढील दोन दिवस ‘येलो…\nपुणे : राज्यात सध्या सर्वत्र परतीच्या पाऊसाची धूम सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात काल ( 14 ऑक्टोबर 2022) रोजी…\nMaharashtra Rain Update | राज्यात पुणे शहरासह ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यात गेल्या आठवाभरापासून परतीच्या पाऊसाने थैमान घातले आहे. राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अशा परिस्थितीत आज हवामान…\nMaharashtra Rain Update | राज्यात परतीचा पाऊस उघडण्याची शक्यता, तर आज सर्वत्र पावसाचा जोर कमी\nटीम महाराष्ट्र देशा: राज्यात सर्वत्र परतीचा पाऊसाने थैमान घातले आहे. गेले अनेक दिवस राज्यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमाकूळ घातली आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. त्याचबरोबर या परतीचा पावसाचा शेतीतील पिकांना…\nMaharashtra Rain Update | राज्यात पुण्यासह ‘या’ भागांत परतीच्या पाऊसाची धूम\nटीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यात सर्वत्र परतीच्या पाऊसाची धूम सुरू आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सध्या शेतीतील पीक काढणीचा हंगाम सुरू असताना, पावसामुळे सोयाबीन,कापूस, मका इत्यादी पिकांचे मोठे नुकसान होत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/many-died-from-measles-122112400027_1.html", "date_download": "2022-12-09T10:21:55Z", "digest": "sha1:4UXXCRC25EVUMZJHRICC6DDTCVMPICYA", "length": 17695, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Measles गोवरमुळे अनेकांचा मृत्यू - Many died from measles | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nआज ते जत मागत आहेत, उद्या मुंबई मागायला देखील कमी करणार नाहीत - जितेंद्र आव्हाड\nराज्यात “या” ठिकाणी गोवरचे सर्वाधिक रुग्ण; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली माहिती\nमुंबई, मालेगाव नंतर आता नाशिकात गोवरची एण्ट्री\nनाशिक मुंबई महामार्गाबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली “ही” मागणी\nPM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना व्हॉट्सअॅपवर ऑडिओ मेसेज\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एका प्रकाशनात म्हटले आहे की, बुधवारी शहरातील सरकारी रुग्णालयातून 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बीएमसीच्या सर्वेक्षणादरम्यान गोवरचे 156 संशयित रुग्ण आढळून आले. हा संसर्ग मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.\nगोवराने ग्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचा मंगळवारी संध्याकाळी शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या 12 झाली, असे नागरी संस्थेने सांगितले. मुलगा भिवंडीचा रहिवासी होता.\nया वर्षी आतापर्यंत गोवरचे 3,534 संशयित रुग्ण आढळले आहेत, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. 24 वॉर्डांपैकी, 22 पैकी 11 वॉर्डांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव आढळून आला आहे, परंतु सात वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये 13 नवीन पुष्टी झालेल्या प्रकरणांची नोंद झाली आहे, असे बीएमसीने सांगितले.\nकेंद्राने रांची (झारखंड), अहमदाबाद (गुजरात) आणि मलप्पुरम (केरळ) येथे तीन उच्च-स्तरीय बहु-अनुशासनात्मक 3-सदस्यीय संघ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संघ राज्य आरोग्य अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य उपायांची स्थापना करण्यात मदत करतील. वास्तविक, हा आजार मुलांमध्ये झपाट्याने पसरत आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरण��� न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्ध�� वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8142", "date_download": "2022-12-09T10:16:04Z", "digest": "sha1:KE4B3L2MO3IG3JVUDJSRBXGAFQYCSLEX", "length": 10532, "nlines": 104, "source_domain": "www.khaasre.com", "title": "१४०० कोटींचा आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा राजवाडा, दरबारात आहेत ३५०० किलोचे २ झुंबर.. - Khaas Re", "raw_content": "\n१४०० कोटींचा आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा राजवाडा, दरबारात आहेत ३५०० किलोचे २ झुंबर..\nin नवीन खासरे, राजकारण\nमध्ये प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. १५ वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेससाठी हा ऐतिहासिक विजय होता. या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांच्या सोबतच जेष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना जाते. ज्योतिरादित्य सिंधिया हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. पण कमलनाथ यांनी यामध्ये बाजी मारली.\nज्योतिरादित्य सिंधिया हे प्रचंड लोकप्रिय नेते असून ते ग्वालियरच्या राजघराण्यातून येतात. खासरेवर जाणून घेउया त्यांच्या विषयी खास माहिती..\nवडिलांच्या निधनानंतर झाले राजकारणात सक्रिय-\nज्योतिरादित्य सिंधिया हे एका राजघराण्यातून आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहेत. त्यामुळे लहानपणीपासूनच त्यांना राजकारण बघायला आणि शिकायला मिळाले. त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर ते सक्रिय राजकारणात आले. ३० डिसेंबर २००१ ला माधवराव यांचं एका विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यानंतर फेब्रुवारी २००२ मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि लोकसभेत पोहचले. २००४ मध्ये ते पुन्हा निवडून आले.\nहार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड मधून झाले आहे शिक्षण-\nज्योतिरादित्य यांनी १९९३ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून इकॉनॉमीची डिग्री मिळवली आहे. पुढे त्यांनी २००१ मध्ये स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कुल ऑफ बिझनेस मधून एमबीएची डिग्री पण मिळवली. त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ४ वर्षे अमेरिकेत काम देखील केले.\nशूटिंग आर्चरी आणि कार रेसिंग ची आहे त्यांना आवड-\nज्योतिरादित्य हे राहूल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. लोकसभेचे खासदार असलेल्या ज्योतिरादित्य यांना शूटिंग, आर्चरी आणि कार रेसिंगची आवड आहे.\nपत्नी आहे जगातलं ५० सुंदर महिलांपैकी एक-\n१ जानेवारी १९७१ ला जन्मलेल्या ज्योतिरादित्य यांची पत्नी देखील बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याची राजकुमारी आहे. त्यांची पत्नी प्रियदर्शिनी यांनी जगातील ५० सर्वात सुंदर महिलांमध्ये देखील स्थान मिळवलेले आहे. ज्योतिरादित्य आणि प्रियदर्शिनी यांना महाआर्यमान आणि अनन्यराजे हि २ मुलं आहेत.\n४०० खोल्यांचा राजवाडा, ४० खोल्यात आहे म्युझियम-\nकेंद्रात जेव्हा मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा २ वर्षे ज्योतिरादित्य हे केंद्रीय मंत्री देखील राहिले आहेत. राजकुमार असल्याने त्यांची संपत्ती आणि जीवनशैली स्वप्नवत आहे. ते ४०० खोल्यांच्या शाही राजवाड्यात राहतात. १८७४ मध्ये युरोपियन शैलीत या जयविलास पॅलेसची निर्मिती करण्यात आली होती. ४० खोल्या या म्युझियम असून सिलिंगला सोन्याचा मुलामा आहे.\nदरबारात आहेत दोन भव्यदिव्य झुंबर-\nजयविलास पॅलेसची भव्यता त्याचा दरबार बघूनच दिसून येते. या दरबारात १४० वर्षांपासून ३५०० किलोचे दोन झुंबर लावलेले आहेत. या झुंबरांची निर्मिती बेल्जीयमच्या कारागिरांनी केली होती. पॅलेसच्या डायनिंग हॉल मध्ये चांदीची रेल्वे आहे, जी जेवण वाढण्यासाठी वापरली जाते.\nपण पॅलेस मध्ये मोठमोठे झुंबर लावल्याच्या अगोदर तो किती वजन झेलू शकतो हे बघण्यासाठी पॅलेसच्या छतावर चक्क हत्ती चढवले गेले होते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nरोज सकाळी लसणाचा चहा पिल्या��े होतात हे 5 चमत्कारिक फायदे…\nइंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान , वर्षभरात ७० लाखाचा नफा…\nइंजिनिअरिंग सोडून त्यांनी थाटले चहाचे दुकान , वर्षभरात ७० लाखाचा नफा…\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/trending/users-are-reacting-to-the-beautiful-video-of-shamita-shetty-rakesh-bapat-actress-is-trending-on-twitter-see-reaction-viral-video-549486.html", "date_download": "2022-12-09T09:04:59Z", "digest": "sha1:EXIIN4PN57KHEJ3MC7F5P6MBBF3GUD7Z", "length": 11247, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVideo: राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे रोमॅन्टिक रिल्स, व्हिडीओंवर लोकांकडून प्रेमाचा वर्षाव\nराकेश बापटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो शमितासोबत दिसत आहे.\nराकेश बापटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे\nबिग बॉस OTTमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची जोडी प्रत्येकाला आवडली. दोघेही बिग बॉस OTT मध्ये एकत्र दिसले होते, जिथं दोघांमध्ये खूप जवळीक देखील दिसून आली. आता हे दोघे शोमधून बाहेर आले आहेत आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच दोघेही एका इन्स्टाग्राम लाईव्हमध्येही एकत्र दिसले होते. दोघांच्या फॅन फॉलोइंगबद्दल बोलायचे झालं तर तेही खूप चांगलं झाले आहे. त्याच्या चाहत्यांना दोघांना एकत्र पाहणे आवडतं. आता शमिता शेट्टी सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ( Users are reacting to the beautiful video of Shamita Shetty Rakesh Bapat actress is trending on Twitter see reaction viral video )\nराकेश बापटने नुकताच त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो शमितासोबत दिसत आहे. त्याचा हा रील व्हिडिओ सर्वांनाच खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये दोघे ‘शेरशाह’ चित्रपटातील रांझा गाण्यावर अभिनय करताना दिसतात. दोघांचेही चाहते या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया शेअर करत आहेत.\nव्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, ‘मला दोघांचा हा रील व्हिडिओ खूप सुंदर वाटला, कॅप्शनही खूप मस्त आहे’. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले, ‘तुम्ही दोघे खरोखर भन्नाट आहात’. तिसऱ्याने लिहिले आहे, ‘ तुम्ही दोघे आता लवकरात लवकर लग्न करा’. याशिवाय अनेकांना इमोजीज मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.\nपाहा व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:\nबिग बॉस ओटीटीमध्ये आपली ताकद दाखवल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आता सलमान खानच्या बिग बॉस 15 साठी सज्ज झाली आहे, ज्याचा 2 ऑक्टोबर रोजी कलर्सवर प्रीमियर झाला.\nVideo: 24 वर्षांपूर्वी शाहरुख म्हणाला होता, मला वाटतं माझ्या मुलाने ड्रग्जही घेतले पाहिजे, व्हिडीओ व्हायरल\nAryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय \nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nदहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/08/26/18185/", "date_download": "2022-12-09T08:52:16Z", "digest": "sha1:I4GTCEWBDJ7FPWNNOYCNZMC2AYSZLJHD", "length": 19111, "nlines": 150, "source_domain": "mavalmitra.com", "title": "श्री.त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग पौराणिक महत्व - MavalMitra News", "raw_content": "\nश्री.त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग पौराणिक महत्व\nश्री.त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन २८ कि.मी.अंतरावर आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. श्री. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी असतो.\nश्री.त्र्यंबकेश्वराचे महत्व आपणाला सर्वश्रुत आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे.त्रयंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्रयंबकेश्वर मंदिर हे ट्रस्टकडुन केले जाते. ट्रस्टकडुन भक्तांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.\nगौतम ऋषी आणि गोदावरी यांच्या प्रार्थनेवरून महादेव हे त्र्यंबकेश्वर येथे विराजमान झाले होते. यानंतर हे ठिकाण त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखू लागले. हे मंदिर पेशवेकालीन आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सन १७५५ साली झाला होता. ३१ वर्षानंतर म्हणजेच १७८६ साली ते पूर्ण झाले. या मंदिराचे पुनरनिर्माण नानासाहेब पेशवे यांनी केले होते. हे मंदिर काळ्या पाषाणातील दगडाने तयार करण्यात आले आहे.\nमंदिरात एका छोट्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. नेहमीप्रमाणे शिवालयात दिसणारे मोठे शिवलिंग इथे आढळून येत नाही.\nया पिंडात तीन छोटी प्रतिकात्मक विश्वाची रचना करणारे भगवान ब्रम्हा, विष्णू आणि महेश विराजमान असल्याची श्रद्धा आहे. म्हणूनच संपूर्ण भारतातील एकमेवाद्वितीय म्हणून या मंदिरातील महाधिदेवांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून अलोट अशी गर्दी होते. यामुळे संपूर्ण भारतातून भाविक विशेष करून श्रावण महिन्यात त्रंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.\nवारकरी पंथाचे गुरुवर्य संत निवृत्तीनाथ महाराज सातशे वर्षापुर्वी त्रंबकेश्वर मध्ये समाधिस्थ झाले होते. निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई हे चार भावंड. या भावंडात निवृत्तीनाथ सर्वात मोठे. निवृत्तीनाथांचे थोरले भाऊ नामदेव त्यांना गुरु मानायचे. त्यामुळे आषाढीच्या वारीचा पहिला मान हा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला दिला\nब्रम्हगिरी हे गोदावरीचे उगम स्थान आहे. या गोदावरीचे त्रंबकेश्वर येथून तीन ठिकाणी गुप्त उगम होतो. ब्रम्हगिरी पर्वतावर ,त्यानंतर ती गंगाद्वार आणि नन्तर कुशावर्तात प्रकट होते.\nचक्रतीर्थ येथून ती खऱ्या अर्थाने प्रवाहित होते . गंगापूर धरणातून तिचा विस्तार होत जातो त्रंबकेश्वर येथे अहिल्या, कपिला आणि गोदावरीचा त्रिवेणी संगम आहे. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यात आजही हजारो ऋषी तेथे स्नान करण्यासाठी दर बारा वर्षांनी जमतात. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही याठिकाणी स्नान करू लागले. त्यांनी ‘हर हर गंगे‘ अशी हाक दिली. गंगा नाही, गोदावरी आहे तू तिला गंगा कसे काय म्हणतोस असे ऋषी गोरक्षनाथ यांना म्हणू लागले. त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली.\nऋषींनी गोरक्षनाथ यांना आपण कोण आहात असे विचारले असता गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहील्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात. याच संगमावर दर बारा ��र्षानी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. गोदावरीच एक उगमस्थान असलेल्या कुशावर्तात स्नान केल्याने आपली कर्मे शुद्ध होतात अशी भाविकांमध्ये श्रद्धाही आहे . हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर निर्वाणी आणि निर्मोही असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. देशातील सर्व शैव पंथयांचे हे पूज्य स्थान आहे.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nकै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठानच्या वतीने वारक-यांसाठी मोफत पाणी पुरवठा\nपर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान\n८२२ विद्यार्थ्यांचा संकल्प शाडूमातीचाच गणपती बसविणार\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/1800/", "date_download": "2022-12-09T08:34:28Z", "digest": "sha1:NK3ALQLBTGLR4QVYL2QDFOOC6H7GN2GY", "length": 12989, "nlines": 149, "source_domain": "mnews.esy.es", "title": "“त्या' मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News “त्या' मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात\n“त्या' मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात\nसावंतवाडी– कोल्हापूर येथून तस्करीसाठी आणलेल्या सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या खवले मांजरासह पाच जणांचा गुन्हा अन्वेषण विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजता अटक केली. अन्य दोघांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आंबोली बेळगाव रोडवर माडखोल सावली धाबा नजीक करण्यात आली.\nया कारवाईमध्ये एक कारसह खवले मांजर पोलिसांनी ताब्यात घेतले.\nहे पण वाचा – थाटामाटात लागले `या` देवांचे लग्न\nसावंतवाडीवरून कोल्हापूरला खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची टीप गुन्हा अन्वेषण विभागाला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. यासंदर्भात गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक संजय शेळके यांनी वनविभागाला कळवत सापळा रचला. वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी माडखोल सावली धाबा येथे पाळत ठेवत कोल्हापूरवरुन आलेल्या कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एकूण पाच जण होते. कारची तपासणी केली असतात मागच्या डिकीत खवले मांजर आढळून आले. याप्रकरणी गाडीमध्ये असलेल्या पाचही जणांना अटक करण्यात आली.\nहे पण वाचा – शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्स दया नाहीतर…..\nसंतोष गेणू चव्हाण (37 रा. मालवण), उमेश बाळा मेस्त्री (65 रा. बांदा), सुनिल चंद्रकांत कडवेकर (21 रा. कोल्हापूर), विकास प्रकाश चव्हाण (35 रा.वारगाव), उदय श्रीकृष्ण शेटे (49 रा.लांजा), अशी पाच जणांची नावे असून पप्पू उर्फ मधुकर वसंत राऊळ (रा.माडखोल ) व अमोल उर्फ गजानन अर्जुन सावंत (रा.देवसू) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पाजही जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपवनसंक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.\n“त्या' मांजराची तस्करी करणे पडले चांगलेच महागात\nसावंतवाडी– कोल्हापूर येथून तस्करीसाठी आणलेल्या सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या खवले मांजरासह पाच जणांचा गुन्हा अन्वेषण विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजता अटक केली. अन्य दोघांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आंबोली बेळगाव रोडवर माडखोल सावली धाबा नजीक करण्यात आली.\nया कारवाईमध्ये एक कारसह खवले मांजर पोलिसांनी ताब्यात घेतले.\nहे पण वाचा – थाटामाटात लागले `या` देवांचे लग्न\nसावंतवाडीवरून कोल्हापूरला खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची टीप गुन्हा अन्वेषण विभागाला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती. यासंदर्भात गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक संजय शेळके यांनी वनविभागाला कळवत सापळा रचला. वनविभागाचे वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी माडखोल सावली धाबा येथे पाळत ठेवत कोल्हापूरवरुन आलेल्या कारची झडती घेतली. यावेळी कारमध्ये एकूण पाच जण होते. कारची तपासणी केली असतात मागच्या डिकीत खवले मांजर आढळून आले. याप्रकरणी गाडीमध्ये असलेल्या पाचही जणांना अटक करण्यात आली.\nहे पण वाचा – शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्स दया नाहीतर…..\nसंतोष गेणू चव्हाण (37 रा. मालवण), उमेश बाळा मेस्त्री (65 रा. बांदा), सुनिल चंद्रकांत कडवेकर (21 रा. कोल्हापूर), विकास प्रकाश चव्हाण (35 रा.वारगाव), उदय श्रीकृष्ण शेटे (49 रा.लांजा), अशी पाच जणांची नावे असून पप्पू उर्फ मधुकर वसंत राऊळ (रा.माडखोल ) व अमोल उर्फ गजानन अर्जुन सावंत (रा.देवसू) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पाजही जणांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपवनसंक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.\nकोल्हापूर, पूर, Floods, विभाग, Sections, बेळगाव, लग्न, पोलिस, मालवण, बाळ, baby, infant, विकास, वन्यजीव\nfive arrested for cat Smuggling in sawantwadi.कोल्हापूर येथून तस्करीसाठी आणलेल्या सुमारे 40 लाख रुपये किमतीच्या खवले मांजरासह पाच जणांचा गुन्हा अन्वेषण विभाग व वनविभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजता अटक केली.\nPrevious article'तान्हाजी' महाराष्ट्रात करमुक्त; कॅबिनेटचे एकमत\nNext article'ठाकरे सरकार'च्या शपथविधी सोहळ्यावर २.७९ कोटी खर्च\nchitra wagh criticizes shiv sena: 'तुम्ही अफझल खानाप्रमाणे पाठीत खंजीर खुपसला'; चित्रा वाघ संतापल्या\n‘शहजादा’च्या भूमिकेत आहे कोण\nरत्नागिरी जिल्हा परिषदेत 'हे' झाले सभापती\nअनलॉक ३ : बघा काय सुरू आणि काय बंद राहणार\nरुपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देऊ; धमकी देणाऱ्याचे नाव जयंत पाटील\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.raisingelec.com/spring/", "date_download": "2022-12-09T09:51:04Z", "digest": "sha1:X5LNJJULTYL22RD4BC75OVZY7LC2DPHA", "length": 7363, "nlines": 152, "source_domain": "mr.raisingelec.com", "title": "वसंत कारखाना, पुरवठादार - चीन वसंत उत्पादक", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nमेटल स्टॅम्पिंगच्या सर्व मालिका\nमशीनिंग माणसाच्या सर्व मालिका ...\nस्क्रू सानुकूल सर्व मालिका ...\nसर्वांसाठी सहाय्यक सेवा ...\nसीएनसी मशीनिंग लहान पितळ पी ...\nस्प्रिंग उत्पादनांसाठी एक स्टॉप सेवा\n◆ 1. टॉर्सियन स्प्रिंग हा एक स्प्रिंग आहे जो टॉर्सन विरूपण धारण करतो, आणि त्याचा कार्यरत भाग देखील सर्पिल आकारात घट्ट जखम होतो. टॉर्सन स्प्रिंगची शेवटची रचना म्हणजे टॉर्सन आर्म विविध आकारांमध्ये प्रक्रिया केली जाते, हुक रिंग नाही. टॉर्सियन स्प्रिंग लवचिक सामग्रीला मऊ सामग्री आणि उच्च कणखरतेसह फिरवण्यासाठी किंवा फिरवण्यासाठी लीव्हर तत्त्वाचा वापर करते, जेणेकरून त्यात उत्तम यांत्रिक ऊर्जा असते. ◆ 2. टेंशन स्प्रिंग म्हणजे कॉइल स्प्रिंग जे अक्षीय ताण सहन करते. लोडखाली नसताना, टे चे कॉइल्स ...\nवसंत तुच्या सर्व मालिकांसाठी OEM ODM\n◆ 1. यंत्राच्या हालचाली नियंत्रित करा, जसे की अंतर्गत दहन इंजिनमध्ये झडप वसंत, क्लचमध्ये वसंत नियंत्रण, इ. ◆ 2. कंपन आणि प्रभाव ऊर्जा शोषून घ्या, जसे की ऑटोमोबाईल आणि ट्रेन कॅरेज अंतर्गत बफर स्प्रिंग, कंपन शोषक वसंत coupतु, इ. ◆ 3. शक्ती म्हणून स्टोअर आणि आउटपुट ऊर्जा, जसे घड्याळ वसंत fireतु, बंदुकांमध्ये वसंत etc.तु, इ. force 4. शक्ती मोजण्याचे घटक म्हणून वापरले जाते, जसे की बल मोजण्याचे यंत्र, वसंत scaleतु मध्ये वसंत ,तु, इत्यादी वसंत भारांचे गुणोत्तर विकृती म्हणजे सी ...\nस्प्रिंग उत्पादनांसाठी सहाय्यक सेवा\nस्प्रिंग हा एक यांत्रिक भाग आहे जो कामासाठी लवचिकता वापरतो. लवचिक साहित्याचे बनलेले भाग बाह्य शक्तीच्या क्रियेखाली विकृत होतात आणि बाह्य शक्ती काढून टाकल्यानंतर मूळ स्थितीकडे परत येतात. \"स्प्रिंग\" म्हणून देखील ओळखले जाते. साधारणपणे स्प्रिंग स्टीलचे बनलेले. झरेचे प्रकार जटिल आणि वैविध्यपूर्ण आहेत. आकारानुसार, ते प्रामुख्याने कॉइल स्प्रिंग, स्क्रोल स्प्रिंग, प्लेट स्प्रिंग, स्पेशल-आकाराचे स्प्रिंग इत्यादी औद्योगिक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून समाविष्ट करतात.\nआमची उत्पादने किंवा किंमतसूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचे ईमेल आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nवैशिष्ट्यीकृत उत्पाद���े, साइट मॅप, स्क्रू, डाय कास्टिंग मॅग्नेशियम, घाऊक मुद्रांकन भाग, अॅल्युमिनियम सीएनसी मशीनी केलेले भाग, शीट मेटल स्टॅम्पिंग उत्पादने, प्लेट स्प्रिंग, सर्व उत्पादने\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर किंवा बंद करण्यासाठी ईएससी दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/47?page=30", "date_download": "2022-12-09T08:42:27Z", "digest": "sha1:VDXVFCXECKIARPGN6URDUQGIS3AUDDZ7", "length": 7532, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विरंगुळा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा:२२: गंधर्व आणि यक्ष\n.....हिंदी महासागरातील निसर्गरमणीय अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष अशा दोनच प्रकारचे लोक राहातात. सर्व गंधर्व नेहमी सत्यच बोलतात, तर सर्व यक्ष नेहमी असत्यच बोलतात .\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवू वैभवाच्या शिरी|\nइंग्रजीतील पुढील प्रश्नोत्तरे पहा:\n...प्र.व्हाय इज व्हिस्परिंग प्रोहिबिटेड\n...उ..बिकॉज इट इज नॉट अलाऊड.\nतर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा\nश्री.यनावाला यांनी या आठवड्यात आपण कोडे लिहिणार नाही असे सांगितले होते.\nमाणसांच्या कृतीवर कल्पनांचा व विचारांचा तुलनात्मक प्रभाव किती असतो याबद्दल काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनांत आलेले एक उदाहरण :\nधुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग कथेतील गूढ वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो.\nविनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा \"चोरांचे संमेलन \" हा लेख अनेकांनी वाचला असेल.असेच एक चोरांचे संमेलन भरले होते. (म्हणजे वस्तू चोरणार्या चोरांचे.वाङमय चौर्य करणार्यांचे नव्हे.\nस्स्स्... : एक माहितीपूर्ण लेखन\nआपली कोल्हापूरचीच मिरची सगळ्यात जास्त तिखट अशी का कोण जाणे पण माझी समजूत होती.\n'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति\n'सु' म्हणजे काहीतरी चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे काहीतरी वाईट / प्रतिकूल. उदा. सुलभ वि. दुर्लभ, सुकाळ वि. दुष्काळ, सुष्ट वि. दुष्ट.\n'ख' म्हणजे आकाश. म्हणून 'खग' अर्थ आकाशमार्गे गमन करणारा म्हणजे पक्षी.\nनिव्वळ माहितीची देवाणघेवाण या उद्देश या लेखामागे आहे. बहुतेक सदस्य दररोज विविध संकेतस्थळांना भेट देत असतात/असावेत. काही संकेतस्थळांना नियमित हजेरी लावली जाते, काहींना आठवड्यातून वा महिन्यातून एकदा भेट दिली जात असेल.\nतर्कक्रीडा १७: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..\nभारतीय युद्धात सातव्या दिवशी पांडवसेनेची मोठी हानी झाली.त्यादिवशी कौरव महारथी सौमदत्ती,शरभंज,कुकुंभ आणि सिंहनाद यांनी आपल्या अभूतपूर्व पराक्रमाने पांडव सेनेला संत्रस्त करून सोडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/all-women-have-the-right-to-safe-abortion-discrimination-against-married-or-single-is-unconstitutional-130377681.html", "date_download": "2022-12-09T08:07:35Z", "digest": "sha1:NYQJE3XGGZ55UPF225UK4SNLC5BTMA6G", "length": 7275, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सर्वच महिलांना सुरक्षित गर्भपाताचा हक्क! विवाहित किंवा अविवाहित असा भेदभाव घटनाविरोधी | All women have the right to safe abortion! Discrimination against married or single is unconstitutional - Supreme Court - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल:सर्वच महिलांना सुरक्षित गर्भपाताचा हक्क विवाहित किंवा अविवाहित असा भेदभाव घटनाविरोधी\nसर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गर्भपातावर मोठा निर्णय दिला आहे. सर्व महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये भेदभाव करणे घटनाबाह्य आहे. एका महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही.\nअविवाहित महिलांनाही गर्भधारणेच्या 20-24 आठवड्यांत गर्भपात करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, 2021च्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यातील दुरुस्ती विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये भेदभाव करत नाही.\nवैवाहिक स्थितीच्या आधारावर गर्भपाताचा अधिकार हिरावला जाऊ शकत नाही\nमेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी नियमांद्वारे अविवाहित महिलांना लिव्ह-इन रिलेशनशिपमधून वगळणे घटनाबाह्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यांतर्गत बलात्कार म्हणजे वैवाहिक बलात्कारासह बलात्कार असावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nन्यायालयाने पुढे असे निरीक्षण नोंदवले की, विवाहित आणि अविवाहित महिलांमधील भेद एक रूढी कायम ठेवतो की केवळ विवाहित महिला लैंगिक क्रियांमध्ये असतात. स्त्रीच्या वैवाहिक स्थितीच्या आधारावर गर्भपाताचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. सिंगल आणि अविवाहित महिलांना गर्भधारणेच्या 24 आठवड्यांपर्यंत मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार आहे.\n23 ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता निकाल\nन्यायालयाने म्हटले की, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्याचे कलम 3(2)(b) 20-24 आठवड्यांनंतर महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देते. त्यामुळे केवळ विवाहित महिलांनाच परवानगी देणे आणि अविवाहित महिलांना न देणे हे घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन होईल. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांनी 23 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.\nआंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपातदिनी निर्णय\nनिकाल सुनावल्यानंतर एका वकिलाने खंडपीठाला सांगितले की, आज आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन आहे. यावर न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, आम्हाला माहिती नव्हते की, आम्ही आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपातदिनी निकाल देत आहोत. आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/bharatiya-jalsampda", "date_download": "2022-12-09T10:44:22Z", "digest": "sha1:QNLMMY4A5AY7C7Q65J6SARUQGIGO4BLG", "length": 2980, "nlines": 58, "source_domain": "dpbooks.in", "title": "भारतीय जलसंपदा Bharatiya Jalsampda – Diamond Publications Pune", "raw_content": "\n‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nस्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:36:05Z", "digest": "sha1:C5E7HYV67AKMAW2FKCYZYY2R4LZRETQO", "length": 12627, "nlines": 107, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार - India Darpan Live", "raw_content": "\nपुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही\n‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण\nमुंबई – ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासात या प्लारकल्पाचा मोठा हातभार राहणार आहे. ‘कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करत या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\nमंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार चेतन तुपे, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच ‘महारेल’चे महाव्यवस्थापक, वित्त, नियोजन, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हिसीद्वारे उपस्थित होते. यावेळी ‘महारेल’च्या वतीने प्रकल्पाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर���चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पावणेदोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.\nसध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.\n२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग\nरेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार.\nरेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग २५० कि.मी. पर्यंत वाढविणार.\nपुणे-नाशिक अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापणार.\nवेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प.\nपुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी.\n१८ बोगदे, ४१ उड्डाण पूल, १२८ भूयारी मार्ग प्रस्तावित.\nप्रवासी आणि मालवाहतूक चालणार.\nरेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.\nप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार.\nप्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा.\nकमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार.\nविद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार.\nपीककर्जासाठी शेतकऱ्यांचे बँकेसमोर उपोषण\nशेकडो कोटींचे पंपिंग स्टेशन्स नावालाच काय\nशेकडो कोटींचे पंपिंग स्टेशन्स नावालाच काय\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पड���ार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/08/04/bayko-bolte-aapan-doghach/", "date_download": "2022-12-09T10:26:01Z", "digest": "sha1:LRKSH5IUIPNHMFEK3AGMH6DY7PSEUJV7", "length": 13517, "nlines": 82, "source_domain": "live29media.com", "title": "बायको म्हणते आज आपण घरात दोघेचं आहोत काय करायचं? - Live Marathi Batamya", "raw_content": "\nबायको म्हणते आज आपण घरात दोघेचं आहोत काय करायचं\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nविनोद १- एकदा पिंट्या एका गावावरून जात असतो… तेव्हा त्याने एका मुलाला खेळताना पाहिले आणि बोलला…. पिंट्या- बाळा, मला थोडं पाणी मिळू शकेल का.. मुलगा- पाणी ऐवजी जर मी तुम्हाला लस्सी दिली तर मुलगा- पाणी ऐवजी जर मी तुम्हाला लस्सी दिली तर पिंट्या- (खुश होतो) अरे वाह पिंट्या- (खुश होतो) अरे वाह मग तर भारी काम होईल… बाळा…. (मुलगा पळत पळत जातो आणि पटकन लस्सी घेऊन येतो) पिंट्याने ने ५ ग्लास लस्सी पिल्यानंतर लगेच त्या मुलाला विचारले कि बाळा… मग तर भारी काम होईल… बाळा…. (मुलगा पळत पळत जातो आणि पटकन लस्सी घेऊन येतो) पिंट्याने ने ५ ग्लास लस्सी पिल्यानंतर लगेच त्या मुलाला विचारले कि बाळा… एवढी लस्सी आणली तू, तुझ्या घरी कोणी लस्सी पीत नाही का एवढी लस्सी आणली तू, तुझ्या घरी कोणी लस्सी पीत नाही का मुलगा- अहो काका.. लस्सी तर सर्व पिता पण आज ना त्या लस्सीत उंदीर म रू न पडला होता… पिंट्याने रागात लस्सीच भांड जमिनीवर फेकून दिल…. मुलगा रडत रडत बोलला- आई ह्या काकांनी आपलं भांड फोडून टाकलं…\nआता आपण टॉयलेटला जातांना भांड न्यायचं…. 😜😜😜😜😂\nविनोद २- पोलिसांपासून वाचण्यासाठी ३ चोर एकदा एका वेगवेगळ्या पोत्यांमध्ये लपून जातात….\nतेवढ्यात तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी पहिल्या पोत्याला लाथ मारली लगेच त्यांच्यामधून आवाज आला भों-भों……\nपो लीस: असं वाटत आहे ह्या पोत्यामध्ये कुत्रा आहे….\nदुसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्याच्यातून आवाज आला म्याऊ-म्याऊ…….. पो लीस- असं वाटत ह्या पोत्यात मांजर आहे…\nजेव्हा तिसऱ्या पोत्याला लाथ मारली तेव्हा त्या पोत्यातून आवाज आलाच नाही…… ३-४ वेळा अजून लाथ मारली तरी पण आवाज नाही आला…\nजेव्हा ५ व्या वेळेस पोलीस लाथ मारणार होते तेव्हा पोत्यामधून पिंट्याने आवाज दिला- मी बटाटा आहे, बटाटा…. 😳😳😳😳😜\nविनोद ३- एका गावात सासू आणि तिची सून रहात असतात… सासरेबुवा कधीच वर गेले होते आणि सुनेचा नवरा कामाला मुंबईला होता.\nसून जवान होती आणि गावातल्या निळू फुलेसोबत तिचे संबंध होते…एक दिवस निळू फुले तिला म्हणाला: _“हे असं ऊसात किती दिस_ _लपून छपून करायचं…_ _एक वेळ रात्रीचं दे की.._ _एक वेळ रात्रीचं दे की..\nसून: _“मी अन् सासू_ _एकाच पलंगावर झोपतो._ _रात्रीचं नाय जमनार…”_ निळू फुले:* _“तू नगं काळजी करूस._ _मी येतोय रात्री ”_ निळू फुले:* _“तू नगं काळजी करूस._ _मी येतोय रात्री \nरात्री निळू भाऊ तिच्या घरात शिरला. तिचे दोन्ही पाय वर उचलून तो करणार तेवढ्यात आवाज आला…. सासू बोलली, _“साल्या… एक तर तिचे तरी_ दोन्ही पाय उचल, नायतर माझे तरी..\nविनोद ४- हा विनोद थोडा चावट आहे… नीट वाचा…\nनवरा: सकाळी मला लवकर जायचं आहे मला लवकर उठव आणि जर नाही उठलो तर\n बायको- (संतापात) बस माझे हेच काम राहिले आहे आता…\nरात्री पण हलवून हलवून उठवायचं आणि आता सकाळी पण हलवून हलवून उठवायचं…\nविनोद ५- एकदा शिक्षक बंड्याला प्रश्न विचारतात आणि बंड्याचे उत्तर ऐकून बेशुद्ध होतात….\nशिक्षक- सांग बंड्या रेडिओ आणि वर्तमान पत्र ह्या दोघांमध्ये काय फरक आहे\nबंड्या(खूप विचार करतो आणि उत्तर देतो)- बघा मास्तर उत्तर सोप्प आहे…\nतुम्ही शाळेत येतांना डब्यातल्या चपात्या कश्यात बांधून आणतात…. शिक्षक- वर्तमान पत्रात…\nबंड्या- मग हाच फरक आहे कि रेडिओ मध्ये पोळ्या नाही आणता येत.. वर्तमान पत्रात आणता येतात…😂😂😂\nविनोद ६ – बंड्याला त्याचे वडील एक रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर कानाखाली मारतो.\nबंड्या: पप्पा, आज माझी तब्बेत बरी नाही आहे, मी शाळेत जाणार नाही. (कानात बसते …चटाक)\nपप्पा : तू खोटे बोलला…. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. (पापांच्या कानात बसते- चटाक)\nआई: काय झाले हो…. पप्पा: हा बंड्या खोट बोलतोय….\nआई: शेवटी मुलगा तुमचाच आहे ना… (रोबोट आईच्यापण कानात देतो…चटाक) सर्व घरात शांतता फसरते….😂😂😂\nविनोद ७- पन्नाशी नंतर चे प्रेम…… बायको- आज रात्री आपण घरी दोघंच आहोत,\nकोणीच नाही आहे काय करायचे \nनवरा: एक काम कर आधी दरवाजा लाव मच्छर येतील… आणि मस्त कडी-खिचडी बनव….\n(ह्या वयात हेच होईल काही पण काय विचार करतात राव तुम्ही)\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….\nनिळू भाऊ बाजूवाली बाईची K i s s घेत होते\nलग्नाच्या रात्री बायको नवऱ्याला बोलते…\nपिंकी बसमध्ये आपल्या बॉयफ्रेंडच्या…\nखांदेशी मुलांचा राडा पावरी डान्स…\nचा’वट मुलीचे लग्न होते…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/marjari-asana-and-its-benefits-122040600071_1.html?utm_source=Marathi_Yoga_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2022-12-09T10:26:16Z", "digest": "sha1:2ZFJ6EWZ6ZWYUQUSZSOEM4X7PTL6VYLW", "length": 16287, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Cat Pose मार्जरी आसन आणि त्याचे फायदे जाणून घ्या - Marjari Asana and its benefits | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nCorrect Posture या चार स्टेप्सने पॉश्चर योग्य ठेवा\nKnee Pain गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी योगासन\nLinga Mudra स्पेशल मुद्रा महिलांसाठी फायदेशीर\nWeight Loss वजन कमी करण्यासाठी स्वयंपाक करता करता हे व्यायाम करा\nYoga for Anxiety तुम्हाला विनाकारण अस्वस्थ वाटत आहे का\nमार्जरी आसन कसे करावे-\nसर्व प्रथम, दोन्ही गुडघे आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवून मांजरासारखी मुद्रा करा. मांड्या सरळ करा आणि पायाच्या गुडघ्यांकडे 90 अंशाचा कोन करा. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि डोके मागे टेकवताना, टेलबोन वर करा. नंतर श्वास सोडताना डोके खाली टेकवा आणि हनुवटीला छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही प्रक्रिया पुन्हा करा.सुरुवातीला एखाद्या तज्ञाकडून योग्य मार्गाची माहिती घ्या.\nमार्जरी आसनाचे फायदे काय आहेत\nमार्जरी आसनाचा नियमित सराव शरीरातील रक्ताभिसरणाला चालना देण्याबरोबरच शरीराच्या अनेक भागांना चांगले ताणण्यासाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो. या योगासनांचे फायदे शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये दिसून आले आहेत.\n* शारीरिक स्थिती आणि संतुलन सुधारते.\n* पाठीचा कणा आणि मान मजबूत करून स्ट्रेचिंग करण्यास मदत करते.\n* नितंब, पोट आणि पाठ ताणते.\n* शारीरिक-मानसिक समन्वय वाढवते.\n* किडनी आणि अधिवृक्क ग्रंथी सारख्या उदर अवयवांना उत्तेजित करते.\n* भावनिक संतुलन निर्माण करते.\n* तणाव दूर करून मन शांत होते.\nटीप : पाठीच्या किंवा गुडघेदुखीने त्रस्त असलेल्यांना, गर्भधारणेदरम्यान, मानेला दुखापत किंवा दुखणे असल्यास, डोक्याला दुखापत झाल्यास याचा सराव करू नये.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nCurly Hair कुरळे केस हवेत तर करून पहा हे सोपे उपाय..\nओल्या केसांना कर्ल करा: आपल्या केसांना शांपू करून कंडिशनरने स्वच्छ धुवा. कंडिशनर लावण्याने केस स्मूथ आणि बाउंसी होऊन जातात. याने आपण हवा तसा लुक देऊ शकता. आता केसांना एक दोनदा हलक्या हाताने टिपून कलर्स लावून केसांना बांधून घ्या. पूर्ण वाळेपर्यंत बांधून ठेवा. नंतर मोकळे सोडा. केस कर्ली होऊन जातील.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष���टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A5%90", "date_download": "2022-12-09T08:49:58Z", "digest": "sha1:7TYVQNEURNS4V2J2ZE6D3EMUZYJ7VTWM", "length": 3181, "nlines": 58, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:साहित्यिक-ॐ - विकिस्रोत", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१२ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/mahanagarpalika-quiz/", "date_download": "2022-12-09T09:53:04Z", "digest": "sha1:E2EFIXK6FKKB57MXBVUUJ36ITBGSSQTM", "length": 7498, "nlines": 240, "source_domain": "www.studywadi.in", "title": "महानगरपालिका - Panchayat Raj Test", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहा���ाष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\n1. राज्य शासन आणि मनपा यांच्यातील दुवा म्हणून कोण काम पाहतो \n2. मुंबई मनपाचे कार्य मुंबई महानगरपालिका अधिनियम ……. नुसार चालते.\n3. महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो\n4. महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असू शकते\n5. सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा –\n6. योग्य विधान निवडा.\nविधान 1) महापौर हे पद आरक्षित असते.\nविधान 2) उपमहापौर हे पद आरक्षित नसते.\n7. महानगरपालिकेच्या राजकीय प्रमुखास काय म्हणतात\n8. भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका ……..\n9. महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो\n10. योग्य विधान निवडा.\nमहापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.\nमहानगरपालिकांमध्ये महिलांना 27% आरक्षण असते.\nसर्व विधाने योग्य आहेत.\nमहानगरपालिकेचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो.\nआजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\n23 thoughts on “महानगरपालिका”\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/rekha-jare-massacre-the-court-took-this-decision-regarding-the-accused/", "date_download": "2022-12-09T10:20:53Z", "digest": "sha1:ZFIUYDMHGCHK6YPGRZ5PWMMCLQ5BEHYE", "length": 5071, "nlines": 44, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "रेखा जरे हत्याकांड; आरोपींबाबत न्यायालयाने घेतला 'हा' निर्णय - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/रेखा जरे हत्याकांड; आरोपींबाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय\nरेखा जरे हत्याकांड; आरोपींबाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय\nअहमदनगर- रेखा जरे हत्याकांडाच्या सुनावणीच्या वेळेस गैरहजर राहिल्याने आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पाला यास एक हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.\nहैदराबाद येथील रहिवाशी असलेल्या चार आरोपींनी खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. यावर गुरूवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश रमेश गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली.\nन्यायालयाने जनार्दन अंकुला चंद्राअप्पाला दंड केला असून उर्वरित तीन गैरहजर आरोपींना वॉरंट काढण्यात आले आहे.\nआरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्प��, शेख इस्माईल, अब्दुल रहमान आणि राजशेखर चकाली (हैदराबाद) यांनी खटल्या मधून दोष मुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जाच्या सुनावणीस आरोपी जनार्दन अंकुला चंद्राअप्पा गैरहजर राहिला होता. त्यामुळे त्यांना वॉरंट काढण्यात आले होते.\nजनार्दन अंकुला हा न्यायालयात हजर झाल्याने त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले. त्याला एक हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. या पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई करण्याची सक्त सूचना करण्यात आली. या अर्जातील तिघे गैरहजर राहिल्याने त्यांना वॉरंट काढण्यात आले.\nया अर्जावर पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे अर्ज निकाली काढल्यानंतर दोष निश्चितीसाठी तारीख जाहीर होणार आहे. मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सचिन पटेकर हे काम पाहत आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-09T10:35:50Z", "digest": "sha1:T4GLKVFJVV27E6B2SFFQ32OBWMS6ALJV", "length": 6638, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "युको बँकेला भगदाड पाडून चोरी; रविवार कारंजा परिसरातील घटना - India Darpan Live", "raw_content": "\nयुको बँकेला भगदाड पाडून चोरी; रविवार कारंजा परिसरातील घटना\nनाशिक – शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या यशवंत मंडईतील नॅशनल युको बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी बँकेची स्टेशनरी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात मोठी रक्कम चोरीला गेलेली नाही मात्र कॉम्प्युटर आणि स्टेशनरी चोरीला गेली आहे.\nनाशिकच्या रविवार कारंजा भागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या युको बँकेत दोन दिवसापूर्वी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी घरफोडी केल्याची घटना आज (१० ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. रविवार कारंजा ही व्यापार पेठ असल्याने या ठिकाणी कायम वर्दळ असते. यशवंत मंडई मध्ये असलेल्य��� नॅशनल युको बँकेच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीला भगदाड पाडून सिनेस्टाईल दरोडा टाकण्यात आला आहे. बँकेत घुसल्यानंतर चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकले असून सीसीटीव्ही कंट्रोल रूमची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, समीर शेख, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.\nदरम्यान या घटनेमुळे संपूर्ण व्यापारी पेठेत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करावा आणि रात्रीच्या वेळी या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.\nसिन्नरच्या प्रश्नांबाबत आज मुंबईत बैठक\nझेडपीच्या कर्मचारी पतसंस्थेची कर्ज मर्यादा पाच लाख\nझेडपीच्या कर्मचारी पतसंस्थेची कर्ज मर्यादा पाच लाख\nसमृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AC_%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T10:04:37Z", "digest": "sha1:3AXAN5HEUZZ65I6HEPIZJC4YMWHDMXQM", "length": 10201, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेकब झुमा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nदक्षिण आफ्रिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष\nआफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष\n१८ डिसेंबर, २००७ – १५ फेब्रुवारी, २०१८\n१२ एप्रिल, १९४२ (1942-04-12) (वय: ८०)\nब्रिक्स देशांचे सरकारप्रमुख १५ नोव्हेंबर इ.स. २०१४ रोजी ब्रिस्बेन येथील जी-२० शिखर परिषदेदरम्यान\nजेकब झुमा (रोमन लिपी: Jacob Zuma) (१२ एप्रिल, इ.स. १९४२ - हयात) हे दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. झुमा ह्यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एप्रिल इ.स. २००९ मधील राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर इ.स. २०१४ सालच्या निवडणुकांत विजय मिळवून झुमा पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले.\nझुमा हे आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. याआधी इ.स. १९९९ - इ.स. २००५ दरम्यान ते दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. इ.स. २००५ साली बलात्कार केल्याच्या आरोपावरून झुमा ह्यांच्यावर खटला भरण्यात आला होता, पण नंतर त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करण्याबद्दल अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यांचा पाठपुरावा झाल्यावर झुमा यांनी १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\nझुमा ह्यांनी आजवर ४ लग्ने केली असून त्यांना एकूण १८ अपत्ये असल्याचे वृत्त आहे.\nसप्टेंबर 2021 मध्ये, न्यायाने याकूब झुमाला 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या संकेतस्थळावरील झुमा यांचे चरित्र\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nमंडेला · म्बेकी · मोट्लांथे · झुमा · रामफोसा\nइ.स. १९४२ मधील जन्म\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीआयबीएसआयएस ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०२२ रोजी २१:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/three-phaltan-girls-selected-indian-junior-womens-hockey-team-chile-tour-9813", "date_download": "2022-12-09T08:58:25Z", "digest": "sha1:7ANG2CKLGXKGJXQPZK277NROU45D22WQ", "length": 8354, "nlines": 118, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "चक दे फलटण! चिली दौऱ्यासाठी तिघींची भारतीय संघात वर्णी - Three phaltan Girls selected Indian junior womens hockey team for Chile tour | Sakal Sports", "raw_content": "\n चिली दौऱ्यासाठी तिघींची भारतीय संघात वर्णी\n चिली दौऱ्यासाठी तिघींची भारतीय संघात वर्णी\nसकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम\nचिली दौऱ्यावर ज्यूनियर भारतीय महिला संघ 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे.\nThree Maharashtra phaltan Girls selected Indian junior womens hockey team : जग आणि देश कोरोनाजन्य परिस्थितीतून सावरत असताना खेळाची मैदाने आता खुली होत आहेत. भारतीय ज्यूनिअर महिला हॉकी संघ वर्ष उलटून गेल्यानंतर चिलीच्या मैदानातून अनलॉक होणार आहे. चिली दौऱ्यावर ज्यूनियर भारतीय महिला संघ 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे.\nयासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. सुमन देवीच्या नेतृत्वाखालील संघात फलटनच्या तिघींची निवड झाली आहे. अक्षता ढेकळे (डिफेंडर) ऋतूजा पिसाळ (फॉरवर्ड) वैष्णवी फाळके (मिडफिल्डर) या तिघी चिली दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाणार आहेत. साताऱ्या जिल्ह्यातील लेकींची ही भरारी कौतुकास्पद अशीच आहे. प्रत्यक्ष सामन्यात त्यांना संधी मिळणार का आणि ते कशी कामगिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.\nAusvsInd Test : टीम इंडियाला जिथं खेळायचं नव्हतं ते शहर झालं लॉकडाऊन\nभारतीय महिला संघ न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या तिरंगी मालिकेत डिसेंबर 2019 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर मार्चपासून कोरोना विषाणूच्या वेगाने पसरलेल्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रही लॉकडाऊन झाले होते. यातून आता खेळ सावरत आहे.\nमोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघ परदेस दौऱ्यावर कशी कमागिरी करणार हे पाहावे लागेल. भारतीय महिला संघ ज्यूनीअर चिली महिला हॉकी संघासोबत 17 आणि 18 जानेवारीला भिडणार आहेत. त्यानंतर उर्वरित चार सामने हे चिली महिला वरिष्ठ संघासोबत नियोजित आहेत. 20, 21, 23 आणि 24 जानेवारीला हे सामने नियोजित आहेत.\nभारतीय ज्यूनिअर महिला संघ : खूशबू,रशनप्रित कौर,महिमा चौधरी, प्रियांका, सुमन देवी थोंडम (कर्णधार), गगनदीप कौर, इशिका चौधरी (उप-कर्णधार), सुष्मा कुमारी, अक्षता ढेकळे, बलजीत कौर, चेतना, मरियना कूजूर, अजमिना कूजूर, रित, प्रभलीन कौर, वैष्णवी फाळके,प्रीती, जीव किशोरी टोप्पो, मुमताज खान, ऋतूजा पिसाळ, संगिता कुमारी, ब्यूटी डूंगडूंग, लॅलरीनदीकी, दीपिका.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/samakalin-rajyashastra", "date_download": "2022-12-09T08:54:54Z", "digest": "sha1:H2YOA5GV3SBA4MFUWLRNBMCWR7YAVYEE", "length": 3081, "nlines": 57, "source_domain": "dpbooks.in", "title": "समकालीन राज्यशास्त्र | Samakalin Rajyashastra | dpbooks.in – Diamond Publications Pune", "raw_content": "\nराजकीय सिद्धान्त, राजकीय संस्था आणि प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि लोकप्रशासन या राज्यशास्त्राच्या उपअभ्यास क्षेत्रांचे विश्लेषण करणारे ‘समकालीन राज्यशास्त्र’ हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. उपअभ्यास क्षेत्रांचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची तंत्रे आणि क्षमता यांचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात केले गेले आहे. समकालीन दशकातील ‘राज्यशास्त्र’ या विषयातील नवे धुमारे या पुस्तकात आले आहेत. राजकीय अर्थकारण, निवडणूक अभ्यासशास्त्र (झीशहिेश्रेसू), राजकीय इतिहास, सामाजिक चळवळी, सार्वजनिक धोरण व राजकीय भूगोल या उपअभ्यास क्षेत्रांतील फेरबदलांचा समावेशही या पुस्तकात केला गेला आहे. हे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी अभ्यासाच्या नव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/raju-shetty/", "date_download": "2022-12-09T09:40:23Z", "digest": "sha1:PZNW7NJP6M47EA4VSVCV42ZVLBSBD7LJ", "length": 5593, "nlines": 54, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Raju Shetty - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nSadabhau Khot | “राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद”वरुन वाद; सदाभाऊ यांचं स्पष्टीकरण\nSadabhau Khot | पुणे : अर्हम फाऊंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी’ हा कार्यक्रम पुण्यात पत्रकार भवनात आयोजित केला होता. पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित…\nRaju Shetty | “सदाभाऊ खोत भुरटा माणूस”; ‘त्या’ वक्तव्यावर राजू शेट्टी यांची…\nRaju Shetty | पुणे : पुण्यात आज स्पर्धा परीक्षेच्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची जीभ घसरली. राज्यकर्ते…\nRavikant Tupkar | शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार ; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक\nRavikant Tupkar | बुलढाणा : सोयाबीन-कापसाच्या प्रश्नाबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी जिल्हाभर बैठका, सभा घेतल्या. त्यानंतर बुलढाण्यात विक्रमी असा एल्गार मोर्चा…\nRaju Shetty | “मुलगा पेपर लिहिणार आणि बाप तपासणार तसंच…”, राजू शेट्टींचा शरद…\nRaju Shetty | मुंबई : इंदापूर येथील एका कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार…\nRaju Shetti | “सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभिर्याने लक्ष दिले नाही तर… “;…\nRaju Shetti | अहमदनगर : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच राज्यात यंदाचा गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. मात्र ऊस तोडण्या अजून सुरू झाल्या नसल्याचं दिसून येतं आहे. स्वाभिमान पक्षाचे (Swabhiman Party) नेते…\nRaju Shetti | “पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे…”; अब्दुल सत्तारांच्या…\nRaju Shetti | कोल्हापूर : परतीच्या पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/marathi-love-story-book/", "date_download": "2022-12-09T09:14:46Z", "digest": "sha1:XWV3P7DKQMI3BZHOD2BAWRUC4L3YFGPQ", "length": 5499, "nlines": 61, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "marathi love story book - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nध्रुवतारा आई म्हणाली बाबा बनले उत्तरेचा एक तारा ध्रुवतारा दिसतो का बघ त्याच्या शेजारी लुकलुकणारा मी म्हणालो ध्रुवतारा तर नावडता ना गं आई बाबा तर प्रिय मजला तुजला का मग केली त्याने घाई बाबा तर प्रिय मजला तुजला का मग केली त्याने घाई आई म्हणाली देवाचे घरी असते थोडी रीतच न्यारी जे की आवडे तुजला मजला देवलाही मग तेचि प्यारी मी म्हणालो लहान मुले तर असती देवासही प्यारी जाऊ का […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कविता 0 3 sec read\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nश्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे. Marathi Katha, Marathi story, marathi fiction पारदर्शक स्क्रीनवरती transparent screen एका न्यूज चॅनेलवर news channel कालच्या चोरीची बातमी सुरु होती. विशेष म्हणजे बातमी देणारी लेडीबॉट ladybot खूप नम्रतेने आणि अदबीने बातमी देत होती. कालभद्र त्या स्क्रीनकडे पाहत आपल्या काल-कॉर्पच्या ऑफिसमध्ये एकटाच बसला होता. म्हातारा तसा बिलकुलच चिंतेत वाटत नव्हता; पण कालच्या त्या चोरीने त्याला थोडंसं विचलित मात्र जरूर ��ेलतं. […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम व्हायरस 0 28 sec read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/04/23/3-baai-bhannat-dance/", "date_download": "2022-12-09T08:18:20Z", "digest": "sha1:WZD3MPL4ZIP3MFD5DJCAQYRWMFA3HZHA", "length": 8412, "nlines": 57, "source_domain": "live29media.com", "title": "३ बायकांनीं केला भन्नाट डान्स... - Live Marathi Batamya", "raw_content": "\n३ बायकांनीं केला भन्नाट डान्स…\nआज काल माणूस मोबाईल आणि इंटरनेट मध्ये इतका व्यस्त झाला आहे कि त्याच समाजामध्ये लक्षच राहिले नाही. प्रत्यके गोष्टीचा आढावा तो इंटरनेट आणि मोबाईल वर घेत असतो. प्रत्येक गोष्टीची माहिती तो ह्या २ माध्यमातून घेत असतो, तसेच तो दैनदिन आयुष्यात कसा जगतो, काय काय करतो ते तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतो. मग ती गोष्ट चांगली असो वा वाईट. तो आयुष्यात काय करतो त्याचा शाब्दिक किंवा चित्र करणाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतो.\nसध्याचे जग हे इंटरनेट च जग झालाय. माणूस हा इंटरनेट वर इंटक व्यस्त झाला आहे कि त्याला इंटरनेट शिवाय झोप येत नाही. मग ते इंटरनेट मोबाईल वर असो किंवा कॉम्पुटर वर असो. प्रत्येक माणूस हा इंटरनेट आणि मोबाईलचा अधीन झाला आहे. पण ह्याच इंटरनेट आणि मोबाईल मुळे खूप लोकांचे विडिओ वाय रल होतात आणि लोक एका रात्रीतून प्रसिद्ध होतात.\nअसे भरपूर लोक बघायला मिळतील कि ज्यांची मोबाईल आणि इंटरनेटच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे आणि आता त्��ांना अभिनेता आणि अभिनेत्री सारखी वागणूक दिली जात आहे. तसेच भरपूर लोकांनी त्यांच्यात असणारी स्किल लोकांपुढे मोबाईल वर विडिओ बनून दाखून दिली आहे. आणि लोकांनी त्यांची स्किल बघून त्यांना प्रसिद्ध केले आहे.\nआधीच्या काळात लोकांमध्ये भरपूर टॅलेंट होता पण तो लोकां पुढे आणण्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म नव्हता… परंतु आता मोबाईल आणि इंटरनेट मुळे लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यांनी आपल्यात असणारा टॅलेंट त्यांच्या माध्यमातून लोकांपुढे सादर केला. तुम्ही हि बघत असाल कि सोशल मीडिया मुळे खूप लोकांचे आयुष्य बदलून गेले आहे. खेड्यातील लोक आता शहरात मोठ्या मोठ्या पदावर गेली आहेत. हे सर्व शक्य झालं ते फक्त इंटरनेट आणि सोशल मीडिया मुळेच झाले आहे.\nसदर विडिओ मध्ये तुम्हाला ३ बायकां भन्नाट डान्स करतांना दिसतील. त्या ३ बायकांनीं इतका सुंदर डान्स सादर केला आहे कि तो डान्स बघून मोठ्या मोठ्या कलाकारांना लाजवेल. ३ बायकांनीं अप्रतिम असा डान्स केला आहे. ३ बायकांचा डान्स इतका सुंदर डान्स आहे कि त्याचे जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. हा विडिओ सध्या खूप वायरल जात आहे म्हणून आणि तुमच्या पुढे हा विडिओ पोस्ट करत आहोत…..\nविडिओ टाकण्या माघील उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे. जर आमच्या कडून काही चूक झाली असेल तर माफी करावी. जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा. आणि तुमच्या मित्रांमध्ये शेयर करा. तुमच्या १ शेयर मुळे कोणाचा टॅलेंट लोकांसमोर आणि त्याला प्रसिद्धी प्राप्त होईल … धन्यवाद\nपिंकी कॉलेज मध्ये राणी जाऊन सांगते…\nदिराच्या लग्नात वहिनींनी केला सुंदर डान्स…\nवहिनी ताईचां खुपच सुंदर डान्स…\nपिंकी कारमध्ये ना’गडी असते…\nमुलीचा चा वट डान्स नक्की बघा…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुल���ंने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/08/04/pinki-ne-maheri-phone-kela/", "date_download": "2022-12-09T09:26:11Z", "digest": "sha1:UPQULOZHE753SMMGLE34JCFOAWFHQESZ", "length": 16291, "nlines": 129, "source_domain": "live29media.com", "title": "पिंकीने माहेरी आईला फोन केला… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nपिंकीने माहेरी आईला फोन केला…\nआम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे मराठी विनोद आवडत असतील. तुम्हाला आमच्या वेब पोर्टल वर रोज नव-नवीन मराठी विनोद वाचायला मिळतील आणि आम्ही याची खात्री देतो कि हे विनोद वाचून तुम्ही खूप हसणार आणि दुसऱ्यांना हे विनोद सांगून हसवणार. कारण विनोदाचं कामचं ते आहे सर्वांना हसवणे आणि दुःखातून आणि टेन्शन मधून बाहेर काढणे. येथे तुम्हाला सर्व विनोद नवीन वाचायला मिळतील एक हि विनोद जुना नसेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे विनोद एक्दम सहज रित्या वाचू शकता. मित्रांनो जर तुम्हाला आमचे विनोद आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ह्या पुढे आम्हाला अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर मी अधिक नवीन विनोद वेब पोर्टल वर पोस्ट करेन. आपल्याला विनोद आवडत असतील तर आपल्या मित्रांमध्ये ते शेयर करायला विसरू नका. चला तर मग हसुया खालील विनोद वाचून-\nविनोद १ : ऐका मुलीच्या टीशर्ट वरती मांजराच चीत्र काढलेल असत\nआणि ते ऐक पाच वर्षांचा मुलगा डोळे मोठे करून पहात असतो\nमुलगी त्याला बोलते….काय बाळा\nकाय पहातोयस मांजर कधी पाहीली नाही का\nमुलगा – मांजर पाहीली होती पण दु*धाची राखण करणारी मांजर पहिल्यांदाच पहातो\nविनोद 2 : भारतीय बायकांच्या ३६५ रात्री..\n६० रात्री- मासिक पा*ळी ५५ रात्री- डोके दुखी ५५ रात्री- डोके दुखी ५० रात्री- मी आज खुप थकलेय\n४० रात्री- ऊद्या सकाळी लवकर ऊठायचय ३५ रात्री- आज माझी तब्येत बरी नाही ३५ रात्री- आज माझी तब्येत बरी नाही २५ रात्री- अजुन मुल जागी आहेत\n२० रात्री- आपण उद्या करुया ना ३५ रात्री- आज उपवास आहे ३५ रात्री- आज उपवास आहे ४५ रात्री- आज मम्मी कडे जाणार आहे..\nविनोद 3 : चिंटू त्याच्या पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेउन चो*ळताना\nएक सांग… तुला से*क्स विषयी विचारणारा मी पहिलाच पुरुष आहे ना..\nबायको (लाजून)- होय रे राजा…बाकी सगळे…..…. न सांगताच च*ढून गेले..\nविनोद 4 : भयंकर उकाडयात शुटिग पुर्ण करून एक मराठी अभिनेत्री मेकअप रूम मध्ये येवुन म्हणते :-\n असे वाटते की, सर्व कपडे का*ढून सरळ फॅन खाली झोपावे \n��ेकपमन :- मॅडम मी तुमचा फॅन आहे.\nविनोद 5 : ऐकदा नवरयाने बायकोला सात च*डया आणल्या\nत्यातली जांभळी च*ड्डी सापडेना\nमग तीने मोलकरणी वर संशय घेतला\nगंगे खंर सांग जांभळी च*ड्डी कुठ आहे\nमोलकरीण: बाई साहेब उगंच माझ्यावर संशय घेऊ नका साहेबांना विचारा मी च*ड्डी तर घालते का\nविनोद 6 : नवरा त्याच्या बायकोला इंग्लिश शिकवत असतो\nबायको : (दुपारीच्या वेळेस) चला डिनर करण घेऊ\nनवरा : सकाळच्या जेवणाला लंच म्हणतात\nबायको : पण हे तर काळ रात्रीच जेवण आहे😁😁😁😁😁😁\nविनोद 7 : बायको : जर माझं लग्न कोणत्या र*क्षकास बरोबर झालं असत तरी मला इतकं त्रास झाला नसतात जितका आता होत आहे\nनवरा : पागल रक्ताच्या नात्यात कधी लग्न होत नाही😁😁😁😁😁😁\nविनोद 8 : बायको नवऱ्याला : आहो ऐकता का त्या बाजूच्या पिंकीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले\nनवरा : अरे, मग १ नंबर कुठे गेला\nबायको : आपल्या मुलाला मिळाला😁😁😁😁😁😁\nविनोद 9 : गोट्या : मैने, तुला मी आणि टाँ*यलेट यापैकी जास्त कोण आवडतं..\nमैना : तूच आवडतोस.. पण तू असला फालतू प्रश्न का विचारात आहेस..\nगोट्या : कारण तू टाँ*यलेट समोर तुझी ‘च-ड्डी’ लगेच काढतेस आणि माझ्यासमोर मात्र लई नाटक करतेस म्हणून विचारल😁😁😁😁😁😁\nविनोद 12 : पहिली मुलगी:- मी काल स्वप्नात माझा खू*न होताना पहिला.\nदुसरी मुलगी:- तू काही घाबरू नकोस,\nअसली स्वप्न जर खरेच घडली असती तर मला रोज दिवस गेले असते😁😁😁😁😁😁\nविनोद 13 : मुलगी : मि शेजारच्या पांडुवर खुप प्रेम करते आणि मि त्याच्यासोबत पळुन जात आहे..\n माझा वेळ आणि पैसे वाचले..\nमुलगी : पप्पाऽऽ मि पत्र वाचत आहे, आई ठेऊन पळाली वाटते..😁😁😁😁😁😁\nविनोद 14 : कामवाली-“बाई, तुमची कमाल आहे कसे काय जमले तुम्हाला कसे काय जमले तुम्हाला\nकामवाली-“मी दहावी शिकले आणि तुम्ही पार पी एच डि केली कसे काय जमले\nबबली-“मला नाही कळले तू काय म्हणतेय ते\nकामवाली-“अहो दहावी होण्यासाठी आमच्या मास्तरने मला ४० वेळा ठो*कले तुमचे काय केले असेल तुमचे काय केले असेल\nविनोद 15 : चिंकी डॉक्टर कडे तिचा Pre*gnancy रिपोर्ट घ्यायला जाते पण चुकून रिपोर्ट बदलून जातो\nडॉक्टर : अभिनंदन तुम्ही प्रेग्रॅण्ट आहात\nचिंकी : (जोरात जोरात ओरडत) हे देवा आता तर गाजरवर सुद्धा भरोसा नाही करू शकत😁😁😁😁😁😁\nविनोद 16- पिंकी छोटी पँ ट घालून पिंट्याला भेटायला आली….\nपिंट्या- अगं बाई एवढी छोटी पँ ट का घालून आली…\nआई ओरडली नाही का… पिंकी जोरात ह���ून सांगते\nपिंकी- अरे आई… ओरडली ना म्हणाली कि , ” ह्या वेळेस जाऊ देते\nपण पुढच्या वेळेस माझी छोटी पँ ट नको घालू ” पिंट्या बे शुद्ध\nविनोद 16- खेडे गावात खूप गोरी सुन बाई आली….\nम्हातारी- अरे वाह तुझी सुन खूप गोरी आहे…\nसासू – लं🤣डन मध्ये राहते ना\nम्हातारी- अगं पोरी आम्ही पण आयुष्यभर लं🤣डा मध्ये राहिलो…\nपण आमच्या रंगात काही फरक नाही पडला…\nसुन बाई – तुमचे लं’डन काळ असेल हो 🤣😛🤣😛\nविनोद १७- एकदा अचानक लहान मुलगा आई- पप्पांना विचारतो…\nमुलगा- पप्पा तुमच्या सुहा’गरात्रीच्या दिवशी मी कुठे होतो… आई लाजून लगेच पळून जाते…\nमुलगा- सांगा ना पप्पा पप्पा- अरे बाळा सुहागरात्रीच्या दिवशी तू माझ्या जवळ होता आणि\nदुसऱ्या दिवशी तुझ्या आई जवळ होता 😂😂😂😂😂😂 मुलगा अजून डोकं खाजवत आहे\nविनोद 18- एकदा बायको नवऱ्याला संतापात येऊन सांगते…\nबायको- अहो तुमचा भाऊ ज्या मुलीशी लग्न करतोय…\nतिला खूप लोकांनी झ वले आहे…\nनवरा हसायला लागतो…बायको- अहो हसू नका भाऊजींना जाऊन अडवा आणि सांगा लग्न नको करू….\nनवरा- अगं वेडे मी कश्याला त्याला सांगू त्याने माझ्या लग्नाच्या वेळेस मला अडवले होते का\nबायको ने नवऱ्याला कुत्र्या सारखा मारला….😂😂😂😂\nJoke 19: बायको दिवाळीत माहेरी जाते म्हणून रात्री नवरा तिला फोन करतो…\nनवरा- अगं कपाटात १० कं ड म होते\nबायको- मी घेऊन आली…. नवरा- का घेऊन गेली…\nबायको- अहो इथे गावाला भेटत नाहीत म्हणून मी घेऊन आली\nयाला म्हणतात ३६ पैकी ३६ गुण मिळणे 😜😂😂\nविनोद 20- पिंकीने सासर वरून माहेरी आईला फोन केला…\nपिंकी- आई नवऱ्याशी भांडण झाले मी ३-४ महिने माहेरी येतेय…\nआई- बाळा भांडण नवऱ्याने केलीय त्याला शिक्षा होणार…\nपिंकी- कसं काय ग आई आई- अगं तू तिथेच थांब मीच ३-४ महिन्यासाठी तुझ्या सासरी येते…ज्याला समजला त्यांनीच हसा\nमराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – असे काय आहे जे आले तरी त्रास होतो आणि गेले तरी त्रास होतो\nसासरी जाताना नवरी ताई खूप रडली…\nनवरीला बघून तुम्ही सुद्धा रडणार…\n2 मुलींचा डान्स कधीच बघितला नसेल…\nमुलींचा सुंदर डान्स नक्की बघा…\nजीजू सालीच्या होठांना बघतो…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/millennium-staarch-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:40:31Z", "digest": "sha1:OLPMVYMJGDUNAYBG3PRTRLZU7UFTHXUW", "length": 14015, "nlines": 214, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Millennium Staarch Recruitment 2018 Apply Online For 14 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nमिलेनियम स्टार्च इंडिया प्राइवेट लिमिटेड ने मिलेनियम स्टार्च भर्ती २०१८ लागू करने के लिए कहा नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन प्रक्रिया पर्यवेक्षक की रिक्तियों – जीटीपीएस ऑपरेटर और ग्राइंडर ऑपरेटर के बारे में है यह नया विज्ञापन प्रक्रिया पर्यवेक्षक की रिक्तियों – जीटीपीएस ऑपरेटर और ग्राइंडर ऑपरेटर के बारे में है पूरी तरह से १४ रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nमहाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन भरती २०१९\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/hand-cream-tube/", "date_download": "2022-12-09T09:19:45Z", "digest": "sha1:EJXXME5BNDQFCLLQXIWZPTAMXIZVPOAW", "length": 12351, "nlines": 267, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " हँड क्रीम ट्यूब उत्पादक आणि पुरवठादार |चायना हँड क्रीम ट्यूब फॅक्टरी", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nदोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅके��िंग आय क्रीम ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nआम्ही हजारो उत्पादने प्रदान करतो ज्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या कॉस्मेटिक ट्यूब आणि बाटल्यांचा समावेश होतो, जसे की आय क्रीम ट्यूब, हँड क्रीम ट्यूब, लिप ग्लॉस ट्यूब, फेस क्लीन्सर ट्यूब, पंप बाटली आणि असेच.शिवाय, आमच्या उत्पादनांमध्ये बायोडिग्रेडेबल पीसीआर ट्यूब आणि इतर पर्यावरणास अनुकूल उत्पादनांचा समावेश आहे.त्याची उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे.\nरिक्त स्वस्त मऊ पिळून प्लास्टिक हँड क्रीम ट्यूब पॅकेजिंग\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25 मिमी-100 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nसानुकूल रिक्त इको-फ्रेंडली बायोडिग्रेडेबल प्लास्टिक पीई हँड क्रीम सॉफ्ट कॉस्मेटिक ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 30 मिमी-150 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nघाऊक 30ml प्लास्टिक पिळून हँड क्रीम ट्यूब पॅकेजिंग\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 30 मिमी-150 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nकॉस्मेटिक प्रकार: हँड क्रीम ट्यूब, फेशियल क्लीन्सर ट्यूब, शैम्पू ट्यूब आणि असेच.\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 19-40 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nकॉस्मेटिक प्रकार: हँड क्रीम ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन ��्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nसानुकूलित हँड क्रीम ट्यूब पॅकेजिंग\nकॉस्मेटिक प्रकार: हँड क्रीम ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-a-harried-village-sevak-hurled-in-a-meeting/", "date_download": "2022-12-09T09:21:30Z", "digest": "sha1:W2DMVJPB3GDSOT43DMWFXHEVQESC2SIF", "length": 5589, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: झिंगलेल्या ग्रामसेवकाचा बैठकीत धिंगाणा - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: झिंगलेल्या ग्रामसेवकाचा बैठकीत धिंगाणा\nअहमदनगर ब्रेकींग: झिंगलेल्या ग्रामसेवकाचा बैठकीत धिंगाणा\nअहमदनगर- पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या बोलावलेल्या शासकीय आढावा बैठकीत मद्यप्राशन करुन आलेल्या एका ग्रामसेवकाने चांगलाच धिंगाणा घालत गटविकास अधिकार्यांनाही अरेरावी केली. पारनेर पंचायत समितीच्या कार्यालयात असलेल्या मिटींग हॉलमध्ये हा प्रकार घडला.\nयाबाबत गटविकास अधिकारी किशोर प्रकाश माने (रा.लोणी हवेली रोड, पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामसेवक संजय महादू मते (रा.पारनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकिशोर माने हे पारनेर पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि.२८) त्यांनी पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची शासकीय आढावा बैठक पंचायत समिती कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये बोलावलेली होती. ही बैठक सुरू असताना दुपारी २.३० च्या सुमारास ग्रामसेवक संजय मते हा दारू पिऊन मिटींग हॉलमध्ये आला व त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत बेशिस्तपणाचे वर्तन केले.\nत���ेच गटविकास अधिकारी माने यांच्या दिशेने धावून जात त्यांना एकेरी भाषेत मिटींग बंद कर, आम्हाला कोणत्याही कामाचा आदेश तू द्यायचा नाही, तू बाहेरुन आलेला आहे. तुझ्याकडे पाहून घेतो असे मोठमोठ्याने ओरडून गैरवर्तन केले. तसेच शासकीय कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करुन शासकीय मिटींगमध्ये येवून अडथळा निर्माण केला.\nया फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी ग्रामसेवक संजय मतेविरुद्ध भा.दं.वि.क. १८६, १८९, मुंबई पोलिस कायदा कलम ८५ (१) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F-2/", "date_download": "2022-12-09T09:11:03Z", "digest": "sha1:Q2RPYBYAZN676KZPP6IXQDGWBZGNOU4H", "length": 12097, "nlines": 112, "source_domain": "news24pune.com", "title": "#एनडीए Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nपंकजा मुंडे कोणत्याही पक्षात जाणार नाहीत- महादेव जानकर\nपुणे— आम्ही एनडीएत आहोत. आम्ही एनडीए सोडलेले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवे. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भेटून मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय त्यांच्या कोर्टात आहे. मित्र पक्षाला सोबत घ्यावं की घेऊ नये हे भाजपने ठरवावं, अशी प्रतिक्रिया […]\nनितीश कुमारांचे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण काय सुलतान गंजचा कोसळलेला पूल की बिहार जमुई मध्ये सापडलेली सोन्याची खान\nAugust 10, 2022 August 10, 2022 News24PuneLeave a Comment on नितीश कुमारांचे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण काय सुलतान गंजचा कोसळलेला पूल की बिहार जमुई मध्ये सापडलेली सोन्याची खान\nनवी दिल्ली: नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राजदबरोबर (राष्ट्रीय जनता दल) युती करून आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी अचानक एनडी���ला रामराम का ठोकला याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे. बिहारमधील या राजकीय भूकंपामागे गेल्या १२ वर्षातील एकच गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. […]\nराष्ट्रपतीपद निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांकडूनही क्रॉस व्होटिंग : कशा होऊ शकतात मुर्मू 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी\nJuly 19, 2022 July 19, 2022 News24PuneLeave a Comment on राष्ट्रपतीपद निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांकडूनही क्रॉस व्होटिंग : कशा होऊ शकतात मुर्मू 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी\nनवी दिल्ली -16 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. यामध्ये ९९ टक्क्यांहून अधिक खासदार आणि आमदारांनी मतदान केले. द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार आहेत.मतदानानंतर आता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय अधिक भक्कम होताना दिसत आहे. अनेक विरोधी आमदारांनी मुर्मू यांच्या बाजूने क्रॉस व्होटिंग केले. समाजवादी पक्ष, […]\nयुपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं- संजय राऊत\nनाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/narayan-rane-statement-effect-stick-charge-on-protesters-by-police-pad96", "date_download": "2022-12-09T10:02:12Z", "digest": "sha1:OERVSCA2V7DJJ5LQYF46P3GZ5W66LXG6", "length": 11410, "nlines": 70, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Narayan Rane Statement Effect: आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज", "raw_content": "\nNarayan Rane Statement Effect: आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज\nकोकणात मी नवे उद्योग सुरु करणार आहे. असे वक्तव्य नारायण राणे यांनी संगमेश्वरमध्ये जनआशिर्वाद यात्रेवेळी केले आहे.\nआंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्जDainik Gomantak\nमहाराष्ट्रातील नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दगडफेक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या (Shiv Sena) कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर या घटनेला वेगळच वळण लागले आहे. केवळ नाशिकातच नाही तर आता मुंबई, अमरावती, रत्नागिरीसह अनेक शहरांमध्ये नारायण राणेंच्या विरोधात निदर्शने होत आहेत. दरम्यान राणेंच्या डेक्कन येथील आर डेक्कन मॉलवर देखील शिवसैनिकांनी दगडफेक केली.\nआर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक केलीDainik Gomantak\nदुसरीकडे, नाशिक पोलिस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी बाहेर रवाना झाले आहेत. मुंबईतही शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून राणेंच्या अटकेची मागणी करत आहेत. दरम्यान मुंबईतील शिवसेना कार्यकर्ते, भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली कारण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानाकडे कूच केलेा होती.\nत्याचबरोबर जुहूतील राणेंच्या बगंल्यामोर शिवसेना -भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. युवासेनेचे कार्यकर्ते वरुण सरदेसाई यांनी भाजपा कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे, तर भाजपाने शिवसेनेने दगडफेक केल्याचे म्हटले आहे.\nराणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक; राज्यभर आंदोलन\nएकीकडे नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेवकांचा रोष दिसून येत आहे, तर त्यांचा मुलगा आणि आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर आरोप केले आहेत. त्यांना रत्नागिरीजवळ थांबवण्यात आले, पोलिसांनी त्यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आली, असे नितेश राणे यांनी सांगितले.\nहिंदुत्वाशी गद्दारी करुन ह्यांनी सत्ता मिळवीली : राणे\nराज्यात सत्ता त्यांची आहे, हिंदुत्वाशी गद्दारी करुन सत्ता मिळवीली आहे. काही दिवसांनी ते सत्तेवर नसतील. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आवरले नाही आणि मी जर माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले तर यांची पळता भूई थोडी होती. कोकणात मी नवे उद्योग सुरु करणार आहे. असे वक्तव्य नारायण राणे यांनी संगमेश्वरमध्ये जनआशिर्वाद यात्रेवेळी केले आहे. ते संगमेश्वरमध्ये आल्यावर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण होते.\nमुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर गदारोळ\nवास्तविक, नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात विधान केले. या वक्तव्यात ठाकरे यांच्यावर टीका करण्याबरोबरच त्यांना 'कानशिलात' मारण्यापर्यंत बोलले होते. राणे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे.\nत्यानंतर आज राणेच्या अटकेसाठी नाशिक पोलीस रत्नागिरीला रवाना झाले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.\nदुसरीकडे शिवसेना कार्यकर्त्यांचा राग नारायण राणे यांच्यावरही दिसून आला आहे. नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यात येत आहे. दगडफेकीची काही चित्रेही समोर आली आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून आपला राग व्यक्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nमी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हाच शिवसेना संपली : नारायण राणे\nराणेंनी रायगडमध्ये हे विधान केले\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रायगडमध्ये भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले आहे. \"स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे मुख्यमंत्र्यांना म��हीत नाही हे लज्जास्पद आहे. त्याच्या भाषणादरम्यान त्याने मागे वळून आपल्या सहकाऱ्याला विचारले. जर मी तिथे असतो तर मी त्याला कानशिलात मारली असती.\"\nयाच विधानावरून राणे यांच्याविरोधात चार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आज नाशिक पोलीस त्याला अटक करण्याची तयारी करत आहेत. तर राज्यभर शिवसैनिक त्यांच्या विरोधात निदर्शने आणि आंदोलन करत आहेत\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2019/09/blog-post_3.html", "date_download": "2022-12-09T10:32:23Z", "digest": "sha1:CYEWEB2J44DCTFF6WFXGFQQW3S5GJZLF", "length": 11501, "nlines": 55, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न\nजिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न\nमंगळवेढा / मदार सय्यद\nसोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी आज मंगळवेढा येथे विशेष शांतता कमिटीची बैठक घेतली.मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील गणेशोत्सव,नवरात्र महोत्सव व मोहरम सणाबाबत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.\nया बैठकीत मंगळवेढा शहरातील नवरात्र महोत्सव व गैबीपीर दर्गाह ऊरूस यांच्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होऊन तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे.गैबीपीर ऊरूस हिंदूच्या पुढाकाराने तर नवरात्र महोत्सव मुस्लिमांच्या पुढाकाराने साजरा होतात.अशी माहिती सांगून जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांनी जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ मंगळवेढा यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात घटस्थापने करिता पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी निमंत्रित केले.\nसोलापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांची पासपोर्ट,शस्त्र परवाना ना हरकत,उत्सव परवानगी आदी कामे तात्काळ मार्गी लावणेबाबात संबधित पोलिस ���िरीक्षकांना सक्त सुचना देण्यात आले असून लोकाभिमुख प्रशासन करण्यात प्रयत्न करत आहोत.मंगळवेढा तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी प्रमाणात असून सामाजिक सलोखा आहे हे कौतुकस्पद आहे.असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी केले.\nगणेश उत्सव,नवरात्र महोत्सव डेजी सारख्या वाद्यांवर कठोर कारवाई करून वाहनासह वाद्य जप्त करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी मंगळवेढा पोलिस निरीक्षक व सांगोला पोलीस निरीक्षक यांना दिल्या.\nमंगळवेढा शहरात महत्वाचे ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवण्यात आले आहेत.परंतु काही सी.सी.टी.व्ही.कॅमेरे नादुरुस्त असून पोलीस विभागाने दुरूस्त करणेबाबतची सुचना अॅड.रमेश जोशी यांनी मांडली.याबाबत तात्काळ सी.सी.टी.व्ही.कॅमेरे दुरूस्ती करण्याचे सुचना मंगळवेढा पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांना दिल्या.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांचा रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे संचालक अँँड.रमेश जोशीच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nयावेळी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी,रतनचंद शहा सहकारी बॅंकेचे संचालक अॅड.रमेश जोशी,काँग्रेसचे शहराध्यक्ष मारूती वाकडे, काँग्रेसचे भीमराव मोरे,नगरसेवक राहूल सावंजी,दै.स्वाभिमानी छावाचे संपादक ज्ञानेश्वर भगरे,मंगळवेढा पोलीस निरीक्षक अनिल गाडे,सांगोला पोलीस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित होते.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली ��पोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-braking-bike-catches-fire-after-collision-with-vehicle-death-of-a-teacher/", "date_download": "2022-12-09T08:15:16Z", "digest": "sha1:B3HKHWT3EPAZ5O47N2QEAMKOKDG6JTXO", "length": 6017, "nlines": 44, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: वाहनाच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; शिक्षकाचा मृत्यू - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: वाहनाच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; शिक्षकाचा मृत्यू\nअहमदनगर ब्रेकींग: वाहनाच्या धडकेने दुचाकीने घेतला पेट; शिक्षकाचा मृत्यू\nअहमदनगर- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील शिक्षक भाऊसाहेब तुळशीराम गमे (वय 55) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला. अपघात ऐवढा भीषण होता की वाहन चालकाने दुचाकी 100 फुट फरफटत नेली. त्यात दुचाकीला आग लागुन तीने पेट घेतला.\nभाऊसाहेब तुळशीराम गमे हे नाशिक जिल्ह्यातील गाडगे महाराज आश्रम शाळेत मुख्याध्यापक होते. या अपघाताची माहिती केलवड चे पोलिस पाटील सुरेशराव गमे यांनी राहाता पोलिसांना दिली. मयत यांचे बंधू नामदेव तुळशीराम गमे यांनी राहाता पोलिसांत खबर दिली.\nमयत भाउसाहेब तुळशीराम गमे हे आपल्या मुळ गावी केलवड येथे 17 नोव्���ेंबर रोजी आले होते. काल शुक्रवारी काही कामानिमित्त राहाता येथे गेले होते. राहात्यावरुन केलवड च्या दिशेने परतत असताना दहेगावच्या शिवारात केलवड कडून येणार्या वाहानाने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच ते जागीच ठार झाले.\nत्या वाहनाने धडक देवुन वेगाने जात असताना मयत गमे यांची दुचाकी घटनास्थळापासुन 100 फुट अंतरावर फरफटत नेली. गाडी रस्त्याच्या साईडला पडून तीने पेट घेतला. त्यात ही दुचाकी जळून खाक झाली.\nदरम्यान अपघातानंतर राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी तात्काळ अपघात स्थळी पाहाणी केली. केलवड व दहेगाव येथील ग्रामस्थ अपघात स्थळी जमले होते. राहाता पोलिसांनी या अपघात प्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. 83/2022 सीआरपीसी 174 नुसार अकस्मात दाखल केला आहे.\nया अपघाताचा अधिक तपास राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरोडे हे करत आहेत. दरम्यान गमे यांच्या अपघाती निधनाने केलवड गावावर शोककळा पसरली आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/national/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-147945/", "date_download": "2022-12-09T08:15:35Z", "digest": "sha1:23YVIGM4PRS4VTB5S66IH7AUWL5C6GVW", "length": 7823, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "द्वेषमुलक भाषणावरून सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर", "raw_content": "\nHomeराष्ट्रीयद्वेषमुलक भाषणावरून सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर\nद्वेषमुलक भाषणावरून सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर\nनवी दिल्ली : उत्तराखंड आणि नवी दिल्लीत गेल्या वर्षी आयोजित धर्मसंसदेत द्वेषमूलक भाषणे करणा-यांविरोधात पोलिसांनी काय कारवाई केली, अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तपास संस्थांना स्पष्टिकरण मागितले.\nमहात्मा गांधी यांचे नातू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी दाखल केलेल्या य��चिकेवर न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करणा-या पोलिस अधिका-यांविरोधात अवमानना कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.\nधर्माबादमध्ये अजगराने अख्खी शेळी गिळली\nमाजलगावात पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nजानेवारी, फेब्रुवारीतही टीम इंडिया व्यस्त\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nकर्नाटकात मुख्यमंत्री शिंदेच्या पुतळ्याचे दहन\nआयोगाकडे ठाकरे गटाचे २० लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज दाखल\nबैलगाडा शर्यतीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला राखून\nनड्डा यांना सत्ता राखण्यात अपयश\nआपला १० वर्षांत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा\nदेशाच्या युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा\nहिमाचल प्रदेशात कॉंग्रेसला बहुमत\nगुजरात राखले, हिमाचल गमावले\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/jenhva-ashiya-mhanjech-jag-hota", "date_download": "2022-12-09T10:41:55Z", "digest": "sha1:I3VF27BUBIDJOAJDRECO2ZR6H5HBXQ7T", "length": 4937, "nlines": 59, "source_domain": "dpbooks.in", "title": "Jevha ashiya mhanjech jag hota | Dr Stewert Gordon | dpbooks.in | Marathi Books – Diamond Publications Pune", "raw_content": "\nजेव्हा आशिया म्हणजेच जग होतं\nइ. स. ५०० ते १५०० या कालखंडात आशिया हा विस्मयजनक, एकसंध आणि नवनव्या शोधांनी गजबजलेला प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठी पाच शहरे आशियात होती आणि ती शहरे पाच मोठ्या साम्राज्यांच्या केंद्रस्थानी होती. याच आशियातील गणितींनी शून्य आणि बीजगणित यांचा शोध लावला. येथील खगोलशास्त्रज्ञांनी ग्रह-तार्यांचा अधिक अचूक वेध घेताना नौकानयनासाठी उपयुक्त वेधयंत्राचा ( Astrolabe ) शोध लावला. याच काळात आशियातील साहित्यनिर्मितीही नवनिर्मितीच्या अत्युच्च शिखरावर होती. आज घडीलादेखील आपला प्रभाव कायम असलेल्या विचारधारांचा उगम याच काळात झाला आणि तत्त्ववेत्त्यांनी प्रभावी कायद्यांची रचनादेखील याच काळात केली.\nया कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या स्मृतिग्रंथांवर या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्या निर्भीड आणि साहसी माणसांनी समुद्र-सफरी केल्या, वाळवंटे तुडवली आणि सर्वोच्च पर्वतांची शिखरे सर केली. दक्षिण रशियातील बुल्गर ते आग्नेय आशियातील बुगी अशा वैविध्यपूर्ण जमातींमधील लोकांबरोबर, आपल्याला अवगत नसलेल्या भाषांमधून व्यवहार करण्याची किमया आशियातील या लोकांनी साध्य केली होती.\nत्यांचे स्मृतिग्रंथ वाचताना आपल्यालाही त्यांच्या तांड्यांबरोबर आणि जहाजांबरोबर प्रवास केल्याचा अनुभव येतो; त्यांनी सहन केलेली रक्त गोठवणारी थंडी आणि त्यांचा थकवा यांचा जणू आपल्यालाही प्रत्यय येतो; त्यांच्या आशाआकांक्षांचे आणि मनातील भीतीचे आपण साक्षीदार होतो आणि या मध्ययुगीन महान आशियाई जगताच्या श्रीमंतीने आणि आश्चर्यकारक प्रगतीने आपण थक्क होऊन जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-25-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-09T09:36:00Z", "digest": "sha1:VUDW7LAIKFGKBMPWYQM3OSP5BC6LBY7G", "length": 10898, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "परिपूर्ण 25 रिक्षांना ‘स्टिकर’ – Janshakti Newspaper", "raw_content": "\nपरिपूर्ण 25 रिक्षांना ‘स्टिकर’\nपरिपूर्ण 25 रिक्षांना ‘स्टिकर’\n पो लिस मुख्यालय परिसरातील मंगलम हॉल येथे झालेल्या रिक्षाचालकांच्या मेळाव्यात केलेल्या सुचनेनुसार आज मंगळवारी कागदपत्र पुर्ण असलेल्या 25 नियमात चालणार्या रिक्षाचालकांच्या रिक्षांवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर य���ंच्याहस्ते विशेष स्टिकर लावण्यात आले. यानंतर शहर वाहतूक विभागातर्फे या रिक्षा चालकांची नोंद घेण्यात आली. याप्रसंगी विर सावरकर रिक्षा युनियनचे पदाधिकारी व सदस्य तसेच रिक्षा चालक याचबरोबर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक गाढे पाटील व पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील यासह शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर इतर रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली.\nकागदपत्रांची करून घेतली तपासणी\nमेळाव्यात सुचना दिल्या असल्यामुळे आज मंगळवारी सकाळपासूनच 50 रिक्षाचालकांनी स्वत: शहर वाहतुक कार्यालयात येवून आपल्या रिक्षांच्या कागपत्रांची तपासणी करून घेतली. यानंतर त्यांच्या रिक्षांवर वाहतुक शाखेतर्फे स्टिकर लावण्यात येणार आहे. या विशेष स्टिकरमुळे कागपत्रपूर्ण नसलेल्या रिक्षा वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी कागपत्र पुर्ण ठेवून त्यांची शहर वाहतुक शाखेत येवून तपासणी करावी आणि स्टिकर लावून घ्यावे असे आवाहन शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nजिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट व सिटबेल्ट सक्की करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार 17 फेबू्रवारीपासून हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती करण्यात आली होती. यानंतर वाहतुक पोलिसांतर्फे हेल्मेट व सिटबेल्टचा वापर न करणार्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 17 फेब्रूवारी ते 6 मार्च पर्यंत वाहतुक शाखेतर्फे हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणार्या अशा 1 हजार 40 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 98 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच इतर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार्या 1 हजार 675 वाहन चालकांवर कारवाई करून 3 लाख 32 हजार 500 रुपयांचा दंड वसून करण्यात आला आहे. यानंतर देखील वाहतुक शाखेतर्फे नियमांचे उल्लघंन करणार्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.\n शहरातील बिग बाजारमधील पार्किंगमधून 29 जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द ��ुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर येथील रहिवासी भरत गोपीचंद वाधवाणी वय-36 हे 29 जानेवारी रोजी सायंकाळी बिग बाजार येथे मोटारसायकल क्रं.एमएच.19.बीएन. 3445 ने खरेदीसाठी आले होते. यानंतर पार्किंग परिसरात मोटारसायकल उभी करून ते मॉलमध्ये खरेदीसाठी निघून गेले. रात्री 10 वाजेच्या सुमारास खरेदी करून आल्यानंतर ते मोटारसायकल उभी केलेल्या ठिकाणी आले असता मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता देखील मिळून न आल्याने चोरी झाल्याची त्यांना खात्री झाली.\nरमेश ढोलेंचा दावा प्रसिध्दीसाठी; अंजली दमानीयांचा युक्तीवाद\nचोरट्याला ठोठावली 7 वर्ष कारावासाची शिक्षा\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा विनयभंग\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2021/09/12/6272/", "date_download": "2022-12-09T08:23:50Z", "digest": "sha1:BIFU5LTRZRAGIJKDLW4KFSW6STLTY74C", "length": 13116, "nlines": 142, "source_domain": "mavalmitra.com", "title": "निगडे येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक - MavalMitra News", "raw_content": "\nनिगडे येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक\nस्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची आंदर मावळ विभागीय आढावा बैठक शिल्पकार मित्र मंडळ निगडे यांच्या पुढाकारातून पार पडली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, पु,जि, प्रवक्ते अन्न पुरवठा दक्षता समिती सदस्य कोंडीबा रोकडे ,उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे,माजी अध्यक्ष बाळासाहेब कदम, युवा अध्यक्ष, रवी पवार, वि, अध्यक्ष प्रकाश गरुड ,उपाध्यक्ष मधू गायकवाड, वि, युवा,अध्यक्ष, शिवाजी ओव्हाळ, नाणे मा,वि,अध्यक्ष भाऊ साबळे ,उपाध्यक्ष अनिल सरोदे ,उपाध्यक्ष संदीप डोळस ,नितीन ओव्हाळ ,रोहिदास ओव्हाळ, प्रवीण सरोदे, उपस्थित होते ,\nउपासक सचिन डोळस यांच्या सोबत सार्वजनिक बुद्ध वंदना घेऊन बैठकीला सुरवात करण्यात आली.सभेचे प्रास्ताविक प्रवीण साळवे यांनी केले. शिवाजी ओव्हाळ,वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे बाळासाहेब कदम यांनी मनोगत व्यक्त केली.सुमित सोनवणे यांनी सुत्रसंचालन केले.राजू पवार यांनी आभार मानले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nमावळात घरोघरी माहेरवाशीण गौराईचे स्वागत\nआईच्या स्मृतिदिनानिमित्त गरजूंना मदतीचा हात\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट द���शी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/5155-2/", "date_download": "2022-12-09T10:04:06Z", "digest": "sha1:5LRXCRXC6DHMSMUZ454KIHEIXPIIHLZJ", "length": 22959, "nlines": 153, "source_domain": "mediawatch.info", "title": "प्रत्येक भाषण १५ ऑगस्ट नाहीतर २६ जानेवारीला केल्यासारखं का भासतं ? - Media Watch", "raw_content": "\nHome featured प्रत्येक भाषण १५ ऑगस्ट नाहीतर २६ जानेवारीला केल्यासारखं का भासतं \nप्रत्येक भाषण १५ ऑगस्ट नाहीतर २६ जानेवारीला केल्यासारखं का भासतं \n-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)\nकाही मित्रांना सध्याची थिल्लरबाजी रुचली नाही. ते समर्थक जरी असले तरी थोड्या बहुत फरकाने सेन्सिबल म्हणवणारेही आहेत.\nतर सांगायचं काय कि, दोन गट जेव्हा आमने-सामने असतील, तेव्हा खेचाखेच राहणारच आहे. आणि विनोदासाठी एकदा का आपण कारण झालो तर, मग पुढे त्यावरून अतिशयोक्ती होत राहते. तेवढं सेन्सिबल लोकांनी कानाडोळा करणं, जमायला हवं. आणि स्पोर्टींगली घ्यायलाही हरकत नाही.\nएखादी व्यक्ती आपल्याला पटली की, आपल्याला त्याची प्रत्येक गोष्ट चांगली वाटू लागते. त्यात होतं काय की इतरांकडून ज्याप्रकारे विरोध होतो, ते पाहून आपण त्या व्यक्तीला नकळत का होईना पण एक प्रकारचं अतिरिक्त प्रोटेक्शन देऊ लागतो. त्यामुळे, जरी त्या व्यक्तीचं काही पटलं नसेल, तरी त्या व्यक्तीच्या चुकांवर बोलण्यापेक्षा, आपण विरोधकांच्या विरोधात उभं राहून, त्या व्यक्तीचीच बाजू एकप्रकारे उचलून धरू लागतो.\nपण, घरगडी आपला आहे, म्हणून त्याच्या चुकांवर पांघरूनच टाकायचं, हे झेपणारं नाहीच ना. ज्याच्याकडे सत्ता असते, जो शक्तिशाली असतो, जाब हा त्याला विचारला जातो, की जो आता सत्तेत नाही, दुबळा आहे, त्याला जाब विचारतात जे कांग्रेस समर्थकांनी केलं तेच तुम्हाला घडवून आणायचंय का जे कांग्रेस समर्थकांनी केलं तेच तुम्हाला घडवून आणायचंय का ६० वर्षांनी, ‘भाजपने’ काय केलं, हे ऐकायला आवडणार आहे का \nकुठलाही राजकारणी हा तुमचा घरचा नाही. त्याला कुरवाळत बसणं हे अंगलटच येणार.\nसेन्सिबल मंत्री हवा असण्यासाठी, जाब विचारणारी सेन्सिबल जनता देखील हवीच ना.\nयोग्य ठिकाणी बाजू घ्या. चुकीच्या ठिकाणी विरोध करा.. तेव्हा ते राजकारण, समाजकारणाच्या दिशेने कूच करेल.\nविरोधकांत बसू नका, समर्थकांत बसू नका…. न्यूट्रल राहणं देशाच्या हिताचं आहे.\nभक्तांचं जाऊ दे आणि मेंदू गहाण ठेवलेल्यांचं देखील जाऊदे, ते सगळ्या पक्षाला लाभलेले आहेतच.\nपण तुमच्या सेन्सिबिलिटीचं काय \nम्हणजे अगदी समोर घडताना दिसतंय, तरीदेखील आपण त्यावर चकार न बोलता, फक्त विरोध लाथाडण्यासाठी जर बाजू घेणार असू, तर त्याला सेन्सिबल कसं म्हणणार \nजगात एवढा हाहाःकार माजलेला असताना, आपण कशाप्रकारे जनतेचं मनोबल वाढवावं, त्यांच्या असंख्य प्रश्नांची कशी पूर्तता करावी, आपल्यावर होणाऱ्या आरोपांचं कसं खंडन करावं … हे जर एखादा पंतप्रधान जमवून आणत नसेल, तेही या अनिश्चित काळात, तर या त्रुटी दिसू नये का त्यावर बोलणं हे कर्तव्य नाही का \nसगळ्या देशांत वाईट परिस्थिती आहे. पण त्या त्या देशातल्या लोकांची भाषणं ऐका. सिंगापुर, न्यूझीलंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया…. सगळेच काही आपापल्या पंतप्रधानांच्या समर्थनार्थ नाहीत, विरोधकही आहेतच. पण तरी देखील मीडियासमोर आल्यावर, उत्तरांच्या अपेक्षेत असणारा प्रेक्षक समोर असताना, आपण भक्कम-ठोस असं काही सांगावं, की नुसतं, ‘तुम्ही एकटे नाही, आपण सगळे बरोबर आहोत, एकत्र लढू….’, हे असली सध्याच्या परिस्थितीत फार महत्त्वाची नसणारी विधानं करणं गरजेचं असेल \nऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान जेव्हा जेव्हा मीडिया समोर आला, तेव्हा तेव्हा त्याने समस्या कुठल्या आहेत, एखादी गोष्ट अशा करतोय तर ती का करतोय, जॉब गेलेल्यांना कसा सपोर्ट मिळणार, शाळा चालू आहे तर का आहेत, आणि अशा बऱ्याच गोष्टी.\nसध्या ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रोब्लेममधून चाललाय. कारण नुकत्याच आलेल्या बुशफायरने ऑस्ट्रेलियाचा कणा असाच ठिसूळ झालाय, तर त्यात लगेच हे कोरोना समस्या. त्यामुळे ज्या प्रमाणे सरकार-एकंदर व्यवस्था काम करतेय, ते वाखाणण्याजोगं आहेच.\nदररोज कुठ्ल्या ना कुठल्या राज्याचा मंत्री, आरोग्यमंत्री… वगैरे कुठे-कसं-काय करायचं यावर बोलतात. सध्या हेल्थकेअर व्यवस्थेची काय परिस्थिती आहे, काय पावलं उचलली जाणार आहोत….ह्या सगळ्याबद्दल चर्चा असतात.\nअर्थात, हे काही प्रत्येकजण सगळं गोड मानून घेत नाहीच… जिथे चुकीच्या गोष्टी दिसल्या तिथे विरोध केला गेला. पण म्हणून त्या विरोधाला न जुमानता, फक्त “आपण एक आहोत एक आहोत”, येवढ्यापुरतं भाषण कधी मर्यादित राहिलं नाही. त्या निर्णयामागे कुठला विचार आहे, ती पावलं तशी का उचललेली आहेत… ह्या सगळ्यांवर बोलणं कधी टाळलं नाही.\nआतापर्यंत ३०० बिलियन डॉलर्सहुन जास्त पॅकेज सरकारने जाहीर केलं. जॉब गेलेल्यांना तो पगार कसा मिळणार, त्यासाठी त्यांनी काय करायची गरज आहे.. हे सगळं रीतसर जसं जमेल तसं भाषणांत सांगितलं.\nजॉब गेल्या कारणाने, ज्यांना भाडं देता येत नाहीये, आणि ज्या घरमालकांना भाडं घेण्याशिवाय पर्याय नाही.. .अशा दोघांचा विचार करून तसे पर्याय सुचवलेत.\nपुढचे ६ महिने घरमालक त्यांना घराबाहेर काढू शकणार नाही, ज्यांना कोरोनामुळे घरी बसावं लागलं. वर त्यांना घरबसल्या पगार कसा मिळेल, ज्याने ते त्यांची कमीतकमी खाण्यापिण्याची सोय करतील…. वगैरे प्रयत्न चालू आहेत.\nबिजनेसवाल्यांना पॅकेज जाहीर केलंय. जेणेकरून सध्या व्यवसाय बंद करून नुकसान सहन करणार्यांना दिलासा मिळतोय.\nआणि हे सगळं, इतर देशांत देखील असंच, खंबीर पावलं उचलणं चालू आहे ….\nतरी देखील हे कमीच आहे. अजूनही बऱ्याच समस्येंवर बोलणं बाकी आहे, अजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्याने काही ग्रुप गोंधळात आहेच.\nअर्थात हे सगळे विकसित देश आहेत. विकसित आणि विकसनशील देशांची तुलना आर्थिक मदतीच्या तुलनेत योग्य होणार नाही, याची पूर्ण कल्पना आहे.\nही तुलना केवळ, ‘समस्या कशा फेस कराव्यात, जनतेला कसं ऍप्रोच करावं, कशाप्रकारे जनतेच्या शंकेचं निरसन करावं, काय बोलावं’, यापुरती आहे.\nहेही मानून चालू की, लोक सध्या मानसिक त्रासातून जात असतील, म्ह्णून त्यांना ते एकटे पडू न देता, त्यांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना दिलासा देण्यासाठी, गॅलरीत या, टाळ्या वाजवा, दिवे लावा… असं गरजेचं असेल. कदाचित, लोकांसाठी ते दिलासा देणारंही ठरत असेलही, पण, ह्याहुनही असंख्य प्रोब्लेम आहेतच की… त्याबद्दल पंतप्रधानाकडून दिलासा मिळणं जास्त गरजेचं नाही का \n– सध्याच्या, कायदा न पाळणाऱ्या धार्मिक घोळक्यांना तुम्ही दम दिला असता.\n– पोलीस-डॉक्टरांवर हात उगारणाऱ्याबद्दल भाष्य केलं असतं.\n– डॉक्टरांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल बोलला असता.\nपण ज्या गोष्टींची तिळमात्रही गरज नाही सध्याच्या परिस्थितीत, त्या ‘लाईट बंद-गॅलरी-नऊ मिनिटं-दिवे’, त्यावर जोर देऊन भाष्य केलं.\nपंतप्रधान जेव्हा समस्येवर आणि त्यावरच्या उत्तरांवर बोलतो, तेव्हा आपसूकच जनतेला धैर्य, मानसिक स्थैर्य मिळणार असतं.\nत्यासाठी दरवेळी येऊन, ‘आपण एक आहोत, आतापण एक आहोत, आपण मिळून ह्याचा नायनाट करू’, असं बोलावं लागणार नाही.\nप्रत्येक भाषण, १५ ऑगस्ट नाहीतर २६ जानेवारीला केल्यासारखं का भासतं \nआपलं काम जेव्हा चोख असतं, त्यातून प्रामाणिक उद्देश दिसतो, तेव्हा, एकेकाळी कट्टर विरोध मिळणाऱ्या उद्धव ठाकरेंसारख्या नेत्याबाबततचा विरोधही मवाळ होत जातो.\nसंवाद अपेक्षित, वितंडवाद-भंकस नकोय.\n(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)\nNext articleधार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता माणूस जपला पाहिजे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/news/shinde-governments-big-decision-regarding-third-parties-this-special-discount-will-be-available-on-ration-card-application/", "date_download": "2022-12-09T09:43:34Z", "digest": "sha1:ARLNZJEWOPJMAB7ARVQPRJYPWE2UB5DS", "length": 17259, "nlines": 184, "source_domain": "panchnamanews.in", "title": "शिंदे सरकारचा तृतीयपंथीयांबाबत मोठा निर्णय, रेशन कार्डच्या अर्जावर मिळणार ही विशेष सूट - पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nशिंदे सरकारचा तृतीयपंथीयांबाबत मोठा निर्णय, रेशन कार्डच्या अर्जावर मिळणार ही विशेष सूट\nशिंदे सरकारचा तृतीयपंथीयांबाबत मोठा निर्णय, रेशन कार्डच्या अर्जावर मिळणार ही विशेष सूट\nमुंबई : महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने तृतीयपंथीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने आता नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना तृतीयपंथीयांना निवासी पुरावा आणि ओळख पुराव्यासाठी सूट देण्याचा प्र���्ताव जारी केला आहे.\nमहाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, आता त्यांची नावे राज्य एड्स नियंत्रण समितीकडे नोंदणीकृत असल्यास किंवा त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असल्यास, ज्यामध्ये ते तृतीयपंथीय म्हणून ओळखले जातात, त्यांच्या अर्जाचा विचार केला जाईल.\nमहाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार आहे. दुसरीकडे, बुधवारी केंद्र सरकारने गरिबांना मोफत अन्नधान्य देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी तीन महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवला आहे. त्यासाठी ४४,७०० कोटी रुपये खर्च येणार आहे. गरिबांना महागाईपासून काहीसा दिलासा देण्याबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.\nमाहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की ही योजना शुक्रवारी संपत आहे. तो ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२पर्यंत वाढवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत ८० कोटी गरिबांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ दिला जातो. कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रतिबंधासाठी देशव्यापी ‘लॉकडाऊन’मुळे बाधित गरीबांना दिलासा देण्यासाठी एप्रिल २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती.\nफूड कोर्ट, वेटिंग लाउंज आणि मुलांच्या खेळण्यासाठी तयार केली जाणार जागा, लवकरच होणार मुंबईच्या सीएसएमटीचा कायापालट,\nगेल्या तीन दिवसांत मोदी सरकारने एकच घाव घातला अन् ‘पीएफआय’वर थेट बंदीचाच निर्णय घेतला.\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पु��स्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप��� मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/11/15/sidhivinayakauto/", "date_download": "2022-12-09T08:01:53Z", "digest": "sha1:XQHHOMHKMTCZQ4ZVHMD6CBJ7N7NBDXYU", "length": 6216, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "१७ ते १९ नोव्हेंबर २०१७ बांबवडे इथं ‘ सिद्धिविनायक ऑटो ‘ चा ‘महाएक्स्चेंज व लोन मेळा ‘ – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n१७ ते १९ नोव्हेंबर २०१७ बांबवडे इथं ‘ सिद्धिविनायक ऑटो ‘ चा ‘महाएक्स्चेंज व लोन मेळा ‘\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर होंडा कंपनी च्या दुचाकी वहानांचा येथील सिद्धीविनायक ऑटो च्या वतीने महा एक्स्चेंज व लोन मेळा आयोजित करण्यात आला असल्याचे सिद्धीविनायक ऑटो चे मालक शशिकांत सिंघन यांनी सांगितले. हा मेळा १७ ते १९ नोव्हेंबर२०१७ पर्यत चालू रहाणार आहे.\nया महा एक्स्चेंज व लोन मेळा मध्ये कोणत्याही होंडा दुचाकी गाडी च्या खरेदीवर २ हेल्मेट किंवा १ मोबाईल मोफत मिळणार आहे.या मेळा मध्ये गाडीसाठी लोन देखील मिळणार असल्याचे शशिकांत सिंघन यांनी सांगितले.\n← सातवे फाट्यानजीक ट्रॉली पलटी झाल्यानेअपघात :वहातुक तीन तास ठप्प\nवारुळात ‘ दारूबंदी ‘ नंतर जल्लोष →\nकोल्हापूर च्या शिवाजी पुलावरून मिनी बस नदीत कोसळून भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू\nकामगार ते यशस्वी उद्योजक : विठ्ठल पोवार\nदुध उत्पादकांच्या मालकीचा संघ उत्पाद्कांकडेच राहवा,हि भूमिका – नाम. सतेज उर्फ बंटी पाटील\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/whatsapp-admin-jokes-marathi/", "date_download": "2022-12-09T09:32:56Z", "digest": "sha1:GCBX53ZLOMOBUQ6PCVEH4YIKCW6YYR5F", "length": 18024, "nlines": 496, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "व्हाट्सएप ग्रुप अॅडमिन जोक्स – Whatsapp admin jokes marathi – मराठी सुविचार", "raw_content": "\nwhatsapp admin jokes marathi - व्हाट्सएप ग्रुप अॅडमिन जोक्स\nMarathi Jokes मराठी जोक्स विनोद\nव्हाट्सएप ग्रुप अॅडमिन जोक्स – Whatsapp admin jokes marathi\nWhatsapp admin jokes marathi – व्हाट्सएप ग्रुप अॅडमिन जोक्स\nआली लहर… केला कहर\nआता ही अफवा कोनी पसरवली…\nकी उद्या अँडमिन उपवास करणार आहे,\nसात जन्म हिच पोरं माझ्या गृपची सदस्य राहुदेत\nयासाठी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारणार आहे..\nअँडमीन म्हणुन स्वःताचे हसे करुन घेणारा,\nस्वःताच्या निर्मीलेल्या ग्रुप मधील मेंबर कडुन टींगल टवाळी सोसणारा,\nतरीपण ग्रुपसाठी नवीन कल्पना राबवणारा,\nGroup Admin की दर्द भरी कहानी उसी की जुबानी,\nएक तो ग्रुप बनाया\nतुम सब को जोड़ा\nअपने बच्चों की तरह समझा\nकभी किसी मे भेदभाव नहीं किया\nग्रुप एडमिन होने के सारे फ़र्ज़ निभाता हूँ\nरोज़ नये नये जोक्स भेजता हूँ\nज्ञान की बाते भेजता हूँ..\nमुर्गे कुकड़ू कु बोले\nउस से पहले तुम्हें\nगुड मोनिॅग बोलता हूँ\nतुम अपना मोबाइल रिचार्ज करो\nया नहीं मे हर हर महीने 600 का\n3g पैक करता हूँ\nअरे ग्रुप ही तो बनाया है\nकोई पाप थोङे किया है\nहे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती\nउल्टे जवाब देने के कारण एक दिन\nकी पिटाई हो गई और हाथ\nएक दोस्त उसके घर आया….. \nदोस्त -: हाथ में चोट लग गई क्या \nAdmin -: नही फैशन है… \nआणी सगळ्या मुली त्याच्यावर\nपण एडमिन ने असा डायलॉग\nमारला की अर्ध्याच्या वर पोरी बेशुद्द…\nकाय म्हणला असेल तो..\nजाचाला / त्रासाला कंटाळून…\nअॅडमिन चा राहत्या घरी,\nबुजगावण्याऐवजी Admin चे होर्डींग लावले…\nपाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे पण परत आणून दिले,\nAdmin भाऊशी वाकडं…. तर नदीवर लाकडं….\nAdmin इतका इमोशनल झाला की.\nबस मधे लिहले होते की,\nअनोळखी व्यक्ती कडून काही वस्तु घेऊ नका…\nआपल्या अॅडमिन ने तिकीटच घेतले नाही..\nएकदा, अँडमीन एका डॉन वर चोरीची केस करतो,\nनंतर डॉनचे गुंड अँडमीनच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,\n“”केस मागे घे नाहीतर…..””\nअँडमीन घाबरुन खिशातून कंगवा काढतो,\nगुंडानी अरबी समुद्रात उडी मारली…\nआज आपले अॅडमिन सकाळ पासुन खूप खुश आहेत.\nत्यांनी धूलिवंदन साठी जुना शर्ट काढला.\nअॅडमिन ने ढाबा उघडला..\nग्राहक – माझ्या चहा मध्ये माशी डुबून मेली आहे.\nअॅडमिन – तर मग मी काय करू\nमी हा ढाबा चालवू, का यांना पोहणे शिकवत बसू.\nअॅडमिन :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..\nडॉक्टर :- साहेब सिटी स्कॅन करावा लागेल..\nअॅडमिन :- पण माझ्या एकट्याचा त्रासासाठी सगळी सिटी स्कॅन करायची काय गरज डॉक्टर \nहे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी\n” तलवारीची ” गरज आम्हाला कधी पडलीच नाही……\n” वाघासारखा Admin” असताना,\nशत्रुची आमच्यावर कधीच नजर पडली नाही….\nटी.सी – टीकीट दाखवा….\nएडमीन – हे घ्या….\nटी.सी – हे तर जुने टीकीट आहे…\nएडमीन – रेल्वे कुठली तुझ्या बापाने आजच शोरूम मधून काढल्या आहेत…\nमुलगी : वॉट इज युअर नेम\nअॅडमिन : गंपु गबाळे.\nमुलगी : तुमचे शिक्षण काय झाले\nअॅडमिन : डोळे चहा डोळे \nअॅडमिन : डोळे चहा डोळे \nमुलगी : हे काय आता\nअॅडमिन : मराठीत कळत नाय का इंग्रजीत सागु का.\nकानाखाली वाजवुन घरी पाठवून दया.\n100 पोरींनी Sucide केली\n30 पोरींनी नस कापुन\n10 पोरी चक्कर येऊन पडल्या\nअफवा पसरवली की अॅडमिन लग्नासाठी\nकुणीतरी अफवा पसरवली कि\nअरबी समुद्रात भरती सुरू आहे….\nआपला Admin भरतीचा फॉर्म आणायला गेलाय…\nत्याला कोणीतरी समझवा रे\nपावसापासून संरक्षण देणारा रेनकोट बनवण्यासाठी,\nरस्त्यावरील बॅनर चोरी करताना एडमिन ला अटक.\nघरवाल्यांचा जामीन देण्यास नकार.\nमास्तर : एडमिन सांग पाण्यापेक्ष्या\nएडमिन : सर भजे\nमास्तर : कसे काय.. \nएडमिन : सर तेल पाण्यावर तरंगते\nगुरूजी सकट अख्खी शाळा सैरावैरा पळत आहे…\nआजतक होली न्युजचे स्टींग आँपरेशन..\nहोळीतील टाकलेले पैसे चोरताना\nगल्ली पोलीसांनी केली अटक\nपिंपळाच्या विहरीवर नेऊन धुवून काढला.\nतिच्या प्रेमात अॅडमिन होता पूर्ण वेडा.\nतिच्या प्रेमात अॅडमिन होता पूर्ण वेडा.\nएक दिवस ती आली आणि म्हणाली,\nदादा मला मुलगा झाला,\nएकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला ..\nAdmin त्याच्या मागे पळू लागला ..\nचोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता..\nचार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..\nAdmin चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता.. दुसरा कोंबडी ला भरवत होता….\nसमोरून जाणारा :- हे काय करतोस भाऊ \nAdmin :- चिकन बरोबर चपाती खातोय…\nआली श्रावणात लहर.. Admin ने केला कहर…\nAdmin ने लावला गॉगल,\nकचरेवाली झाली ना पागल..\nजी पोर लहानपाणी क्लासमध्ये,\nमॉनीटर नाही बनू शकले\nते आज काल, वॉटस्अॅप वर ग्रुपचे अॅडमिन आहेत..\nबायकोला घेउन पहिल्यांदाच सासुरवाडिला गेला …..\nत्याचे खुप स्वागत करण्यात आले …\nपाच पकवाने बनवली होती …\nजेवताना सासूने विचारले ….\nजावई बापू तुम्हाला कोणती डीश आवडते ..\nनव्या नवरीचा सुपर उखाणा\nकडु कारल विश्वासरावाला चारल ……\nकटटापाने बाहुबलीला का मारल\nआता admin ला समजवा कोणीतरी\nरेनकोटला इस्त्री करायची म्हणतो आहे\nदर्दभरे status ठेवतो की,\nकधी कधी मी पण त्याच्या\nआता ही अफवा कुणी पसरवली\nआपला अँडमिन रात्री मँक्सी घालुन झोपतो.\nआता हे सत्य कोणी बाहेर काढले की\nसगळ्या वाईट गोष्टी सोडल्या\nमग काय गलफ्रेडं साठी\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/bollywood/happy-birthday-sanjay-mishra-due-to-the-shock-of-his-fathers-death-sanjay-mishra-quit-acting-and-started-working-on-dhaba-550524.html", "date_download": "2022-12-09T09:12:34Z", "digest": "sha1:3PM5B7OW4DP2DKWX2Q6VJ7RGORLYM5PV", "length": 12813, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nHappy Birthday Sanjay Mishra | वडिलांच्या निधनाच्या धक्क्याने अभिनय सोडून ढाब्यावर काम करू लागले होते संजय मिश्रा, वाचा अभिनेत्याबद्दल\nआपल्या कॉमिक टायमिंग आणि पात्रांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारे अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. संजय मिश्रा या वर्षी 58 वर्षांचे होणार आहेत. संजय मिश्रा खरोखरच अष्टपैलुत्वाने समृद्ध आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सचिन पाटील\nमुंबई : आपल्या कॉमिक टायमिंग आणि पात्रांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवणारे अभिनेते संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. संजय मिश्रा या वर्षी 58 वर्षांचे होणार आहेत. संजय मिश्रा खरोखरच अष्टपैलुत्वाने समृद्ध आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये स्वतःचे मोठे नाव कमावले आहे. पण, संजयच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्याने अभिनय सोडून एका ढाब्यात देखील काम केले होते.\nहा तोच काळ होता, जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. अभिनेते संजय मिश्रा वडिलांच्या खूप जवळ होते. वडिलांच्या निधनाने संजय मिश्रा पार कोलमडून गेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ते जवळपास बेपत्ताच झाले होते. आणि एकटेपणा त्यांना आतून पोखरत होता. त्यांना आजूबाजूच्या जगात काय सुरु आहे हे देखील काळात नव्हते. इतकेच काय तर, त्यांना परत मुंबईला जावेसे देखील वाटले नाही आणि त्यांनी अभिनय देखील सोडला होता.\nआणि ढाब्यावर काम करू लागले संजय…\nसंजय मिश्रा अभिनय क्षेत्र सोडून गेले आणि पूर्णपणे एकटे पडले. एकटेपणा त्यांना खूप पोखरत होता आणि एक दिवस अचानक संजय मिश्रा घर सोडून ऋषिकेशला गेले. तिथे संजय मिश्रा एका ढाब्यावर काम करू लागले. संजय यांनी शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते, पण इतक्या चित्रपटांनंतरही त्यांना ते यश मिळाले नाही, ज्यासाठी ते पात्र होते. कदाचित याच कारणास्तव कोणीही संजय मिश्राला या ढाब्यावर ओळखू शकले नाही. असेच अनेक दिवस गेले आणि संजय मिश्रा यांचा वेळ भाजी बनवण्यात, ढाब्यावर आमलेट बनवण्यात गेला.\nरोहित शेट्टीने केली मनधरणी\nदिग्दर्शक-निर्माते रोहित शेट्टी नसता, तर संजय मिश्रा यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्या ढाब्यावर काम केले असते. रोहित शेट्टी आणि संजय मिश्रा यांनी ‘गोलमाल’ चित्रपटात एकत्र काम केले होते. तो त्याच्या पुढील चित्रपट ‘ऑल द बेस्ट’ वर काम करत होता आणि त्या दरम्यान त्याला संजय मिश्राची आठवण आली. संजय मिश्रा चित्रपटात परतण्यास तयार नव्हते, पण रोहित शेट्टीने त्यांना राजी केले आणि त्याच्याकडून चित्रपट साईन करून घेतला. यानंतर संजय मिश्रा यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.\nसंजय मिश्रा यांच्याकडे आजच्या काळात चित्रपटांची कमतरता नाही. रोहित शेट्टीच्य�� चित्रपटातून पुनरागमन केल्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटांची रांगच लागली आणि त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. संजय मिश्रा यांनी ‘फस गया रे ओबामा’, ‘मिस टनकपूर हाजीर हो’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘मेरठीया गँगस्टर्स’ आणि ‘दम लगा के हैशा’ सारखे अनेक हिट चित्रपट केले आणि स्वतःची ओळख निर्माण केली. आजही प्रत्येकजण संजय मिश्रा यांचा चाहता आहे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुकही करतो.\nSanak Trailer Launch : विद्युत जामवालच्या दमदार अॅक्शनसह चित्रपटाची कथाही जबरदस्त, पाहा ‘सनक’चा ट्रेलर\n‘वहिनीसाहेब’ पुन्हा छोट्या पडद्यावर परतणार, अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या नव्या लूकमुळे चाहते उत्साही\nBhojpuri Bold Actress Monalisa | लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होती अभिनेत्री मोनालिसा\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/maharashtra/eat-kolhe-said-where-does-the-question-of-displeasure-come-156949/", "date_download": "2022-12-09T08:17:27Z", "digest": "sha1:JIVP6LNVC73YDJ6CMTNZVOCGIFLXVCKY", "length": 9846, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "खा. कोल्हे म्हणाले नाराजीचा प्रश्न येतोच कुठे?", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रखा. कोल्हे म्हणाले नाराजीचा प्रश्न येतोच कुठे\nखा. कोल्हे म्हणाले नाराजीचा प्रश्न येतोच कुठे\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण नाराज असण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे मी कोणत्याही कारणास्तव नाराज नाही. मी नाराज असेल तर थेट शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी बोलू शकतो. त्यामुळे नाराज नाही, याचा पुनरुच्चार करीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत, असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. यात नाराजीचा प्रश्न येतोच कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आदी नेत्यांचा उल्लेख आहे. त्या यादीत कोल्हे यांचे नाव नसल्याने आणि त्यांच्या नाराजीबाबत उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.\n‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरामध्ये आपल्या दातांच्या समस्येमुळे गैरहजर होतो. त्याशिवाय गुजरातच्या स्टार प्रचारकांच्या यादीत आपण नाही. ती यादी तयार करणे माझ्या हातात कुठे दिल्ली ऑफिसमधून ही यादी तयार झाली. तो त्यांचा निर्णय आहे,’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.\nकेंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटल्यानंतर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरु झाल्या, असे विचारता, ‘आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. आपली कोणतीही नाराजी नाही. नाराजी असण्याचे कारण नाही. शिवनेरीवर भगवा ध्वज लावावा. तो आतापर्यंत लावण्यात आला नाही. शिवनेरीवर रोप वे करण्यात यावे अशी मागणी शहा यांच्याकडे भेटी दरम्यान केली.’ असे कोल्हेंनी सांगितले.\nभारत तोफांची निर्यात करणार\nगाझियाबाद कारागृहातील १४० कैद्यांना एचआयव्हीची लागण\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nजानेवारी, फेब्रुवारीतही टीम इंडिया व्यस्त\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nश्रद्धाचे वडील फडणवीसांकडे गा-हाणे मांडणार\nकर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू\nआरोग्य अधिका-यांची पदे लवकरच भरणार\nवीज कर्मचारी संपावर जाणार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिर���न प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:23:54Z", "digest": "sha1:AIVZN6YY6QNDDLH6GMUVFLCUXGEHQXOJ", "length": 6012, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "कामगारांच्या प्रश्नावर पवारांबरोबर कामगार संघटना कृती समितीची चर्चा - India Darpan Live", "raw_content": "\nकामगारांच्या प्रश्नावर पवारांबरोबर कामगार संघटना कृती समितीची चर्चा\nमुंबई – कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य, घर कामगारांची नोंदणी व त्यांच्या योजना, यंत्रमाग-ऊसतोड कामगार, रिक्षाचालक व हाकर्स यांच्यासाठी मंडळाची स्थापना, स्थलांतरित कामगार कायद्याची अंमलबजावणी, कामगार विषयक त्रिपक्षीय समित्यांचे गठण, केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण इत्यादी मुद्द्यावर विस्ताराने चर्चा झाली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, विश्वास उटगी, संजय वढावकर, एम. ए. पाटील ,दिवाकर दळवी यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारांच्या समस्या याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवारांना व समितीला दिले.\nसकल मराठा समाजाचे १७ ऑगस्टला जागर गोंधळ आंदोलन\nरोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश\nरोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-09T09:58:05Z", "digest": "sha1:ZSSIGSUAUTHSVS5QHYZHDWGN7UMUUFPI", "length": 7222, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#ऑक्सीजन यूनिट Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nआयआयटी मुंबईच्या तज्ञांनी ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला अनोखा मार्ग\nApril 29, 2021 April 29, 2021 News24PuneLeave a Comment on आयआयटी मुंबईच्या तज्ञांनी ऑक्सीजन टंचाईवर मात करण्याचा दाखवला अनोखा मार्ग\nमुंबई -देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सीजनची टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे. यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये याचे आशादायी परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93% ते […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/coastal-road-project-mla-ashish-shelar-alleges-corruption-of-rs-1600-crore-in-coastal-road-project-548403.html", "date_download": "2022-12-09T08:22:28Z", "digest": "sha1:4D2DD2UJSWRYJ5OQ7H3G6WY4C35TXMBJ", "length": 23420, "nlines": 201, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nकोस्टल रोडच्या कामावर 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘तवंग’, आशिष शेलारांचा गंभीर आरोप\nया अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तरर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे.\nआशिष शेलार, आमदार, भाजप\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सागर जोशी\nमुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणाऱ्या कोष्टल रोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्सल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तरर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे. (MLA Ashish Shelar alleges corruption of Rs 1,600 crore in Coastal Road project)\nआशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचार उघड केला. यापुर्वी त्यांनी 6 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मुंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते. या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमीतता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कस��� भ्रष्टाचार होतोय हे उघड केले.\nमुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोष्टल रोडच्या कामात १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी\nप्रकल्पाला विरोध नाही, त्यातील भ्रष्टाचाराला विरोध\nयाबाबत बोलताना ते म्हणाले की, कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे. म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे असं शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.\nमुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईच्या गल्लीतील रस्त्यांचे डांबरिकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत. तीच कार्यपध्दती याच आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची आहे. प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. “हे काय तुम्ही करून दाखवताय” असा सवालही त्यांनी केला. ही अशीच कार्यपध्दती राहली तर मुंबईकरांच्या 14 हजार कोटी गेले वाहून, असे होईल की काय अशी भिती वाटते आहे. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा अशीच भाजपची भूमिका आहे. हा विषय शिवसेनेने प्रितष्ठेचा न करता प्रकल्प योग्य दर्जाचा व्हावा म्हणून यात होणाऱ्या चुका आम्ही दाखवून देत आहोत. त्या चुका त्या वेळीच सुधाराव्या असं आवाहनही शेलार यांनी केलंय.\nएका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे सादर\nया प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते बरोडा पॅलेस या पॅकेज 1 या कामाबाबत डिसेंबर 2019 ते 2020 या कालावधीत एका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे शेलार यांनी सादर केले. या प्रकल्पाला कायदेशीर पध्दतीने काम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने दोन कंन्सल्टन नियुक्ती केली असून ए.ई. काँम या कंपनीची जनरल कन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लुईस बर्गर यांना प्रकल्प कंन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन कंपन्यानाला 600 कोटी रुपये देण्याचे स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेला या दोघांनी सल्लामसलत करून काम योग्य दिशेने होईल, तसेच ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम होईल यासाठी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nया दोन कंन्सल्टनेने कुठल्या दर्जाचा माल भरावासाठी घेण्यात यावा, तसेच कुठल्या खाणीतून हा माल घेण्यात यावा या प्रमाणीत खाणीच्या याद्या देण्यात आल्या. मालाची घनताही ठरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कंन्सल्टनेने ठरवून दिलेल्या खाणीतील माल न घेता तो अन्य खाणीतून निकृष्ठ दर्जाचा माल घेण्यात आला त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व प्रकल्पाला धोका निमाण झाला आहे.\nहा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा अशीच भाजपाची भूमिका असून हा विषय शिवसेनेने प्रितष्ठेचा न करता प्रकल्प योग्य दर्जाचा व्हावा म्हणून यात होणा-या चुका आम्ही दाखवून देत असून त्या वेळीच सुधाराव्या असे आवाहन मी करतो\nकोस्टल रोडच्या भरावासाठी कंत्राटदाराने अप्रमाणीत अशा गवाण 356/9 श्री कन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन 41/1 वैभव कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. 53 भत्ताद कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. 54 दिप इंन्फ्रा, कुंडेवाल एस. एन. 51/ 2, कुंडेवाल एस. एन. 58 या सहा खाणीतून भराव माल घेतला. कंन्सल्टनेने प्रमाणीत केलेल्या नसताना या सहा खाणीतून का भरावाचा माल घेण्यात आला, त्याचे लागेबांधे काय आहेत, त्याचे लागेबांधे काय आहेत, त्या खाणी कोणाच्या आहेत त्यातून होणारा नफा कोणाकडे जाणार आहे, त्या खाणी कोणाच्या आहेत त्यातून होणारा नफा कोणाकडे जाणार आहे या सहा अप्रमाणीत खाणीतून 8 लाख 40 हजार टन एवढा माल घेण्यात आला.\nदुसऱ्या प्रकरणात खाण प्रमाणीत आहे मात्र त्या खाणीतून जो माल प्रमाणीत केला गेला होता न घेता अन्य माल घेण्यात आला आहे. त्यामध्ये गवाण ३५६/9 आणि कुंडेवाल एस. एन. 51/1 या दोन खाणीतील जो माल प्रमाणीत केला होता तो न घेता अन्य माल घेण्यात आला.\nनिकृष्ठ दर्जाचा भराव टाकल्याचा आरोप\nतर तीस-या भागात कुंडेवाल एस. एन. 53 कुंडेवाल एस. एन. 54, कुंडेवाल एस. एन. 51 /2, कुंडेवाल एस. एन. 58 या खाणीतून आर्मर्र नावाचे भरणी मटेरिअर घेणे अपेक्षीत नव्हेते ते घेण्यात आले. तर पुष्पक नोड ही एक खाण अशी आहे की, ज्यावेळी यातील भराव माल घेतला त्यावेळी ती अप्रमाणीत होती ��ात्र माल घेतल्यानंतर ती प्रमाणीत करण्यात आली अशी बनवाबनवी करण्यात आली आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एकुण 28 लाख टन माल समुद्रात भरावासाठी टाकण्यात आला आहे तो संपुर्ण माल निकृष्ठ दर्जाचा होता. जे महापालिकेने नियुक्त केलेल्या कन्सल्टननेच सांगितले होते त्याचे पालन का झाले नाही त्यावर लक्ष ठेवण्याचे काम महापालिकेच्या अधिका-यांचे होते, त्यावर लक्ष ठेवण्याचे काम कन्सल्टनचे होते त्यावर दिशा देऊन योग्य लक्ष ठेवणे स्थायी समितीचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे निकृष्ठ दर्जाचा भराव टाकण्यात आला आहे.\nकेंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना शेलारांचं पत्र\nत्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना शेलार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी देताना ज्या अटी शर्ती महापालिकेने मान्य केल्या. महापालिकेने ज्या अटी शर्ती सांगितल्या त्या दर्जाचे काम होताना दिसत नाही त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी महापालिकेकडून तातडीने खुलासा मागावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.\nमहापालिकेने कंत्राटदारांना वाचवणारी आणि भ्रष्टाचाराला पांघरून घालणारी भूमिका घेऊ नये, आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी चर्चेला तयार आहोत. त्या कामातील त्रुटी समजून घ्या, सत्ताधारी शिवसेनेन प्रितष्ठेचा विषय करू नये अन्यथा दिवाळी पुर्वी आणखी भ्रष्टाचाराचे फटके वाजतील, असा इशाराही शेलार यांनी यावेळी दिला आहे.\nपालघर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत बहुरंगी लढत, शिवसेना-भाजप-बविआ-राष्ट्रवादी आमनेसामने\nअनिल परबांनी असं काय केलं की, रामदास कदम लोकायुक्तांच्या कारवाईवर व्हेरी गुड… व्हेरी गुड म्हणतायत\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/news/portable-travel-suit/", "date_download": "2022-12-09T08:37:18Z", "digest": "sha1:5ZYG54XYOO5PQDOOXJIAFI4JMJBFN766", "length": 5178, "nlines": 55, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": "�� बातम्या - पोर्टेबल ट्रॅव्हल सूट", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआजकाल अनेकांना प्रवास करायला आवडते.भूतकाळात, लोक नेहमी प्रवासासाठी मोठी आणि जड प्रसाधन सामग्री घेऊन जात असत, ज्यामुळे आमच्या प्रवासासाठी खूप गैरसोयीचा अनुभव येत असे.आता आमच्या कंपनीने एक नवीन पोर्टेबल ट्रॅव्हल सूट, एक प्लास्टिक कॉस्मेटिक ट्यूब आणि एक प्लास्टिकची बाटली लॉन्च केली आहे, ज्यामुळे तुम्ही या पोर्टेबल सूटमध्ये प्रसाधन सामग्री ठेवू शकता, जे फक्त वाहून नेण्यास सोयीचे नाही तर आकाराने लहान आणि वजनाने हलके आहे.\nअर्थात, आपण अशा प्रवासी सूट देखील सानुकूलित करू शकता.आम्ही तुमचा लोगो ब्रँड तुमच्या अद्वितीय प्रवास उपकरणे म्हणून उत्पादनांवर मुद्रित करू शकतो.सध्या, आमच्या सूटची विक्री खूप गरम आहे, कारण ते केवळ प्रवासासाठीच योग्य नाही तर हॉटेल उद्योगात देखील वापरले जाऊ शकते.त्याचा रंग चमकदार आणि ताजे आहे आणि लोकांना स्वीकारणे आणि आवडणे खूप सोपे आहे.हे हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आरामात मोठ्या प्रमाणात वाढ करते.\nप्रिय, जर तुम्हाला आमचा सूट आवडला तर तुम्ही आमच्या कारखान्याशी संपर्क साधू शकता आणि आम्हाला तुमची सेवा करण्यात खूप आनंद होत आहे.\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/preperation-for-cet/follow-some-special-tips-for-exam-preparation-and-get-success-exam-tips-in-marathi-121021500041_1.html", "date_download": "2022-12-09T08:57:16Z", "digest": "sha1:LLYAYIRWLCK7U5EIHTWJ53YCUNI2X222", "length": 25250, "nlines": 170, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "परीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स अवलंबवा आणि यश मिळवा - Follow some special tips for exam preparation and get success exam tips in Marathi | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nम्हातारपणात देखील हृदयाला तरुण ठेवणारे हे 5 योगासन\nदिवसभर सक्रिय राहण्यासाठी या टिप्स अवलंबवा\nबाबा एकत्रच जाऊ या\nअभ्यास करण्याची क्षमता अनेक पटीने वाढविण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या\nमनसेचा एकला चलो रेचा नारा\n1 स्मार्ट स्टडी -\nपरीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम त्या गोष्टी वाचून घ्या ज्यांना पूर्वी आपण वाचले आहे किंवा जे सोपे आहेत. असं केल्यानं त्याची पुनरावृत्ती होईल आणि आपण त्या धडांच्या विषयी आत्मविश्वासी व्हाल. नंतर आपण अशे धडे वाचून घ्या जे स्वतंत्र आहे म्हणजे जे धडे इतर कोणत्याही धड्याशी जुळलेले नाही. असं केल्यानं आपण अधिकाधिक विभाग व्यापू शकता. परीक्षेसाठी वाचताना वेळेचे व्यवस्थापन चाणाक्षपणे करणे देखील महत्त्वाचे आहे.\n2 अभ्यासक्रम नीट समजून घ्या-\nकोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे आणि त्याची रूपरेषा मांडायला पाहिजे. या मुळे हे समजायला सोपं होत की आपला कोणता विषय मजबूत आहे आणि कोणता विषय कमकुवत आहे. त्याच्या कडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.\n3 वेळापत्रक बनवून त्याचे काटेकोर पालन करावं -\nअभ्यासक्रम समजून घेतल्यावर प्रत्येक विषयाला लक्षात घेऊन वेळापत्रक तयार करायला पाहिजे .वेळापत्रक बनविताना हे लक्षात ठेवा की जे विषय कमकुवत आहे त्यांच्या कडे वेळापत्रकात जास्त वेळ द्यावयाचे आहे. तसेच या वेळापत्रकाचे काटेकोररित्या पालन केले पाहिजे. अन्यथा तयारी योग्यरित्या होणार नाही.\n4 त्या विषयात सर्वात जास्त लक्ष द्या ज्यामध्ये कमकुवत आहात-\nकोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक आहे की आपण त्या विषयात अधिक लक्ष द्या जे कमकुवत आहेत.तसेच दररोज इतर विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.\nइथे सादरीकरणाचा अर्थ असा नाही की आपले अक्षर सुंदर असावे. सादरीकरण म्हणजे आपण लिहिलेल्या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे लिहिले आहे त्यांचे स्वरूप, उत्तर लिहितांना महत्त्वाचे ठळक मुद्दे हायलाइट करणे, महत्त्वाच्या गोष्टींना पॉइंट्स मध्ये लिहिणे.गरज असल्यास रेखाचित्र काढून त्याचे वर्णन करणे. हे सर्व सादरीकरणच्या अंतर्गत येतात.\n6 सतत अभ्यास करू नका-\nजेव्हा देखील अभ्यासाला बसाल हे लक्षात ठेवा की सतत अभ्यास करू नये. प्रत्येक तासानंतर किमान 10 मिनिटाचा आराम घ्यावा. या मुळे मेंदूला आराम मिळतो जेणे करून आपण अभ्यास सुरू करताना गोष्टी समजण्यात सहज होते.\nपरीक्षेच्या वेळी अशा काही गोष्टी असतात जे केवळ एका शब्दाने लक्षात राहतात. त्या गोष्टी कोडच्या स्वरूपात आपल्या मेंदूमध्ये लक्षात ठेवा. जेणे करून आपल्याला परिक्षेच्��ा वेळी ते अधिक लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.\nकोणत्याही विषयाची योग्य तयारी करण्यासाठी त्याचे नोट्स बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याचा एक फायदा असा आहे की आपण वेळोवेळी ह्याचा सराव करू शकता आणि दुसरा फायदा असा की नोट्स बनवून लिहिण्याचा सराव देखील होतो.\n9 प्रत्येक विषयाचे रिव्हिजन करा-\nहे लक्षात ठेवा की परीक्षेच्या किमान एक महिन्यापूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण संपवून घ्या. असं केल्यानं प्रत्येक विषयाचे रिव्हिजन करण्याचा पुरेसा वेळ मिळतो.\n10 कोल्डड्रिंक्स घेणं टाळा-\nवेगवेगळ्या प्रकारच्या कोल्डड्रिंक्स पिण्याची सवय परीक्षेच्या वेळी घातक ठरू शकते. चहा, कॉफी सारखे पेय देखील परीक्षेच्या वेळी घेऊ नये. या गोष्टी आपल्याला अस्थिर करतात. या मुळे पॅनिक अटॅक किंवा परीक्षेत विसरणे या सारख्या गोष्टी होणे सहज आहे.\nभौतिकशास्त्र, गणित, अकाउंट्स सारखे विषय केवळ वाचल्याने फायदा होत नाही. अशे विषय लिहून बघण्याची गरज आहे आणि त्या गोष्टींचा सराव करावा लागेल.\n12 परीक्षेच्या काही तासांपूर्वी अभ्यास करणे थांबवा-\nपरीक्षेच्या काही तासांपूर्वीच अभ्यास बंद करावे, मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. असं केल्यानं परीक्षा हॉल मध्ये प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे होते.\n13 सर्वप्रथम सोपे प्रश्न आधी सोडवा-\nहे सर्वांना माहिती आहे परीक्षेमध्ये पेपर लिहितांना वेळेचे बंधन असतात. म्हणून प्रश्नपत्र जवळ येतातच सर्वप्रथम सोपे प्रश्नाचे उत्तर आधी लिहावं नंतर उर्वरित प्रश्नांची उत्तरे लिहायला सहज होईल आणि वेळ देखील वाचेल.\n14 आरोग्याकडे लक्ष द्या-\nअनेकदा आपण परीक्षेचा वेळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही. रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करताना आपल्या जवळ सुकेमेवे ठेवल्यानं भूक कमी होण्यास मदत मिळेल. लक्षात ठेवा की खाणं हलकं असायला पाहिजे. मसालेदार आणि जंक फूड खाल्ल्यानं आपल्याला झोप येईल आणि अभ्यास करायला अवघड होईल.\n15 सोशल मीडिया पासून लांब राहावं-\nफेसबुक,ट्विटर,व्हाट्सअप या पासून अभ्यासाच्या वेळी लांब राहणेच चांगले आहे. हे सोशल मीडिया नेहमी आपल्याला विचलित करतात. म्हणून अभ्यास करताना फोन,टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करूनच अभ्यास करायला बसले पाहिजे.\n16 प्राणायाम आणि ध्यान -\nप्राणायाम आणि ध्यान केल्यानं ऊर्जावान वाटते आणि मेंदू शांत राहते. या मुळे स्मरणशक्ती चांगली होईल आणि परीक्षेत चांगले गुण मिळतील.\n17 मनाला एकाग्र करा-\nपरीक्षेचा तयारीसाठी मनाला एकाग्र करणं खूप महत्त्वाचे आहे. या साठी प्राणायाम आणि आसन करून मदत घेतली जाऊ शकते. हे मनाला एकाग्र करते. मनाला एकाग्र करण्यासाठी आपण संगीत ऐकू शकता.\nया काही टिप्स आपल्याला अभ्यास करताना मदत करतील आणि आपण संपूर्ण उत्साहाने परीक्षा देऊ शकाल. परीक्षेचा मुख्य लक्ष ज्ञानाची चाचणी करणे आहे. या वर आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आ���ा 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई, : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदो���्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/st-has-never-been-in-such-a-bad-condition-sharad-pawar-maharashtra-news-regional-marathi-news-121112400045_1.html", "date_download": "2022-12-09T10:24:36Z", "digest": "sha1:TRNB6ELONR2SFKADIRMR4E7HB62LUQJU", "length": 16847, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एसटीची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती : शरद पवार - ST has never been in such a bad condition: Sharad Pawar Maharashtra News Regional Marathi News | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nपोलीस कर्मचाऱ्याने ओवेसीला ठोठावला 200 रुपयांचा दंड, 5000 चे बक्षीस\nमजुरी मागणाऱ्या दलित मजुराचा तोडला हात\nएसटी कर्मचारी संप: अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा\nमोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत; जयंत पाटलांचा खोचक टोला\nमराठी साहित्य संमेलन वृत्त विशेष: संमेलनात अजूनही वादाचे सत्र सुरूच\n“राज्याचे उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, एसटीचे सर्व अधिकारी, सदाभाऊ खोत अशी चर्चा आम्ही चार-चार तास केली. मार्ग काढण्यासाठी काही पर्याय सुचवले. पहिली गोष्ट म्हणजे एसटीची आर्थिक स्थिती वाईट आहे. १९४८ साली एसटी सुरू झाली. सुरुवातीला या मंत्रालयाचे मंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एसटीची सुरुवात झाली. पहिल्या बसने चव्हाण यांनी स्वत: प्रवास केला होता. तेव्हापासून गेली २ वर्ष सोडली तर कधीही एसटीला राज्य सरकारकडून अॅडव्हान्स घ्यावा लागलेला नाही. स्वत:च्या ताकदीवर एसटी आपला अर्थव्यवहार सांभाळत आली आहे. अलिकडच्या काळात राज्य सरकारने ५०० कोटी रुपये एसटीला वेतनवाढ करण्यासाठी दिले. ही अवस्था एसटीची कधीही आली नव्हती. सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचं दळणवळणाचं साधन हे आहे. एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर आम्ही चर्चा केली”, असं शरद पवार म्हणाले.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरो��ात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.zichen-rubber.com/mr/raw-material-certificate/", "date_download": "2022-12-09T08:10:03Z", "digest": "sha1:2MNODARK26R4K6KKEQ7XVGBF2KY4L636", "length": 4891, "nlines": 180, "source_domain": "www.zichen-rubber.com", "title": "कच्चा माल प्रमाणपत्र - झिचेन ग्रेट सक्सेस कं, लि", "raw_content": "\nमुलांचे जेवण / बाळाला आहार देणे\nसिलिकॉन फेशियल क्लीनिंग ब्रश\nदैनंदिन जीवनातील सिलिकॉन उत्पादने\nइलेक्ट्रॉनिक डिजिटल रबर अॅक्सेसरीज\nसिलिकॉन किचन आणि टेबलवेअर\nसिलिकॉन पाळीव प्राणी पुरवठा\nरबर एक्सट्रूजन सील पट्टी\nमाता आणि बाळाचे सामान\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nबिल्डिंग 3, जिनमेवेई नंबर 1 इंडस्ट्रियल पार्क, 12 झिंगये वेस्ट रोड, शाजिंग टाउन, बाओआन डिस्ट्रिक्ट, शेन्झेन, ग्वांगडोंग, चीन\n+८६ ७५५ ३३१६ ०७९६\nतुम्हाला आवडणारी कोणतीही उत्पादने आहेत का\nतुमच्या गरजांनुसार, तुमच्यासाठी सानुकूलित करा आणि तुम्हाला अधिक मौल्यवान उत्पादने प्रदान करा.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T10:28:18Z", "digest": "sha1:KV7C3QIPEVNI5YXRGYNUHMUA6DZBOVVY", "length": 6053, "nlines": 90, "source_domain": "ejanshakti.com", "title": "तोरणा इंग्लिश शाळेत रंगला विवाह सोहळा – Janshakti Newspaper", "raw_content": "\nतोरणा इंग्लिश शाळेत रंगला विवाह सोहळा\nतोरणा इंग्लिश शाळेत रंगला विवाह सोहळा\nनागोठणे : येथील तोरणा इंग्लिश मिडीयम शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात बाहुला – बाहुलीचा विवाह सोहळा आज थाटामाटात पार पडला. बाल विद्यार्थ्यांना काही तरी नवीन आगळेवेगळे असे देण्याच्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, संचालिका प्रणिता मोरे, मीनाताई मोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विवाह सोहळ्यात प्रकाश मोरे यांनी कन्यादान केले. आंतरपाट धरलेले दोन बालविद्यार्थी, त्यांच्या बाजूला विद्यार्थ्यांसह जमलेला पालकवर्ग आणि मंगलाष्टकांच्या सूरांनी हा परिसर भारावून गेला होता. बाहुल्यांचे लग्न लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या निमित्ताने शाळा ते शिवाजी चौक अशी वरात काढण्यात आली. उपस्थित वऱ्हाड्यांना मिष्टान्नाचे वाटप करून या आगळ्यावेगळ्या विवाह समारंभाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका चित्रा खंडागळे, मेघना देशपांडे, माधुरी जगताप, अंकिता खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.\nसैनिकांच्या पत्नींविषयी केलेले वक्तव्य भोवले\nमहिला सक्षमीकरण वाढीसाठी काॅंग्रेस राबविणार ‘हम मे है इंदिरा’ अभियान\nरमेश जैन आणि नाट्यकलावंतांमध्ये रंगमंचावरून जोरदार खडाजंगी\nराष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी\nपालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दैनिक ‘जनशक्ती’च्या बाप्पाची महाआरती\nउमर्दे येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/11/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC-2/", "date_download": "2022-12-09T09:11:14Z", "digest": "sha1:P2JAGIHMBFVP5LELICZBPXN6NGTZMF2G", "length": 9815, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "करणच्या शोमध्ये ‘विद्या बालन’ने सोडली लाज, चालू शोमध्ये सर्वांसमोर सांगितले तिला बेडवर खुश करण्याची पद्धत.. – Epic Marathi News", "raw_content": "\nकरणच्या शोमध्ये ‘विद्या बालन’ने सोडली लाज, चालू शोमध्ये सर्वांसमोर सांगितले तिला बेडवर खुश करण्याची पद्धत..\nकरणच्या शोमध्ये ‘विद्या बालन’ने सोडली लाज, चालू शोमध्ये सर्वांसमोर सांगितले तिला बेडवर खुश करण्याची पद्धत..\nOctober 11, 2022 RaniLeave a Comment on करणच्या शोमध्ये ‘विद्या बालन’ने सोडली लाज, चालू शोमध्ये सर्वांसमोर सांगितले तिला बेडवर खुश करण्याची पद्धत..\nआपल्या अभिनयाच्या जोरावर विद्या बालनने प्रत्येक पावलावर बॉलीवूडसमोर आपला ठसा उमटवला आहे. डर्टी पिक्चर असो, पा, कहानी किंवा शकुंतला देवी असो, विद्या बालनने दाखवून दिले आहे की, तिच्या अभिनय कारकिर्दीत तिला कोणतीच बरोबरी नाही. विद्या बालनने साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारणारी प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली जाते.\nविद्या बालन तिच्या अभिनयासोबतच तिच्या कूल अॅटिट्यूडसाठीही ओळखली जाते. विद्याला तुम्ही कोणताही प्रश्न विचारलात तर ती त्याला बिनधास्तपणे उत्तर देईल, असे म्हटले जाते. ती करण जोहरच्या शोमध्ये पोहोचली तेव्हा तिने इथेही तीच स्टाईल दाखवली. तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल बोलण्यासोबतच तिने बेडरूमच्या सिक्रेट्सशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही दिली.\nकरण जोहरने विद्या बालनला विचारले, तिला बेडरूममध्ये कोणत्या प्रकारची लाइटिंग आवडते, चमकदार की फक्त अंधार यावर उत्तर देताना विद्या बालन म्हणाली की, तिला बेडरूममध्ये मंद दिवे लावायला आवडतात. यानंतर करणने विचारले, तिला बेडरूममध्ये सर्वात जास्त काय आवडते, मेणबत्ती किंवा संगीत\nयावर विद्या बालनचे उत्तर होते की, तिला दोन्ही आवडते. त्याचवेळी, बेडशीटच्या प्रश्नावर विद्याने उत्तर दिले की, तिला कॉटनच्या बेडशीट्स आवडतात. यासोबतच करण जोहरने विद्या बालनला एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारला की, अंथुरणात पहिल्या राऊंड नंतर दुसऱ्या फेरीसाठी तयार होण्याकरिता, तिला चॉकलेट की ग्रीन टी प्यायला आवडते\nयावर विद्या बालनने मजेशीर उत्तर दिले आहे, ती म्हणते, नातेसंबंध निर्माण झाल्यानंतर तिला पाणी प्यायला आवडते. कारण शरीराची तहान शमवताना त्यांना स्वतःला तहान लागली असते, विद्या बालनने शोमध्ये करणच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी न डगमगता दिले. आणि सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचकित केलं.\nअंगाला थोडेफार कपडे गुंडाळून बाहेर फिरायला निघाली ‘निकी तांबोळी’, बॅकलेस ड्रेस मधून जेव्हा ती ‘वळली’ तेव्हा बाजूने दिसलं आ’त’लं सर्व..पहा\nकरीना कपूरने केले बो-ल्ड विधान, म्हणाली- ‘आता मूल नको’, मी खूप भुकेली आहे, मला से’क्स हवाय.. पण ‘सैफ’ च माझ्याकडे लक्षच नाही…\nपुरुष नाही’तर एक महिला आहे रेखाची से’क्स पार्टनर, स्वतःच केला खुलासा म्हणाली – जवळपास ३४ वर्षांपासून मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तिच्यासोबत सं’बं’ध…\nवयाच्या ६० व्या वर्षी अमीर खानच्या बहिणीवर चढली बो’ल्ड’ने’स ची नशा, भर पार्टी’त सर्वांसमोर घेतले तिच्या पतीचे चुं’ब’न….\nजाणून घ्या, सलमान खान ला सोडून त्याच्या बॉडीगार्ड शेरा सोबत काय करत असते ‘कतरिना कैफ, एक दिवस तर सलमान ने पकडलं होत रंगेहात…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/because-of-this-reason-ranbeer-frustrated/", "date_download": "2022-12-09T08:39:45Z", "digest": "sha1:PQA3BJ57AHDLF27JY5E3ELMHUTAJ3U3V", "length": 8266, "nlines": 77, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "दीपिकाच्या या कारणामुळे रणवीर झाला आहे त्रस्त ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News दीपिकाच्या या कारणामुळे रणवीर झाला आहे त्रस्त \nदीपिकाच्या या कारणामुळे रणवीर झाला आहे त्रस्त \nबॉलिवुडचे हॉट आणि सगळ्यात क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे दिपविर चे जोडपे म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. हे दोघे नेहमी कोणत्या ना कोणत्या पार्टी किंवा इव्हेंट मध्ये दिसून येतात. सध्या हे दोघेही आपापल्या कामामध्ये खूप व्यस्त दिसून येतात. रणवीर सध्या त्याच्या प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या ‘८३ ‘ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच मध्ये व्यस्त आहे तर दीपिका तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूट मध्ये व्यस्त आहे.\nदीपिकाने हल्लीच इंटरनॅशनल मॅगझिन ‘ एल ‘ साठी फोटोशूट केले. हे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट केले आहेत. हे फोटो बघताच क्षणी तुमचा श्वास रोखला जाऊ शकतो. इतके हे फोटो बोल्ड आणि हॉट आहेत. परंतु दीपिकाचे असे हॉट आणि बोल्ड फोटो बघून तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच रणवीर सिंहच्या डोक्याला ताप झाला आहे.\nरणवीर ने त्याचा हा त्रास दीपिकाच्या फोटोवर कमेंट करून सर्व जगाला बोलून दाखवला आहे. या मॅगझिन साठी करण्यात आलेल्या फोटोशूट मध्ये दीपिका समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसते. दीपिका या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंट वर शेअर केले आहे. या फोटोवर रणवीर सिंह ने एक गोड कमेंट केली आहे ‘ बेबी रहम करो यार \nरणवीर सिंह सोशल मीडिया असो किंवा इव्हेंट नेहमीच आपल्���ा पत्नीची म्हणजेच दीपिका च्या सुंदरते कौतुक करत असतो. दीपिकाने इंस्टाग्राम वर अजूनही काही फोटो शेअर केले आहेत. पुढील प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास लग्नानंतर दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच एकत्र ८३ या चित्रपटात दिसतील. या चित्रपटात दीपिका रणवीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. रणवीर या चित्रपटात क्रिकेटर कपिल देव यांची भमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत ११ मार्चला एका ग्रँड इव्हेंट मध्ये लॉन्च केला जाईल. हा चित्रपट १० एप्रिल ला प्रदर्शित होईल.\nतर दीपिका धर्मा प्रोडक्शन च्या पुढील चित्रपटाच्या तयारीस लागली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या चित्रपटचे दिग्दर्शन शकुन बत्रा करतील.\nPrevious articleसुंदरतेमुळे प्रसिद्ध झालेल्या भजन गायिका जया किशोरी यांनी लग्नाबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य \nNext articleया कारणामुळे कुणाल खेमू खेळला तब्बल बारा वर्षानंतर होळी \nमहाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले \nसुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:18:56Z", "digest": "sha1:6ONDBOQZRFRTFHUQFSYDVZ3PZH577XSC", "length": 4277, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "मालेगावमध्ये नर्सिंग कॅालेजमध्ये कोब्रा, बघा थरारक VDO - India Darpan Live", "raw_content": "\nमालेगावमध्ये नर्सिंग कॅालेजमध्ये कोब्रा, बघा थरारक VDO\nमालेगाव – अगोदरच कोरोनामुळे भीतीचे वातावरण असलेल्या मालेगाव येथे शासकीय नर्सिंग कॅालेजमध्ये बुधवारी सकाळी इंडियन कोब्रा विद्यार्थींनींना दिसला. या कोब्रामुळे सर्वच घाबरले. त्यानंतर सर्पमित्र नितीन सोनवणे यांना बोलावण्यात आले. त्यांनी २० मिनीटातच कोब्राला पकडले व सुरक्षितस्थळी सोडून दिले. साडेचार फुट लांबीचा असलेला हा कोब्रा सर्वात विषारी असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.\nगरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण; सोशल नेटवर्किंग फोरमचा स्तुत्य उपक्रम\nबँड वादनातून कोरोना योद्धांना अभिवादन , बघा VDO\nबँड वादनातून कोरोना योद्धांना अभिवादन , बघा VDO\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\nकलानगर भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nमोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-09T09:28:17Z", "digest": "sha1:UWR43WA3DENTCNY66ASJ7VSB4SMHZVFY", "length": 4456, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "संपत सकाळे यांचा सभापतीपदाचा राजीनामा - India Darpan Live", "raw_content": "\nसंपत सकाळे यांचा सभापतीपदाचा राजीनामा\nनाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याविरोधात सर्व संचालक एकवटले होते. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत होत्या. सकाळे हे मनमानी कारभार करीत आहेत. ठराव बदलून घेत आहेत. संचालकांना विश्वासात घेत नाहीत, असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जात होते. सकाळे यांच्यावर अविश्वास ठराव येण्याची चिन्हे होती. त्यापूर्वीच त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.\nविघ्नहर्ता गणरायाचे घराघरात आगमन\nबाप्पाचा प्रवास थांबला, पण रेल्वे यार्डात गणेशाची स्थापना\nबाप्पाचा प्रवास थांबला, पण रेल्वे यार्डात गणेशाची स्थापना\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/ananya-pandey/", "date_download": "2022-12-09T09:47:56Z", "digest": "sha1:ZS6FKTVYLVTWYI5CE3QMLEEWIW4EVKKP", "length": 2224, "nlines": 38, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Ananya Pandey - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nAnanya Pandey | अनन्या पांडेचा ‘पू’ अवतार बघून करीना कपूर झाली इम्प्रेस\nमुंबई: स्टुडन्ट ऑफ द इयर 2 (Student of the Year 2) चित्रपटातद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अनन्या पांडे (Ananya Pandey) हिने फार कमी वेळेतच बॉलीवूड Bollywood मध्ये आपला ठसा उमटवला आहे. अनन्याने बॉलीवूड मध्ये फारसा वेळ घालवला…\nAnanya Pandey | अनन्या पांडे साजरा करत आहे आज तिचा वाढदिवस, वयाच्या 24 व्या वर्षी आहे ती एवढ्या…\nमुंबई: स्टुडन्ट ऑफ द इयर 2 (Student of the Year) या चित्रपटात द्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अनन्या पांडे (Ananya Pandey) ने फार कमी वेळेतच बॉलीवूड (Bollywood) मध्ये आपला ठसा उमटवला आहे. अनन्याला तिच्या वडिलांकडून अभिनयाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T10:05:08Z", "digest": "sha1:QWDXEARZ4BCIZQX62KBFO5MO6RTXMPVM", "length": 18485, "nlines": 126, "source_domain": "mediawatch.info", "title": "'पुस्तकांच्या गावा' ला गवसली समृद्धीची वाट - Media Watch", "raw_content": "\nHome featured ‘पुस्तकांच्या गावा’ ला गवसली समृद्धीची वाट\n‘पुस्तकांच्या गावा’ ला गवसली समृद्धीची वाट\nग्रेट ब्रिटनमधील हे-ओन-वे या गावानंतर जगातील दुसरे आणि भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून लौकिक मिळविलेल्या भिलारमध्ये पुस्तकप्रेमींची गर्दी वाढतेय. यातून गावाची सांस्कृतिक उंची तर वाढते आहेच; सोबतच गावाचं अर्थकारणही बदलते आहे.\nपुस्तकं आणि पुस्तकांचं जग एखाद्या गावाला, तेथील माणसांना पैसा मिळवून देत आहे, हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. भारतातील पुस्तकांचं पहिलं गाव म्हणून ख्याती मिळालेल्या महाबळेश्वरनजीकच्या भिलारमध्ये हे घडते आहे. महाबळेश्वर व पाचगणी या हिलस्टेशनच्यामध्ये डोंगररांगात वसलेल्या चिमुकल्या भिलारला पुस्तकांनी समृद्धीची नवीन वाट दाखवली आहे. महाराष्ट्र शासनाने ४ मे २०१७ रोजी भिलारला पुस्तकांचं गाव घोषित केलं; तेव्हा या प्रयोगाचे कौतुक झालं ख���ं, पण या प्रयोगाच्या यशाबाबत अनेकांना शंका होती. हिलस्टेशनला आनंद लुटण्यासाठी जाणारी माणसं पुस्तकांच्या वाट्याला कशाला जातील, हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात होता.\nमात्र आता जवळपास पावणेतीन वर्षाच्या अनुभवानंतर पुस्तकाच्या गावाचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. पाचगणीपासून सहा, तर महाबळेश्वरपासून १६ किमीवर असलेल्या भिलारमध्ये महिन्याला सरासरी पाच हजाराच्या आसपास पुस्तकवेडे भेट देत आहेत. भिलारमधील ४० घरांमध्ये पुस्तकांचं जग उभं करण्यात आलं आहे. एकाच्या घरी कथा-कादंबऱ्या, दुसरीकडे इतिहास सांगणारी पुस्तकं, कुठे व्यक्तिचित्रणात्मक, तर कोणाकडे निसर्गचित्रण, विज्ञान-तंत्रज्ञान, दिवाळी अंक अशा वेगवेगळ्या विषयातील ५० हजारांपेक्षा अधिक पुस्तकं भिलारमध्ये उपलब्ध आहेत.\nगावातील वेगवेगळ्या रस्त्यांवर त्या गल्लीतील घरांमध्ये कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत, याचे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत. गावातील एखाद्या गावकऱ्याने स्वतःच्या घरी पुस्तकं ठेवण्याची लेखी विनंती केली की मराठी भाषा विभाग संबंधित गावकऱ्याला पुस्तकं ठेवण्यासाठी कपाट व वाचकांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देतो. पुस्तकांचं गाव म्हणून नावारूपास आल्यानंतर पावसाळ्यातील ४ महिने सोडलेत तर वर्षभर आता पर्यटक व पुस्तकप्रेमींची गर्दी येथे पाहायला मिळतेय. शाळा-महाविद्यालयाच्या सहली तर मोठ्या संख्येने येतात. पाचगणी सोडलं की भारतातील पहिले पुस्तकांचे गाव… असे फलक थोड्या थोड्या अंतरावर लावलेले दिसतात. हे फलक पाहून ज्यांना पुस्तकात रस नाही त्यांच्या वाहनांची चाकेही इतक्या दूर आलो आहोत तर बघूया पुस्तकांचं गाव कसं असतं, या उत्सुकतेपोटी भिलारकडे वळतात.\nसुरुवातीला शासनाच्या एका चांगल्या उपक्रमाला साथ द्यायची या भावनेने पुस्तकांचं गाव आकारात आणण्यात मदत करणाऱ्या भिलारवासीयांना काही दिवसातच यानिमित्ताने पैसेही कमविता येतात, हे लक्षात आले. गावात येणारे पुस्तकप्रेमी, पर्यटक किमान ४-५ तास गावात रमतात. पुस्तकं चाळताना-वाचताना येथे चहापाणी, खायला काही मिळेल का, याची चौकशी ते करतात. यामुळे ज्या घरात पुस्तकं ठेवण्यात आली आहेत, त्यांच्या मालकांनी अल्पोपहार, चहा-पाणी, हवं असल्यास जेवण तयार करून देण्यास सुरुवात केली. आता गावातील अनेकांसाठी हा जोडधंदा ���ालाय\nगावाचं देखणं व टुमदार स्वरूप पाहून पुस्तकात रमलेल्या काही पर्यटकांनी येथे मुक्कामाची सोय उपलब्ध होऊ शकते का, अशीही विचारणा सुरू केली. ही आणखी एक संधी आहे, हे हेरून काही भिलारवासीयांनी लगेच’होम स्टे’ प्रकारातील निवास व्यवस्था उभारली. आज गावात जवळपास १०० घरांमध्ये निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती भिलारच्या सरपंच वंदना भिलारे देतात. महाबळेश्वर व पाचगणीला दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सिझनमध्ये तेथील हॉटेलचे दर प्रचंड कडाडतात. अशा वेळी पर्यटक भिलारमध्ये जागा शोधतात. येथे १००० ते १५०० रुपयात अतिशय उत्तम व्यवस्था उपलब्ध होते. त्यामुुळे येथे मुुक्कामाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढतेय.\nपुस्तकाचं गाव म्हणून नावारुपाला आलेल्या भिलारची स्वतःची काही वैशिट्य आहेत. १९४४ मध्ये पाचगणीत नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर जो हल्ला केला होता, तो येथील भिलारे गुरुजींनी थोपवला होता. तेव्हा त्यांनी नथुरामला चांगला चोपलाही होता. ‘स्ट्रॉबेरीचं गावं’ म्हणूनही भिलारची ख्याती आहे. महाबळेश्वरपेक्षा ३० ते ४० टक्के कमी दरात शेतातील ताजी स्ट्रॉबेरी येथे मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजलखानाला जिथे नामोहरम केलं ते जावळीचं घनदाट व डोळ्यांचं पारणं फिटेल, असे निसर्गरम्य खोरे भिलारला अगदी लागून आहे. मोजके इतिहासप्रेमी सोडलेत तर फार कमी मंडळी तिकडे जातात. त्यामुळे यापलीकडे महाबळेश्वरला जाताना भिलारला जायला अजिबात विसरू नका. अद्भुत निसर्गसौन्दर्य, ताजी स्ट्रॉबेरी आणि सोबतीला पुस्तकांचा सहवास. सुख…सुख…म्हणजे दुसरं काय असतं\n(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत)\nPrevious articleसरकार पुरस्कृत झुंडशाही \nNext articleआपल्यातला बांडगुळाला हलवणारा…’पॅरासाईट’\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T08:31:44Z", "digest": "sha1:NXQJZOC6MSIA2ZFXZ4WJFGUUQYRUJHXL", "length": 7214, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#आर्मी स्टेडियम Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nभारतीय खेळाच्या इतिहासात नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं – राजनाथ सिंह\nAugust 27, 2021 August 27, 2021 News24PuneLeave a Comment on भारतीय खेळाच्या इतिहासात नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं – राजनाथ सिंह\nपुणे(प्रतिनिधि)–ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ को��ापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_32.html", "date_download": "2022-12-09T08:44:08Z", "digest": "sha1:H7KPZLX6J7B3WARKR4S6DQ3R7VFMEIDX", "length": 10877, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "खरा तो एकचि धर्म | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nखरा तो एकचि धर्म\nलेखक - सद्रुद्दिन इस्लाहि\nभाषांतर - प्रा. अब्दुल रहमान शेख\nह्या पुस्तकांत इस्लामच्या मौलिक तत्वांची तोंड ओळख देण्यात आलेली आहे. दीर्घ कालापासूनची अशी मागणी सतत येत होती. म्हणून लेखकांने पुढील गोष्टी डोळ्या समोर ठेवूनच ह्या ग्रंथाची निर्मिती केली आहे. हा ग्रंथ फार काही तपशीलात जात नाही की अतिविद्वत्तापूर्ण सुध्दा नाही. एखाद्या बाबीवर जास्त महत्व देत नाही आणि इतरबाबींकडे दुर्लक्ष सुध्दा करीत नाही. हे संकलन कार्य अत्यंत साधे, सोपे आणि सरळ असे इस्लामचे वर्णन आहे. अत्यंत सुलभतेने इस्लामच्या मौलिकतत्वांना ह्या ग्रंथात वर्णन केले आहे. जेणेकरून इस्लाम धर्माचे गुणवैशिष्टयें, आदर्श तसेच धर्माची मौलिक शिकवण वाचकांपुढे ठेवून इस्लामची पूर्ण जीवनपध्दती, इस्लामची शिस्त बध्दता आणि इस्लामची कार्य प्रणाली इ. बाबींचा गांभिर्यपूर्वक विचार करून वाचकाने श्रध्दाशीलतेकडे यावे.\nआयएमपीटी अ.क्र. 90 पृष्ठे - 225 मूल्य - 45 आवृत्ती - 1 (2004)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूद��� या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bakhar.dattaprabodhinee.com/2018/01/blog-post_68.html", "date_download": "2022-12-09T08:04:46Z", "digest": "sha1:JQVC2ZMR2NY22XODLNFXOWEFF33ZX7YV", "length": 14079, "nlines": 113, "source_domain": "bakhar.dattaprabodhinee.com", "title": "क्र (१६२) विनाकारण महापुरुषाची हेलना करु नये", "raw_content": "\nHomeदररोजच्या नित्य पारायणासाठीक्र (१६२) विनाकारण महापुरुषाची हेलना करु नये\nक्र (१६२) विनाकारण महापुरुषाची हेलना करु नये\nबीड पत्तन येथे नारायणदास नावाचा गुजराथी ब्राम्हण होता फिरत फिरत तीर्थयात्रा करीत येणाऱ्या ब्राम्हणाने त्यास सांगितले मी एक सिद्धपुरुष योगेश्वर अक्कलकोटी पाहिले त्यावर नारायणदास म्हणाला या कलियुगात साधू संत संन्यासी पोटासाठी फिरत असतात लोकांना चमत्कार दाखविणारे हे कसले अवतारी त्यावर यात्रेकरू ब्राम्हण म्हणाला विनाकारण महापुरुषांची हेलना करु नये असे म्हणून तो निघून गेला नारायणदासाच्या गरोदर असलेल्या स्त्रीची प्रसूत होण्याची वेळ आली प्रसुतीच्या भयंकर वेदना तिला होऊ लागल्या पण ती काही केल्या प्रसूत होईना नारायणदास घाबरून गेला त्याला काही सुचेना आता या यात्रेकरू ब्राम्हाणाजवळ अक्कलकोट स्वामींची निंदा केली त्यामुळे तर असे झाले नसेल ना हे आठवून तो दीनवाणीने केलेल्या अपराधाची क्षमा मागून म्हणू लागला देवा आता या संकटापासून सोडवा मी आपणास शरण आलो आहे माझा दीनाचा अव्हेर करु नका इतक्यात करुणानिधी श्री स्वामी समर्थ यतिवेषात त्यांच्या घरी आले व म्हणाले अरे त्या यात्रेकरू ब्राम्हाणाजवळ आमची निंदा केलीस काय हे ऐकताच श्री स्वामींस साष्टांग नमस्कार करु��� तो म्हणाला महाराज अपराधाची क्षमा करा अज्ञानपणे माझ्या कडून चूक झाली कृपा करा आणि प्रसुती वेदनेने या स्त्रीस ज्या मरणान्त वेदना होत आहेत त्यावर उपाय सांगा.\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलाकथा भागातील नारायणदास गुजराथी ब्राम्हण तुमच्या आमच्या सारखा प्रापंचिक आहे प्रपंचात गुरफटलेल्याला जी सुख दुःखे हाल अपेष्टा भोगाव्या लागतात त्या त्यालाही भोगाव्या लागत होत्या ज्याचा मुळीच चिरकालीन भरवसा धरु नये अशा संपत्ती बायको मुले यांचा आपण वाजवीपेक्षा जास्त फाजील भरवसा धरतो अर्थात यास काही सन्माननीय अपवाद असतीलही पण ते फारच थोडे या कथा भागातील नारायणदास असाच एक उन्मादी सांसारिक आहे यात्रेकरू ब्राम्हणाने त्यास अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांसारख्या सिद्धपुरुषाबद्दल सांगूनही त्यावर कोणतीही शहानिशा अथवा खातरजमा करुन न घेता तो म्हणाला या कलियुगात साधू संत संन्यासी पोटासाठी फिरत असतात लोकांना चमत्कार दाखविणारे हे कसले अवतारी यातून त्याचा अहंभाव आचार विचारातील उथळपणा व्यक्त झाला त्यावर त्या यात्रेकरू ब्राम्हणाने समजूतदारपणे नारायणदासास सांगितले विनाकारण महापुरुषाची हेलना करु नये पण त्याकडेही नारायणदासाने दुर्लक्षच केलेले दिसते त्याच्यात श्रद्धा सबुरी आणि भक्तीचाच अभाव असल्याचे दिसते पण त्याचे शासन त्यास मिळाले परमेश्वराचा चाबूक लांब असतो तो ज्याला मारतो त्याला जाणवते या चाबकांच्या फटक्यांचा आवाज अन्य लोकांस ऐकू येत नाही त्याची धनाढ्यता वागणुकीतील आढ्यता अहंभाव सत्पुरुषाची अकारण निंदा त्याला चांगलीच भोवली येथे श्रीमदभगवत गीतेतील कर्म सिद्धांतही संक्षिप्त स्वरुपात विचारात घेण्यासारखा आहे जैसी करणी वैसी भरणी हे सर्वज्ञात आहे एखाद्याबद्दल नाही चांगलं बोलता आलं तरी निदान वाईट तरी बोलू नये हे पथ्य तुम्ही आम्ही पाळण्याचा अर्थबोधही ह्या लीलाभागातील नारायणदास या पात्रावरुन होतो त्याच्या बायकोचे बाळंतपण अडले अक्कलकोट स्वामींच्या निंदेचा हा परिणाम असावा असे नंतर त्याला जाणवले मग क्षमा याचना प्रार्थना करणे आले या लीलेवरुन अकारण कुणाचीही निंदा नालस्ती करु नये कोणत्याही स्वरुपाचा अहंभाव ठेवू नये हा बोध यातून घ्यावा.\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पाराय�� काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nअगाध सद्गुरू महिमा 32\nदररोजच्या नित्य पारायणासाठी 52\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 71\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध 63\nस्वामी समर्थ सद्गुरूकृपा 34\nहम गया नहीं जिंदा है 15\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nहम गया नहीं जिंदा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/the-election-commission-will-decide-the-party-symbol-shivsena-and-shinde-govt-supreme-court-130369973.html", "date_download": "2022-12-09T09:47:07Z", "digest": "sha1:QRADDWFRL3SJH6YSBQQKWXYGIC2HNWJF", "length": 10202, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिंदे गटाचा दावा; यात धक्का काय, सुप्रीम कोर्टात बाजू मांडू - आदित्य ठाकरे | The Election Commission will decide the party symbol | Shivsena And Shinde Govt Supreme Court | - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपहिल्या दिवसांपासून आमच्याकडे बहुमत:शिंदे गटाचा दावा; यात धक्का काय, सुप्रीम कोर्टात बाजू मांडू - आदित्य ठा��रे\nपहिल्या दिवसांपासून आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा मंगळवारी शिंदे गटाने केला. तर आजचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून धक्का काय, असा सवाल अनिल देसाई यांनी केला. तर आजचा निर्णय शिंदे गटाला दिलासा नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात बाजू मांडू, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्चच न्यायालयात सुनावणी झाली. आता शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. तर शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर नेतेमंडळीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.\nआम्ही पहिल्या दिवसांपासून सांगतोय की, आमच्याकडे 2/3 बहुमत आहेत. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आता निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. परंतु चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये सहानूभुती निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी कारणे सांगून निर्णय पुढे ढकल्यासाठी सुप्रीम कोर्टाला आधार मातोश्रीने घेतला आहे. कोर्टाने आज मोठी चपराक उद्धव ठाकरे यांना दिली असून, अखेर विजय सत्याचा होणार, नवरात्रोत्सवामध्ये हा प्रसादच समजेल, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली.\nकोर्टाच्या निर्णयावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे की, आज सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा युट्युबवर थेट प्रक्षेपण दाखवले. सर्वांनी पाहिले की, कपिल सिंब्बलांनी जे मुद्दे समोर ठेवले, ते ऐकूण घेतल्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने धनुष्यबाणाबाबत निवडणूक आयोगाकडे निर्णय दिला आहे. आमची लढाई सुप्रीम कोर्टात सुरूच राहील.\nउद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळणे म्हणजे एका अर्थाने त्यांना मिळालेले उत्तर आहे. आजचा निर्णय अतिशय योग्य पद्धतीने झाला आहे. सर्वांनीच त्याचे स्वागत केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी दिली आहे.\nआज कोर्टाने दोघांची सत्य बाजू ऐकूण घेतली. त्यामध्ये निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत. आमच्याकडे किती बहुमत आहे आणि उद्धव ठाकरेंक���े किती बहुमत आहे हे आम्ही दाखवून देऊ. आज संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाकडून फटाके वाजवले जातील. आम्ही आतापासूनच जल्लोष सुरू केला आहे. अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.\nकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाला हा धक्का मानला जातो. त्यावर बोलताना शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले की, यात धक्का काय कोर्टात चांगला युक्तीवाद झाला. कोर्टामध्ये आज चांगल्याप्रकारे मुद्दे मांडण्यात आले. पक्षामध्ये काही शहानिशा असले तर त्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. निवडणूक आयोगाच्या ज्या गोष्टी लागतील त्याची आम्ही पूर्तता करू. आयोगाकडे यापुढे आता आमचे वकील मुद्दे मांडतील.आयोगाची लढाई जिंकण्याची आमची तयारी पूर्ण असल्याचेही देसाई म्हणाले.\nधनुष्यबाणाच्या सुनावणीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. जो काही निर्णय होईल. तो येणाऱ्या सर्व विषयांसाठी पायंडा ठरणार आहे की, पुढे अशा प्रकारच्या घटना जर इतर राज्यात झाल्या तर काय होऊ शकते. निवडणूक आयोग हे केंद्राच्या अखत्यारीत येते. त्यामुळे पुढे काय होणार याचे अंदाज लावणे फार कठीण आहे. तरीपण आम्ही ही लढाई लढतोय. निवडणूक आयोगसमोर आम्ही सर्व मुद्दे मांडणार असून, आयोग नक्कीच आमचे म्हणणे ऐकेल अशी आम्हाला आशा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनीषा कायंदे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/category/politics/", "date_download": "2022-12-09T08:46:16Z", "digest": "sha1:R3O4Y5XDVBIVXIGXKDLYM2OJZJQDESDG", "length": 19267, "nlines": 224, "source_domain": "panchnamanews.in", "title": "राजकीय - पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या राजकीय लोकप्रिय\nइजिप्त राष्ट्राध्यक्ष सीसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी, भारतीय ‘तेजस’ वर खुश,\nभारताच्या २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल- सीसी यांना आमंत्रण…\nचर्चित बातम्या बातम्या महाराष्ट्र राजकीय लोकप्रिय\nमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला स्थगिती, तुर्तास बदलणार नाही औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे\nमुंबई : महाराष्ट्राची सत्ता हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्यास…\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय लोकप्रिय\nजपानचे ���ाजी पंतप्रधान शिन्जो आबे गोळीबारात ठार\nजपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी नारा शहरात एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडली गेली आणि…\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nतेव्हा बोलता येत नव्हते, आता आमचे १६४ आमदार आहेत – एकनाथ शिंदे यांनी सांगितले बंडाचे कारण…\nनवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे राष्ट्रपती रामनाथ…\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय लोकप्रिय\n‘मला तुमचा अभिमान आहे’ राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र..\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…\nफारुख अब्दुल्ला यांची राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार\nजम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याच्या चर्चेला…\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nअग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन\nमुंबई : अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. बिहारसह अनेक ठिकाणी तरुणांकडून हिंसक निदर्शने केली जात…\nप्रस्थापित पक्षांच्या विरोधात, नवीन पर्याय निर्माण करणार्या, लोकशाही आघाडीची नागपूरमध्ये २० जून रोजी विभागीय बैठक\nमुंबई : केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मागासवर्गीयांना न्याय देण्यात कमी पडले…\nचर्चित बातम्या बातम्या राजकीय\nराष्ट्रपती राम नाथ कोविन्द १३ ते १५ जून दरम्यान कर्नाटक आणि गोव्याच्या दौऱ्यावर\nदिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविन्द येत्या १३ ते १५ जून २०२२ दरम्यान कर्नाटक आणि गोव्याच्या…\nमहाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी च्या सरचिटणीस पदी ॲड. नंदलाल एम त्रिंबके यांची नियुक्ती\nमुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी च्या विधि, मानवी हक्क व आर.टी.आय. विभागामार्फत दि. २५ मार्च…\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on म��ाठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या राजकीय लोकप्रिय\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या राजकीय लोकप्रिय\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या राजकीय लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बात��्या मुख्य बातम्या राजकीय लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta/gold-silver-price-maharashtra-on-wednesday-28-september-2022-mumbai-pune-new-rates-pvp-97-3155795/", "date_download": "2022-12-09T09:55:48Z", "digest": "sha1:4Z42IMAZOF6SWK2MO2ID4F64OKIDRFD2", "length": 22488, "nlines": 283, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gold-Silver Price on Wednesday, 28 September 2022 In Maharashtra. | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभ���व : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nGold-Silver Price on 28 September 2022: सोने-चांदीच्या दरातील घसरण सुरूच; आज काय भाव, जाणून घ्या\nउत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nआजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Financial Express)\nGold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४५,८०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५५,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५६,३०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.\nगुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,८०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,८३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,००० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,८३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,००० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४५,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,००० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५४ रुपये आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)\nसोन्याची शुद्धता कशी तपासावी\nसोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.\nविश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत\n२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.\n२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.\n२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.\n१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.\n१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.\nमराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nनोकऱ्यांतील अनुसूचित जातींचा अनुशेष दूर करा; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अर्थमंत्र्यांचे फर्मान\n..तर पुन्हा तुरुंगात जा\nPPF Vs NPS: सेवानिवृत्ती निधीसाठी कोणती सरकारी योजना आहे उत्तम\nGold- Silver Price Today: सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nअभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…\nअक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\n‘जागतिक बँके’कडून विकास दर अंदाजात वाढ; ४० आधारबिंदूची भर घालत ६.९ टक्क्य़ांवर\nGold-Silver Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीची किंमत काय\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nNDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर\nGold-Silver Price on 23 November 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये किंचित घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर\nGold-Silver Price on 22 November 2022: सलग दोन दिवस सोने-चांदीच्या किमतीमध्ये घट; पाहा आजचे नवे दर\nGold-Silver Price on 21 November 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ नाही; पाहा आजचे दर\nGold-Silver Price on 20 November 2022: जाणून घ्या, आज किती रुपयांनी कमी झाली सोने-चांदीची किंमत\nडिजिटल वैयक्तिक विदा गैरवापरासाठी ५०० कोटींच्या दंडाची तरतूद; केंद्राकडून विदा संरक्षण विधेयक २०२२ चा सुधारित मसुदा\nनोकरकपात पुढील वर्ष��ंत अधिक गतिमान -अॅमेझॉन\n‘जागतिक बँके’कडून विकास दर अंदाजात वाढ; ४० आधारबिंदूची भर घालत ६.९ टक्क्य़ांवर\nGold-Silver Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीची किंमत काय\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nNDTV-Adani Deal: प्रणॉय रॉय, राधिका रॉय प्रवर्तक पदावरुन पायउतार; NDTV ताब्यात घेण्याचा अदानींचा मार्ग सुखकर\nGold-Silver Price on 23 November 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये किंचित घसरण; जाणून घ्या आजचे नवे दर\nGold-Silver Price on 22 November 2022: सलग दोन दिवस सोने-चांदीच्या किमतीमध्ये घट; पाहा आजचे नवे दर\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/preparations-dussehra-gathering-shivsena-shinde-groups-shivaji-park-mmrda-ground-bandra-kurla-complex-ysh-95-3164571/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T10:34:18Z", "digest": "sha1:HWPKMGX2USDP6RMRUANTDKP6HY6DXOLC", "length": 28471, "nlines": 292, "source_domain": "www.loksatta.com", "title": "preparations Dussehra gathering shivsena shinde groups Shivaji Park MMRDA ground Bandra Kurla complex ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nदोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी\nशिवसेनेने शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nमुंबई : शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र उभय गटांचे परगावातील शिवसैनिक विरोधकांच्या मेळाव्यात हजेरी लावू नयेत यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क मैदानावर असून तेथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे दर्शन घेण्याचे निमित्त करून बंडखोर गटाने मुंबईत आणलेले शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने परगावातून येणारी वाहने शिवाजी पार्कपासून दूरवर उभी करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे समजते. तसेच ठाकरे गटाचे शिवसैनिकही एमएमआरडीएच्या दिशेने फिरकू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हा���्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nउभय गटांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील शिवसैनिकांना मेळाव्यासाठी मुंबईत आणण्याची मोहीमच हाती आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिकांना एमएमआरडीए मैदानावर आणण्याची योजना शिंदे गटाने आखली आहे. गावागावांतून मोठय़ा संख्येने बसमधून शिवसैनिकांना आणण्याची शिंदे गटाची योजना आहे.\nप्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. मुंबईबाहेरून येणारी शिंदे गटाची वाहने मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुल, वांद्रे – कुर्ला संकुलातील मोकळी जागा, सोमय्या मैदानावर उभी करण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. कोणत्या जिल्ह्यातील वाहने कुठे उभी करायची याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येणार आहेत. सोमय्या मैदानापासून मेळाव्याचे ठिकाण दूर आहे. त्यामुळे कदाचित सोमय्या मैदानाऐवजी पर्यायी व्यवस्था करण्याचा विचारही सुरू आहे. तथापि, उशिरा येणारी वाहने सोमय्या मैदानावर उभी करावी लागणार आहेत.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बुधवारी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली, तर मैदान सुकण्यास वेळ मिळेल. नाही तर काय करायचे, याबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे आपल्या मेळाव्यांबाबत निर्णय घेतील, असे दोन्ही गटांमधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.\nगेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पाऊस पडत असून पुढील चार दिवसांतही तो पडण्याचा अंदाज आहे. पावसामुळे शिवाजी पार्क आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानांवर चिखल झाला आहे. दोन्ही गटांनी मेळाव्यांसाठी जोरदार तयारी करून राज्यभरातील कार्यकर्त्यांना पाचारण केले जाणार आहे. हे कार्यकर्ते बसगाडय़ा, खासगी वाहनांमधून येणार असून मैदानांमध्ये चिखलात पार्किंग करणे मुश्कील होईल. तेथेच त्यांचे दुपारचे भोजन, चहा आ��ि शौचालयासाठी अन्य व्यवस्था करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे पाऊस थांबण्याची दोन्ही गटांमधील नेत्यांना प्रतीक्षा आहे. अन्यथा मैदानाऐवजी बंदिस्त सभागृहात मेळावा घ्यायचा की काय करायचे, याचा विचार करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.\nमुंबई विद्यापीठ संकुलातील मैदानांवर वाहने उभी करण्यास विरोध\nमुंबई : शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यासाठी येणाऱ्यांची वाहने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानात उभी करण्याची व्यवस्था केली आहे. मात्र युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, छात्र भारती आणि अन्य विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. राज्यातून ठिकठिकाणांहून मेळाव्यासाठी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते बसेसमधून मुंबईत दाखल होतील, असा दावा शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे. या बसगाडय़ा उभ्या करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील काही मोकळय़ा मैदानांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने या मैदानांची साफसफाई करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्याला विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. विद्यापीठाचे कोणतेही प्राधिकरण अस्तित्वात नसताना शिंदे गटाला वाहनतळासाठी मैदाने देण्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी करावी. भविष्यात अन्य राजकीय पक्ष आपापल्या कार्यक्रमांसाठी मैदानांची मागणी करतील. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे संकुल राजकीय अड्डा बनेल. त्यामुळे त्वरित ही परवानगी रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवून केली आहे. सध्या मुंबई विद्यापीठात प्रभारी अधिकारी कार्यरत असल्यामुळे सर्वच विभागांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. आजवर विद्यापीठाच्या संकुलात कोणतेही राजकीय कार्यक्रम झाले नव्हते, पण आता शिंदे – फडणवीस सरकारच्या दबावामुळे मुंबई विद्यापीठाने ही मैदाने राजकीय वापरासाठी दिली आहेतह्ण, असा आरोप युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी केला आहे. परवानगी रद्द करण्यात आली नाही, तर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून एकही गाडी आत जाऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डा��नलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nम्हाडाचे प्रकल्प बारगळले; पशुवैद्यकीय रुग्णालय, स्त्री रुग्णालय निविदा प्रतिसादाअभावी रद्द\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\n‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज\nअशोक सराफ यांच्या एका सल्ल्याने बदललं सायली संजीवचे आयुष्य, म्हणाले…\nअभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट; सांगितले, “हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा नाहीतर…”\nमहाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”\n‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा’; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मागणी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/atpadi/", "date_download": "2022-12-09T08:59:07Z", "digest": "sha1:PQSKSKFRIWHVGZL3ZIJ55PD2GNTBXWTD", "length": 7395, "nlines": 71, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "atpadi - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nमॅरेज मटेरियल Marriage Material marriage material- नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. मॅरेज मटेरियल Marriage Material आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 10 31 sec read\nभाऊबीज bhaubeej/ bhaidooj काही वेळाने तो उडालेला धुरळा जागी बसला. मग पुन्हा एक एसटी st bus strike आली. पुन्हा धुरळा उडाला. एक एसटी निघून गेली. अजून धुरळा उडाला. धुरळा उडायचा. धुरळा dhurla marathi movie बसायचा. कित्येक प्रवासी आले, निघून गेले. आप्पा मात्र खांद्यावर ती पिशवी टाकून स्तब्ध उभे होते तिथे. आटपाडीच्या आगारात atpadi bus stand जणू त्यांचा पुतळाच statue of […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 3 31 sec read\nगोदा म्हातारी: भाग २\nमनात कसलातरी विचार करून तो व्यापारी तिला म्हणाला, “दहा पैशाला एक अंडं हाय म्हातारे, तेवीस अंड्यांचं दोन रुपय अन तीस पैसं हुत्यातं.” असं म्हणून त्याने खिश्यातुन दहा-दहा पैशांची चिल्लर बाहेर काढून तिच्या हातात ठेवली. “मोजून घी बाय.” “मला अडाण्याला काय जमणार हाय मोजायला तू इस्वासानं मोजून दिलं म्हंजी बास की.” असे म्हणत तिने ओंजळीत ती चिल्लर […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 3 55 sec read\nएके दिवशी दुपारी बामणीन शेसाला म्हणाली, “उद्या किनई शेसा, मी तुला एक गंमत दाखवणार आहे हो.” गंमत पाहायला मिळणार म्हटल्यावर शेसाच्या डोळ्यांत अचानक चमक आली आणि त्यात बामणीन गंमत दाखवणार आहे म्हटल्यावर काही खासच बाब असणार याची शेसाला खात्री होती. शेसाने आपल्या आईला, भावंडांना त्या गंमतीबद्दल कल्पना दिली. रात्रभर बामणीन आपल्याला उद्या […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 0 1 min read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डु��ंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/08/29/ek-mulga-mulila-vicharto/", "date_download": "2022-12-09T10:27:44Z", "digest": "sha1:XMII6E44VOE6OQKLGRUVQNIMMT3Q6LPE", "length": 9098, "nlines": 108, "source_domain": "live29media.com", "title": "एक मुलगा मुलीला विचारतो… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nएक मुलगा मुलीला विचारतो…\nपुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद \nविनोद 1 – गावची बाई:-दहाचा रिचार्ज वर\nकिती talk time भेटेल..\nबाई: ठिक आहे मग उरलेल्या ४ रुपयाचे तंबाख\nआणि चुन्याची पुडी द्या…\nविनोद 2 – अशी कल्पना करा की खास मद्यप्रेमी प्रेक्षकांसाठी ‘पी टीव्ही’ व ‘बार प्रवाह’ अशा वाहिन्या सुरु झाल्या तर त्यावरील मालिकांची नवे काय असतील\n* घेणार रम मी त्या बारची\n* एका पेगची तिसरी गोष्ट\n* पियून येती रोजच राती\n* क्वार्टर विकत घेणे आहे\n* बाटलीचा प्रियकर तो\n* माझिया पीया चा पे ग संपेना\n* बा र तिथे मी\nविनोद 3 – मित्राचे कोणते चार शब्द आपले\nकॉलजचे अक्खे वर्ष वाया घालवु\nती तुझ्याकडेच बघत होती…\nविनोद 4 – कितीही भांडण झाली….\nतरी त्यात प्रेम असतं ,\nतरी त्यात प्रेम असतं\nआणि …. कधीही SONY लावा CID च चालू असतं…\nविनोद 5 – मराठीत अर्ज करत आहे :-\nदिवसाला सूर्याची साथ आहे,\nरात्री ला चंद्राची साथ आहे..\nसमुद्राला लाटांची साथ आहे,\nपाणी उकळून प्या सगळी कडे,\nविनोद 6 – बायको : हॅलो कुठे आहात\nनवरा : ऑफिस मधे , तु\nबायको : मी KFC मधे ,\nतुमच्या मागे दोन टेबल सोडून\nपोरं विचारतायेत पप्पांबरोबर आत्या कोण आहे\nविनोद 7 – मुसळधार पाऊस चालु होता .. आणि\nत्या पावसात एक तरुण\nभिजत रस्त्याने चालला होता ..\nतेवढ्यात एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूने आली .\nत्या तरुणाला म्हणालीः तू माझ्या छञी मधे येऊ शकतोस\nमला काहीच अडचण नाही \nयावर तो तरुण म्हणालाः\nनको ताई राहू दे \n.तात्पर्य :- तात्पर्य बित्पर्य काही नाही.. माघुन त्याची बायको येत होती ….\nविनोद 8 – बायकांनी भरलेल्या एका बसचा अ प घा त होतो. सगळ्यांचा त्यात मृ त्यू होतो..\nसगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.\nगण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच 😭 होता..\nमित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..\n….त्याच्या बायकोची बस चुकली होती..\nविनोद 9 – एक मुलगा मुलीची च ड्डी काढल्या नंतर तिला विचारतो.\nमुलगा – डार्लिंग तुझ्या खा ली के स का नाहित \nमुलगी – कु त्र्या…तु “झ वा य ला” आला आहेस की ‘भांग’ पाडायला.\nपुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद \nचिंकी डॉक्टर कडे तिचा रिपोर्ट घ्यायला जाते…\nनवरा: अगं, ऐकलस का, छातीवरचे…\nपप्पू घरामध्ये गुपचूप बाबुराव हलवत असतो…\nपिंट्या लग्न सूचक मंडळाला फोन करतो\nबाईच्या नवऱ्याचा सामान खूप लहान असतो…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/12/11/ratri-navara-bayko-gheto/", "date_download": "2022-12-09T08:25:03Z", "digest": "sha1:WTITQQLAPBZDLGGCTN3WWGFVYUWABKY6", "length": 14063, "nlines": 99, "source_domain": "live29media.com", "title": "रात्री नवरा बायकोला जवळ घेतो... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nरात्री नवरा बायकोला जवळ घेतो…\nहसणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हसून राहणारा माणूस काही काळ आपला तणाव विसरतो आणि जीवनात खूप आनंदित आणि फ्रेश राहतो. मला सांगा हसणे कोणाला आवडत नाही, परंतु आजकाल धकाधकीच्या आयुष्यात माणूस स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि बहुतेक वेळा जीवनाच्या शर्यतीत उदास राहतो. अशा परिस्थितीत जर आपण एखाद्याला विनोद सांगतो त्यांनतर तो माणूस हसतो आणि आपलया सर्व तणावापासून मुक्त होतो आणि त्याचे मन आनंदित होते. म्हणून लोकांना हसवत रहा आणि आनंदित रहा तसेच स्वतः देखील हसत रहा. आज हि आम्ही असेच काही विनोद तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि हे विनोद शेयर करणार….\nविनोद १- रात्री नवरा बायको रिकामे कामे करत असतात, अचानक बायको नवऱ्याला बोलते\nबायको- अहो काय हळू हळू मालगाडी चालवता आहेत जरा फास्ट गाडी चालवा…. जरा राजधानी एक्सप्रेस चालवा…\nनवरा आपला स्पीड वाढवतो अचानक बाजूला झोपलेला लहान पोरगा पलंगावरून खाली पडतो…\nमुलगा आपले ढोपर चोळत उठतो आणि बोलतो….\nमुलगा: अरे तुम्हाला जे चालवयाचे आहे ते चालवा पण कृपया पॅसेंजरला त्रास नका देऊ..\nविनोद 2- एकदा मन्या दवाखान्यात जातो आणि डॉक्टरला सांगतो….\nमन्या: अहो डॉक्टर साहेब मला ना नॉर्मल संडास होतच नाही…\nडॉक्टर: म्हणजे मला समजले नाही नीट सांग…\nमन्या: अहो म्हणजे बघा मी भाजी खालली कि भाजीच पडते… चपाती खाल्ली कि चपातीच पडते..\nभात जर खाल्ला तर भातच पडतो….. मला सांगा ना कि नॉर्मल संडास होण्यासाठी मी काय खाऊ\nडॉक्टर: साल्या गु.. खा गु… डोक्याची दही नको करू….\nविनोद 3- हा विनोद खूप चावट आहे ज्याला चावट जोक्स आवडता त्यांनीच वाचा…\nएकदा नवरा बायको रिकामे काम (सं-भोग ) करत असतात… तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते….\nमग नवऱ्याने १० मिनिटांनी दरवाजा उघडला… मित्र: काय रे एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला…\nनवरा: अरे आम्ही दोघे ना चटणी कुटत होतो…. मित्र: अरे वाह वहिनी आम्हाला पण चटणी चाटवा ना…\nहुशार वहिनी: अरे मी आताच भांडी धून टाकली… तुझ्या भावाच्या चमच्यावर थोडी लागली असेल चाटून घे..\nविनोद 4- एकदा एका रिक्षामध्ये एक प्रेमी जोडा कि-स करत असतो….\nरिक्षाच्या ड्रॉयव्हर त्यांना चुपचाप आरशातून बघत असतो…. आणि पुढे जाऊन त्या रिक्षाचा अप-घात होतो….\nमग थोड्या वेळेने रिक्षा ड्रायवर डोक्याला हाथ लावून म्हणतो… आईला आता समजले क�� टायटानिक जहाज का बुडाले ते…\nविनोद 5- एकदा बायको लाजत-लाजत आपल्या नवऱ्याला सांगते…\nबायको: अहो आज ना मी अंघोळ करून बाथरूम मधून टॉवेल लावून ओल्या अंगाने बाहेर आली\nआणि नेमके सासरेबुवा समोर आले…. नवरा: अरे बाप रे नवरा: अरे बाप रे मग तू काय केले\nबायको: काय करणार हो.. लगेच टॉवेल सोडून त्याचा पदर करून डोक्यावर घेतला आणि त्यांना नमस्कार केला….\nनवरा: वाह संस्कार म्हणजे संस्कार..\nविनोद ६- एकदा एक मुलगा खूप रडत असतो त्याला बघून एक मुलगी विचारते…\nमुलगी: काय झालं रे.. का एवढा रडत आहेस… का एवढा रडत आहेस… मुलगा: अगं मी आज पर्यंत कोणत्याच मुलीला कि-स नाही केले आहे…\nमुलगी: घे मग माझी किस.. किस झाल्यानंतर मुलगा हसतो खूप हसतो….\nमुलगी: का रे तू का हसत आहेस… मुलगा: कारण मी असाच रडून रडून सर्व मुलींना वेडे बनवले आहे आणि आज तू हि बनली…\nविनोद ७: एका म्हातारीचा जावई खुप काळा होता,\nसासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा मजा करा आरामात रहा.\nजावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी सासु – अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया ….\nते तर आमच्या म्हशीचे पिल्लू मे लय….तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल.\nविनोद ८ : झंप्या आपल्या होणारी बायकोला घेऊन पहिल्यांदा बागेत गेला होता.\nआजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने तिला विचारलं, “मी तुझे चुं*बन घेऊ शकतो का\n झंप्या : का ग, असं नाही का म्हणते आहेस\nमुलगी : आईने सांगितलं आहे कि त्याने काहीही विचारलं कि “नाही” उत्तर घ्यायचं\nझंप्या : (विचार करून) ठीक आहे, मग मला सांग, मी तुझे चुं*बन घेतले तर तुझी हरकत नाही ना” मुलगी : नाही…\nविनोद ९:लग्नाच्या पहिल्या रात्री नंतर\nनवरा बायकोला बोलला – जानू कस वाटत आहे मज्जा आली का नाही \nबायको – लाजून तुम्हाला आली का \nनवरा – हो खूपच\nबायको – आपला रेकॉर्डच आहे आजून पर्यंत कोणीच तक्रार नाही केली आहे..\nविनोद १०- थंडीच्या रात्री नवरा बायकोला जवळ घेतो…\nनवरा- ऐक ना, बाहेर मस्त थंडीय… एकदा करू ना…\nबायको- अहो आता नको ना.. मघाशीच केले ना…\nनवरा- प्लिज एकदा… बायको- ठीक आहे पण….\nएकच कप करते हा चहा… N o n V e g मेसेज आणि माझ्याकडून…शक्यच नाही….\nहसणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हसून राहणारा माणूस काही काळ आपला तणाव विसरतो आणि जीवनात खूप आनंदित आणि फ्रेश राहतो. मला सांगा हसणे कोणाला आवडत नाही, परंतु आजकाल धकाधकीच्या आयुष्य���त माणूस स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि बहुतेक वेळा जीवनाच्या शर्यतीत उदास राहतो. अशा परिस्थितीत जर आपण एखाद्याला विनोद सांगतो त्यांनतर तो माणूस हसतो आणि आपलया सर्व तणावापासून मुक्त होतो आणि त्याचे मन आनंदित होते. म्हणून लोकांना हसवत रहा आणि आनंदित रहा तसेच स्वतः देखील हसत रहा. आज हि आम्ही असेच काही विनोद तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि हे विनोद शेयर करणार….\nपिंट्या- बा’ई हि गां_ड आहे…\nबा’ई “ब्रा” वाळत टाकत असते…\nखेडेगावात एक म्हातारा मे ला…\nबाबुची आई आपल्या बाबुला सांगते…\nनवरा-बायको ची कि स घेत असतो…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/05/blog-post_10.html", "date_download": "2022-12-09T09:40:05Z", "digest": "sha1:JFQTJPORM4YYBRLJXZVZN3PDKP4WPDUD", "length": 9085, "nlines": 56, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "अश्पाक आत्तार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या युवक सोलापुर जिल्हाअध्यक्षपदी निवड - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक अश्पाक आत्तार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या युवक सोलापुर जिल्हाअध्यक्षपदी निवड\nअश्पाक आत्तार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या युवक सोलापुर जिल्हाअध्यक्षपदी निवड\nतावशी येथील समाज सेवक अशपाक आत्तार यांच्या कार्याची दखल घेऊन मा नाहिद भाई मुजावर युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट\nयांनी मा नदीम भाई मुजावर संस्थापक अध्यक्ष मुस्लिम फ्रंट यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली.व तसेच सोलापूर उप जिल्हाध्यक्ष मुस्तफा तांबोळी पत्रकार, सोलापूर शहर अध्यक्ष इम्रान भाई सय्यद पत्रकार, पंढरपूर शहर अध्यक्ष पै मैनुद्दिन मनेरी, पं���रपूर तालुका अध्यक्ष\nसद्दाम भाई मुलानी, पंढरपूर तालुका उपाध्यक्षआयाज भाई मुलानी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष सादिक भाई मुजावर, मंगलवेढ़ा तालुका उप अध्यक्ष\nतोसिफ बागवान, या सर्वांच्या नियुक्तया करण्यात आली.\nतसेच नदीम भाई यांनी अश्पाक भाई यांना शुभेच्छा देऊन संघटना चांगल्या कार्यात सदैव सोबत राहील असे आश्वासन दिले.\nचालु परिस्थिति पाहुन सर्व समाजासाठी कोविड रूग्न सेवे साठी स्वत वापरातील तीन फोर व्हीलर वाहन दिले आहे व तसेच पवित्र असे रमजान च्या ईद साठी सर्व मित्र परीवार व संघटनेच्या\nमाध्यमातून गोर गरीबांना कीराणा वाटप करण्यात येणार आहे असे नव निर्वाचित सोलापुर युवक जिल्हा अध्यक्ष अश्पाक भाई आत्तार यांनी सांगितले आहे. व तसेच संघटनेने जो विश्वास ठेऊन समाजाची सेवा करण्याची संधी दिल्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहे.\nसमाजाच्या सेवे साठी सदैव तत्पर असणारे अश्पाक भाई आत्तार यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवै��ागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/other-sports/tokyo-olympics-2021-qualifiers-sandeep-priyanka-rahul-qualified-olympics-walking-10165", "date_download": "2022-12-09T08:25:45Z", "digest": "sha1:PNW4YEDQ2I2XLTVMKYK5FRALX3JGAUUO", "length": 8066, "nlines": 116, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "प्रियांका-राहुल यांनी मिळवलं ऑलिम्पिकचं तिकीट - Tokyo Olympics 2021 Qualifiers sandeep priyanka rahul qualified for olympics walking | Sakal Sports", "raw_content": "\nप्रियांका-राहुल यांनी मिळवलं ऑलिम्पिकचं तिकीट\nप्रियांका-राहुल यांनी मिळवलं ऑलिम्पिकचं तिकीट\nसकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम\nगोस्वामीने महिला गटातील अ वर्गात एक तास 28 मिनिटे आणि 45 सेकंद वेळ घेतला. पुरूष वर्गात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या राहुलने एक तास 20 मिनिटे आणि 26 सेकंद वेळेत अंतर पार करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.\nOlympics 2021 Qualifiers : भारताचे तीन रेसवॉकर (चालण्याच्या शर्यतीतील खेळाडू) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय ओपन रेसवॉकिंग चॅम्पियनशिपच्या माध्यमातून तीन खेळाडूंची निवड करण्यात आली. यात पुरुष गटातून संदीप कुमार आणि महिला गटातून प्रियांका गोस्वामीने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. प्रियांकाने पुरूष आणि महिला गटात मिळून 20 किलोमीटर प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.\nकोरोनाच्या संकटानंतर राष्ट्रीय ओपन रेसवॉकिंग चॅम्पियनशिपच्या रुपात देशात महत्वपूर्ण मैदानी स्पर्धा पार पडत आहे. आतापर्यंत भारताच्या 5 खेळाडूंनी रेसवॉकर खेळ प्रकारात टोकियो ऑलिम्पिक तिकीट मिळवले आहे. केटी इरफान (पुरूष 20 किमी) आणि भावना जाट (महिला 20 किमी) यांनी यापूर्वीच पात्रता सिद्ध केली होती. संदीपने एक तास 20 मिनिटे आणि 16 सेकंदात 20 किमी अंतर पार करत पुरुष गटात विजय नोंदवला.\nAustralian Open 2021 : जखमी वाघ सामना न सोडता लढला अन् जिंकलाही\nगोस्वामीने महिला ��टातील अ वर्गात एक तास 28 मिनिटे आणि 45 सेकंद वेळ घेतला. पुरूष वर्गात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या राहुलने एक तास 20 मिनिटे आणि 26 सेकंद वेळेत अंतर पार करत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. टोकियो ऑलिम्पिकसाठी रेसवॉक पात्रतेसाठी पुरुष गटासाठी अंतर एक तास 21 मिनिटांत तर महिला गटासाठी एक तास 31 मिनिटांत पार करायचे असते.\nरिओ ओलिम्पिक 2016 मध्ये 50 किमी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संदीपने 20 किमीमध्ये इरफान आणि देवेंद्र सिंहचे एक तास 20 मिनिटे आणि 21 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. इरफानने मार्च 2019 मध्ये जपानमधील नोमी येथील आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतच टोकियो तिकीट मिळवले होते.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3302", "date_download": "2022-12-09T08:30:47Z", "digest": "sha1:VVMN33WAXTWERXIDZIUFND6TTS2OSDM4", "length": 35081, "nlines": 146, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राज पुरोहीताची पाणीपुरी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपाणीपुरीवाल्याचे लघुशंका करताना एका मुलीने चित्रण केले म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा गलिच्छ प्रकार नुकताच भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहीत ह्यांनी केला;\nहिंदूत्वाच्या मुद्यावर उभा असलेला हा पक्ष किती टाकाऊ आहे हे ह्यातुन दिसुन येते. मागेही मुंबईत एका मुलीवर पोलीसाने बलात्कार केल्याच्या घटनेवर, ' आमच्या काळी मुली अश्या चौपाटीवर फिरायच्या नाहीत' असे वक्त्यव्य भाजपा नेत्याने केले होते. वरील घटनेने मात्र कहर केला आहे.\nभाजपासारख्या पक्षांची ही गंज लागलेली विचारसरणी भारताच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे.\nभाजपाचा महिला मोर्चा झोपला आहे का कोल्हापूरच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आंदोलने करणार्या नीता केळकर कुठे आहेत\nकालपासून यावर टीव्हीवर जोरदार कार्यक्रम सुरू आहेत. स्टार माझा वर मनसेचे बाळा नांदगावकर शिवसेना स्टाइल बोलले. लेखिका कविता महाजन यांनी आणि राजीव खांडेकर यांनी जबर विखारी टीका केली. महाजनबाईंनी तर पुरोहितांनी लाज असेल तर स्वतःहून राजीनामा द्यावा असे म्हटले. त्यानंतर भाजपने कारवाई करावी असे म्हणणार्यांनी महाजनबाईंना मम म्हटले. आज ��ाजप महिला आघाडीने हे पुरोहितांचे 'व्यक्तिगत मत' आहे असे म्हटले. ( मग उद्या त्यांनी बलात्कार केला तर तोही व्यक्तिगत ठरेल का म्हणे) नंतर निलम गोरे काहीतरी थातूरमातूर बोलल्या. बाकी कोणतीही महिला संघटना काही बोलली नाही. ( अस्तित्वातच नाही तर काय बोलणार म्हणे.) ठाणे आणि नगरमध्ये पुरोहितांना प्रवेशबंदी झाली. पाहूया आता उद्या काय होते ते. स्टार माझा च्या व्हीडीओ क्लीप ऑनलाईन पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या सोयीच्या वेळेनुसार पाहता येते हे चांगले आहे. खांडेकर फारच जबरी बोलले. ते ऐकलेच पाहिजे.\nराज पुरोहित पाणीपुरीवाल्याचे गिर्हाईक असण्याची शक्यता आहे. आता पोटशूळ झाला असेल. ;-)\nहा विडिओ आताच मिपावरील एका लेखात मिळाला.\nअतिशय बेजबाबदार विधान, राज पुरोहीतानांच 'ती' पाणीपुरी खायला घालायला हवी होती.\nबाकी अभिव्यक्तीवाले ह्याच्याविरोधात काय म्हणतात हे बघुयात. ;)\nआता यात काय बेजबाबदार बरे\nराज पुरोहित हे पाणीपुरीवाल्याचे गिर्हाईक असतील म्हणजे पाणीपुरी विकत घेऊन खाणारे, म्हणजेच ती पाणीपुरी त्यांनी आधीच खाल्ल्याची शक्यता असल्याने \"खाई त्याला खवखवे\" होत असावे. ;-)\nतुमचे नाही पुरोहितांचे बेजबाबदार विधान.\nअहो, तुमचे नाही पुरोहितांचे बेजबाबदार विधान.\n>>राज पुरोहित हे पाणीपुरीवाल्याचे गिर्हाईक असतील म्हणजे पाणीपुरी विकत घेऊन खाणारे, म्हणजेच ती पाणीपुरी त्यांनी आधीच खाल्ल्याची शक्यता असल्याने \"खाई त्याला खवखवे\" होत असावे. ;-)\n<<हिंदूत्वाच्या मुद्यावर उभा असलेला हा पक्ष किती टाकाऊ आहे हे ह्यातुन दिसुन येते. मागेही मुंबईत एका मुलीवर पोलीसाने बलात्कार केल्याच्या घटनेवर, ' आमच्या काळी मुली अश्या चौपाटीवर फिरायच्या नाहीत' असे वक्त्यव्य भाजपा नेत्याने केले होते. >>\nसर्वप्रथम मी भाजपचा समर्थक/प्रशंसक/कैवारी नाही, हे नमूद करतो.\nपण पक्षाचा एखादा नेता किंवा कार्यकर्ता अर्वाच्च बोलला म्हणजे पक्ष कसा टाकाऊ ठरु शकतो, हे मला समजले नाही.\nराजीव खांडेकरचा माझा परिचय आहे, पण तरीही मी म्हणेन, की 'स्टार माझा'च्या संपादकाकडून भाजप पक्षाला शिव्या देण्याची अपेक्षा नव्हती. पुरोहित तर बोलून चालून महामूर्ख आहे. आपण काय बोलतोय, याचेही त्याला भान नव्हते. पण राजीवला विनाकारण भाजपवर घसरायचे काही कारण नव्हते.\nआज प्रत्येक पक्षाचेच नेते/आमदार/कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्यातरी प्रकरणात बदनाम होताना दिसतात. त्यावरुन एकदम तो पक्ष टाकाऊ ठरतो का एकीकडे याच भाजपचे खडसे विरोधी पक्षनेत्याची भूमिका आक्रमकतेने निभावताहेत, देवेंद्र फडणवीससारखे आमदार मुद्देसूद बोलताहेत, नीता केळकरसारखी महिला आक्रमक कृतीचे निदर्शक आहे. अशा वेळी एका मूर्खाच्या बेताल बडबडीचे पातक त्याच्या पक्षाला का चिकटवायचे\nबंगारु लक्ष्मण पैसे घेताना सापडल्यावर कुणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना विचारले असता ते म्हणाले, की शाळेतील सगळेच विद्यार्थी पास होत नाहीत. पण काही नापास विद्यार्थ्यांचा दोष शाळेला देऊन चालत नाही. आमचाही विद्यार्थी नापास झाला त्याला काय करणार\nअसो. राज पुरोहितही नापास विद्यार्थ्यांमधील एक आहे. असे लोक पक्षाला अडचणीत आणत असतात. भाजपने अशा बेताल वाचाळांना पाठीशी घालू नये, ही माझी अपेक्षा.\n--पण पक्षाचा एखादा नेता किंवा कार्यकर्ता अर्वाच्च बोलला म्हणजे पक्ष कसा टाकाऊ ठरु शकतो, हे मला समजले नाही.\n+ १ सहमत आहे.\nमीही सर्वप्रथम मी भाजपचा समर्थक/प्रशंसक/कैवारी नाही, हे नमूद करतो.\nबंगारु लक्ष्मण पैसे घेताना सापडल्यावर कुणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना विचारले असता ते म्हणाले, की शाळेतील सगळेच विद्यार्थी पास होत नाहीत. पण काही नापास विद्यार्थ्यांचा दोष शाळेला देऊन चालत नाही. आमचाही विद्यार्थी नापास झाला त्याला काय करणार\n(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)\nराजकारण करतांना तरी जाहीरपणे आपल्या लोकांची बाजू घ्यायची असते हे राज-पाणी पुरी वरुन दिसते. मराठी लोकांची बाजू घ्यायला गेलेल्या पक्षांना हिंदी च्यानेलवाल्यांनी गुंडगिरी म्हणून दाखवले आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [07 May 2011 रोजी 01:56 वा.]\nराज पुरोहितांचे वक्तव्य मूर्खपणाचे आणि गैर आहे. मात्र या दरम्यानची पार्श्वभूमी समजली पाहिजे. पण ते अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाहेरचे आहे की नाही हे मला नक्की सांगता येत नाही. (नीटसे ऐकले नाही)\nएके दिवशी ठाण्यातील रस्त्यावरील भेपुपापु वाल्यांवर मनसेने हल्ला चढवला. बर्याच ठिकाणी त्यांचा धंदा बंद करवला. निमित्त एकजण लघुशंका करताना चित्रीत झाला याचे. या हल्ल्यात सर्व जण आणि मुद्दाम असे करतात असा भास घडविला होता. फक्त ठाण्याचे इतर गावातले नाही असे ही होते. या आंदोलनाविरुद्ध पोलिस कारवाई झ��ल्याचे मला माहित नाही.\nखरा संघर्ष उ.प्र.-बिहार मधून आलेले आणि मनसे (त्यातही मनसे-शिवसेना हा मूळ संघर्ष) हा आहे. राज पुरोहित त्यांची कॉन्स्टिट्युअन्सी सांभाळित होते. बोलताना ज्या भेळवाल्याविरुद्ध तक्रार आली त्याच्या बद्दल ते बोलत होते. हा माणूस एक रस्त्यावर काम करणारा आहे. वयस्क (७०). वगैरे गोष्टी ऐकल्या. वादग्रस्त विधान यानंतरचे.\nमला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे ठाण्यात जवळपास कित्येक कि.मि. परिसरात सार्वजनिक मुतारी नाही. वाढत्या शहरामुळे रस्त्यावरचे आडोसे कमी होत चालले. अशा वेळी रस्त्यावर काम करणार्यांची मोठी पंचाईत होत असते. भेळवाल्यांची तर जास्त होतच असणार. रिक्षेवाले मुद्दाम मुतारी/आडोश्यांपर्यंत रिक्षा घेऊन जातात.\nहे इतर प्रश्न, राज पुरोहितांच्या वाक्याएवढेच वा त्याहून जास्त, गंभीर आहेत.\n--मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे ठाण्यात जवळपास कित्येक कि.मि. परिसरात सार्वजनिक मुतारी नाही. वाढत्या शहरामुळे रस्त्यावरचे आडोसे कमी होत चालले. अशा वेळी रस्त्यावर काम करणार्यांची मोठी पंचाईत होत असते. भेळवाल्यांची तर जास्त होतच असणार. रिक्षेवाले मुद्दाम मुतारी/आडोश्यांपर्यंत रिक्षा घेऊन जातात.\nअगदी योग्य खंडन, प्रमोदजी.\nपण दुखरा मुद्दा तोच आहे. - भारतीयांची संशोधक वृत्तीशी घेतलेली फारकत. रस्त्यावरील धंदेवाल्यांना त्यांचा स्टॉल सोडून जाता येत नाही अशा वेळेस त्यांना बायोब्रेक घेता येत नाही. ह्यावर एकमेव उपाय मुता-या होऊ शकत नाही. हाच प्रश्न मेरीकेत आला असता तर तेथील गो-या लोकांनी लगेच काहीतरी शक्कल काढून मुता-यां व्यतिरीक्त पर्याय दिला असता.\nज्या ठिकाणी स्थायी स्वरूपाची स्वच्छतागृहे बांधणे शक्य नसते अशा अनेक ठिकाणी हलवता येण्यासारखी स्वच्छतागृहे ठेवलेली मी अमेरिकेत बर्याच ठिकाणी बघितलेली आहेत. या क्षणी चटकन स्मरणात येते आहे ते यॉसेमिटी नॅशनल पार्क मधल्या ग्लेशियर पॉइंट वरचे स्वच्छतागृह. फायबर ग्लासच्या केबिन सारखी ही स्वच्छतागृहे असतात. पुणे महानगरपालिकेकडे अशी स्वच्छतागृहे आहेत. मंबई महानगरपालिका अशी स्वच्छतागृहे सहज रित्या विकत घेऊन चौपाटी सारख्या ठिकाणी ठेवू शकते.\nप्रकाश घाटपांडे [07 May 2011 रोजी 03:57 वा.]\nअमेरिकेची तुलना इथे करता येणार नाही. इथे पुण्यात मंडईत घाणेरड्या स्वच्छतागृहातील नळाचे पाणी पाईप लाउन भाजीवर म��रले जाते. इथे महापालिकेकडे मोबाईल टॉयलेटस् आहेत पण तिचे व्यवस्थापन कायमस्वरुपी ठेवणे अत्यंत अवघड. कारण तीन दिवसांच्या कार्यक्रमापुरती व्यवस्था केली तरी ती कशी बोंबलते हे मी पहातो.\nमोबाईल टॉयलेटचे पाणी इथे पाणीपुरी साठी वापरले जाईल.\nतिकडे काहीही असो, पाणिपूरीवाल्याचा धंदा बसणार हे नक्की. बाकी चालू द्या.\nअतिशयोक्ती केली नाही तर आपला मुद्दा गांभीर्याने घेतला जाणार नाही असे दोन्ही पक्षांना वाटत असावे असे मला वाटते.\nपाणीपुरीवाल्याने पाणीपुरीच्या पाण्यासाठी मुद्दाम मूत्र वापरले असावे असे मला वाटत नाही. मुतारी उपलब्ध नसल्यामुळे (गाडीकडे लक्ष देण्यास कोणीही नसताना मुतारीत जाणे शक्य नसल्याने) त्याने लोट्यात मूत्रविसर्जन केले असावे आणि तो लोटा पुरेसा* स्वच्छ न करताच त्याने ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरला असावा असे मला वाटते. (किंबहुना, जर ही त्याची नेहमीचीच अडचण असेल तर त्याने वेगळ्या बाटलीची सोय ठेवणेच उचित होते.) मात्र, त्या मुलीने (किंवा, तिने ज्यांना चित्रफीत दिली त्यांनी) संयत चित्र न उभारता, विकृत रंग दिला/येऊ दिला. पूर्वनियोजित चित्रीकरण करताना, तो लोट्याचे पुढे काय करतो त्याचेही चित्रण करण्याची काळजी घेणे आवश्यक होते (तशी चित्रफीत प्रथमपासूनच उपलब्ध असल्यास हा प्रतिसाद रद्द समजावा). तरीही, तांत्रिकदृष्ट्या त्यांनी कोणताही सत्यापलाप केलेला नसल्यामुळे, फारतर, 'पुरेशा पुराव्याअभावी, संशयाच्या फायद्याने पाणीपुरीवाल्याला कायदेशीर कारवाईतून सोडून देणे' इतकीच 'शिक्षा' मनसेला देता येईल.\nदुसरीकडे, पुरोहित यांनीही त्या मुलीवर/मनसेवर 'संपूर्ण सत्य प्रसिद्ध करण्यात हलगर्जी करणे' इतकाच आरोप न करता बेलगाम वक्तव्ये केली. पुरोहित यांच्यावर एक करोड रुपये नुकसानभरपाईची आणि/किंवा फौजदारी गुन्ह्याची तक्रार आहे ती योग्यच वाटते. 'शिप गोज डाऊन विथ कॅप्टन' या न्यायाने, भाजपही काही प्रमाणात दोषी आहे ;)\n>>(तशी चित्रफीत प्रथमपासूनच उपलब्ध असल्यास हा प्रतिसाद रद्द समजावा).\nतशी चित्रफीत मात्र उपलब्ध आहे, लोटा न धुताच लोकाना पाणी पिण्यासाठी ठेवला आहे असे फितीमध्ये दिसते आहे (त्यात कोणी पाणी कसे पिउ शकेल ह्याचे आश्चर्य वाटते).\nमुलीने (किंवा, तिने ज्यांना चित्रफीत दिली त्यांनी) संयत चित्र न उभारता, विकृत रंग दिला/येऊ दिला. ��ूर्वनियोजित चित्रीकरण करताना, तो लोट्याचे पुढे काय करतो त्याचेही चित्रण करण्याची काळजी घेणे आवश्यक होते (तशी चित्रफीत प्रथमपासूनच उपलब्ध असल्यास हा प्रतिसाद रद्द समजावा)\nत्या मुलीचे वय बघता, माझ्यामते तिने जसे तिला सुचले आणि जसे शक्य झाले तसे चित्रण केले. त्या मागे तिचा हेतू चांगला असावा असे वाटते. वैयक्तिक फायद्यासाठी तिने असे केले असावे असे वाटत नाही. लहान मुलीकडून इतक्या दूरदर्शीपणाची अपेक्षा करणे पटत नाही. बहुधा तिच्या इमारतीतील काही लोक किंवा ओळखीचे लोक तेथे खात असावे आणि तिने त्या पाणीपुरीवाल्याचे कृत्य अनेकदा पाहिल्याने पुराव्यासाठी ती क्लिप घेतली असावी. त्याचे तो पुढे काय करतो हा प्रश्न गौण आहे कारण तो तांब्या त्याच्या रोजच्या वापरातला आणि ठेल्यावर ठेवलेला असल्यास तो इतर कामांसाठी त्याचा वापर करतो ही गोष्ट पटण्यासारखी आहे.\nतिने ही क्लिप घेतल्यावर मात्र त्याचे परिणाम असे होतील असे तिला वाटले नसावे. ती क्लिप मिडियापर्यंत कशी गेली, कोणी पाठवली ते माहित नाही पण जर का त्या मुलीने ती पाठवली असेल तर तिच्यावर आणि तिच्यावर म्हणण्यापेक्षा तिच्या आई-वडिलांवर (ती सज्ञान वाटत नाही. नसल्यास तिच्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे.) बाकीची जबाबदारी येते. त्यापेक्षा सोसायटीतील लोकांच्या मदतीने हा प्रश्न सोडवता आला असता.\nराजकारण्यांच्या तावडीत सामान्य माणूस सापडला की त्याची गत कशी होते हे दाखवणारे उत्तम उदाहरण मानता येईल. एकदा मनसेच्या हाती बातमी पडल्यावर त्यांनी त्याचा बागुलबुवा करणे आलेच आणि मग पुरोहीतांनी चेकाळल्यासारखे करणे.तरीही, त्यांनी त्या मुलीला यात गोवणे अक्षम्य आहे. त्यांनी मनसेवर टीका केली असती तर प्रश्न नव्हता परंतु जे काही केले त्यात ते खड्ड्यात पडले हे उत्तम झाले. माझ्या मते, त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी केस चालवून किंवा कोर्टाबाहेरही माफी आणि नुकसान भरपाई घ्यावी.\nअनेकांनी ती व्हीडीओ फित पाहिली नसावी असे वाटते- ही घ्या.\nआवाजासकट पाहताना खूप हसू येते\nह्या व्हिडीओत आवाज नाही आहे. हि फित पहा आवाजासकट..क्लीप\nआवाजासकट चित्रफित पाहिली असता कु. अंकिता राणे हिने \"आजी, लवकर...\" असे म्हणून हे सारे दृश्य पहाण्यासाठी आपल्या आजीलाही बोलावून घेतलेले दिसते. त्याअर्थी हा पाणीपुरीवाला असे काही क��तो हे त्यांना आधीच (पूर्वानुभवाने) माहित असावे. असे नेहमीच होत असले तर तो त्या पाणीपुरीवाल्याचा खोडसाळपणा होता (मानसिक विकृती) असे म्हणावे लागेल.\nया 'शूटिंगचे पुढे काय करणार' असा प्रश्नही आजीने विचारलेला ऐकू येतो.\nआवाजासकट चित्रफित पाहिली असता कु. अंकिता राणे हिने \"आजी, लवकर...\" असे म्हणून हे सारे दृश्य पहाण्यासाठी आपल्या आजीलाही बोलावून घेतलेले दिसते. त्याअर्थी हा पाणीपुरीवाला असे काही करतो हे त्यांना आधीच (पूर्वानुभवाने) माहित असावे. असे नेहमीच होत असले तर तो त्या पाणीपुरीवाल्याचा खोडसाळपणा होता (मानसिक विकृती) असे म्हणावे लागेल.\nनक्कीच. राणे कुटुंबियांनी खिडकी सर्वेयलन्स कॅमेरा बसवला नसावा असे वाटते. हा प्रकार अनेकदा नजरेस आल्याने शूटींग करायचे ठरले असावे. तरीही, राज पुरोहित यांनी आज्जीला शिव्या कशा बरे नाही घातल्या\nअसो. पुढे काय झाले राज साहेबांचे अद्यापही अधक्षपदावर विराजमान आहेत ना\nमाजी पुणेकर [20 May 2011 रोजी 03:27 वा.]\n>>असो. पुढे काय झाले राज साहेबांचे अद्यापही अधक्षपदावर विराजमान आहेत ना\n) मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. आणि गडकरी साहेबांनी 'नो कॉमेंटस्' सांगितले आहे. पण त्यांचे काही मतदार (आमच्यासारखे) कमी झाले आणि काही वाढले. :)\nविसोबा खेचर [13 May 2011 रोजी 04:03 वा.]\nठाण्यात 'राज पुरोहिताला आवडते मूतपुरी..' असे फलक असलेली मनसेची जी निदर्शने झाली त्यात काही वेळ मीही होतो..मजा आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:41:29Z", "digest": "sha1:BQRCSIWADG6KIZ3CRJ5KEZVT6OADGW2R", "length": 5721, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "वडनेरभैरवला विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त - India Darpan Live", "raw_content": "\nवडनेरभैरवला विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त\nचांदवड -वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत आयशर गाडीमध्ये असलेले विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह एकूण १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.\nवडनेर भैरव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गणेश चंद्रकांत गुरव यांना मुंबई आग्रा हायवेवर एक अवैध दारूची आयशर गाडी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी साफळा रचुन या गाडीला पकडले. एमएच ०४ – ईएल – ४३२१ या गाडीत अवैध विदेशी मद्य नेण्यात येत होते. या प्रकरणी चालक किसनसिंग नथुसिंग चव्हाण (वय- २७ रा.धोलकपुरा ता.रायपुर जि. पाली राजस्थान) महेंद्रसिंग भैरवसिंग चव्हाण ( वय-२५ रा.नाडा ता. ब्यावर, जि. अजमेर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कार्यवाहीत सहायक पोलिस निरीक्षक गुरव, पाटील, इंद्रेकर, आहिरे, पोलीस हवालदार कृष्णा भोये, मच्छिद्र कराड, संतोष वाघ यांनी कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे.\nबाप्पाचा प्रवास थांबला, पण रेल्वे यार्डात गणेशाची स्थापना\n२३ हजार ३६५ कोरोनामुक्त, ४ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू\n२३ हजार ३६५ कोरोनामुक्त, ४ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/10/19/21327/gold-rate-today-gold-prices-decrease-again-price-silver-also-low/", "date_download": "2022-12-09T10:03:40Z", "digest": "sha1:AIT62T7W775KEQYDLJWHX7PWXGEYRAR3", "length": 14627, "nlines": 133, "source_domain": "krushirang.com", "title": "सोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने आणि चांदीचे मीटर डाऊन; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोका��ायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»सोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने आणि चांदीचे मीटर डाऊन; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती\nसोने-चांदी बाजारभाव : आज पुन्हा सोने आणि चांदीचे मीटर डाऊन; पहा, काय आहे सोने मार्केटमधील परिस्थिती\nमुंबई : देशात सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. या दिवसात सोने आणि चांदीस मागणी वाढते. त्यामुळे किमती वाढतात, असा नेहमीचा अनुभव आहे. मात्र, मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटाने सारे काही बदलले आहे. मागील वर्षात कोरोनाचा प्रकोप जास्त होता त्यावेळी सोन्याने 56 हजारांचाही टप्पा पार केला होता. आता मात्र कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला असताना सोन्याचे भाव सातत्याने कमी होत चालले आहेत. आजही सोन्याचे भाव कमी झाल्याचे दिसून आले.\nगुडरिटर्न्स या वेबसाइटनुसार, मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. 24 कॅरेट सोन्याचे भाव कमी झाले आहेत. 24 कॅरेट सोने 48 हजार 70 रुपये या दराने मिळत आहे. एक किलो चांदीचा दर 63 हजार 300 रुपये असा आहे.\nदेशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.\nत्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. परिस्थितीत बदल होत असल्याने सोने लवकरच 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.\nविशेष म्हणजे, जगातील कोणतेही सरकार सोन्याचे भाव निश्चित करत नाही. सोन्याचे भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा सोने आणि चांदीच्या भावावर परिणाम होऊन त्यानुसार सोने आणि चांदीचे भाव कमी जास्त होत असतात.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/the-indian-team-won-the-series-by-16-runs-so-some-players-were-rested-before-the-world-cup-avw-92-3168094/lite/", "date_download": "2022-12-09T09:25:45Z", "digest": "sha1:5MWL52VIBAO5UQVM2UY2K5AJOV3BQZ5D", "length": 23081, "nlines": 290, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The Indian team won the series by 16 runs. So, some players were rested before the World Cup. avw 92 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nIND vs SA 3rd T20I: तिसऱ्या टी२० सामन्यातून केएल राहुलसह या स्टार फलंदाजांना दिली विश्रांती, काय कारण जाणून घ्या…\nभारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या खिशात घातली. त्यामुळे काही खेळाडूंना विश्वचषकाधी विश्रांती देण्यात आली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसंग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)\nIND vs SA: दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक मालिका जिंकली. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना हा फक्त औपचारिक राहिला आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार केएल राहुलसह अनेक स्टार फलंदाजांना विश्वचषकाआधी विश्रांती देण्यात आली आहे. तिसऱ्या टी२० सामन्यात यामुळे श्रेयस अय्यरसह अनेक खेळाडूंना संघात संधी मिळू शकते.\nसूत्रांच्या माहितीनुसार मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी इंदौर येथे खेळला जाणार आहे. केएल राहुलसह भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांना भारतीय संघातून वगळले आले आहे. विराट हा गुवाहाटी येथून थेट मुंबईत दाखल झाला आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने तीन दिवसांची सुट्टी घेतलीय आणि तो कुटुंबियांसोबत राहणार आहे. विराटसह बीसीसीआयने आणखी एका फॉर्मात असलेल्या फलंदाजाला विश्रांती दिल्याचे वृत्त समोर येतेय. त्यामुळे इंदौर येथे होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात सुपर हिट जोडी दिसणार नाही.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा : IND vs SA ODI Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, श्रेयस उपकर्णधार\nभारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा टी२० सामना झाल्यावर मुंबईला जाणार आहे, कारण भारत ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी ६ ऑक्टोबरला मुंबईतून निघणार आहे. मागे विराटला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतही आराम दिला गेला होता यावरून चर्चांना उधान आले होते. तेव्हा त्याने बॅटला हातदेखील लावला नव्हता. नंतर त्याने आशिया चषक २०२२ मध्ये जबरदस्त पुनरागमन केले. त्याने जवळपास तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके केले होते. आता तो तिसऱ्या टी२० मध्ये खेळणार नाही असे रिपोर्ट्स पुढे येत असताना त्याच्याजागी कोण हा प्रश्नही निर्माण झाला आहे.\nहेही वाचा : IND vs SA: सूर्याच्या वादळी खेळीने आणखी एक रचला इतिहास, ग्लेन मॅक्सवेलचा तोडला विक्रम\nश्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. आघाडीची फळी चांगली कामगिरी करत आहे, तर दिनेश कार्तिक दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. ॠषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळावी यासाठी सूर्या, विराट किंवा राहुल यांना विश्रांती दिली जाऊ शकते.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण : इंडोनेशिया फुटबॉल दुर्घटना कशी घडली फुटबॉलच्या इतिहासात अशा किती शोकांतिका घडल्या\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\n चक्क ऑपरेशन सुरु असताना चाहता पाहत राहिला सामना, अन्…\nविश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का\nFIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकात आता फक्त आठ संघ उरले, जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत कोण कोणाशी भिडणार\nPHOTOS: खांद्याच्या दुखापतीवरील उपचार पूर्ण होताच, मोहम्मद शमी लवकरच करणार पुनरागमन\nPhotos: अॅथलीट द्युती चंदने समलिंगी जोडीदारासह बांधली लग्नगाठ जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ ���ली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nIND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी\n चक्क ऑपरेशन सुरु असताना चाहता पाहत राहिला सामना, अन्…\nFIFA WC 2022: “माझा आणखी एक विक्रम…” ग्रेट पेले यांनी एम्बाप्पेबाबत केले मोठे विधान\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nIND vs BAN: “केएल राहुल हा पर्याय असू…” भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटूने कर्णधारपदावर केली खरपूस टीका\nIPL 2023 New Rule: कोणताही विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनू शकत नाही, जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट\n“जर चिनी आणि कोरियन करू शकतात तर आपण…” रौप्य पदाकामागील वेदनेच्या झालरवर मीराबाई चानूचा हुंकार\nविश्लेषण: टीम इंडियाच्या सततच्या अपयशाला जबाबदार कोण रोहितचे नेतृत्व वनडेतही कुचकामी\nIND vs BAN: “जबाबदार कोण कर्णधार म्हणत…”; भारताच्या दिग्गज खेळाडूची रोहितच्या ‘अर्ध-फिट खेळाडू’ टिप्पणीवर टीका\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/spend-grand-on-the-backdrop-of-the-festivities-with-banks-launching-credit-cards-with-bumper-offers-549758.html", "date_download": "2022-12-09T09:11:51Z", "digest": "sha1:DSD52Q2ZMH5TMCCTFGC4JYRPMJRYUTQD", "length": 12095, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nसणांच्या पार्श्वभूमीवर खर्चाला हातभार, बँका बंपर ऑफरसह क्रेडिट कार्ड करतायत लाँच\nएसबीआय कार्ड आणि एचडीएफसी बँक यांसारख्या मार्केट लीडर व्यतिरिक्त, त्या बँकादेखील नवीन कार्ड लाँच करत आहेत. ज्यांनी आतापर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर केले नव्हते, आता त्या बँकाही नवीन उत्पादने घेऊन बाजारात दाखल होत आहेत. अनेक बँकर्स त्यांच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यांचा मोठा इतिहास आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सचिन पाटील\nनवी दिल्लीः Festive Season Shopping: फेस्टिव्ह सीझन तोंडावर आला असून, नवरात्र ते दसरा, दीपावली आणि भाई दूज दीड महिना किंवा सलग दोन महिने फक्त सणच सण आहेत. सण म्हणजे पूजा करणे, घर सजवणे, लोकांना भेटणे यासह भरपूर खरेदी करण्याची संधी असते. या सणासुदीच्या खरेदीसाठी बाजार सज्ज झालेत.\nबँका नवीन ऑफर्स लाँच करतायत\nऑनलाईन श��पिंग कंपन्या आणि बँका नवीन ऑफर्स लाँच करत आहेत, जेणेकरून या दसरा किंवा दिवाळीला तुमच्या खरेदीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. दीर्घकाळापर्यंत पसरलेल्या कोरोना महामारीनंतर या दिवाळीसंदर्भात सामान्य माणसासह बाजारपेठ आणि बँकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सणांचा हंगाम जवळ येताच बँका विविध प्रकारची नवीन क्रेडिट कार्ड लाँच करत आहेत. सणासुदीच्या खरेदीचा बोजा थेट तुमच्या खिशात पडू नये म्हणून बँका मोठ्या ऑफर्ससह क्रेडिट कार्ड सुरू करत आहेत.\nआता त्या बँकाही नवीन उत्पादने घेऊन बाजारात दाखल\nएसबीआय कार्ड आणि एचडीएफसी बँक यांसारख्या मार्केट लीडर व्यतिरिक्त, त्या बँकादेखील नवीन कार्ड लाँच करत आहेत. ज्यांनी आतापर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर केले नव्हते, आता त्या बँकाही नवीन उत्पादने घेऊन बाजारात दाखल होत आहेत. अनेक बँकर्स त्यांच्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यांचा मोठा इतिहास आहे.\nफेडरल बँकेचा क्रेडिट कार्ड व्यवसायात प्रवेश\nकोचीच्या खासगी फेडरल बँकेने गेल्या महिन्यात क्रेडिट कार्ड व्यवसायाच्या जगात प्रवेश केला, तो कार्ड नेटवर्क ‘व्हिसा’ द्वारे आहे. काही दिवसांनंतर फेडरल बँकेने घरगुती कार्ड नेटवर्क RuPay सह नवीन क्रेडिट कार्ड सुरू केले. बँकांनी आपले लक्ष भारतातील तरुण लोकसंख्येकडे केंद्रित केले आणि तरुणांना क्रेडिट कार्डाशी जोडण्यासाठी नवीन उत्पादने सुरू केली जात आहेत. बँकांना असा विश्वास आहे की, आमचे तरुण भरमसाठ खर्च करतात. भारताचा तरुण जितका त्याच्या उत्पन्नाबाबत गंभीर आहे, तितका खर्च करायला तो मागेपुढे पाहत नाही.\nभारत पारंपरिकपणे डेबिट कार्डची बाजारपेठ\nवित्तीय सल्लागार सेवा क्षेत्रातील दिग्गज पीडब्ल्यूसी इंडियाच्या मते, भारत पारंपरिकपणे डेबिट कार्डची बाजारपेठ आहे. गेल्या दशकात क्रेडिट कार्ड्सच्या वाढत्या मागणीमुळे ही वस्तुस्थिती बदलली. आता क्रेडिट कार्डचा मुक्तपणे वापर केला जात आहे. लोकांना क्रेडिट कार्डचे महत्त्व समजले आहे. वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सेवा आणि नवीन उत्पादने देत आहेत, यामुळे लोकांचा कलही क्रेडिट कार्डांकडे वाढलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, जुलैच्या अखेरीस देशातील क्रेडिट कार्डांची संख्या 63.4 दशलक्ष ओलांडली होती.\nGold Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने घसरले, चांदीदेखील स्वस्त, पटापट तपासा\n Oyo 8340 कोटींचा IPO आणतोय, जाणून घ्या तपशील\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/19957/", "date_download": "2022-12-09T08:13:40Z", "digest": "sha1:DTAVUGVCTWTEPUFKXJC45FZVA6DLEA7E", "length": 9329, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "प्रेयसीची केली होती हत्या; तरुणाला आजन्म कारावास | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra प्रेयसीची केली होती हत्या; तरुणाला आजन्म कारावास\nप्रेयसीची केली होती हत्या; तरुणाला आजन्म कारावास\nम.टा. प्रतिनिधी, : लग्नास नकार दिला म्हणून प्रेयसीवर कोयत्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. २०१६ मध्ये अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड भागात ही घटना घडली होती.\nनगरचे मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा निकाल सुनावला. आरोपी प्रदीप माणिक कणसे (वय २४, रा. तळणी, जि. लातूर) याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. त्यांनी १९ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून युक्तिवाद केला. या खटल्यात महत्वाचे साक्षीदारही फितूर झाले होते. पीडित तरुणी उन्हाळ्याच्या सुट्टीत नगरमधील तिच्या नातेवाईकांकडे आली होती. २७ मे रोजी तिचा प्रियकर आरोपी कणसे नगरला आला. येथे आल्यावर त्याने ऊस तोडण्याचा कोयता खरेदी केला. त्याला धार लावून घेतली. एका पिशवीत तो ठेवून ती तरुणी राहत असलेल्या घरी गेला. दोघे घराच्या छतावर गेले. तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला.\nया खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. शिवाय काही महत्वाचे साक्षीदार फितूर झाले. सरकारी वकील पाटील यांनी परिस्थितीजन्य पुरावा आणि अन्य साक्षीदारांच्या साक्षींवर हा खटला पुढे चालवला. आरोपीनेही बचाव केला. आमचे लग्न तिच्या नातेवाईकांना मान्य नव्हते. त्यामुळे आपण तेथे पोहचण्यापूर्वीच हस्तकांमार्फत तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आपल्याला या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे, असा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला होता. सरकारी वकिलांनी हा युक्त���वाद खोडून काढला. आरोपी प्रदीप यानेच तिच्याकडे लग्नाची मागणी केली होती. तिने ती नाकारल्यामुळे त्याने नियोजनबद्धरित्या तिचा खून केला. यासाठी संबंधित दुकानदार, पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला. कोर्टाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. घटना घडली तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. त्यामुळे यामध्ये बाललैंगिक अत्याचाराचेही कलम लावण्यात आले आहे. आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.\nPrevious article'ते' ५ जण शस्त्रे घेऊन कारमधून जात होते, नाकाबंदी केली तेव्हा\nNext article'दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण'\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\npaytm share buyback, Paytm Buyback: आधी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आता कंपनी शेअर बायबॅकच्या विचारात; बातमीमुळे शेअर्समध्ये उसळी – paytm share price stocks climb the...\nshivsena mps, ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वालाच सुरुंग; शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट\nधक्कादायक…. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले तीन खेळाडू करोना पॉझिटीव्ह\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-scorpio-horoscope-in-marathi-25-11-2021/", "date_download": "2022-12-09T08:56:06Z", "digest": "sha1:AOPME47M6UANROQ26HJHPNXOAVIYOSDZ", "length": 13730, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays vrischika (Scorpio) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nआईचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान\nअनैतिक संबंधांत अडसर, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा करेक्ट कार्यक्रम\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\n'तो' लॉकरसह घ���ाचा दरवाजाही घेऊन जायाचा, पाहा कसं फुटलं बिंग, Video\n'...तर माझी मुलगी वाचली असती'; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप\nअनैतिक संबंधांत अडसर, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा करेक्ट कार्यक्रम\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nलग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले\n'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् भयानक घडलं\nआईचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी कपूर मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; बिकीनीतील PHOTO व्हायरल\nआमिर खानचं चाललंय काय घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nबांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश\nपाकिस्तानात इंग्लंडचा संघाच्या हॉटेलजवळ गोळीबार, सरावाला जाण्याआधी घटनेने खळबळ\n2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nलग्नसराईत सर्वात जास्त मागणी असलेल्या गुलाबाची शेती कशी करायची\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\n नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया\nतुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nकेसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर ��ारहाण; घटनेचा Shocking Video\nअसा कसा football वेडा ऑपरेशन सुरु आणि मॅच पाहातोय रुग्ण... फोटोची एकच चर्चा\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहिरव्या मिरचीचे हे उपाय आहेत चमत्कारिक; अनेक अडचणींचा होईल The End\nहोम » अॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआज उक्ती व कृती यावर नियंत्रण ठेवण्यास श्रीगणेश सांगत आहेत. रोजची कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याची संभावना आहे. खाणे - पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. आध्यात्मिक साधनेसाठी दिवस चांगला आहे. चिंतन - मनन यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी सुद्धा दूर होतील.\nवृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.\nसंपला या 5 राशींचा वाईट काळ, शुक्राचे संक्रमण या लोकांना करेल मालामाल\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/district-sainik-welfare-office-kolhapur-bharti/", "date_download": "2022-12-09T08:27:40Z", "digest": "sha1:JUBSK3PFZXWWNZ6KB7MKEOOZCH62I36A", "length": 22867, "nlines": 325, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती ���०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nHomeGovernment Schemesजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर मध्ये “लिपिक, वीजतंत्री, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी” रिक्त पदांची भरती २०२२.\nजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर मध्ये “लिपिक, वीजतंत्री, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी” रिक्त पदांची भरती २०२२.\nApril 19, 2022 Shanku Government Schemes, Kolhapur Bharti Comments Off on जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर मध्ये “लिपिक, वीजतंत्री, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी” रिक्त पदांची भरती २०२२.\nजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: लिपिक, वीजतंत्री, ड्रायव्हर, सफाई कर्मचारी (पुरुष), सफाई कर्मचारी (स्त्री).\n⇒ रिक्त पदे: 07 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: कोल्हापूर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: ३१ मे २०२२.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार, सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी.\n⇒ रिक्त पदे: 26 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: कोल्हापूर.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 25 एप्रिल 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nमुद्रण संचालनालय (DOP) मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट���टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2018/02/", "date_download": "2022-12-09T08:26:11Z", "digest": "sha1:PB2P23VFIF333IDO2N6GUMNGHDSOGH5X", "length": 9187, "nlines": 138, "source_domain": "spsnews.in", "title": "February 2018 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nदि.११ मार्च रोजी मुंबई त पुरस्कार सोहळा व स्नेह मेळावा\nबांबवडे : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबई इथं ‘ एसपीएस न्यूज ‘ च्या\nतात्यासाहेब कोरे महाविद्यालयात पारितोषक वितरण समारंभ संपन्न\nवारणा वार्ताहर : वारणानगर ता पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषक वितरण समारंभ संपन्न झाला. क्रीडा पारितोषक\nनावली त भीषण आग :आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान : जीवित हानी नाही\nपैजारवाडी प्रतिनिधी : नावली (ता.पन्हाळा ) येथे दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या दहा ते बारा होळ्यांना आग लागून, सुमारे पाच\nपत्रकार दिग्विजय कुंभार यांना मातृशोक\nबांबवडे : पत्रकार दिग्विजय कुंभार यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई पांडुरंग कुंभार यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले.\nश्रीदेवी यांचे हृदयविकाराने निधन : सिनेसृष्टीवर शोककळा\nबांबवडे : हिंदी सिने सृष्टीतील अभिनेत्री श्रीअम्मा आय्यापन उर्फ श्रीदेवी यांचे दुबई इथं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. या दुर्दैवी\nशिराळ्याची आणखी एक चित्रकृती “लेझीम “\nशिराळा प्रतिनिधी : भोपाळ येथे घेण्यात आलेल्या २२ व्या अखिल भारतीय बाल शैक्षणिक ऑडीओ- व्हिडिओ महोत्सव व आईसीटी मेला –\nसजीव देखाव्यांसह भगवी शिवमय मिरवणूक बोरपाडळे इथ संपन्न\nपैजारवाडी प्रतिनिधी :- बोरपाडळे (ता .पन्हाळा) येथील आदर्शवत ठरलेल्या “एक गाव ��क शिवजयंती” या संकल्पनेतून सलग दुसऱ्याही वर्षी शिवजयंती मोठ्या\nभिडे गुरुजींचे व्याख्यान जोशपूर्ण वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न\nबांबवडे : येथील संयुक्त शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेले, आदरणीय भिडे गुरुजी यांचे व्याख्यान हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाले.\nभिडे गुरुजींच्या व्याख्यानाबाबत पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन सादर\nबांबवडे : बांबवडे येथील भिडे गुरुजींच्या व्याख्यानाबाबत काही संघटनांनी केलेल्या विरोधाबाबत शिवजयंती उत्सव कमिटी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, सचिन मुडशिंगकर,\nआदरणीय भिडे गुरुजींचे व्याख्यान हे, होणारच …\nबांबवडे : शिवजयंती निमित्त बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नियोजित आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजी यांचं व्याख्यान,नियोजित वेळेवर होणारच. असा निश्चय\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitelegram.com/2020/06/02/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-09T08:32:36Z", "digest": "sha1:NSFB5U5ODX53ZDCKNCWQJICBYKFCLJ5U", "length": 9817, "nlines": 86, "source_domain": "www.mumbaitelegram.com", "title": "नवी मुंबईत मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड – Loksatta – Mumbai Telegram – Pure Mumbai News for you!", "raw_content": "\nनवी मुंबईत मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड – Loksatta\nनवी मुंबई : मुंबई महानगर पालिकेप्रमाणे नवी मुंबई शहरात देखील नागरिकांना मुखपट्टी लावणे सक्तीचे केले आहे, नवी मुंबई शहरात ही कोरोना ग्रस्ताचा आकडा वाढत आहे. नवी मुंबई महापालिका विविध नियोजन करून समाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात ही एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच रस्ते, रुग्णालयात, बाजारपेठ इत्यादी अत्यावश्यक ठिकाणी जाण्यासाठी मास्कचा वापर करावा असे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.\nसार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरल्यास तसेच इतरत्र ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. आजवर एकूण १६५ जणांवर कारवाई करून एक लाख ९५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. यामध्ये मुखपट्टी न वापरणाऱ्या ५८ जणांवर तर ६५ दुकान धारकांवर सामाजिक अंतर न पाळल्याने कारवाई करण्यात केली आहे, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर ५० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुखपट्टी न वापरणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रु तर दुकान धारकांकडून दोन हजार रुपये दंड आकारला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनवी मुंबईत 1321 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक 495 रुग्ण एपीएमसीतील, 9870 होम क्वारंटाईन – TV9 Marathi\nनवी मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 37 हजारवर पोहोचला असताना नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1321 वर पोहोचला आहे. तर 39 कोरोनाबळी गेले आहेत. सध्या नवी मुंबईत 9870 व्यक्तींना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Navi Mumbai Corona Cases Update) नवी मुंबई महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमधील जवळपास 6 हजार व्यापारी, माथाडी […]\nमुंबईतील पादचाऱ्यांची दमछाक टळणार; महापालिकेचा मोठा निर्णय – Maharashtra Times\nमुंबई : मुंबईतील स्कायवॉकचा पादचाऱ्यांकडून होणारा अल्प वापर हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. उंचावरील स्कायवॉकवर जाण्यासाठी पायऱ्या चढताना दमछाक होत असल्याने मुंबईकरांनी स्कायवॉककडे पाठ फिरवल्याचे दिसते. याचा गैरफायदा घेत स्कायवॉकचा ताबा फेरीवाले, भिकाऱ्यांनी घेतला. त्यावरून सातत्याने होणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुंबई महापालिकेने नवीन स्कायवॉकप्रमाणेच पादचारी पुलांवर जाण्यासाठी स्वयंचलित सरकते जिने पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. […]\nमुंबईत मोठी रुग्णवाढ ; दिवसभरात १३७७ करोनाबाधित – Loksatta\nराज्यात मुंबईत सर्वाधिक करोनाप्रसार होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात २१७२ करोनाबाधित आढळल़े त्यात सर्वाधिक १३७७ रुग्ण मुंबईत आढळले आहेत़. शहरात गेल्या आठवडय़ात एक टक्क्यांपेक्षाही कमी असलेले बाधितांचे प्रमाण आता तीन टक्क्यांवर गेल्याने मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर असल्या��ी भीती व्यक्त होत आह़े राज्यात […]\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली मुंबईची हवा इतकी का खालवली\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रेदरम्यानच्या झाडांचा समावेश – Loksatta\nठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच – Loksatta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/marathi-news-sports-news-cricket-news-india-versus-sri-lanka-rohit-sharma-virat-kohli-341", "date_download": "2022-12-09T09:26:06Z", "digest": "sha1:BTWYJSKIHVFMHGUFFTUOWPZB2RYT2RNP", "length": 9792, "nlines": 118, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "टी-20 यशावर आजच शिक्कामोर्तब? - marathi news sports news cricket news India versus Sri Lanka Rohit Sharma Virat Kohli | Sakal Sports", "raw_content": "\nटी-20 यशावर आजच शिक्कामोर्तब\nटी-20 यशावर आजच शिक्कामोर्तब\nइंदूर : श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या भारताला तीन सामन्यांची ही मालिका उद्याच जिंकण्याची संधी आहे. कसोटी, एकदिवसीय आणि आता टी-20 मालिकाही जिंकणे भारतासाठी कठीण नाही.\nकटकच्या बाराबती स्टेडियममध्ये रविवारी श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या संघासमोर आव्हानच उभे करू शकला नाही. टी-20च्या तुलनेत भारताने 93 धावांचा मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने श्रीलंका संघाचे केलेले मानसिक खच्चीकरण उद्याच्या सामन्यासाठीही यजमानांची ताकद अधिक भक्कम करणारे ठरणार आहे.\nइंदूर : श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करून पहिला टी-20 सामना जिंकणाऱ्या भारताला तीन सामन्यांची ही मालिका उद्याच जिंकण्याची संधी आहे. कसोटी, एकदिवसीय आणि आता टी-20 मालिकाही जिंकणे भारतासाठी कठीण नाही.\nकटकच्या बाराबती स्टेडियममध्ये रविवारी श्रीलंकेचा संघ रोहित शर्माच्या संघासमोर आव्हानच उभे करू शकला नाही. टी-20च्या तुलनेत भारताने 93 धावांचा मोठा विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने श्रीलंका संघाचे केलेले मानसिक खच्चीकरण उद्याच्या सामन्यासाठीही यजमानांची ताकद अधिक भक्कम करणारे ठरणार आहे.\nदक्षिण आफ्रिका दौरा लक्षात घेऊन भारताने या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा या तिघाच खेळाडूंना स्थान दिले. महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता नवोदितांवर भर आहे, पण हा संघही तुलनेने अनुभवी असलेल्या श्रीलंकेपेक्षा सरस ठ��ेल.\nकटकमध्ये पडलेल्या दवाचा भारतीय गोलंदाजांना फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती; परंतु यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या मनगटाने चेंडू वळवणाऱ्या फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. त्यामुळे भारतीयांसाठी आता नाणेफेकीचा मुद्दा गौण ठरत आहे. मोहालीतील एकदिवसीय सामन्यातही नाणेफेक गमवल्यावरही भारताने सामना जिंकला होता.\nमालिका जिंकण्यासाठी उद्याचा सामना महत्त्वाचा असल्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. आता फिरकी गोलंदाजांवरच विश्वास वाढलेला असल्यामुळे उद्या कदाचित बुमराऐवजी महंमद सिराज असा बदल केला जाऊ शकतो. कालच्या सामन्यात दिनेश कार्तिकला फलंदाजी मिळाली नव्हती, त्यामुळे एक फलंदाज कमी करून अतिरिक्त गोलंदाज खेळवला जाण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकेल.\nभारताने गेल्या काही मर्यादित षटकांच्या सामन्यात यश मिळवलेले असले तरी फलंदाजीतील चौथ्या क्रमांकावर आलटून पालटून संधी देण्यात येत आहे. कालच्या सामन्यात धोनीने दाखवलेली आक्रमकता आणि सामन्यानंतर रोहित शर्माने केलेले वक्तव्य यावरून धोनी चौथ्या क्रमांकावरच खेळणार, हे स्पष्ट झाले आहे.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/sunscreen-tube/", "date_download": "2022-12-09T10:24:53Z", "digest": "sha1:D6N23K6Q24E5R4Y3JN3DZ3K2JEIA5A6Q", "length": 12254, "nlines": 265, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " सनस्क्रीन ट्यूब उत्पादक आणि पुरवठादार |चीन सनस्क्रीन ट्यूब कारखाना", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nस्क्रू कॅपसह उच्च दर्जाची कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमऊ पॅकेजिंग शैम्पू कॉस्मेटिक ट्यूब\nदोन रोलर्ससह ग्राहक कॉस्मेटिक पॅकेजिंग आय क्रीम ट्यूब\nरिकामे फेस वॉश प्लास्टिक ट्यूब कॉस्मेटिक पॅकेजिंग\nकस्टम प्रिंटिंग हँड क्रीम कॉस्मेटिक पॅकेजिंग प्लास्टिक ट्यूब\nआम्ही हजारो उत्पादने प्रदान करतो ज्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या कॉस्मेटिक ट्यूब आणि बाटल्यांचा समावेश होतो, जसे की आय क्रीम ट्यूब, हँड क्रीम ट्यूब, लिप ग्लॉस ट्यूब, फेस क्लीन्सर ट्यूब, पंप बाटली आणि असेच.शिवाय, आमच्या उत्पादनांमध्ये बायोडिग्रेडेबल पीसीआर ट्यूब आणि इतर पर्यावरणास अनुकूल उत्पादनांचा समावेश आहे.त्याची उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे.\nकस्टम एम्प्टी फेस हँड क्रीम सनस्क्रीन ट्यूब पॅकेजिंग स्किनकेअर स्क्विज कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 19 मिमी-25 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\n60ml डिग्रेडेबल सनस्क्रीन पॅकेजिंग कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25 मिमी-30 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nउच्च दर्जाचे बीबी क्रीम सनस्क्रीन पॅकेजिंग कॉस्मेटिक प्लास्टिक ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 19 मिमी-25 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nचेहऱ्याच्या संरक्षणासाठी घाऊक प्लास्टिक कॉस्मेटिक सनस्क्रीन ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 19 मिमी-25 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nप्लॅस्टिक कॉस्मेटिक एअरलेस पंप पॅकेजिंग\nकॉस्मेटिक प्रकार: बीबी क्रीम, सनस्क्रीन क्रीम\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 25-30 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nसनस्क्रीनसाठी घाऊक प्लास्टिक कॉस्मेटिक सॉफ्ट ट्यूब\nमूळ ठिकाण: यंगझोउ, चीन\nट्यूब व्यास: 19 मिमी-25 मिमी\nपृष्ठभाग हाताळणी: तकतकीत पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nट्यूब सजावट: ऑफसेट प्रिंटिंग, सिल्कस्क्रीन प्रिंटिंग, हॉट-स्टॅम्पिंग आणि लेबलिंग\nटोपी सजावट: चमकदार पृष्ठभाग/मॅट पृष्ठभाग\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/631088d0fd99f9db45f6f4df?language=mr", "date_download": "2022-12-09T08:20:12Z", "digest": "sha1:GF4ACFR2JOVPNE4BW5MXJCMV5MB3H6OZ", "length": 2991, "nlines": 45, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - माशांपासून बनवलेल्या सेंद्रिय खताची खासियत काय आहे? - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nमाशांपासून बनवलेल्या सेंद्रिय खताची खासियत काय आहे\n➡️शेतकरी मित्रानो, सध्या जैविक खत वापरामध्ये मोट्या प्रमाणात वाढ होत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत माशांपासून जे जैविक खत तयार होते त्याचा वापर कसा करावा आणि त्याचा फायदा काय आहे याबद्दल तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. अॅग्रोस्टार अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे http://bit.ly/agrostarapp क्लिक करा. आम्हाला फेसबुकवर फॉलो करा 👉 https://www.facebook.com/AgroStar.India/ आम्हाला इन्स्टाग्राम वर फॉलो करा 👉 https://instagram.com/agrostar_inutm... शेअरचॅटवर फॉलो करा 👉 https://sharechat.com/profile/agrostar टेलीग्रामवर फॉलो करा 👉 https://t.me/agrostarindia ➡️संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nगुरु ज्ञानजैविक शेतीव्हिडिओकृषी वार्तामहाराष्ट्रमासा\nशेतातील ओहोळ नाले कसे बुजवावे\nखतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना\nअमेंझ एक्स काय आहे\nथंडीपासून भाजीपाला पिकांचे संरक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE-%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T10:35:56Z", "digest": "sha1:VQAKIHOPOPLXH7KU7S2SMHF2B4YXKTMS", "length": 7309, "nlines": 81, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "दिवसभरात कोरोनाचे ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी - India Darpan Live", "raw_content": "\nदिवसभरात कोरोनाचे ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी\nराज्यात १ लाख ३२ हजार रुग्णांवर उपचार सुरू\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई : राज्यात आज ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८२ हजार २१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८३६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ नमुन्यांपैकी ३ लाख २७ हजार ०३१ नमुने पॉझिटिव्ह (१९.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ७९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २४६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के एवढा आहे.\nराज्यात नोंद झालेले २४६ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-३, ठाणे मनपा-३, नवी मुंबई मनपा-६, कल्याण-डोंबिवली मनपा-३, उल्हासनगर मनपा-५ भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-४, रायगड-४,पनवेल-२, नाशिक-२, नाशिक मनपा-४, मालेगाव मनपा-१, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे-१, जळगाव-४, जळगाव मनपा-२, नंदूरबार-२, पुणे-१, पुणे मनपा-४०, पिंपरी-चिंचवड मनपा-१५,सोलापूर-६, सोलापूर मनपा-४, सातारा-८, कोल्हापूर-१, कोल्हापूर मनपा-२, सांगली-२, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-१२, जालना-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर-३, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-३, नांदेड-२, अकोला-१, अमरावती-१, यवतमाळ-३, वाशिम-२, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ३ अशी नोंद आहे.\nएकूण: बाधित रुग्ण-(३,२७,०३१) बरे झालेले रुग्ण-(१,८२,२१७), मृत्यू- (१२,२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३२,२३६)\nनंदुरबार जिल्ह्यातील चार शहरात आठ दिवस कडक संचारबंदी\nव्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २० ते ३० जुलै दरम्यान\nव्यक्तिमत्व चाचणी परीक्षा २० ते ३० जुलै दरम्यान\nसमृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:07:47Z", "digest": "sha1:6CS4YWHS7IRGPNE77CUNLAQDM5YMZRDC", "length": 30304, "nlines": 142, "source_domain": "mediawatch.info", "title": "काळ तर मोठा कठीण आला... - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी काळ तर मोठा कठीण आला…\nकाळ तर मोठा कठीण आला…\nगेल्या दोन दिवसांत अनेक विषयांची सरमिसळ करून वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. त्यातून परिस्थितीचे नीट आकलन होण्याऐवजी गुंतागुंत वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि एखाद्या वाक्यात प्रतिक्रिया देण्यामुळं भूमिका स्पष्ट होत नाही त्यामुळं मुद्दाम हे लिहित आहे. प्रसारमाध्यमांच्यादृष्टिनेही कसोटीच्या असलेल्या या काळात आपण कुठे होतो याचीही त्यानिमित्ताने नोंद व्हावी किमान आपल्यासाठी एवढाच हेतू आहे.\nएबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना झालेली अटक ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. काल मुंबईत वांद्रे स्थानकावर जी गर्दी जमली त्यासाठी एबीपी माझाची ट्रेन सुरू होणार असल्यासंदर्भातील बातमी कारणीभूत असल्याच्या आरोपावरून ही कारवाई झाली आहे. अत्यंत संवेदनशील काळात जो गोंधळ झाला त्यामुळे महाराष्ट्र सरकारही हबकून गेले, अशा परिस्थितीत आपण कठोर पावले उचलत आहोत, हे दाखवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून केलेली कारवाई यापलीकडे त्याला फारसा अर्थ नाही. माझ्या आकलनानुसार ज्या कारणासाठी राहुल कुलकर्णीला अटक केली आहे, त्याच कारणासाठी विनय दुबेला अटक झाली आहे. तसे असेल तर यातील एकाची अटक चुकीची आहे. अर्थात राहुल कुलकर्णीची अटक चुकीची आहे, हे मी ठामपणे म्हणू शकतो.\nएबीपी माझाची बातमी आणि त्यासंदर्भातील वस्तुस्थिती संपादक राजीव खांडेकर यांनी स्पष्ट केली आहे. विशेष रेल्वे सोडण्याची बातमी सकाळी नऊ वाजता दाखवली. अकरानंतर तर कोणत्याही ट्रेन सुरू होणार नसल्याची बातमी दिली. त्यामुळे या बातमीमुळे गोंधळ झाला हे म्हणणे पटणारे नाही. आजच्या एकूण वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांच्या आशयाचे सपाटीकरण आणि सुमारीकरण होत असल्याच्या काळात राहुल कुलकर्णी यांच्यासारख्या पत्रकारामुळे महाराष्ट्राचे काही वेगळे वार्तांकन पाहायला मिळत असते. ते संवेदनशील आणि उत्तम राजकीय, सामाजिक आकलन असलेले पत्रकार आहेत. कुठल्याही एका व्यक्तिच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला मान्य असायला पाहिजे असे नाही. अनेकदा काही गोष्टी स्वतःच्याही मनाविरुद्ध कराव्या लागण्याचा हा काळ आहे. अशा काळात राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझाच्या कव्हरेजसंदर्भात अनेक मतभेद असू शकतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठिशी उभे राहणे हे मला माझे कर्तव्य वाटते.\nवर्तमानातील एखाद्या गंभीर विषयासंदर्भात काही महत्त्वाची घडामोड होणार असल्याची बातमी समजल्यावर आणि त्याच्या पुष्ट्यर्थ अधिकृत कागद मिळाल्यानंतर एक्साईट झाला नाही, तर तो रिपोर्टर असू शकत नाही. त्यातून ट्रेनशी संबंधित बातमी दिली गेली असावी. त्यासंदर्भात अधिक खातरजमा करणे शक्य होते. दुर्दैवाने ते झाले नाही त्यामुळेच पुढचे सगळे रामायण घडले. वांद्र्यात जे लोक जमले होते तो वर्ग ‘टीव्ही नाइन’ ‘भारतवर्ष’, ‘रिपब्लिक भारत’, ‘इंडिया टीव्ही’, ‘सुदर्शन’ वगैरे वृत्तवाहिन्या पाहणारा वर्ग होता. तो ‘एबीपी माझा’ची बातमी पाहून आला असे म्हणणे म्हणजे म्हणजे टार्गेट ठरवून मत बनवल्यासारखे आहे. वांद्र्यात जी गर्दी जमवली ती नियोजनबद्धरितीने जमवण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. लोक जमले होते ती जागाही विशिष्ट हेतू ठेवून निवडण्यात आली असावी. रजत शर्मा यांच्यासारख्या पत्रकारानेही, मशिदीसमोर गर्दी जमल्याचे जे ट्विट केले, त्यावरून संबंधितांचे हेतू स्पष्ट होतात. पोलिसांनी या गोष्टीच्या मुळाशी जायला हवे. ते षड् यंत्र रचणारे कोण आहेत ते शोधून त्यांना बेड्या ठोकायला पाहिजेत. केवळ सरकार काहीतरी करते आहे हे दाखवण्यासाठी वरवरची कारवाई पुरेशी ठरणार नाही.\nदुसरा मुद्दा आहे स्थलांतरित मजुरांचा. तीन आठवड्यांपासून अधिक काळ हे मजूर ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. ज्यांना संधी मिळाली आणि शक्य झाले त्यांनी पायी, सायकलने असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठले. ते सुटले. बाकीचे नरकयातनांमध्ये अडकले. २४ तारखेला टाळेबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत उद्रेक झाला. मुंबईत त्यावेळी तो झाला नाही. परंतु परवा वांद्रे येथे लोक जमले त्याची कारणे काहीही असली तरी तो तळातल्या घटकांचा उद्रेक होता, हे आपण समजून घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. अडकून पडलेल्या लोकांसाठीची व्यवस्था फार वाईट असल्याचे ठिकठिकाणचे अहवाल आहेत. लोकांना दोनवेळेला नीट खायला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत कुठल्यातरी शाळेत, मोठ्या हॉलमध्ये लोकांना ठेवले आहे. तिथे ना पंख्यांची व्यवस्था. ना पाण्याची व्यवस्था. ना नीट स्वच्छतागृहांची व्यवस्था. ठिकठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी लोक अडकले आहेत, तसेच हजारो लोक मुंबईत अड़कले आहेत. ते जसे परराज्यांतील आहेत, तसेच महाराष्ट्रातील आहेत. जे लोक घरात पंख्यांखाली पाककलेची प्रात्यक्षिके आणि गाण्याचे व्हिडिओ बनवत बसलेत ते शहाजोगपणे सांगताहेत की लोकांनी आहे तिथेच थांबणे सर्वांच्या हिताचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही सुरुवातीपासून तेच सांगत आहेत. वैद्यकीय आघाडीवर महाराष्ट्र सरकार नियोजनबद्ध रितीने काम करते असले तरी लोकांच्या व्यवस्थेच्या आघाडीवरची परिस्थिती निराशाजनक आणि वाईट आहे, हे स्पष्टपणे नमूद करायला हवे. केवळ दोन वेळचे खायला दिले म्हणजे लोकांची सोय केली आणि आपली जबाबदारी संपली असे होत नाही. माणूस म्हणून जगण्यासाठी त्यापलीकडे काही हवे असते. फुकटचे खायला मिळत असूनही उगाच लोक भिंतीवरून उड्या मारून शेकडो किलोमीटर धावत, चालत जाण्याचे धाडस करीत नाहीत.\nज्यांना कुणाला वाटतं ना की, लोकांनी आहे तिथंच थांबावं त्यांच्यासाठी केशव मेश्राम यांच्या कवितेच्या ओळी आठवतात.\nएक दिवस मी परमेश्वराला\nतो लेकाचा फक्कन हसला.\nम्हटलं, साल्या तुकडाभर भाकरीसाठी\nगाडीभर लाकडं फोडशील काय\nतर ज्याला कुणाला वाटतं ना की, लोकांनी तिथंच थांबावं त्यांनी एकवेळ धारावीतल्या सार्वजनिक शौचालयात विधी करून दाखवावा नाहीतर दुपारच्या उन्हात कुठल्याही मोबाइल टॉयलेटमध्ये बसून दाखवावं.\nव्यवस्थेपुढं माणसांमाणसांमध्ये कसा भेद असतो बघा. सरकारनं परदेशातल्या लोकांना विमानानं आणलं आणि त्यांनी आणलेल्या रोगासाठी इथल्या कष्टकरी लोकांना खुराड्यांत कोंडून ठेवलं. स्थलांतरित मजूर आणि धार्मिक पर्यटक वेगवेगळे असतात हे गुजरात सरकारनं द���खवून दिलं. टाळेबंदी २४ मार्चला जाहीर झाल्यानंतर गुजरातचे १८०० पर्यटक हरिद्वारमध्ये अडकले होते. गुजरात सरकारने २८ बसेसमधून २८ मार्चला त्यांना गुजरातमध्ये आणलं. सुरत, बडोदा, राजकोट, भावनगर, जामनगर आणि खेडा या जिल्ह्यांतील हे यात्रेकरू होते. म्हणजे गुजरातने आपले बाहेर अडकलेले लोक आणले. उत्तरप्रदेश सरकारने दिल्लीत अडकलेल्या आपल्या हजारो लोकांसाठी शेकडो बसेस पाठवल्या. महाराष्ट्र सरकारने मात्र पुण्या-मुंबईत अडकलेल्या आपल्या लोकांसाठी अशी काही सुविधा केली नाही. ते लोक अजूनही अडकून पडले आहेत. या गोष्टीचीही नीट नोंद करायला हवी.\nवांद्रे येथील घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते ज्या रितीने प्रतिक्रिया देऊ लागले ते आश्चर्यकारक होते. वांद्रे येथील गर्दी हे महाराष्ट्र सरकारविरोधातील षड्.यंत्र असल्याची शंका बळकट ठरणारा भाजपच्या नेत्यांचा एकूण उत्साह होता. स्थलांतरित मजुरांचे जे हाल होत आहेत, त्याला खरेतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक जाहीर केलेली टाळेबंदी कारणीभूत आहे. एकूणच करोनाच्या काळातला भाजपच्या नेत्यांचा एकूण व्यवहार गंभीर नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी असताना सगळ्यांनी पीएम केअर्सला देणग्या दिल्या. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसही पीएमकेअर्सला देणग्या देण्याचे आवाहन करू लागले. त्यातून त्यांची नियत दिसून येत होती. संकटाच्या मुकाबला संयुक्तपणे करण्याऐवजी कुरघोडीचे राजकारण करण्यातच हे नेते धन्यता मानत आहेत. एवढे सुमार लोक कसे काय राज्य करीत होते, याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. उद्धव ठाकरे ज्या संयमाने परिस्थितीला सामोरे जात आहेत, ते पाहून लोक आपोआप तुलना करू लागले आहेत. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी नाहीत, याबद्दल दुस-यांदा लोक मनोमन समाधान व्यक्त करीत आहेत. सीएए, एनआरसीच्या काळात महाराष्ट्र शांत राहिला त्यावेळी पहिल्यांदा आणि आता करोनाच्या संकटात दुस-यांदा. कारण महापुराच्या काळात महापुराने पश्चिम महाराष्ट्राला विळखा घातला तरी फडणवीस महाजनादेश यात्रेत व्यस्त होते, हे लोक विसरलेले नाहीत. आजही कठीण काळात ते चिरकुट मुद्द्यांचे राजकारण करीत आहेत. स्वतःला जमत नाही म्हटल्यावर राज्यपालांना हाताशी धरून कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र डोळे उघडे ठेवून बघत आहे.\nटीव्हीवर धीर देणारे उद्धव ठाकरे दिसतात. भीती घालणा-या नरेंद्र मोदींच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारे उद्धव ठाकरे आश्वासक वाटतात. परंतु महाराष्ट्र आश्वस्त असण्याचे तेवढेच एक कारण नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे उत्तम काम करताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण अशी अनुभवी मंत्र्यांची फळी त्यांच्यामागे खंबीरपणे काम करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कृतीतून जो आत्मविश्वास दिसतो आहे, तो या अनुभवी फळीच्या बळावरचा आहे, हेही विसरून चालणार नाही.\nराहुल कुलकर्णी प्रकरणावरून सगळ्याच प्रसारमाध्यमांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे. एखाद्या प्रकरणावरून जेव्हा असंतोष निर्माण होतो तेव्हा तेवढेच कारण नसते. त्याआधी साचलेले बरेच काही असते. आजच्या काळात प्रादेशिक माध्यमांचे सूत्रधार कोण आहेत आणि कळसूत्री बाहुल्या कोण आहेत, हिंदी वाहिन्यांचे सूत्रधार कोण आहेत आणि राजापेक्षा राजनिष्ठ कोण आहेत हे सगळे लोकांना कळत असते. त्यातून मग हितसंबंध दुखावलेली मंडळी संधी साधतात. सध्याचा काळ सनसनाटी निर्माण करण्याचा, धार्मिक विद्वेषाच्या बातम्या पेरून टीआरपी वाढवण्याचा नाही याचे भान सगळ्यांनीच ठेवायला हवे.\n(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे सहायक वरिष्ठ संपादक आहेत)\nPrevious articleराहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा\nNext articleजे चुकलं ते चुकलं आणि जे योग्य ते योग्य म्हणायची वेळ आलेली आहे\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nराहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच���या लाटा होतील का \nचोरमारे यांचा लेख उत्तम.अतिशय balanced.चहूबाजूंनी विचार केलेला आणि करायला लावणारा.बाहेर प्रांतातील मजुरांना बसेस करून ताबडतोब त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोचवायला हवेच.\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T10:24:01Z", "digest": "sha1:YLZEFIEFTDKXNOV2IUWCNWNPS5YZHVRA", "length": 39915, "nlines": 138, "source_domain": "mediawatch.info", "title": "स्त्री-पुरुष संबंध (उत्तरार्ध)- पती-पत्नी नाते - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized स्त्री-पुरुष संबंध (उत्तरार्ध)- पती-पत्नी नाते\nस्त्री-पुरुष संबंध (उत्तरार्ध)- पती-पत्नी नाते\nमाणसाचं भावविश्व जेवढं समृद्ध असतं तेवढंच त्याचं करियर चांगलं बहरतं, मनमाफिक आकार घेतं हे आता जगभरातल्या तत्वज्ञांनी मान्य केलेलं आहे. या भावविश्वात निर्व्याज प्रेम असतं, विश्वासाची सोबत असते, सुखाचा सहवास असतो तसंच संतुष्ट कामजीवन पण असतं. पण आपल्याकडे कामजीवनाबद्दल बोलणं हा एवढा मोठा Taboo – एवढं निषिद्ध मानलं जातं की फार कमी विवाहित जोडपी याबद्दल मोकळेपणाने बोलतात.\nजगातलं सगळ्यात गुंतागुंतीचं नातं म्हणजे स्त्री-पुरुष संबंध.. त्यातलंही नवरा-बायको संबंध म्हणजे तव्यावरची पोळी. नीट भाजली गेली तर ठीक, नाहीतर नुसतेच चटके आणि कच्ची किंवा करपलेली पोळी. पण जेव्हा डबाभर पोळ्या केल्या जातात, तेव्हा बनवणारी व्यक्ती तज्ज्ञ असली तर एखादीच पोळी करपते, एखादीच कच्ची राहते. चांगल्या पोळ्यांकडे फार कुणी पाहत नाही, बिघडलेल्या पोळीची याद मात्र जास्त काढली जाते. त्यामुळे मी काहीतरी समस्या असलेल्या जोडप्यांबद्दल लिहिणार असले तरी बहुसंख्य जोडपी सुखात असतात हेही मी सगळ्यात आधी मान्य करते. माझा संसार मोडला म्हणून ‘लग्नसंबंधच वाईट’ असतात असं म्हणणं म्हणजे सासूशी भांडण झालं म्हणून तिच्या मुलीला अद्दल घडवण्यासाठी आपलंच इंद्रिय कापून फेकण्यासारखं आहे\nपती-पत्नी नात्याबद्दल लिहितांना मी स्वभावांची कितीही विभागणी केली तरी काहीतरी राहूनच जाणार. सगळ्यात आधी छान सुखी पती-पत्नीचा संसार बघूया. तो आपण आपल्या नजरेने बघायचा नाही, त्यांच्या नजरियाने बघायचा. ही जोडपी एकमेकांसोबत सुखी असतात, म्हणजे त्यांनी काहीच जुळवून घेतलेलं नसतं असं नाही. पण त्या संसारात समजूतदारपणाचं एक उबदार अस्तर असतं. मला फार माया वाटते अशा जोडप्यांबद्दल. विवाहसंस्था ज्याने कुणी जन्माला घातली त्याला यश देणारी माणसं ही. आपल्या अंगावर कुठे चामखीळ आलं तर काही दिवसांनी आपल्याला त्याचीही सवय होते. तशी त्यांनी एकमेकांची सवय करून घेतलेली असते. खूप विचक्षणपणे सांगायचं झालं तर यातल्या बहुतेक लोकांना आपल्या भावनांचे, विचारांचे, लैंगिकतेचे भान नसते. कारण ती सर्वसामान्य माणसं असतात. आपण जे जगतोय, वागतोय, करतोय ते लै भारी असं वाटत असतं त्यांना. पण हा झाला ‘आपला विचार.’ ते त्यांच्या नजरियेने सुखात असतात. दुनिया भरी पडी है ऐसे लोगों से समाजाचा एक मोठा स्तर या लोकांनी घडवलेला असतो. यांच्यामुळे विवाहसंस्थेवरचा विश्वास वाढतो.\n कुणाचा वाढतो हा विश्वास ज्यांना कसलेच भान नसते अशा सामान्य माणसांचा. समाज अशा माणसांनी बनलेला असतो म्हणून ते महत्त्वाचे. पण एकदा का यातल्या एखाद्याला भान येते, तेव्हा नात्यात काहीतरी गडबड होते. बहुतेक ती पाण्यावर कधीच येत नाही. पण माणसाची घुसमट, वैफल्य वाढायला लागतं. नेमकं कारण चिमटीत येत नाही. पदार्थ झालाय तर चांगला, आपण पोटभर खाल्लाय, आपलं पोट भरलंय.. पण.. पण कुछ तो कम है, नक्की काय ते आधी कळत नाही, अचानक ती कमी भरून काढणारं कुणी सापडतं तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की हां, हेच तर हवं होतं. अशा जोडप्यांबद्दल बोलूया.\nमाझ्या पहिल्या लेखात मी लिहिलं होतं की नवऱ्याला बायकोचा जेवढा त्रास होतो तेवढा इतर कुणाचाच होत नाही. पण विवाहित स्त्रीलाही नवऱ्याचाच त्रास सगळ्यात जा��्त होऊ शकतो. कधी एकमेकांच्या स्वभावाचा, कधी एकमेकांच्या माहेरच्या नातेवाईकांशी असलेले वर्तन मनमाफिक नसते म्हणून आणि बहुतेकवेळा बौद्धिक अनुकूलता नसते, त्यामुळे लैंगिक अनुकूलता नसते म्हणून. बौद्धिक अनुकूलता नसल्यावरच लैंगिक अनुकूलतेचा मुद्दा जोर धरतो. दोघांची बौद्धिक वाढ समान पातळीवर झालेली नसते तेव्हाच लैंगिक अनुकूलतेचा विषय निघतो. नाहीतर दोघं एकमेकांना समजून, एकमेकांचे प्लस-मायनस विचारात घेऊन, त्यावर चर्चा करून लैंगिक मुद्द्यावर एकमत करून घेतात. त्यामुळे बौद्धिक आणि लैंगिक अनुकूलतेबद्दलच बोलू. हा तिढा सुटला की बाकीच्या गाठी नगण्य होतात. एकूण काय जोडप्यापैकी कुणा एकाला ‘भान येणे’ ही घटना ‘विवाहसंस्थे’च्या मुळावर उठत असते.\n‘बौद्धिक अनुकूलता’ हा शब्द एवढा गोमटा आहे की ती संकल्पना देखील माहित नसलेले लोक आपल्या विवाहबाह्य संबंधांना हे लेबल लावत असतात. हा एक भयंकर ढोंगी गट सुशिक्षित समाजात तयार झालाय. “आमची बौद्धिक भूक भागत नाही,” म्हणजे काय हो अशा लोकांसमोर खरोखर एखादी बुद्धिमान व्यक्ती येऊन उभी राहिली तर यांची ततपप होईल. बुद्धी धारण करणं हे खायचं काम नसतं. ती बुद्धी बाहेर प्रकाश फेकत असली तरी आत ती जाळत असते. आणि हे काही फक्त पुरुषच बोलतो असं नाही, अनेक सुशिक्षित आणि संभ्रांत स्त्रियांनी या भ्रमापायी स्वत:चे ‘दुकान’ करून घेतलेले आपण पाहतो. हे लोक स्वत:ला बृहस्पतीचे सगेवाले समजतात. असो. पुढे जाऊ.\nमाणसाचं भावविश्व जेवढं समृद्ध असतं तेवढंच त्याचं करियर चांगलं बहरतं, मनमाफिक आकार घेतं हे आता जगभरातल्या तत्वज्ञांनी मान्य केलेलं आहे. या भावविश्वात निर्व्याज प्रेम असतं, विश्वासाची सोबत असते, सुखाचा सहवास असतो तसंच संतुष्ट कामजीवन पण असतं. पण आपल्याकडे कामजीवनाबद्दल बोलणं हा एवढा मोठा Taboo – एवढं निषिद्ध मानलं जातं की फार कमी विवाहित जोडपी याबद्दल मोकळेपणाने बोलतात. तारुण्य धुंदीत निघून जातं, पण चाळीशीनंतर हा मुद्दा हळूहळू डोकं वर काढतो. ‘चाळीशीनंतर’ हा फारच कळीचा मुद्दा आहे. मुळातच स्त्री ही Passive पार्टनर असते. म्हणजे तिच्याकडून ज्या Activeness ची अपेक्षा असते, त्यात तिने या क्रियेसाठी शारीरिकदृष्ट्या ‘तयार होणं’ हा प्रकार नसतो. ती मनाने तयार नसली तरी त्यात सहभागी होऊ शकते. पुरुषाचे असे नसते. त्याला यासाठी तयार व्हावे लाग��े. आणि ते ‘तयार होणे’ शारीरिक असले तरी बरेचसे मनावर, मेंदूवर अवलंबून असते. शिवाय वय वाढत असतं. ती बऱ्यापैकी मोकळी झालेली असते. रजोनिवृत्तीनंतर तर ती अगदीच आश्वस्त झालेली असते. आणि तो दबावाखाली असण्याची शक्यता त्याच काळात वाढलेली असते. तसंही लैंगिकतेच्या बाबतीत स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सक्षम असते. तिचं Passive असणं हेही त्यामागे एक कारण असतं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या काळात तिच्या शरीरातली आग जोमाने वाढायला लागते, त्या काळात तो थोडा Back Foot ला जात असतो. संसारात असा असमतोल होऊ नये म्हणून आपल्या समाजाने काही अलिखित नियम केलेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, बाईला लहानपणापासून हे सांगत राहणे की विशिष्ट वयानंतर, मुलं हाताशी आल्यावर तिने तिचं लैंगिक आयुष्य संपवायचे. हवंसं वाटलं तरी बोलायचं नाही, तो विषय बोलणारी बाई ‘चांगली’ नसते. आणि बहुसंख्य सामान्य बायका या तत्वाला बळी गेलेल्या असतात. आसपास पाहा. पन्नाशी जवळ आल्यावर अनेक बायका चिडचिड्या होतात. सतत कटकट करतात, त्याचं कारण बहुतेकवेळा हेच असतं. तारुण्यात आगीसारखा तळपणारा माणूस पन्नाशी जवळ आली की बायकोच्या अर्ध्या वचनात जातो, त्याचं देखील कारण हेच असतं. हिला जे हवंय, ते आपण देऊ शकत नाहीयोत हा गिल्ट त्याला असतोच. फक्त मोठा प्रचंड घोळ हा आहे की तिला काय हवंय हे तिलाच माहीत नसतं. आणि ती कटकटी बाई म्हणून कुटुंबात प्रसिद्धी पावत राहते. तो गप्पं राहतो.\nमी काही अजिबातच स्त्रीवादी वगैरे नाहीये. पण बुद्धी आणि निरीक्षण हे दोन जालीम गुण माझ्यात एवढे ठासून भरलेत की मला पहिल्या नजरेत माणूस कळला नाहीच, तर त्याच्या पहिल्या एकदोन वाक्यात तो कळतोच कळतो. मग मी माझ्या मनातली एक पायरी त्याला देऊ करते आणि तो कसा तिथेच राहील, ही सोय बघत राहते. म्हणूनच या विषयावर काहीतरी मत मांडण्याचा अधिकार संपादकांनी मला दिलाय असं मी समजते. माझ्या मनाच्या सगळ्यात खालच्या पायरीवर पुरुषांची गर्दी आहे. असे पुरुष जे स्त्रीचा अतिशय सूक्ष्म, महीन छळ करतात. “माझ्यावर सगळ्या बायका मरतात आणि माझं बाहेर कुठेतरी काहीतरी आहे,” या भीतीखाली बायकोला ठेवणे हा अनेक सामान्य पुरुषांचा खेळ असतो. आणि तो चाळीशीनंतरच सुरु झालेला असतो. “माझ्याशी नीट वाग” ही सुप्त धमकी असते ती. “तुझ्यावर अमकी मरते ना, चालायला लाग, तुझ��� लायकी तिला पण कळू दे,” असं बाई म्हणत नाही. या दोघांच्या या वागण्याचं मूळ त्यांच्या नैसर्गिक घडणीत आहे.\nमाणूस जेव्हा उत्क्रांत होत होता, तेव्हा त्याची बाई नऊ महिन्यांसाठी अडकल्यावर तो मुकाट्याने घरात बसला असता तर माणसांची पैदास थांबली असती. तसं होऊ नये म्हणून निसर्गानेच त्याच्यात बहुपत्नीत्वाचे – Polygamy चे गुण दिले. पुरुष एकाचवेळी दोन किंवा तीन स्त्रियांवर एकसारखे प्रेम करू शकतो. अरे पण राव, निसर्गाचे सगळे नियम आपण धाब्यावर बसवले, तसा हाही बदलायला पाहिजे. नाहीतर कापडं घालणं सोडा की, तो पहिला नियम आहे निसर्गाचा. तसंही, उत्क्रांतीच्या काळात आहार वेगळा असायचा. आता चार बायका पाळायच्या म्हणजे बाकीचे तर जाऊच द्या, कंबर आणि गुडघ्यात जोर आहे का हे नको का तपासून बघायला हे इतकं टोकाचं मी बोलतेय त्यालाही कारण आहे. मुंबईत जेव्हा ‘लेडीज स्पेशल’ लोकल सुरु झाली तेव्हा फक्त बायकांसाठी काहीतरी विषय करावेत म्हणून मी काही वर्तमानपत्रीय स्टोरीज केल्या होत्या. समाजातल्या सोवळ्या लोकांच्या फारच डोळ्यावर आल्या होत्या त्या. पण वर्तमानपत्रीय स्टोरीचं ते यशच असतं.\n“Orgasm चा अनुभव किती बायकांनी घेतलाय,” असा तो विषय होता. Orgasm म्हणजे काय, हे आधी बहुतेकींना समजावून सांगावं लागलं. शारीर समागमाच्या वेळी येणारा उत्कट आनंद वगैरे पुस्तकी व्याख्या सांगून न थांबता, त्यावेळी बाईला नेमका काय किंवा कायकाय अनुभव येऊ शकतो, हेही मी सांगत होते. आईशप्पत, उत्तरं ऐकून मी व्यथित झाले. जवळजवळ ऐंशी टक्के बायकांनी तो अनुभव घेतलाच नव्हता. आपण असं समजू की त्यातल्या काही टक्के बायका मला उत्तर देतांना खुलल्या नसतील, तरी साठ, पासष्ट टक्के कुठेच नाही गेले हे फार भीषण आहे. भारताने जगाला कामसूत्र दिलं, खजुराहो दिला वगैरे आपण बोलतो, पण ते तितपतच असतं. खुद्द त्या खजुराहोमधे रसिक कमी आणि आंबटशौक़ीन जास्त असतात. असो.\nगडबड काय झालीये माहितीये का माणूस उत्क्रांत झाला. मग हळूहळू सुधारायला लागला. समाजस्वास्थ्याचा विचार करून समाजधुरिणांनी विवाहसंस्थेचा पुरस्कार करून कुटुंब व्यवस्था जन्माला घातली. पण याच्या जीन्समधली Polygamy संपत नाहीये. मग, ‘ती माझ्यावर मरते,’ ‘ती मला सिग्नल्स देते,’ वगैरे गमजा सुरु होतात. असे सिग्नल्स बायकांना देखील मिळतात. पण निसर्गाने त्यांना मुळातच ‘एका वेळी, एका पुरुष���ची’ बनवलेली आहे. (नीट वाचा हं, ‘एका वेळी, एका पुरुषाची’ म्हणतेय मी.) त्यामुळे ती त्या सिग्नल्सची नोंद घेत नाही आणि संस्कारांच्या पगड्यामुळे त्याबद्दल अवाक्षर काढत नाही. सुधारित समाजात राहायचे तर पुरुषांनी देखील डोक्यातली ही Polygamy संपवली पाहिजे. बाईला ताब्यात ठेवण्यासाठीच्या या क्लृप्त्या फारच छिछोऱ्या असतात. त्यासाठी फार सोप्या आणि वेगळ्या युक्ती असतात. अगदी लैंगिक समाधान मिळवून देण्यासाठीसुद्धा असतात. पण त्या सांगणं हे माझं काम नाही\nकुठलंही नातं निभावून नेणं – कॅरी करणं, हे काम कौशल्याचं असतंच, त्याहून जास्त जबाबदारीचं असतं. कारण नातं म्हणजे ड्रेस नसतो. नाही आवडला, फेकून दिला, हे चालत नाही नात्यात. नवरा-बायकोचं नातं तर अतिशय फूलकोमल. पूर्वी लहान वयात लग्नं व्हायची. मुलगी सासरच्या साच्यात मोल्ड होऊन जायची. त्यांच्या रंगात रंगून जायची. आज विचारांनी, मनाने आणि मेंदूने परिपक्व झालेली दोन माणसं लग्न करून एक होतात. त्यांना एकमेकांशी जुळवून घेणं अधिक कौशल्याचे असते. पण याच परिपक्वतेमुळे ते जमणे सहज सोपेही होऊ शकते.\nआपल्याकडे लग्नाचं जे वय आहे, त्या वयात कुठल्याही मुलीला/मुलाला माणूस ओळखण्याची अक्कल आलेली नसते. ती मुलं शिक्षण घेऊन त्यांच्या विद्येत पारंगत, शहाणी झालेली असतात. पण त्यांनी जग बघितलेलं नसतं. ठरवलेली लग्नं तर कौटुंबिक हुकुमशाहीचा कळस असतात. माणसाच्या स्वतंत्र बुद्धी आणि विचारांवर तो सरळसरळ प्रहार असतो. चांगल्या शिकल्यासावरल्या मुलामुलींना हे कळत नाही ही शोकांतिका आहे. समाजाला जबरदस्तीने एक झापड लावायचं आणि मग म्हणायचं, बघा आमची संस्कृती किती भारी आहे, कसे एका रांगेत चालतायत बघा सगळे बैल. ठरवलेलं लग्न मुला-मुलीचं लग्न नसतं. दोन कुटुंबांचं लग्न असतं. अगदी मुलीला निवडीचे ‘तथाकथित’ स्वातंत्र्य देणारे आई-वडीलही, “बघ बाई, आम्हाला असं वाटतं की हे स्थळ हातचं जाऊ नये, नकार देण्यासारखे काहीही नाहीये त्याच्यात..” असा नैतिक दबाव आणत असतात. त्यात एक मेख मारतात, “तरीही तू म्हणशील तसं,”.. मुलीला आपला बाप म्हणजे बृहस्पती आणि आई म्हणजे गार्गी-मैत्रेयी वाटत असतात. आणि मग होऊन जातं लग्न. ही लग्नं सुरु ठेवण्यासाठी बुद्धिमान माणसाला कसरती कराव्या लागतात आणि सामान्य बुद्धीच्या माणसाला मर्कटलीला कराव्या लागतात.\nमी हा लेख लिहिणे अक्षरश: दोन वर्षं टाळलं आहे. कारण, पती-पत्नी नात्यात त्यांचे कामजीवन अतिशय कळीची भूमिका करत असतं हे मुळातच सगळ्यांना मान्य होण्यासारखे नाही. आपल्याकडे आदर्शवादाचा झेंडा खांद्यावर घेऊन, तो झेपला नाही तर, तोंडघशी पडणारे महाभागच जास्त. भावनिक क्षेत्रातल्या आदर्शवादाने तर माणसाचा पार खुळा खुळखुळा करून टाकलाय. ज्या भावना नैसर्गिक आहेत, त्या आम्हालाही होतात, हे सांगायला पण माणसं कचरतात. हा विषय उचकीसारखा माझ्या घशात अडकला होता. कुठलेही आवेग थांबवता येतात, उचकी थांबवता येत नाही. ती थांबवायची असेल तर श्वास रोखून धरावा लागतो. ज्यासाठी श्वास पणाला लावावा लागतो, ते विषय संपवून श्वास जपावा या हेतूने मी हा लेख लिहून काढलाय.\nजोपर्यंत कामजीवन हे अतिशय महत्त्वाचे आहे, तुमचे शारीरिक स्वास्थ्य ठीक असेल तर कुठल्याही वयात ते निषिद्ध नाही, सेक्स हा नुसता उपभोग देण्याचा आणि उपभोग घेण्याचा प्रकार नसून ती एक आर्ट आहे, तसंच ते सायन्स देखील आहे, त्यात एक कुणीतरी ‘घेणारा’ आणि दुसरी कुणीतरी ‘देणारी’ नसून दोघं सुखाची देवाणघेवाण करत असतात, हे जोपर्यंत तमाम लोकांच्या गळी उतरत नाही तोपर्यंत हा विषय समाजाच्या तळाशी गुपचूप धुमसत राहणार.\nमी विचार करते. ते मांडते. ते प्रत्येकाला मान्य असावेत असा माझा आग्रह कधीच नसतो. आजही नाही. तसेच मी कौन्सिलर नाही. तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर मी आभारी आहे. नसेल आवडला तरी सिर आंखों पे पण मला फोन करून आणि मेल पाठवून माझा आणि स्वत:चा अमूल्य वेळ वाया घालवू नये ही हात जोडून नम्र विनंती पण मला फोन करून आणि मेल पाठवून माझा आणि स्वत:चा अमूल्य वेळ वाया घालवू नये ही हात जोडून नम्र विनंती जे काही लिहायचे असेल ते इथल्याच कमेंट बॉक्समधे लिहा, मी यथावकाश सगळ्यांची नोंद घेईनच.\n(लेखिका नामवंत पटकथाकार आणि संवाद लेखिका आहेत)\nज्या वाचकांनी ‘स्त्री–पुरुष (विवाहबाह्य) संबंध’ या विषयावर मिथिला सुभाष यांनी लिहिलेला पहिला भाग अद्याप वाचला नाही त्यांच्यासाठी तो उपलब्ध करून देत आहोत. कृपया समोरील लिंकवर क्लिक करा– http://bit.ly/2TuYWFm\nस्त्री-पुरुष संबंध:उत्तरार्ध- पती-पत्नी नाते\nPrevious articleमुन्नार: किंग ऑफ हिल स्टेशन\nNext articleकोयाळी सास्ते: काळजात घर करून असलेलं गाव\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैन���कात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमहात्मा गांधी यांची मुलाखत – फॉक्स टीव्ही\nसंयत आणि परिपूर्ण लेख\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/chandrapur_6.html", "date_download": "2022-12-09T09:24:44Z", "digest": "sha1:CHEO534XV5A53JWGC762KZLFMUEDQYKA", "length": 14338, "nlines": 72, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "टोल नाक्यावर दोन ट्रक चालकांना लुटले #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / टोल नाक्यावर दोन ट्रक चालकांना लुटले #chandrapur\nटोल नाक्यावर दोन ट्रक चालकांना लुटले #chandrapur\nBhairav Diwase रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२ चंद्रपूर जिल्हा\n(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात\nचंद्रपूर:- घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील toll plaza धानोरा फाट्याजवळील टोल नाक्यावर ट्रक उभा करून झोपून असलेल्या दोन ट्रकचालकांना अज्ञात आरोपींनी चाकू दाखवत लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्यांच्याकडून एकूण 7 हजार 700 रुपये हिसकावून नेले. ही घटना शनिवार, 5 फेब्रुवारीला पहाटे 3.30 वाजताच्या स��मारास घडली.\nचालक धीरज वीरेंद्रप्रसाद यादव (20, रा. बासघाट, जि. गोपालगंज, बिहार) हा शुक्रवारी ट्रक क्रमांक एमएच 34 बीजी 3342 ने लॉयड्स मेटल कंपनीतून राख भरून पांढरपौनी येथे गेला होता. सायंकाळी ट्रकखाली करून रात्री 8 वाजता धानोरा फाट्यावरील धाब्यावर त्याने जेवण केले. त्यानंतर रात्री 9 वाजता घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाट्याजवळी टोल नाक्यावर आपला ट्रक उभा करून झोपी गेले. दरम्यान, शनिवारच्या पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास चार अज्ञात आरोपी तेथे गेले व ट्रॅकचा दरवाजा खोलून आत शिरले. त्यानंतर चालक धीरज यादव याला चाकूचा धाव दाखवित लोखंडी सळाखीने मारहाण करीत त्याच्याजवळी 3 हजार रुपये हिसकावून नेले.\nतसेच चालक महेंद्रकुमार प्रेम शंकर हा ट्रक ने मालेगाव येथून सिमेंट घेऊन धरिवाल कंपनी येथे जात असताना त्याच टोल नाक्यावर आपला ट्रक उभा करून रात्री झोपी गेला होता. त्याच्याकडूनही आरोपींनी 4 हजार 700 रुपये हिसकावून नेले. याबाबत धीरज वीरेंद्र प्रसाद यादव यांच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलिसांनी कलम 394 (34) गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उप विभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, घुग्घुसचे पोलिस निरीक्षक बी. आर. पुसाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, घुग्घुसच्या सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे, संजय सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान श्वान पथकास व बोलाविण्यात आले होते. सहायक पोलिस निरीक्षक अंबादास टोपले तपास करीत करीत आहे.\nटोल नाक्यावर दोन ट्रक चालकांना लुटले #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्���ार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/maharashtra-police-bharti-3/", "date_download": "2022-12-09T09:32:40Z", "digest": "sha1:HG34GYVI42244UCA3PPHOVB2A6EZQNHX", "length": 14529, "nlines": 79, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "महाराष्ट्र पोलीस भरती | Maharashtra Police Bharti 2022", "raw_content": "\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 कधी होणार\nपोलीस भरती फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक कोणता\nपोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी की शारीरिक परीक्षा आहे\nपोलीस भरती शारीरिक चाचणी किती गुणांची आहे\nपोलीस भरती लेखी परीक्षा किती गुणांची आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 एकूण 18331 पदांसाठी भरती केली जाणार आहे. सदर भरती Maharashtra Police Bharti प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी ध्यानात घ्यावयाचे काही मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत.\nमहाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३.६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक (संबंधीत पोलीस घटक कार्यालयाचे नांव नमूद करावे) यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई (संबंधीत घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०३.११.२०२२ ते ३०.११.२०२२ या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या साबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.\nउमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्थ सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.\nMaharashtra Police Bharti उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही.\nउमेदवारान��� चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.\nपोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.\nभरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.\nशारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.\nपदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक २७.०६ २०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.\nशासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणान्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल.\nपोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.\nउमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात ( Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 कधी होणार\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2022 ही 03 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. Maharashtra Police Bharti 2022\nपोलीस भरती फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक कोणता\nMaharashtra Police Bharti 2022 पोलीस भरती फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2022 आहे.\nपोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी की शारीरिक परीक्षा आहे\nपोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी आहे.\nपोलीस भरती शारीरिक चाचणी किती गुणांची आहे\nपोलीस भरती शारीरिक चाचणी 50 गुणांची आहे.\nपोलीस भरती लेखी परीक्षा किती गुणांची आहे\nपोलीस भरती लेखी परीक्षा 100 गुणांची आहे.\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/where-is-better-cotton-grown/better-cotton-usa/", "date_download": "2022-12-09T09:16:28Z", "digest": "sha1:NTQBRCTBM3SRJMVJT3HQUEJBIMHNSWZQ", "length": 29349, "nlines": 310, "source_domain": "bettercotton.org", "title": "बेटर कॉटन यूएसए: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक शाश्वत उत्पादन करण्यास मदत करणे", "raw_content": "\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला निधी कसा दिला जातो\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\n'उत्तम' परिभाषित करणे: आमची तत्त्वे आणि निकष\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA)\nआज जगभरातील 24 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 20% वाटा आहे. 2020-21 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक शेतकऱ्यांनी 4.7 दशलक्ष मेट्रिक टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,400 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी ��रिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nहोम पेज » जिथे उत्तम कापूस पिकवला जातो » यूएस मध्ये चांगले कापूस\nयूएस मध्ये चांगले कापूस\nयुनायटेड स्टेट्स हा जगातील तिसरा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे आणि त्याच्या कापसाच्या गुणवत्तेची जागतिक वस्त्रोद्योगात प्रशंसा केली जाते.\nअमेरिकन कापूस शेतकरी प्रगत उत्पादन पद्धती वापरत असताना, त्यांना अजूनही तणनाशक प्रतिकार, मातीची धूप आणि प्रादेशिक सिंचन पाण्याची कमतरता यासारख्या टिकावू आव्हानांचा सामना करावा लागतो.\nआमचे सदस्य, किरकोळ विक्रेते, पुरवठादार आणि इच्छुक शेतकरी गटांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून, आम्ही 2014 मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये बेटर कॉटन प्रोग्राम सुरू केला. तेव्हापासून, आम्ही यूएस बेटर कॉटन पुरवठा साखळी वाढवण्यासाठी अमेरिकन कापूस उद्योगाशी जवळून काम करत आहोत. .\nयूएस मधील चांगले कापूस भागीदार\nयुनायटेड स्टेट्समधील आमच्या सध्याच्या अंमलबजावणी भागीदारांमध्ये हे समाविष्ट आहे:\nजेस स्मिथ आणि सन्स\nप्लेन्स कॉटन कोऑपरेटिव्ह असोसिएशन (PCCA)\nस्टेपल कॉटन कोऑपरेटिव्ह असोसिएशन\nआम्ही स्थानिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे आणि सरकारी संस्थांसोबत देखील काम करतो.\nयूएस एक उत्तम कापूस आहे मानक देश\nशोधा याचा अर्थ काय\nमानक वि समतुल्य मानक देश\nउत्तम कापूस मानक देश\nज्या देशांमध्ये BCI च्या ऑन-द-ग्राउंड अंमलबजावणी भागीदारांद्वारे बेटर कॉटन स्टँडर्ड सिस्टम थेट लागू केली जाते.\nउत्तम कापूस समतुल्य मानक देश\nज्या देशांची स्वतःची मजबूत शाश्वत कापूस मानके आहेत, ज्यांना उत्तम कापूस मानकांविरुद्ध बेंचमार्क केले गेले आहे आणि समतुल्य म्हणून ओळखले गेले आहे.\nयूएस मध्ये कोणते प्रदेश चांगले कापूस पिकवतात\nयूएस मधील कापूस संपूर्ण यूएस कॉटन बेल्टमध्ये घेतला जातो, जो उत्तर कॅरोलिना ते कॅलिफोर्नियापर्यंत पसरलेला आहे.\nयूएस मध्ये चांगले कापूस केव्हा घेतले जाते\nसंपूर्ण यूएस मध्ये, एप्रिल आणि मे मध्ये कापसाची लागवड केली जाते आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कापणी केली जाते.\nयूएस मधील कापूस संपूर्ण यूएस कॉटन बेल्टमध्ये घेतला जातो, जो उत्तर कॅरोलिना ते कॅलिफोर्नियापर्यंत पसरलेला आहे. कापूस पट्ट्यातील अन��क भागांमध्ये, सामान्य तणनाशकांना प्रतिरोधक क्षमता विकसित केलेल्या तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी संघर्ष करतात, ज्यामुळे एकूण वापर कमी करण्यासाठी पर्यायी तणनाशके आणि तण व्यवस्थापन तंत्रे आणि/किंवा तणनाशक रोटेशन वापरणे आवश्यक होते.\nअत्यंत हवामानाच्या घटनांचाही उत्पादकांवर परिणाम होत आहे. कॅलिफोर्निया, त्याच्या लांब-मुख्य कापसाच्या वाणांसाठी प्रसिद्ध आहे, अनेक वर्षांचा दुष्काळ अनुभवला आहे, ज्यामुळे सिंचनाचे पाणी दुर्मिळ आणि महाग झाले आहे. वेस्ट टेक्सास सारख्या इतर प्रदेशांमध्ये, पाण्याचे तक्ते घसरत आहेत, शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम सिंचन पद्धतींमध्ये गुंतवणूक करण्यास किंवा कमी पाणी-केंद्रित पिकांकडे संक्रमण करण्यास भाग पाडत आहे. काही उत्तम कापूस शेतकरी ठिबक सिंचन स्थापित करत आहेत, ज्यामुळे सिंचनाच्या पाण्याची गरज 50% पर्यंत कमी होऊ शकते.\nआमच्या यूएस अंमलबजावणी भागीदारांद्वारे, आम्ही शेतकर्यांना त्यांचे कार्यप्रदर्शन आणि नफा सुधारण्यासाठी या आणि इतर टिकाऊ आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करतो.\nआमच्या नवीनतम मधील बेटर कॉटन प्रोग्राममध्ये सहभागी होऊन शेतकरी अनुभवत असलेल्या परिणामांबद्दल अधिक जाणून घ्या शेतकरी परिणाम अहवाल.\nटेक्सास, लबबॉक येथे अलीकडील बेटर कॉटन फील्ड ट्रिप\nप्रमुख व्यापारी आता यूएस बेटर कॉटनचा सक्रियपणे व्यापार करत आहेत आणि बेटर कॉटन रिटेलर आणि ब्रँड सदस्यांकडून मागणी वाढल्याने उत्तर अमेरिकेतील अनेक आघाडीचे पुरवठादार आणि उत्पादक बेटर कॉटन इनिशिएटिव्हमध्ये सामील होत आहेत. नॉर्थ अमेरिकन बेटर कॉटन सदस्यांची यादी आढळू शकते येथे.\nकापूस उत्पादक शेतकरी मृदा संवर्धनात आघाडीवर आहेत\nटिकाव शेती माती आरोग्य टिकाव प्रशिक्षण\nएक राज्य म्हणून उत्तर कॅरोलिना हे यूएस मध्ये कव्हर क्रॉप वापराच्या मोठ्या दत्तकांपैकी एक आहे आणि संपूर्ण देशात आम्ही माती आरोग्य चळवळ पाहत आहोत. कव्हर पिकांच्या सहाय्याने, लोक आमची माती ही मौल्यवान संसाधने म्हणून हाताळण्याचा आणि वापरण्याच्या अधिक समग्र मार्गाकडे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत.\nउत्तम कापूस शेतकरी झेब विन्सलो\nजर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल, भागीदार बनायचे असेल किंवा तुम्ही बेटर कॉटनची शेती करण्यास इच्छुक शेतकरी असाल तर संपर्क फॉर्मद्वा���े आमच्या टीमशी संपर्क साधा.\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA आणि SCS)\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: पुनरावृत्ती\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक ट्विटर संलग्न ई-मेल\nआम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंगच्या उद्देशाने तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी आणि डेटा गोपनीयता धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत क��ण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/disha-salian-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2022-12-09T08:54:22Z", "digest": "sha1:NTBI23CM4PFXAU7BMNZG7L3CNP3GGXBQ", "length": 6257, "nlines": 52, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Disha Salian | अखेर दिशा सालियनच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nDisha Salian | अखेर दिशा सालियनच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर\nDisha Salian | मुंबई : सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) च्या मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death case) मोठा खुलासा झाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एकेकाळची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप नारायण राणेंनी केला होता. मात्र, आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर केलाय.\nयात त्यांनी दिशाचा मृत्यू दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरून पडून झाल्याचं म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यूच्या पाच दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडलं जात होतं. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले.\nमात्र, दिशा सालियन (Disha Salian) मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नाही. दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 8 जूनच्या रात्री दिशाने एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ती मद्यधुंद अवस्थेत १४ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली कोसळली असल्याचे सीबीआयने माहिती अहवालात दिली आहे.\nदरम्यान, सीबीआयच्या अहवालानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nNCP vs BJP | राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\nAditya Thackeray | “आधी प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं”; आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nUPI Update | PhonePe, GooglePe आणि Paytm वापरणाऱ्यांसाठी लवकरच येणार ‘हा’ बदल\nSanjay Raut | “सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, काही बरं वाईट…”; संजय राऊतांचे गंभीर आरोप\nUrfi Javed | अशी कोणती ही फॅशन, कपडे सोडून उर्फीने समोर ठेवले दोन ग्लास\nDevendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या…\nAjit Pawar | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,\nBhupendra Patel | गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नेमके आहेत तरी कोण\nGujarat Election Results | विरमगाममधून हार्दिक पटेल विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2022-12-09T09:17:12Z", "digest": "sha1:H2TWXAXCPEPBG5UXHU6OTUZFLBK23ZEO", "length": 7069, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#उत्तर प्रदेश Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nमोदींच्या या गोष्टीचे आश्चर्य वाटत नाही – सुप्रिया सुळे\nपुणे—उत्तर प्रदेश मधील लखीमपूर येथील शेतकरी महात्मा गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर गाडी चालवण्यात आली. उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांवर हल्ला केला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच अशा गोष्टींवर बोलत नाही. महिलांवर बलात्कार झाला, तेव्हाही ते काही बोलले नाहीत. त्यामुळे मला याचे आश्चर्य वाटत नाही असा उपरोधिक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट म��ोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/487394", "date_download": "2022-12-09T09:07:47Z", "digest": "sha1:V2N57MAIHC2C2TBDGFOO6OZ5HFVPOJZ5", "length": 2629, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १५९५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १५९५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:१९, ७ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१८:१२, ४ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nAlmabot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ar:ملحق:1595)\n०१:१९, ७ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:1595)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur-pombhurna_10.html", "date_download": "2022-12-09T10:11:56Z", "digest": "sha1:S4EWPI2I33OVER2SW5PMXLSWWHONEK3P", "length": 15390, "nlines": 71, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात होणार वीज पुरवठा #chandrapur #pombhurna - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात होणार वीज पुरवठा #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर, गड��िरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात होणार वीज पुरवठा #chandrapur #pombhurna\nBhairav Diwase गुरुवार, नोव्हेंबर १०, २०२२ गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा\nमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना केलेली विनंती मान्य\nलवकरच होणार आदेश निर्गमित\nचंद्रपूर:- मानव-वन्यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जाणारे नागरिकांचे बळी, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे विज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे, उपमुख्यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.\nया जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी विज भारनियमन करण्यात येत असल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्यप्राण्यांच्या होणा-या हल्ल्यात शेतक-यांचे बळी जाण्याचा घटना जिल्हयात मोठया प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे सद्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर व गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना दिवसा कृषी पंपांना विज पुरवठा करण्याची विनंती केली व त्यांनी सुध्दा ती तात्काळ मान्य केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून या माध्यमातुन चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्हयातील शेतकरी, शेतमजूर बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nचंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात होणार वीज पुरवठा #chandrapur #pombhurna Reviewed by Bhairav Diwase on गुरुवार, नोव्हेंबर १०, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/sarasari-avaerage-in-marathi/", "date_download": "2022-12-09T09:07:00Z", "digest": "sha1:HDQQYSO4BFAEGGDCSWZ4BEWMOHDW5R4T", "length": 7619, "nlines": 200, "source_domain": "www.studywadi.in", "title": "सरासरी [ Average In Marathi ] - StudyWadi.in", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\n1. 7 क्रमवार विषम संख्याची सरासरी 65 आहे तर या संख्येतील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येत कितीचा फरक असेल\n2. 4* *4 आणि 24 या तीन संख्यांची सरासरी 52 असेल तर * च्याजागी कोणता एकच अंक असेल\n3. 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक संख्या मागच्या संख्येपेक्षा 3 ने मोठी ���हे जर या संख्यांची सरासरी 24 असेल तर यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल\n4. लहानात लहान 3 अंकी संख्या मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यांची सरासरी 25 च्या वर्गापेक्षा कितीने लहान असेल\n5. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी वय 8.4 वर्षे आहे जर यामध्ये शिक्षकाचे वय मिळवले तर ही सरासरी 10 वर्षे होते तर शिक्षकांचे वय किती असेल\n6. पाच क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे तर त्यापुढील पाच क्रमवार संख्यांची सरासरी 55 आहे. तर या दहा संख्यांची सरासरी किती असेल\n7. एका 40 मुलांच्या रांगेत पहिल्या 30 मुलांच्या वयाची सरासरी 8 वर्षे तर उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे तर या सर्व मुलांच्या वयाची सरासरी किती असेल\n8. अर्शदने 60 दिवसांमध्ये पहिल्या 10 दिवसात सरासरी 48 नंतरच्या 25 दिवसांत सरासरी 40 तर उरलेल्या दिवसात सरासरी 20 खेळण्या विकल्या तर त्याने एका दिवसात सरासरी किती खेळण्या विकल्या असतील\n9. खालील संख्यांची सरासरी काढा –\n10. रूचिकाला 5 विषयात 100 पैकी खालील प्रमाणे गुण मिळाले – 40 78 96 92 94 तर तिला मिळालेले सरासरी गुण किती असतील\nआणखी टेस्ट सोडवण्यासाठी या website ला दररोज भेट देत राहा\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/09/15/18608/", "date_download": "2022-12-09T09:37:59Z", "digest": "sha1:3RF7IPLFCUENVCUPTE62XICJPNCGGYS3", "length": 12255, "nlines": 142, "source_domain": "mavalmitra.com", "title": "उत्तमराव सातकर यांचे निधन - MavalMitra News", "raw_content": "\nउत्तमराव सातकर यांचे निधन\nकान्हे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज सेवाभावी ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त उत्तमराव ज्ञानेश्वर सातकर(वय ६०) यांचे मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.\nत्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.उद्योजक तुषार सातकर व कान्हे गावचे उपसरपंच व कामगार नेते गिरीष[बाप्पु ] सातकर त्यांचे पुत्र होते. सातकर यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ला कान्हे येथे होईल.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडि��ा’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था:वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू\nसंत विचारांची कास धरणारी ‘मावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्��ा दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/teacher-concierge-for-voter-card-aadhaar-the-loss-of-student-learning-has-a-serious-impact-on-basic-teaching-130348924.html", "date_download": "2022-12-09T09:17:20Z", "digest": "sha1:XCCBPVEW6NCJINXVTO5T2BLMWGHJOFRZ", "length": 6289, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हरपला आधार; अध्यापनावर गंभीर परिणाम | Teacher Concierge for Voter Card Aadhaar; The loss of student learning has a serious impact on basic teaching - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमतदार कार्डच्या आधारसाठी शिक्षक दाराेदार:विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हरपला आधार; अध्यापनावर गंभीर परिणाम\nशाळाबाह्य कामामुळे अध्यापनाकडे हाेत असलेल्या दुर्लक्षानंतरही शिक्षकांवर मतदार कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी दाराेदार पाठवले जात असून या कामासाठी शहरातील मनपा व खासगी शाळेतील 80 टक्के शिक्षकांना जुंपल्यामुळे अध्यापनावर गंभीर परिणाम हाेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय कडून शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा शाळा संपल्यानंतर कामे करा असे फर्मान सोडण्यात आले असून हे सर्व करून थकलेले शिक्षक शिकवणार कसे असा प्रश्न आहे.\nमतदार यादीतील त्रुटी दुर करणे, बाेगस मतदारांची नावे वगळण्यासाठी राज्य निवडणुक आय��ेगाने मतदार कार्डला आधार लिंक करण्याचे फर्मान साेडले. त्यानंतर, राज्य शासनाने यासंदर्भात नियाेजनाची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर साेपवली. राज्य शासनाने शहरी भागात महापालिकांना या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कर्मचारी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. मात्र कर्मचारी वर्ग करताना सूचनापत्रात कामाचे स्वरूप ऐच्छिक असल्याची नोंद केली. मात्र, हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती हाेत असल्याचे आराेप हाेत आहे.\nपालिकेच्या उत्पन्नात खडखडाट असल्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी वसुली महत्वाची आहे. मात्र, येथील 135 कर्मचारी वर्ग केल्यामुळे वसुली ठप्प झाली आहे. आता, पालिकेच्या 70 शिक्षकांना वर्ग केले असून काही शाळांमध्ये दहा शिक्षक असताना सात शिक्षकांना आधारसाठी नियुक्त केले गेले. त्यामुळे तीन शाळांवर कसे अध्यापन चालणार असा प्रश्न आहे. खासगी शाळेची व्यथाही अशीच आहे.\nसिडकाेत पडताळणीची द्रविडी प्राणायम\nनाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात सिडकाे व सातपुर हे पालिकेचे दाेन विभाग येतात. हे भाग कामगारबहूल असून याठिकाणी कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या भागातील नागरिकांची संख्या माेठी आहे. येथील अनेक मतदारांचे नाव गावात व सिडकाेतही आहे. त्यामुळे आपले गुपित फुटू नये म्हणून अनेक मतदार आधारकार्ड देण्यासाठी पुढीलवेळी या असे सांगून वेळकाढूपणा करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%87/", "date_download": "2022-12-09T09:55:59Z", "digest": "sha1:FE72GI2NNL2WR6G3CNHMDO43D4S7573V", "length": 7582, "nlines": 82, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "महाराष्ट्र चेंबर तर्फे इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन - India Darpan Live", "raw_content": "\nमहाराष्ट्र चेंबर तर्फे इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन\nअशा प्रकारची सुविधा देणारे राज्यातील पहिलेच चेंबर\nमुंबई – आयात-निर्यातीसाठी लागणारे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन देण्याची सुविधा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरने उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता हा समारंभ झाला.\nचेंबरचे कार्य कौतुकास्पद असून या सुविधेचा मोठ्या संख्येने उद्योजक व व्यावसा���िकांना लाभ होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. या समारंभ प्रसंगी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.\nदेसाई म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अडचणी अनेक आहेत. मात्र राज्य सरकार अनेक निर्णय घेत आहे. महापरवाना, महाजॉब, उद्योगमित्र, नवीन औद्योगिक क्षेत्राची निर्मिती या चार ४ योजना सुरु केल्या आहेत. महापरवाना मध्ये ४८ तासात नवीन उद्योगांना परवानगी देण्यात येते. महाजॉबमध्ये आतापर्यंत १० हजार उद्योगांनी नोंदणी केली असून २ लाख तरुणांनी नोंदणी केली आहे. काम देणारा आणि काम मागणारा दोघांची इथे नोंदणी होते. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळेल. उद्योगमित्र मध्ये एक अधिकारी आम्ही नेमला असून उद्योगांना गुंतवणूकीसाठी उपलब्ध करून दिला आहे, असे देसाई यांनी सांगितले.\nकाळे लॉजिस्टिकच्या सहकार्याने या सुविधेची सुरुवात करण्यात आली असून त्याची माहिती व कार्यपद्धती चित्रफितीद्वारे काळे लॉजिस्टिक सीइओ अमोल मोरे यांनी दिली. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले. याप्रसंगी उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उमेश दाशरथी, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलिका आदींसह यांच्यासह व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nभावली धरण भरल्याने जलपूजन\nदारुच्या वादातून मित्रानेच केला खून\nदारुच्या वादातून मित्रानेच केला खून\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2022-12-09T10:35:27Z", "digest": "sha1:SJLAUVYBRAPIYYACJOXSDIKT27FJLSY2", "length": 8206, "nlines": 316, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रव���श करा(लॉग इन करा)\nशुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)\nदोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)\n→महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसांगकाम्याने काढले: wuu:305年 (deleted)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:305, rue:305\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: bxr:305 жэл\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:305\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: wuu:305年\nr2.7.2) (सांगकाम्याने काढले: id:305\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: zh-yue:305年\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: kk:305 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:305 ел\nr2.7.1) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 305\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:305\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:305\nसांगकाम्याने वाढविले: os:305-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ३०५\nसांगकाम्याने वाढविले: fa:۳۰۵ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: lt:305 m.\nसांगकाम्या वाढविले: gd:305, mk:305\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/jasprit-bumrah-expressed-his-disappointment-over-missing-out-on-t20-world-cup-2022-zws-70-3170700/lite/", "date_download": "2022-12-09T08:56:08Z", "digest": "sha1:MFHR7RXI23F4ETACHUBRKTZ6SG43CVKO", "length": 22515, "nlines": 286, "source_domain": "www.loksatta.com", "title": "jasprit bumrah expressed his disappointment over missing out on t20 world cup 2022 zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागण्याची खंत -बुमरा\nबुमराची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते.\nWritten by लोकसत्ता टीम\nनवी दिल्ली : पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागण्याची मला खंत आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला माझे पूर्ण समर्थन असेल, असे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा मंगळवारी म्हणाला.\nजायबंदी बुमरा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले होते. बुमराची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे तो विश्वचषकात खेळू न शकणे भारतासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळता येणार नसल्याची मला खंत आहे. मात्र, तुमच्या शुभेच्छा, तुम्ही दाखवलेली काळजी आणि दिलेले पाठबळ याबद्दल मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे. आता दुखापतीतून सावरतानाच मी भारतीय संघाला समर्थन दर्शवत राहीन,’’ असे बुमराने ‘ट्वीट’मध्ये लिहिले.\nपाठीच्या दुखापतीमुळेच बुमराला गेल्या महिन्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेलाही मुकावे लागले. बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी भारतीय संघात त्याची जागा कोण घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकताच करोनामुक्त झालेला मोहम्मद शमी आणि दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या दोघांसह मोहम्मद सिराजबाबत निवड समिती सध्या विचार करत असल्याची माहिती आहे.\n१६ ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असून ‘अव्वल १२’ फेरीचे सामने २२ ऑक्टोबरपासून होतील. भारताचा सलामीचा सामना २३ ऑक्टोबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.\nट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नितिन मेनन पंच दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी १६ पंचांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आणि यात भारताच्या नितिन मेनन यांचाही समावेश होता. ‘आयसीसी’च्या विशेष पंच श्रेणीतील (एलिट पॅनल) एकमेव भारतीय पंच असलेले मेनन ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. १६ ऑक्टोबरला श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात होणाऱ्या सलामीच्या लढतीत जोएल विल्सन आणि रॉड टकर हे पंचांची भूमिका बजावतील. या स्पर्धेसाठी अँडी पायक्रॉफ्ट, ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून आणि रंजन मदूगले यांची सामनाधिकारी म्हणून निवड झाली आहे.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : खो-खो संघांची सुवर्णकमाई ; महाराष्ट्राच्या अवंतिका, तेजस शिर्से, संयुक्ता काळे यांचेही सोनेरी यश\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nIND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी\nविश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का\n चक्क ऑपरेशन सुरु असताना चाहता पाहत राहिला सामना, अन्…\nFIFA World Cup 2022: फिफा विश्वचषकात आता फक्त आठ संघ उरले, जाणून घ्या उपांत्यपूर्व फेरीत कोण कोणाशी भिडणार\nPHOTOS: खांद्याच्या दुखापतीवरील उपचार पूर्ण होताच, मोहम्मद शमी लवकरच करणार पुनरागमन\nPhotos: अॅथलीट द्युती चंदने समलिंगी जोडीदारासह बांधली लग्नगाठ जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भ���मिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nIND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी\n चक्क ऑपरेशन सुरु असताना चाहता पाहत राहिला सामना, अन्…\nFIFA WC 2022: “माझा आणखी एक विक्रम…” ग्रेट पेले यांनी एम्बाप्पेबाबत केले मोठे विधान\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nIND vs BAN: “केएल राहुल हा पर्याय असू…” भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटूने कर्णधारपदावर केली खरपूस टीका\nIPL 2023 New Rule: कोणताही विदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनू शकत नाही, जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट\n“जर चिनी आणि कोरियन करू शकतात तर आपण…” रौप्य पदाकामागील वेदनेच्या झालरवर मीराबाई चानूचा हुंकार\nविश्लेषण: टीम इंडियाच्या सततच्या अपयशाला जबाबदार कोण रोहितचे नेतृत्व वनडेतही कुचकामी\nIND vs BAN: “जबाबदार कोण कर्णधार म्हणत…”; भारताच्या दिग्गज खेळाडूची रोहितच्या ‘अर्ध-फिट खेळाडू’ टिप्पणीवर टीका\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2022-12-09T09:38:50Z", "digest": "sha1:PCCJCCTR4JD63LRYCAQLXVXOWAPJCSZM", "length": 8305, "nlines": 170, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "सरते वर्ष – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nवर्ष सरले वर्ष सरले\nदरवर्षी हेच तर आपण म्हणतो\nकाय असे नवीन बदलते सांगा\nशेवटच्या दोन आकड्यांचाच तर हा डाव असतो \nइतर वर्षांसारखे हेही एक वर्षच तर संपत असते\nसूर्य तोच उगवतो अन तोच मावळतोही\nबदलत जातात ऋतू त्यांच्या आळीपाळीने\nतूच एक गड्य�� माणूस म्हणून काही बदलत नाही \nअख्खं वर्ष जातं तुझं काबाड कष्ट करण्यात\nवेळही नाही पुरत स्वतःसाठी जगण्यास,\nवर्ष संपले की मग लागते हुरहुर जीवाला\nसंधी जाते निघून अन माणूस दोष देतो स्वतःस \nखरं तर कळतच नसते काय करायचे\nवादळात तरायचे कि मरून जायचे,\nयेतो जीव थकून भागला बिचारा\nदर वर्षी गड्या हेच तर चालायचे \nदुसऱ्यांचे सुख बघण्यात तुझे आयुष्य संपून जाते\nतीच माणसे तेच जग सांग कधी हे बदलायचे,\nजुनीच खाट रोज झोपायला तयार तुझ्यासाठी\nउद्याची पहाट कशी येईल हेच नाही कळायचे \nकाय गमावले काय कमावले\nयाचा हिशोब लागत नाही,\nसुख काही तुला दिसत नाही \nवर्ष सरते मात्र वजा राहते बरेच काही\nसंकल्प जातो विसरून आपण पुन्हा ते जगणे नाही,\nनिघून जाते संधी विधात्याने दरवर्षी दिलेली\nजगून घे गड्या आता उद्याच्या काही भरवसा नाही \nविसरून जा आता ते जुने वर्ष\nकर जोमाने संकटांशी संघर्ष,\nम्हण जिद्दीने असेल हे माझेच वर्ष\nमनात ठेव कायम प्रेम , माया अन हर्ष \nदरवर्षी बदलेल फक्त आकडा शेवटचा\nगड्या तू माणूस म्हणून बदलू नकोस,\nसाथ दे तू तुझ्याच माणसांची कायम\nहरलास तरी चालेल पण जगणं सोडू नकोस\nगड्या जगण सोडू नकोस \nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2006/08/", "date_download": "2022-12-09T08:33:20Z", "digest": "sha1:XJVSOWUU7YZUIY2Q7ZM5JRCUF633AW4V", "length": 29561, "nlines": 121, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: August 2006", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nमागच्या आठवड्यात मी माझ्या भावा बरोबर पुन्हा एकदा शिकागो वारी केली... गेल्या वर्षभरातील ही माझी ६ वी शिकागो ट्रिप.. st louis (stl) आणि शिकागो म्हणजे अगदी मुंबई पुण्यासारखं.. म्हणजे मुंबई किंवा पुण्याशी दोन्ही शहरांचं काही साम्य नाही पण येण्याजाण्याच्या द्रुष्टीने अगदी सारखच.. म्हणजे माझा जो मित्र भारतात असताना दर week end ला मुंबई पुणे ये जा करायचा तोच आता stl शिकागो ये जा करतो..\nतर हे शिकागो साधारण २५० वर्ष जुनं.. शिकागो नदी च्या परीसरात वास्तव्यासाठी आलेल्या प्रवाशांनी तिथे येणार्या वासावरुन नदी ला चिकागु (म्हणजे सडका कांदा किंवा लसूण)असं नाव दिलं.. पुढे त्या नदी काठी वसलेल्या शहराचं नाव देखिल तेचं पडलं... पुढे त्याचा अपभ्रंश होत आज प्रचलित असलेलं शिकागो असं नाव झालं.. भौगोलिक द्रुष्टिने अतिशय सोयिच्या ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या पूर्व पश्चिम व्यापार आणि द्ळणवळण शिकागो मार्गे मोठ्या प्रमाणावर चालत असे.. जवळच असलेल्या मिशिगन लेक मुळे पाण्याचा मुबलक साठा होता...त्यामुळे अर्थातच मोठ्या प्रमाणात कारखाने आणि उद्योग वाढले... ह्या सगळ्या कारखान्यामधून येणारं प्रदुषित पाणि पुन्हा लेक मधेच सोडल्याने लेक चं आणि शिकागो नदीच्या पाण्याचं बेसुमार प्रदुषण झालं... ह्यावर पुढे आनेक प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवले जात असे.. शिकागो नदी चे पाणी अजुनही direct पिण्यासाठी वापरत नाहीत.. एव्हडच काय तर ते पोहण्यायोग्य पण नाहिये...दरम्यान शिकागो नदीच्या आसपास हल्लीचा जो downtown area आहे तो वसण्यास सुरवात झाली.. उंचच उंच इमारती आणि offices ह्यानी हा परिसर गजबजू लागला... मात्र १८७१ मधे लागलेल्या आगीने हा परिसर जळून खाक झाला... \"The great chicago fire\" नावाने ओळखल्या जाणार्या ह्या आगीची व्याप्ती एव्हडी मोठी होती की त्यात सुमारे ६ किमी लांबी आणि १.५ किमी रुंदीचा परिसर भस्मसात झाला.. त्यावेळेला असलेल्या सोईंच्या अभावमुळे आगीची माहिती fire brigade ला सुमारे ४० मिनीटांनंतर समजली... नदीच्या पाण्यावर प्रदुषणामुळॆ तयार झालेल्या ग्रीस सारख्या जाड थरामुळे ही आग नदी मार्गे ही पसरली... त्यावेळेला कोणी कल्पनाही केली नसेल की एव्ह्ड्या भिषण आगी नंतर हे शहर पुन्हा उभं राहीलं.. पण तिथल्या लोकांचं तेव्हा असं म्हणण होतं की झालं ते चांगलच झालं शहर बांधताना आधी ज्या चूका झाल्या त्या सुधारायची संधी मिळाली..हवामानाच्या द्रुष्टीने शिकागो वाईटच.. उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही एकदम भिषण... आपल���याला उन्हाळ्याची तशी सवय असते प्ण थंडीत नको होते..एकतर कधिही पडणारं बर्फ़ आणि बोचरं वारं.. एकदा बर्फ़ पडला की तो थंडी संपेपर्यंत वितळतच नाही..Ice skating, sking सारखे खेळ खेळायला मिळतात पण ते एखाद दिवस बरं वाटत.. लेक मिशीगन पण थंडीत गोठतो...\nशिकागोच्या उपनगरांमधे राहाण्याच्या खूप जागा आहेत... अठरा पगड जातिंचे लोक शिकागोत रहातात.. आफ़्रिकन अमेरीकन पण खूप आहेत.. New York आणि washington ला पोलिस बंदोबस्त खूप कडक झाल्यापासून शिकागो आणि LA ही देखिल मह्त्त्वाची गुन्हेगारी केंद्र बनली आहेत...तशिही प्रत्येक बाबतित new york आणि शिकागॊ ची एकमेकांशी स्पर्धा चालू असते..आणि एकमेकांवर jokes करण सुद्धा.. आपल्याकडे जसं मुंबई पूणे चालू असत तसं.. :) (पण काहिही म्हंटलं तरी मुंबई ती मुंबईच तसच new york ते new york च त्याला कासलिही तोड नाही.. ) New york ला गेल्यावर खूप homely वाटतं.. कारण मुंबई ची खूप आठवण येते.. शिकागो ला तसं होतं नाही त्यामूळे नविन काहितरी बघितल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद मिळतो.. शिकागो down town म्हणजे एकदम happening जागा... इतर शहरांप्रमाणेच इथेही cruise tour मधून sky line चं दर्शन घेता येतं.. संध्याकाळी सूर्यास्त होता होता जर ही cruise tour घेतली तर खरोखरच डोळ्यांचं पारण फ़िटतं..\nशिवाय शिकागो नदी मधून जाणारी architechtural tour पण खूप सूंदर आहे... पूर्वी लेक मिशिगन वर US Nevy चं प्रशिक्षण केंद्र (Nevy Pier) होतं... पण पुढे ते बंद करुन त्याचा tourist spot केला गेला... लेक मिशिगन आकाराने प्रचंड असून फ़क्त पाणी गोड असल्याने त्याला लेक म्हण्तात.. नाहितर समुद्र म्हणायचाच लायकीचा...Nevy Pier वर खूप दूकानं आणि खाण्याच्या जागा आहेत.. आणि फोटो काढ्ण्यासाठी खूप spots पण आहेत...चविने खाणार्यांना शिकागो downtown मधे खूप गोष्टी मिळतात...\nएका हातात Ben and Jeery किंवा Hagen Dajz चं Ice cream आणि दुसर्या हातात camera सावरत संध्याकाळी cruise ride घेणं किंवा Nevy Pier वर भटकणं... म्हणजे आहाहा.. (ही माझ्या सूख म्हणजे नक्की काय असतं.. ह्या blog मधिल एक entry होऊ शकेल.. :)\nSears Tower आणि John honcock ह्या downtown मधल्या २ उंच इमारती.. पैकी sears tower ही सध्याची अमेरीकेतली सग्ळ्यात उंच इमारत आहे... John Hancock च्या ९६ व्या मजल्यावर एक restaurant आहे जे cocktails साठी प्रसिदध आहे.. पण आमच्या पैकी कोणीच पिणारं नसल्याने आम्ही तिथे जाउन फ़क्त फोटो काढून परत आलो होतो.. :)\nशिकागो downtown चं रुप मला प्रत्येक ऋतू मधे वेगळं वाटलं.. summeer मधे ते खूप उत्साही आणि खट्याळ असतं, fall मधे खेळून दमलेल्या पण तरीही अजून ही खेळायची हौस असलेल्या लहान मुलांसारखं असतं पण थंडीची चाहूल लागलेलं असते, भर winter मधे गेलात तर ते थंडीनी पिचून गेलेलं असतं त्यामूळे जरा थकल्यासारखं वाटतं chritsmas चा उत्साह जरी असला तरी तो typical US downtown मधला वाटत नाही, शिष्ठ ब्रिटन ची आठवण होते :), तर spring मधे परत एकदा उन्हाळ्याच्या तयारी ला लागलेलं असतं, त्यावेळेला अगदी सणासुदीच्या आधिचा काळ वाटतो... chistmas ला अतिशय सुंदर decorations असतात पण तेव्हा थंडी इतकी जास्त होती की फोटो काढताना हात थरथरून मी काढलेले सगळे फोटो हलले.. :(\nशिकागो चं O'hare Internation airport म्हणजे US मधलं एक अतिश्य महत्त्वाचं आणि busy airpport.. पण हे \"अतिसामान्य\" ह्या दर्जात मोडणारं..शिकागो मधे काही बदल करायचा plan असेल तर त्यांनी तो airport सुधारला पाहिजे..\nशिकागो मधे अजून एक \"बघण्यासारखी\" गोष्ट म्हणजे devon street..अगदी लक्ष्मी रोड ची आठवण होते. कसाही traffic, लेन न पाळणं, रस्त्यात कुठेही थांबून राहाणं.. एकदम मस्त वाटतं.. आणि तिथे सगळी Indian दुकानं आहेत खाण्यापासून दागिन्यांपर्यंत सगळं मिळतं.. पटेल लोकांची अगदी रेलचेल आहे.. :)\nआपणा भारतियांना अभिमान वाटावा अशी शिकागो मधली एक गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदाचं ऐतिहासिक भाषण झालं ते सभाग्रूह..६ वेळा जाऊन अजूनही मी ते पाहिलेलं नाही.. :(\nचला..निदान ते पहाण्याच्या निमित्ताने परत एकदा जायलाच लागणार.. :)\nपूर्ण झालेला blog वाचून पाहिल्यावर तो जरा विस्कळित झालाय असं वाटतयं..जाऊ दे आत्ता तो repair करत बसायचा patience नाही.. पुढच्या वेळी जरा बरा लिहायचा प्रयत्न करेन.. \nआज अचानक बर्याच दिवसांनी आमच्या शेजार्याचं दर्शन झालं. तो कधितरी बाहेर बसून चित्र काढत असतो तेव्हा hi hello होतं. पण बाकी काही नाही. एकूण तो जरा अत्रंगीच वाटतो. एकटाच असतो. कधिकधि मूली येतात रात्री (दरवेळी वेगळ्या).\nआम्ही वर्षभरापेक्षा जास्त वेळ शेजारी रहात असूनही आम्हाला एकमेकांची नावं पण माहीत नाहीत. हाच तर फ़रक आहे भारतात आणि अमेरीकेत.\nमला अचानक डोंबिवली ला रहाणार्या आमच्या शेजार्यांची आठवण झाली. तिथे एका मजल्यावर आम्ही ३ कुटूंब अनेक वर्ष एकत्र राहीलो. बाकी २ घरात बरेच लोक बदलले. आमची building होण्याआधी सगळे त्याच गल्लीत वेगवेगळ्या वाड्यांमधे रहात होते. त्यामुळे परिचय आता जवळजवळ २५/३० वर्षांचा आहे. आमच्या अगदी दाराला लागून दार असलेल्या घरात दातार काका आणि माधूरी काकू रहात. ते पूर्ण जगाचे काका काकू. मला आठवतं तेव्हा पासून आमचे शेजारी तेच. माझ्या मोठ्या भावा पासून ते त्याच्या मुलापर्यंतची आसपासची मधली सगळी मुलं काकूच्या मांडीवर खेळली. आणि प्रत्येकाने काकूची साडी एकदातरी खराब केलीच आहे. काकू म्हणायची पण की मोठं झाल्यावर प्रत्येकाकडून एक साडी घेणार आहे. :) त्यांच्या घरात झोपाळा होता त्यामूळे सगळ्या मुलांना त्याचं पण आकर्षण असायचं. लहान मुलं काकू कडे रमत असतं. खाऊ च्या बाबतित लाड पण होतं कारण घरात लाडू, वड्या, चिवडा ह्यापैकी काहितरी नेहमीच केलेलं असे. लाडं होतं असले तरी फ़ाजिल लाड मात्र कधिही होत नसतं. उलट उत्तर देणं, हावरट पणा करणं, आचरटपणा आणि मस्ती करणं ह्यापैकी काही केलं की मात्र चांगला ओरडा मिळतं असे आणि त्या मुलाची घरी रवानगी केली जात असे. अश्या ओरडयाच्या वेळी मग कोणाची आई पण काही बोलत नसे आणि मधे पडत नसे.\nकधिकधि काकू क्लास मधे शिकवायला जायची किंवा मग घरीच शिकवणी घ्यायची. बाकी चा वेळ घरीच असे. माझी आजी देखिल घरीच असल्याने त्या दोघिंचं चांगलं जमत असे. त्यांच्या पाकक्रूती च्या शिकवण्या चालतं. मघ कधिकधि कुठल्यातरी वड्यांचा प्रयोग बिघडला की हमखास दुपारी \"बघा हो आजी जरा..ह्या वड्यांचा भसका होतोयं.\" असं म्हणून आमच्या आजीला बोलावणं येई. त्या दोघिंचं rework करुन झालं की अर्थातच वाटी आमच्याकडे ही येई. मी आणि माझा भाऊ दोघेही दिवसभर आजी जवळ असायचो त्यामुळे आजी काय करत्ये हे ओट्यापाशी उभं राहून बघताना स्वैपाकातले फ़ंडे आम्हीही ऐकत असू आणि मग काकू नी काही नविन पदार्थ केला आणि तो बिघडला की आम्हीही बिनधास्तपणे \"तुझ्या चिरोट्यांमधे मोहन कमी झालयं \" वगैरे काहितरी hi-fi dialouge मारत असू. :)(मग त्या चिरोट्यांमधे मोहन असो अथवा नसो. आणि मुळात मोहन म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही.)\nकधि काकूचा भाऊ आला की आसपासच्या झाडांवरच्या कैर्या, जांभळं काढण्याचा कार्यक्रम होत असे आणि त्यालाही काकू चा सक्रीय पाठिंबा असे. क्रिकेट्ची match ही माझी आजी आणि काकू मिळून बघत.. म्हणजे दोघी आपपल्या घरी पण काही घडलं की दार उघडून एकमेकींना सांगणारं की हा आउट झाला, त्याची century झाली etc. सास बहू serials त्यावेळी नसल्याने दोघिंनाही cricket मधे interset होता.\nमाझ्या आजी ला आणि काकूला दुखणिही अगदी सारखिच होतं. दोघिंनाही थंडीचा त्रास होतं असे आणि दोघिंनाही आयुर्वेदिक औषधं घ्यायची भारी हौस त्यामुळे स्वैपाकाच्या प्रयोग��ंबरोबर दोघिंचेही वेगवेगळे वैद्य try करणंही चालू असे. आणि कसले कसले लेप, काढे, मात्रा वगैरेंवर चर्चा चालू असत. काका दोघिंनाही खूप चिडवायचे की आजी ७० वर्षांच्या आणि ही ४५ वर्षांची तरीही औषधं मात्र दोघिंची सारखिच. :)\nकाकूच्या सासूबाई त्यांच्या घरी आल्या की त्या आणि माझी आजी दुपारी पत्ते खेळतं असतं. कधि आजी गेली नाही की काकू तिला मुद्दामचं बोलावून घेत असे आणि म्हणे \"तुम्ही रोज येत जा पत्ते खेळायला.. त्या तेव्हड्याच जरा busy रहतातं.\" ;)\nआमचा मजला सोडला तर आमच्या तिनही कुटूंबांचं इतर कोणाकडे विषेश येणंजाणं होत नसे. तसच काकू स्वतःचा आवडी निवडीं बद्दल ही अगदी ठाम त्यामुळे कोणी काही बोललं की \"आम्हाला असच आवडतं\" असं म्हणून त्यांची बोळवण होत असे. आणि त्यामुळे दातार family शिष्ठ म्हणून famous. :) जेव्हा काकांनी नविन गाडी घेतली तेव्हा कौतूक बाजूलाच पण वर \"दातारीण आधिच शिष्ठ त्यात गाडी घेतली आतातर काय बघायलाच नको. \" :D अश्या comments पण ऐकायला मिळाल्या. आणि ह्या comments काकूनेच कुठूनतरी ऐकल्या आणि आम्हाला सांगितल्या.\nकाका काकू गप्पा मारायला एकदम jolly. आणि किस्से रंगवून सांगण्यात expert. आणि मुख्य म्हणजे कोणाशी कोणत्या विषयावर बोलावं ह्याची उत्तम जाण आहे. त्यामुळे माझ्या आजी पासून ते माझ्या ४ वर्षांच्या पुतण्या पर्यंत कोणाशीही समोरच्याला bore नं करता बोलू शकतातं. आम्ही पुण्याला रहायला गेल्यावर पण बरेचदा आम्हाला आठवण यायची की आत्ता शेजारी काकू असती तर पट्कन ५/१० मि. timepass करून आलो असतो. अधिक सहावासामुळे अर्थातच माझ्यापेक्षा माझ्या भावावर काका काकूंचा अधिक जिव आहे आणि मग बोलतानाही पट्कन \"अमितचे बाबा ,अमितची आजी\" असे उल्लेख येतं आणि मग लहानपणी मी पण लगेच \"अमितचे बाबा नाही माझे बाबा\" असं correction करत असे. :)\nमधे आजीची तब्येत खराब झाल्याचं ऐकून काका काकू लगेच पुण्याला येऊन गेले. त्यांचाशी गप्पा झाल्यावर आजीलाही जरा बरं वाटलं. कधिकधि नात्यांपेक्षा सहवासाचे ऋणानुबंध अधिक घट्टं असतात हेच खरं. मी पण आता भारतात जाइन तेव्हा डोंबिवली ला काका काकूं च्या घरी जाइन आणि काकू ला तिची special साबुदाण्याची खिचडी करायला सांगेन आणि हो मुख्य म्हणजे त्यांचाशी भरपूर गप्पा मारेन. :)\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://wikihubmarathi.com/marriage-anniversary-wishes-in-marathi/", "date_download": "2022-12-09T09:25:54Z", "digest": "sha1:B76BVUGOA55MKD4MXDTFYPDADLNCH3UK", "length": 15970, "nlines": 171, "source_domain": "wikihubmarathi.com", "title": "Happy marriage anniversary wishes in marathi - 2022 - WikiHubMarathi.com", "raw_content": "\nmarriage anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nmarriage anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\n❤️❣️🎉🎊😍 दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ❤️❣️🎉🎊😍\n❤️❣️🎉🎊😍 तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू देयश तुम्हाला भर भरून मिळू देसुख दु:खात मजबूत राहिलीएकमेकांची आपसातील आपुलकीमाया ममता नेहमीच वाढत राहिलीअशीच क्षणाक्षणालातुमच्या संसाराची गोडी वाढत राहोलग्नाचा आज वाढदिवस तुमचासुखाचा आणि आनंदाचा जावो. Happy Anniversary ❤️❣️🎉🎊😍\n🎂😍❤️🎊जशी बागेत दिसतात फूल छान\nतशीच दिसते तुमची जोडी छान\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂😍❤️🎊\n🎂😍❤️🎊आपल्या लग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने\nआपणास एकमेकांबद्दल असलेले प्रेम वाढत\nजाओ आणि जसजसे वर्षे\nजातील तसे अधिक परिपूर्ण होऊ दे.🎂😍❤️\n🎂😍❤️🎊लग्न म्हणे स्वर्गात ठरतात\nलग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात\nहा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे\n🎂😍❤️माझा नवरा , माझा सोबती , प्रेमी ,\nसहकारी आणि मित्र , तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र\nआहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.\nतुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या\n❤️❣️🎉🎊😍 अशीच क्षणा क्षणाला , तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो , शुभ लग्नाचा हा वाढदिवस , सुखाचा , प्रेमाचा , आनंदाचा , भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा……. ❤️❣️🎉🎊😍\n🎂😍❤️🎊 आपणास जगातील सर्व आनंद\nआणि प्रेम आणि आपल्या\nलग्नाच्या वाढदिवस दिनानिमित्ताने अभिनंदन🎂😍❤️🎊\n❤️❣️🎉🎊😍प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही , प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही , जीवनाचं सार आहात तुम्ही , लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️❣️🎉🎊😍\nसुख दुःखात मजबूत राहिली\nमाया ममता नेहमीच वाढत राहिली\nतुमच्या संसाराची गोडी वाढत राहो\nलग्नाचा आज वाढदिवस तुमचा\nसुखाचा आणि आनंदाचा जावो.\n🎂😍❤️🎊 समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं\nविश्वासाची गाथा आहे तुमचं नातं\nप्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं\nतुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप श���भेच्छा\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂😍❤️🎊\n❤️❣️🎉🎊😍 नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली , दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली… लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \n🎂❤️🎊 आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात . मला तुमचा खूप अभिमान आहे . लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप खूप अभिंनंदन.🎂❤️🎊\n🎂❤️🎊 सोबत असताना आयुष्य किती छान\nवाटत,,,,उनाड मोकळ एक रान\nवाटत,,, सदैव मनात जपलेले पिंपळ\nकधी बेधुंद कधी बेभान\nवाटत , खरच तू सोबत असताना\nआयुष्य किती छान वाटत ,,\n🎂❤️🎊 राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच\nवेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच\nयेतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची\nस्वतःहून जास्त काळजी असते .\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂❤️🎊\n❤️❣️🎉🎊😍अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे , सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे , आली गेली कितीही संकटे तरीही , न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️❣️🎉🎊😍\nदोन जिवांची प्रेम भरल्या\nरेशीम गाठीत अलगत बांधलेली \n🎂😍❤️तुमची जोडी राहो अशी सदा\nकायम जीवनात असो भरपूर\nप्रेम कायम , प्रत्येक दिवस\n❤️❣️🎉🎊😍 ओळखीच रूपांतर मैत्रित , मैत्रिच रूपांतर प्रेमात आणि प्रेमाच रूपांतर आयुष्यभराच्या बंधनात झाल , होतो जरी शरीराने वेगवेगळे पण कधी एक जीव झालो हे समजलच नाही . लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . ❤️❣️🎉🎊😍\n🎂😍❤️🎊 एक स्वप्न तुमच्या\nमन आनंदाने भरून गेले…\nदोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂😍❤️\n🎂❤️👨❤️💋👨तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो . तुमचे जीवन प्रेम , हास्य आणि आनंदाने भरलेले जावो . हीच ईश्वरचरणी प्रार्थना . लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❤️👨❤️💋👨\n🎂😍❤️मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या\nवैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो .\nआनंद कायम आणि शेवटच्या\nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \n❤️❣️🎉🎊😍 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार जीवनात आनंदाला येऊ दे उधाण , तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष हीच आहे सदिच्छा वारंवार . लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. ❤️❣️🎉🎊😍\n🎂😍❤️🎊तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी ,\nआता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी ,\nमाझे सुंदर आयुष्य आहेस तू ,\nमाझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..\nलग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..\n🎂😍❤️🎊 हाच तो मिलनाचा क्षण ,\nतुमची प्रेम गाठ सात\nतुमच्या नवीन पती पत्नीच्या\nकरून देणारा हा क्षण\nतुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं\nसदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं\n🎂😊❤️🎊खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन❤️😊🎂🎊\nशब्द शब्दांना कवेत घेतात .\n❤️🎂😊विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा . तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना . हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.🎂❤️😊\nfci recruitment 2022 for 5043 post | भारतीय अन्न महामंडळा मार्फत 5043 पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा जवळचे गोंड आदिवासी चे गाव कोणते\n[ भूगोल ] आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात . 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/forestdepartment.html", "date_download": "2022-12-09T09:09:57Z", "digest": "sha1:HXBFOGWQ3RICOMGATSZZNJTGTPNYDGV5", "length": 13020, "nlines": 70, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "वनरक्षक व वनमजूर एसीबीच्या जाळ्यात #forestdepartment - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / वनरक्षक व वनमजूर एसीबीच्या जाळ्यात #forestdepartment\nवनरक्षक व वनमजूर एसीबीच्या जाळ्यात #forestdepartment\nBhairav Diwase बुधवार, फेब्रुवारी ०२, २०२२ अटक, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा\nगडचिरोली:- वडीलोपार्जीत जबराण जमिनीवर पारे टाकण्यासाठी अटकाव करत लाचेची मागणी करून २२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धानोरा तालुक्यातील रांगी क्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वनरक्षक व वनमजूराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सदर कारवाई आज मंगळवारी करण्यात आली.\nवनरक्षक रणजीत प्रभुलाल कुडावले (५०) व वनमजुर देवराव रामचंद्र भोयर (५२) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याची वडीलोपार्जीत दोन एकर जबराण जमीन असून अनेक वर्षापासून ते तिथ शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. तक्रारदार हे सदर शेत जमीनीवर ट्रॅक्टरने पारे म���ठे टाकण्याकरीता गेले असता त्यांना वनरक्षक रणजीत कुडावले यांनी अटकाव केला व जमीन वाहती करण्यासाठी, पारे मोठे करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २२ हजार रूपये वनरक्षकाने मान्य करून वनमजुर देवराव भोयर याच्या हस्ते मंगळवारी रांगी येथे लाच स्वीकारली.\nसदर कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत राऊत, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोलीस हवालदार नथ्थू थोटे, राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदीप उडाण, तुळशीराम नवघरे यांनी ही कारवाई केली.\nवनरक्षक व वनमजूर एसीबीच्या जाळ्यात #forestdepartment Reviewed by Bhairav Diwase on बुधवार, फेब्रुवारी ०२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्य���त येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:10:41Z", "digest": "sha1:UJKHGAMT3M6H2P3CA3OEDRY5O2YWPL2T", "length": 10613, "nlines": 126, "source_domain": "www.batmidar.in", "title": "वर्तमानपत्रे कायम विरोधीपक्षांच्या भूमिकेत असावीत | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवा���ू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome विशेष लेख वर्तमानपत्रे कायम विरोधीपक्षांच्या भूमिकेत असावीत\nवर्तमानपत्रे कायम विरोधीपक्षांच्या भूमिकेत असावीत\nसरकार कोणतेही असो, व्यवस्थेच्या विरोधात लढत राहणे हे वर्तमानपत्राचे काम असून परदेशातील नियतकालिके त्या पद्धतीनेच काम करीत असतात. गार्डियन हे त्याचे उत्तम उदाहरण असून हे वर्तमानपत्र नेहमीच व्यवस्थेच्या विरोधात उभे राहिले आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, विरोधकांची भूमिका वर्तमानपत्रांनी निभावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी डोंबिवली येथील वाचक मेळाव्यात केले. डोंबिवली येथील बोडस सभागृहामध्ये वाचकांनी संपादक गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधला. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी वाचकांच्या वतीने त्यांना प्रश्न विचारले.\nगेल्या १०० वर्षांत मराठी पत्रकारितेत गोविंदराव तळवलकर हे एकमेव संपादक लक्षात ठेवावे, अनुकरण करावे असे आहेत. त्यांची साधना आणि सादरीकरणाच्या तसेच सामाजिक व्यक्तिमत्त्वाच्या जवळपास पोहोचणाराही कुणी नाही. त्यामुळे एखाद्या लेखाबद्दल अभिप्राय देताना कुणी गोविंदरावांची आठवण झाली असे म्हटले की ती खूप मोठी पोचपावती असते. तळवलकरांसारखे लिखाण आपल्याला जमावे अशी इच्छा कायम राहिली आहे. टिळकांचा पत्रकारितेतील तुटलेला धागा तळवलकरांजवळ येऊन थांबतो, असे मत कुबेरांनी आपल्या आवडत्या संपादकाबद्दल व्यक्त केले. भाषासौष्ठव, विषयाची मांडणी याप्रमाणेच चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा गुण संपादकाच्या अंगी असावा लागतो. शिवाय या सर्वापासून अलिप्त राहण्याची वृत्ती त्यांच्यात असायला हवी. या अलिप्तपणामध्ये मला ब्रिटिश परंपरा अधिक जवळची वाटते. या अलिप्तपणामुळे कोणत्याही प्रकारचे दडपण संपादकीयमध्ये येत नाही, असेही ते म्हणाले.\nप्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र पेडन्यूज संस्कृती बोकाळलेली दिसत असली तरी एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाने ते आमिष नाकारले आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.\nसमस्या मांडणे हे वर्तमानपत्रांचे काम असून त्यासाठी वेगळ्या चळवळी राबवण्याची गरज नसते. वर्तमानपत्रातून समाजाला दिशा दिली जाते. त्य��� मार्गाने वाटचाल करणे ही समाजाची जबाबदारी असते. लोकसत्ता कायम अशा प्रकारे जागल्याची भूमिका बजावत आल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरात हा वर्तमानपत्रांचा अविभाज्य घटक असून त्यामुळेच महागाईच्या काळातही तुलनेने अतिशय स्वस्त दरात ही सेवा घराघरांत पोहोचविणे शक्य होते. मात्र जाहिरातींप्रमाणेच वर्तमानपत्रांची पाने आणि मजकूरही वाढला, या वस्तुस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधले. या मेळाव्यात डोंबिवलीकरांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली, तसेच त्यांच्या शंकांचेही निरसन केले.\nNext articleउद्योगपतींनी केलेली देशाची लूट\nसुप्रिम कोर्टाकडून मिडियाची कानउघाडणी\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_16.html", "date_download": "2022-12-09T08:10:43Z", "digest": "sha1:IL5IU3J6BLRHQD3VAJCXH4R7N3YWPFBB", "length": 10211, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामी शासन : एक आदर्श | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nइस्लामी शासन : एक आदर्श\nलेखक - अबू मुहम्मद इमामुद्दीन राम नगरी\nभाषांतर - डॉ. उमर कहाळे\nप्रस्तुत पुस्तकात आदर्श खलिफांच्या शासनाचे संक्षिप्त विवरण केले आहे. या अपेक्षेने की, कदाचित हिन्दु-मुस्लिम अगर कोणत्याही जातीचा अगर धर्माचा मनुष्य शासनाशी संलग्न आहे त्याला याच्या वाचनाने ईश्वर सन्मार्ग प्रदान करेल. तसेच सर्वसामान्य वाचक या सत्ता भोगणाऱ्या अधिकाऱ्यांना या आदर्शावर चिंतन करण्यास बाध्य करेल आणि जर असे घडले व देशात शांती व प्रेम स्थापित झाले तर माझ्या जीवनाचे सार्थक होईल तसेच ही मनःपूर्वक अभिलाषा देशभक्तीची खरी ज्योत आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 84 पृष्ठे - 104 मूल्��� - 20 आवृत्ती - 1 (2003)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6594", "date_download": "2022-12-09T10:25:51Z", "digest": "sha1:MQV76OSRW5DSEFUGQGCFEO7ZK3C2LAAN", "length": 7653, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ज्योतीने तेजाची आरती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ज्योतीने तेजाची आरती\nमायबोली शिर्षकगीत स्पर्धा - \"ज्योतीने तेजाची आरती\" - शाम\nसाज नवा हो ल्याली\nरंग मराठी उधळत आली\nगुलमोहराचे बहर जणू हे\nकुणी दाखवी पाककला तर\nकुणी चालवी अपुला धागा\nRead more about मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - \"ज्योतीने तेजाची आरती\" - शाम\nमायबोली शिर्षकगीत स्पर्धा - \"ज्योतीने तेजाची आरती\" - UlhasBhide\nभाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी\nघेउनी ध्यास आली उदयास ‘मायबोली’ ║धृ║\nमिटवून अंतराला, जोडून अंतरांना\nही स्नेहजाल विणते, विश्वात ‘मायबोली’ ║१║\nसदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली\nसाहित्य वाङ्मयाची, ही खाण ‘मायबोली’ ║२║\nसार्या कलागुणांना, दे वाव मायबोली\nसार्या नवोदितांची, ही माय ‘मायबोली’ ║३║\nचर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची\nपरिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’ ║४║\nसहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली\nअमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’ ║५║\nRead more about मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - \"ज्योतीने तेजाची आरती\" - UlhasBhide\nमायबोली शीर्षकगीत स्पर्धा : \"ज्योतीने तेजाची आरती...\" - प्रवेशिका\nमायबोली शीर्षकगीत स्पर्धा : \"ज्योतीने तेजाची आरती...\" - नियम\n\"ज्योतीने तेजाची आरती...\" या मायबोली शीर्षकगीत स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रवेशिका इथे एकत्र दिल्या आहेत.\nटीप : स्पर्धेसाठी येणार्या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.\nमायबोली शीर्षक गीत स्पर्धा\nRead more about मायबोली शीर्षकगीत स्पर्धा : \"ज्योतीने तेजाची आरती...\" - प्रवेशिका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai/rickshaw-travel-will-become-expensive-from-sunday-in-navi-mumbai-dpj-91-3158922/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T10:06:17Z", "digest": "sha1:KQSXHPDZWCKVLUVGUXM5VHMBUWX5HGF5", "length": 21240, "nlines": 271, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rickshaw travel will become expensive from Sunday in Navi Mumbai | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा नागपूर ते मुंबई थेट आठ तासात प्रवास, डिसेंबर २०२३ पासून चार टप्प्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण\nआवर्जून वाचा गुजरातमधील विजयानंतर आदित्य ठाकरेंचं भाजपा-शिंदे गटाला आव्हान; म्हणाले, “महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने आता…”\nआवर्जून वाचा गुजरातमधील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पोकळ आश्वासने अन् रेवडी…”\nनवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार\n१ ऑक्टोबरपासून मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nनवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार\nयेत्या १ ऑक्टोबरपासून एमएमआरडीए क्षेत्रात रिक्षा प्रवासी भाडेवाढ होणार आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबई शहरात देखील दि. १ ऑक्टोबर, रविवार पासून प्रवासी रिक्षा भाडे वाढ होणार आहे. परिवहन कार्यालयाकडून नवीन दर लागू करण्यात आले असून त्यानुसार पहिल्या टप्याच्या प्रवासासाठी २१ ऐवजी आत्ता २३ रुपये मोजावे लागणार आहेत.\nहेही वाचा- लवकरच नवी मुंबईकरांना मिळणार डबल डेकरची सफर एनएमटीच्या ताफ्यात १० विद्युत डबल डेकर बस दाखल\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल\n१ ऑक्टोबर पासून मीटरमध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबईत १६ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. इथे मीटर आण��� सीट प्रमाणे रिक्षा चालवल्या जातात. ज्या प्रमाणे सीट वर प्रवाशी वाहतूक केली जाते त्याच प्रमाणे मीटरने रिक्षा प्रवास करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे आता मीटरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता २१ ऐवजी २३ रुपये द्यावे लागणार आहेत. यासाठी मीटरचे रिडींग बदलण्याचे काम ही १ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे ,अशी माहिती परिवहन विभाग अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.\nमराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nनागरिकांच्या सतर्कतेमुळे भामट्याला अटक; जेष्ठ नागरिकाची ५० हजार रुपयांची सोनसाखळी सापडली\nकुटुंबसंकुल : हिरवाई आणि वाहनशिस्त\nनवी मुंबई – दिवाळीच्या सलग सु्ट्ट्यांमुळे ट्रॅफिक जॅम ; मानखुर्द ते वाशी टोलनाका दरम्यान प्रचंड कोंडी\nनवी मुंबईतील बेकायदा बांधकामांना पालिकाच जबाबदार तोडक कारवाईत अधिकारीच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nPhotos: ‘या’ कॉमेडिअन्सची संपत्ती पाहून भले-भले अभिनेतेही लाजतील; पाहा, देशातील सर्वाधिक श्रीमंत विनोदवीर\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nगुजरातमध्ये पुन्हा भाजपा, काँग्रेसची दाणादाण\nकर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरील राऊतांच्या टीकेला आमदार Sanjay Gaikwad यांचे प्रत्युत्तर\nFadnavis On Uddhav Thackeray: ‘कधीतरी विरोधकांचेही तोंड भरून कौतुक करा’ ; फडणवीसांची ठाकरेंवर टीका\n‘सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषण म्हणजे Sanjay Raut यांची पत्रकार परिषद’-Ashish Shelar\nपुणे: मार्चपर्यंत १.८० लाख कृषिपंपांना नवीन वीजजोड देण्याचे उद्दिष्ट; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची माहिती\n“स्त्रीप्रधान चित्रपटांना इथे नेहमीच…” तापसी पन्नूने बॉलिवूडबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत\n बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nपुण्यातील २१ रस्त्यांवर रविवारी पादचाऱ्यांचे राज्य; सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत वा���नचालकांना प्रवेश बंदी\n…अन् तेजस्विनी लोणारीच्या घरी पोहोचली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From नवी मुंबई\nनवी मुंबई :वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार; दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत\nनवी मुंबईत स्वच्छ भारत अंतर्गत करण्यात येणारे रंगकाम निकृष्ट दर्जाचे; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष\nसीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस\nयंदा मलावी हापूसच्या उत्पादनात घट; एपीएमसी बाजारात आवक निम्यावर\nनवी मुंबई : नववर्षात सायन पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळणार; महामार्गावरील ६२८ बंद दिव्यांचीही दुरुस्ती\nनवी मुंबई : अपघातास कारणीभूत ठरणारे उरणच्या चारफाटा चौकातील फलक हटविण्याची मागणी\nनवी मुंबई: लिडार सर्वेक्षण पुर्ण न झाल्याने पालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष ८०० कोटींवरुन ६०० कोटींवरच अडणार\nनवी मुंबई: एपीएमसी बाजारात बटाट्याच्या दरात वाढ; नवीन बटाट्याची आवक वाढली\nनवी मुंबई : फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे किरीट सोमय्यांना साकडे; सोमय्यांनी ���ेतली पोलीस आयुक्तांची भेट\nअपुऱ्या मनुष्यबळाने रेल्वे सुरक्षेवर ताण २६ लाख प्रवाशांसाठी केवळ ८१ रेल्वे पोलीस तैनात\nनवी मुंबई :वाशी फिडरमधील तांत्रिक बिघाडामुळे कोपरखैरणेतील अनेक भागात अंधार; दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत\nनवी मुंबईत स्वच्छ भारत अंतर्गत करण्यात येणारे रंगकाम निकृष्ट दर्जाचे; अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष\nसीवूड्समधील टिळक एज्युकेशन शाळेच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम; नवी मुंबई महापालिकेने बजावली नोटीस\nयंदा मलावी हापूसच्या उत्पादनात घट; एपीएमसी बाजारात आवक निम्यावर\nनवी मुंबई : नववर्षात सायन पनवेल महामार्ग एलईडीच्या दिव्यांनी उजळणार; महामार्गावरील ६२८ बंद दिव्यांचीही दुरुस्ती\nनवी मुंबई : अपघातास कारणीभूत ठरणारे उरणच्या चारफाटा चौकातील फलक हटविण्याची मागणी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T10:15:08Z", "digest": "sha1:7GAHHSAPRVAPXPNN6F4RXXV4SIQ5REW6", "length": 2373, "nlines": 38, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "मेलबर्न - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nIND vs Pak | पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा भावूक, राष्ट्रगीत गाताना अश्रू अनावर\nIND vs Pak | नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच महत्त्वाचा असतो. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे रविवारी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ आमनेसामने आलेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील हाऊसफुल्ल स्टेडियमवर रोहित…\nIND vs PAK | मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याच्या वेळेपासून ते प्लेइंग 11, जाणून घ्या…\nIND vs PAK T20 world cup 2022 नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आज T20 विश्वचषक (T20 world cup 2022) सुपर 12 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 'ब्लॉकबस्टर' सामना खेळत आहे. हा सामना मेलबर्न…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/nashik/meeting-of-raj-thackeray-and-chandrakant-patil-in-nashik-no-discussion-about-alliance-mhpv-581144.html", "date_download": "2022-12-09T08:24:41Z", "digest": "sha1:674EGTLTJD4UJKWETZT4V4ZBGJSK4XNY", "length": 9652, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chandrakant Patil Meet Raj Thakceray: नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, मनसेसोबतच्या युतीवर केलं भाष्य – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /nashik /\nनाशिकमध्ये राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, मनसेसोबतच्या युतीवर केलं भाष्य\nनाशिकमध्ये राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, मनसेसोबतच्या युतीवर केलं भाष्य\n'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण\nChandrakant Patil Meet Raj Thakceray: आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची नाशिकच्या (Nashik) विश्रामगृहाच्या बाहेर भेट झाली.\nठाकरेंच्या मालमत्तेची चौकशी सुरू, याचिकाकर्त्या गौरी भिडे म्हणतात आता...\nउद्धवजींकडे 'टोमणे' नावाचं प्रभावी अस्त्र; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल\nउद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार बेहिशोबी मालमत्तेप्रकरणात मोठी अपडेट\nनाशिकमध्ये एसटी बसचा थरारक अपघातात 5 जणांना चिरडलं, घटनेचा Live Video\nनाशिक, 18 जुलै: आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची नाशिकच्या (Nashik) विश्रामगृहाच्या बाहेर भेट झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना आश्वासक चेहरा म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली असून युतीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) कशावरही बोलू शकतात, असंही पाटील म्हणाले आहेत.\nराज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. जर त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर नक्कीच स्वागत करु आणि तरच आम्ही सोबत येऊ शकतो असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मनसे सोबत युती ही चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करून घेतो, असं म्हणत त्यांनी भाजप मनसे युतीच्या चर्चांवर स्पष्टिकरण दिलं आहे. माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो असं राज ठाकरे मला बोलल्याचंही पाटलांनी सांगितलं आहे.\nदरम्यान या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे कशावरही बोलू शकतात, असं ते म्हणालेत.\nअनिल देशमुखांच्या मूळगावी EDचे छापे, कार्यकर्त्यांच्या नारेबाजीचा Live Video\nसध्या तरी कोणालाही सोबत घेण्याचा विचार नाही. आम्ही मुसलमान विरोधी नाही. मात्र त्यांचं लांगुलचालन करत नाही. रयत, जानकर,आरपीआय सोबत आहेतच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.\nचंद्रकांत पाटील यांच्या प��्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे\nकोविडमुळं अनेक अडचणी, समस्यांना,लोकांना तोंड द्यावं लागलं\nमदतीसाठी,भाजपनं अग्रेसिव्ह पुढाकार घेतला\nकोविड सेंटर्ससह व्हॅक्सीनेशन पर्यंत सर्व बाबतीत आघाडी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं व्हर्च्युअल संवाद साधला\nकोरोना कमी झालाय गेला नाही\nकाळजी घेऊन संघटनात्मक दौरा राज्यात सुरु\nराज्यातील,पालिका निवडणुकांसाठी भाजप तयार\nनाशकात,भाजपनं जाहीर केलेल्या, जाहिरनाम्याची पूर्तता करतेय\nनुकतीच सिटीलिंक बस सुरू झाली\n19 जुलै पासून सुरू होणाऱ्या सांसद पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेट\nदुसरं कोणतंही कारण नाही\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/mumbai-a-fake-government-official-who-cheated-businessmen-was-arrested-in-dubai-mumbai-print-news-amy-95-3149140/lite/", "date_download": "2022-12-09T10:35:12Z", "digest": "sha1:QBEIIAVO6KYQUP6L4M35Y6VWMVMARJ6W", "length": 21063, "nlines": 285, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबई : व्यावसायिकांना फसविणाऱ्या तोतया सरकारी अधिकाऱ्याला दुबईत अटक | Mumbai A fake government official who cheated businessmen was arrested in Dubai mumbai print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nमुंबई : व्यावसायिकांना फसविणाऱ्या तोतया सरकारी अधिकाऱ्याला दुबईत अटक\nदुबईस्थित भारतीय व्यावसायिकांचे लाखो रुपये लूटणारा तोतया सरकारी अधिकारी चेतन भेंडे याला दुबई पोलिसांनी नुकतीच अटक केली.\nWritten by लोकसत्ता टीम\n( संग्रहित छायचित्र )\nदुबईस्थित भारतीय व्यावसायिकांचे लाखो रुपये लूटणारा तोतया सरकारी अधिकारी चेतन भेंडे याला दुबई पोलिसांनी नुकतीच अटक केली.व्यावसायिकांना सरकारी ओळखपत्र दाखवून त्यांच्याशी व्यवसायात भागिदारी करून कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवून चेतन लाखो रुपयांची लूट करीत होता.केंद्र सरकारच्या दूरसंचार समितीमधील सदस्य असल्याची बतावणी करून चेतन भेंडे याने नायगावमधील व्यायामशाळा व्यावसायीक भूपेश कांबळे यांच्याशी ओळख केली. राजमुद्रा असलेले ओळखपत्र दाखवून भेंडे राष्ट्रीव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडत होता. भेंडे व त्याची टोळी ओळखपत्राचा वापर करून व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत होती. व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमीष भेंडे याने कांबळे यांना दाखविले आणि त्यांच्याकडून ४० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कर्ज मिळात्च नाही. तसेच भेंडेने त्यांचे ४० लाख रुपये परतही केले नाहीत.\nहेही वाचा >>> मुंबई : रिक्षा-टॅक्सी प्रवाशांच्या सवलती कागदावरच\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nकांबळे यांनी दुबईत फेब्रुवारी २०२२ रोजी व्यायामशाळा सुरू करण्याची योजना आखली होती. भेंडेने व्यायामशाळेसाठी कांबळे यांच्यासोबत ६० टक्के भागिदारीचा करार केला. मात्र, तोदेखील करार पूर्ण केला नाही. त्यानंतर एप्रिल २०२२ रोजी कांबळे यांना माहिती अधिकारातून भेंडे तोतया अधिकारी असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे भेंडे मुंबईत आला. ऑगस्ट २०२२ मध्ये कांबळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आणि दुबई पोलिसांत गुन्हा दाखल केला. दुबई पोलिसांनी भेंडे याच्याशी संपर्क साधून त्याला हजर होण्यास सांगितले. मात्र भेंडे त्यांना कोणताही प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान, भेंडे काही कारणास्तव दुबई गेला आणि दुबई पोलिसांनी त्याला अटक केली.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्याच मालकीचा ; उच्च न्यायालयात हस्तक्षेप\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\n‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज\nअशोक सराफ यांच्या एका सल्ल्याने बदललं सायली संजीवचे आयुष्य, म्हणाले…\nअभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट; सांगितले, “हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा नाहीतर…”\nमहाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”\n‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा’; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मागणी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/bcci-posts-first-look-green-christchurch-pitch-6930", "date_download": "2022-12-09T08:24:51Z", "digest": "sha1:A775HKXO3MBXTOYOQAXKUY2IIKNLUOD4", "length": 9320, "nlines": 109, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "खेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज.. - BCCI posts first look of green Christchurch pitch | Sakal Sports", "raw_content": "\nखेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज..\nखेळपट्टी शोधून दाखवा; बीसीसीआयचं फोटो दाखलत चॅलेंज..\nक्राईस्टचर्चः भारत-न्युझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना उद्या क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर होणार आहे. भारताला या दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना जींकणे आवश्यक आहे. या सामन्याच्या आधी बीसीसीआयच्या एका ट्वीटने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. त्या ट्वीटमध्ये मैदानावरील खेळपट्टी गायब झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे.\nक्राईस्टचर्चः भारत-न्युझीलंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना उद्या क्राइस्टचर्च येथील हेगली ओव्हल मैदानावर होणार आहे. भारताला या दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी हा सामना जी���कणे आवश्यक आहे. या सामन्याच्या आधी बीसीसीआयच्या एका ट्वीटने लोकांची उत्सुकता वाढवली आहे. त्या ट्वीटमध्ये मैदानावरील खेळपट्टी गायब झाल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे.\nबीसीसीआयकडून मैदानाचा फोटो प्रसिध्द केला आहे. त्या फोटोला दिलेल्या कॅपशन मध्ये खेळपट्टी कुठं आहे ते ओळखायला सांगीतले गेले आहे. या मैदानावर दुसरा कसोटी सामना होणार आहे. खेळपट्टीवर गवत असल्यामुळे खेळपट्टी दिसत नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज विशेष कामगीरी करु शकले नव्हते. भारताला क्लिन स्वीप टाळण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.\nन्यूझीलंड ने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी दरम्यान न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरुध्द खेळण्यास भारतीय फलंदाजांना अडचण येत होती. मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे सोडले तर बाकी खेळाडू चमक दाखवू शकले नाहीत. विराट कोहलीकडून असलेल्या अपेक्षा अद्याप तो पुर्ण करु शकलेला नाही.\nत्यासोबतच न्यूझीलंडचे गोलंदाज ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि काइल जेम्सनच्या हे त्यांच्या संघासाठी चांगली कामगीरी करताना दिसत आहेत. बेसिन रिझर्व्हच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. न्यूझीलंच्या वेगवान माऱ्यासमोर त्या सामन्यात विराट कोहली, पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा हे भारताचे फलंदाज विशेष चमक दाखवू शकले नाहीत.\nदुसऱ्या कसोटीत देखील न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर खेळण्याचे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर असणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. त्यातच राहाणे आणि कोहली हे दोघे चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळण्यावरुन समोरासमोर उभे ठाकले आहेत. पुजारा पहिल्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करु शकला नव्हता.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/tamilnadu-father-gives-poison-to-son-suffering-from-bone-cancer-551016.html", "date_download": "2022-12-09T09:05:46Z", "digest": "sha1:3QVANPUJOPAH2QNOBHXFQDMOPHWOPIGL", "length": 12583, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहाडांच्या कर्करोगाने ग्रासलेल्या च���मुरड्याची तडफड, वडिलांनी ‘विष’ दिले\nआरोपी वडील पेरियासामी याचा 14 वर्षांचा मुलगा वन्नाथामिझान हा गेल्या एक वर्षापासून हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आपला मुलगा रात्रंदिवस वेदनेने विव्हळताना पाहून पेरियासामी याचे हृदय तीळतीळ तुटत होते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अनिश बेंद्रे\nचेन्नई : हाडांच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या 14 वर्षांच्या मुलाला त्याच्याच वडिलांनी ‘विष’ देऊन जीवे ठार मारले. तामिळनाडूतील सालेममध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांसह 3 जणांना अटक केली आहे. वडिलांनी पोटच्या मुलाला तीन औषधांचे मिश्रण असलेले इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.\nआरोपी वडील पेरियासामी याचा 14 वर्षांचा मुलगा वन्नाथामिझान हा गेल्या एक वर्षापासून हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आपला मुलगा रात्रंदिवस वेदनेने विव्हळताना पाहून पेरियासामी याचे हृदय तीळतीळ तुटत होते. प्रयोगशाळा चालवणाऱ्या व्यंकटेशनशी पेरियासामीने संपर्क साधला. पेरियासामीने वेंकटेशनला आपल्या मुलाचा त्रास कसा कमी करता येईल, याबद्दल विचारले.\nतीन औषधांच्या मिश्रणाचे इंजेक्शन\nपेरियासामी आणि वेंकटेशन यांनी प्रभू नावाच्या वैद्यकीय चिकित्सकाशी संपर्क साधला. प्रभू पेरियासामी याच्या घरी आला आणि त्याने 14 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त वन्नाथामिझन याला एक इंजेक्शन दिले, ज्यानंतर तो मृत्युमुखी पडला. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की प्रभूने तीन औषधांचे मिश्रण इंजेक्शनमधून दिले होते, ज्याच्या ‘ओव्हरडोस’मुळे मुलाचा मृत्यू झाला.\nआरोपी वडिलांसह तिघांना अटक\nहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पेरियासामी, वेंकटेशन आणि प्रभू यांना तामिळनाडूतील कोंगुनाप्रम पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर कलम 109 (गुन्ह्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.\nमुंबईत इंजेक्शन घेऊन तरुणीची आत्महत्या\nदुसरीकडे, 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी मुंबईत उघडकीस आली होती. इंजेक्शन घेऊन डॉ. निताशा बंगाली हिने आपलं आयुष्य संपवलं होतं. मुंबईतील वरळी भागात जून महिन्यात ही घटना घडली होती.\nइंजेक्शन टोचल्याने तब्येत बिघडली\nडॉ. निताशा बंगाली आपल्या आई-वडिलांसह मुंबईतील वरळी भागात राहत होती. मेडिकलचे उच्चशिक्षण घेत असलेली निताशा काही महिन्यांपासून डिप्रेशनशी झुंजत होती. त्यानंतर तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिने स्वतःच आईला याविषयी माहिती दिली.\nनिताशा बंगालीला कुटुंबियांनी नायर रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार निताशाची आईही डॉक्टर आहे, तर तिचे वडील इंजिनिअर आहेत. निताशा एमबीबीएस डॉक्टर होती, तर एमडीचे शिक्षण घेत होती. अभ्यासाबाबत निताशा तणावाखाली होती. तिच्या डिप्रेशनवर उपचारही सुरु होते, अशी माहिती समोर आली होती.\nपैशांवरुन ऑफिसमध्ये भांडण, बापाने बंदुकीतून गोळी झाडली, चुकून पोटच्या पोराच्या डोक्यात घुसली\nतुम्ही गपचूप झोपून रहा, अमरावतीत सहा जणांचा दरोडा, 14 लाखांचा ऐवज लुबाडला\nएसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/bridegroom-mailed-the-wedding-card-to-the-relatives-guests-broke-out-in-a-sweat-after-reading-terms-and-conditions-mhmg-581186.html", "date_download": "2022-12-09T09:21:45Z", "digest": "sha1:M4QGLAOQQNOABM3SXCAMBS2R7JLIVF35", "length": 8516, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बापरे, असं लग्न नको गं बाई; लग्नाची पत्रिका पाहून पाहुण्यांना फुटला घाम – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nबापरे, असं लग्न नको गं बाई; लग्नाची पत्रिका पाहून पाहुण्यांना फुटला घाम\nबापरे, असं लग्न नको गं बाई; लग्नाची पत्रिका पाहून पाहुण्यांना फुटला घाम\nइतके नियम वाचून पाहुणे या लग्नाला जाण्यासाठी घाबरत आहेत.\nइतके नियम वाचून पाहुणे या लग्नाला जाण्यासाठी घाबरत आहेत.\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nकेसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video\nबायको सोडून गेली म्हणून थेट लाऊड स्पिकर घेऊनच नवरा पोहोचला सासरच्या दारात\nनवी दिल्ली, 18 जुलै: सध्याचं जग हे क्रिएटिविटीचं (Creativity) आहे. मात्र काहीतरी वेगळं आणि खास करण्याच्या भरात लोक अनेकदा विचित्र (Weird) गोष्टी करून बसतात. लग्नाचा माहोल अधिक चांगला करण्यासाठी लोक वेडिंग प्लानर्सवर (Wedding Planner) जबाबदारी सोपवतात. काही दिवसांपूर्वी लग्नाचं एक इनविटेशन कार्ड (Weird Wedding Invite) व्हायरल (Viral Photo) झालं आहे. यामध्ये इव्हेंट मॅनेजरने लग्नपत्रिका इमेलच्या माध्यमातून पाठवली आहे.\nलग्नाला येण्यापूर्वी या अटी मान्य कराव्या लागतील\nया विचित्र वेडिंग इनवाइट (Weird Wedding Invite) मध्ये पाहुण्यांसाठी काही खास अटी देण्यात आल्या. जे पाहुणे (Wedding Guests) या अटींची पूर्तता करतील त्यांना लग्नात सामील होण्याची परवानगी असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका वेडिंग प्लानरने (Wedding Planner) लग्नात येण्यासाठी पाहुण्यांना इमेल पाठवलं होतं. (Digital Invitation) या मेलमध्ये लग्नाचे काही नियम देण्यात आले होते. वेडिंग प्लानरने इमेलमध्ये लिहिलं आहे की, गुड मॉर्निंग. सर्व पाहुण्यांची संख्या तपासणे आणि त्यांना नियम सांगण्यासाठी मेल पाठवला आहे.\nहे ही वाचाच-तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य\nकपड्यांच्या रंगापासून गिफ्टपर्यंत अनेक नियम\nमेलमध्ये सर्वात पहिला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही प्लस वनसह लग्नास सामील होणार आहात का यानंतर लग्नात सामील होण्याचे काही नियम सांगण्यात आले.\n1. लग्नासाठी 15-30 मिनिटांपूर्वी पोहोचा.\n2. कृपया सफेद वा क्रीम कलरचे कपडे घालू नये.\n3. कृपया संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप करू नये.\n4. शादीच्या विधींदरम्यान रेकॉर्डिंग करू नये.\n5. निर्देश दिले जात नाही तोपर्यंत फेसबुकवर चेक इन करू नये.\n6. नवरीसोबत अजिबात बोलू नये.\n7. साडे पाच हजार रुपयांहून ($75) अधिकचे गिफ्ट आणावेत, अन्यथा एन्ट्री मिळणार नाही.\nलग्नाला जाण्यापूर्वी पाहुणे घाबरले\nइतके नियम वाचून पाहुणे या लग्नाला जाण्यासाठी घाबरत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/this-is-about-the-gauri-khan-and-hema-malini/", "date_download": "2022-12-09T08:48:11Z", "digest": "sha1:CLITTM2WLILYF6PKYZ754BT24I52ANSW", "length": 9947, "nlines": 79, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "सुहागरात्रीची रात्र शाहरुख यांनी पत्नी सोबत नाहीतर हेमा मालिनी यांच्या सोबत घालवली, जाणून घ्या त्या रात्री काय झालं ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News सुहागरात्रीची रात्र शाहरुख यांनी पत्नी सोबत नाहीतर हेमा मालिनी यांच्या सोबत घालवली,...\nसुहागरात्रीची रात्र शाहरुख यांनी पत्नी सोबत नाहीतर हेमा मालिनी यांच्या सोबत घालवली, जाणून घ्या त्या रात्री काय झालं \nबॉलीवूडमधील कलाकार आणि त्यांच्याबद्दलच्या चर्चा यांना काही पारावर नसतो. कोणत्याही विषयावर अगदी चर्चांना जणू उधाणच येतं. कधी या कलाकारांच्या खाजगी जीवनावर तर त्यांच्या अभिनयाला, चित्रपटांना घेऊन त्यांना ट्रोल केलं जातं. रोज कोणत्या नं कोणत्या विषयावर बॉलीवूडमधून विविध चर्चा समोर येत असतात. असाच एक किस्सा नुकताच समोर आला आहे, ज्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री हेमा मलानी चर्चेचा विषय बनल्या आहेत.\nशाहरुख खानची पत्नी गौरी खानने सोशल मीडियावर एक निवेदन दिले आहे की, ती तिच्या लग्नाच्या रात्री प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनीमुळे रडली कारण हेमाने लग्नानंतर लगेचच शाहरुखला तिच्याकडे बोलावले होते. गौरी खानने यासाठी हेमा मालिनी यांना जबाबदार धरले आहे. चला पाहूया असे कोणते कारण होते, ज्यामुळे हेमा मालिनी आणि गौरी खान या दोघी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.\nअलीकडेच गौरी खानचे एक विधान सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गौरी खान हेमा मालिनीमुळे तिच्या लग्नाच्या रात्री का रडली याचा एक किस्सा सांगितला आहे. असे काहीसे घडले की जेव्हा शाहरुख खान आणि गौरी खानचे लग्न झाले होते, तेव्हा ती तिच्या लग्नाची पहिली रात्र देखील करू शकली नाही कारण हेमा मालिनीने शाहरुखला लगेच मुंबईत बोलावले.\nशाहरुख खान आणि गौरी अनेक अडचणी पार करत एकेकांसोबत लग्नबंधनात अडकले कारण दोघेही भिन्न धर्माचे होते. पण दोघांमध्ये इतकं प्रेम होतं की त्यांनी घरच्यांना देखील मनवलं आणि त्यांच्या परवानगीने लग्न केलं. शाहरुखचे मुंबईत लग्न झाले नाही, त्यामुळे हेमा मालिनी यांनी त्याला फोन केला तेव्हा त्याला पत्नीसह तातडीने मुंबईला जावे लागले. शाहरुख आणि हेमा मालिनी हे हेमा मालिनी दिग्दर्शित चित्रपटात काम करत होते आणि शाहरुख खान मुख्य नायकाच्या भूमिकेत होता.\nशाहरुख हॉटेलमध्ये देखील न जाता पत्नीसोबत थेट चित्रपटाच्या सेटवर आला. त्यानंतर शाहरुखने त्याचे शूटिंग सुरू केले आणि गौरी खान वेनेट्री व्हॅनमध्ये बसली होती. गौरी खानने वेडिंग ड्रेस घातला होता जो खूप सुंदर होता. यामुळे गौरी खान खूप अस्वस्थ झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.\nगौरी खानने यासाठी हेमा मालिनी यांना जबाबदार धरले आहे कारण त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बोलावले नसते तर असे घडलेच नसते. हेमा मालिनी यांच्यामुळेच शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांची पहिली रात्र म्हणजे हनीमूनही करता आले नाही.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleवेबसेरीज विश्वातील सर्वात हॉट वेबसेरीज मधील अभिनेत्री आता दिसणार अनुपम खेर यांच्या चित्रपटात\nNext articleचित्रपटात येण्यापूर्वी असं होत मिथुन चक्रवर्ती याचं जीवन, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nमहाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले \nसुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2020/05/2787/", "date_download": "2022-12-09T08:07:34Z", "digest": "sha1:5MGNJQLJBURSLOFREPEV2R7PADWFSOU3", "length": 38255, "nlines": 183, "source_domain": "www.sudharak.in", "title": "कोरोना व्हायरसच्या महासाथीबद्दल काही - नर्मदा खरे - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nकोरोना व्हायरसच्या महासाथीबद्दल काही – नर्मदा खरे\nमे, 2020आरोग्य, विज्ञाननर्मदा खरे\nआम्ही ऐकलंय की जीवाणू सगळीकडे असतात: शरीरात, हवेत, पाण्यात. मग कोरोना व्हायरसही सगळीकडेच असणार, नाही का\nपहिले तर, कोरोना हा विषाणू (virus) आहे, जीवाणू (bacteria) नाही.\nजीवाणू हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी जीव आहेत. ���े वेगवेगळ्या प्रकारचे असून पृथ्वीतलावर जवळजवळ सगळीकडे (गरम झरे, खारट पाणी, अत्यंत थंड किंवा गरम प्रदेश) सापडतात.\nकाही जीवाणू माणसाच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहतात. त्यांच्यापैकी अगदीच थोडे प्रकार माणसाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ: पटकी (Cholera), क्षय रोग (TB), विषमज्वर (typhoid), मेनिन्जायटिस वगैरे.\nविषाणू हे जीवाणूंपेक्षाही अनेक पटींनी सूक्ष्म असतात. त्यांचेही अनेक प्रकार असतात.\nत्यांना ‘पेशी’ म्हणायचे की नाही, त्यांना ‘जीव’ म्हणायचे की नाही, ह्यावर एकमत नाही\nइतके मात्र खरं, की विषाणू स्वतःचे स्वतः प्रजनन करू शकत नाहीत. ‘विभाजन’ होण्यासाठी (एका विषाणूपासून अनेक विषाणू निर्माण होण्यासाठी) त्यांना एखाद्या प्राण्याच्या, वनस्पतीच्या किंवा जीवाणूच्या पेशीत शिरावं लागतं.\nम्हणूनच, आजैविक (inorganic) वस्तूंवर विषाणू फार कमी काळ तगू शकतात.\nविषाणूंपासूनही माणसांना काही रोग होतात. उदाहरणार्थ: HIV (एड्स), देवी, फ्लू, डेंगू, SARS CoV, SARS CoV-2, इबोला वगैरे.\nविषाणूंबद्दल जरा अजून सांगाल का\nविषाणू हे अत्यंत सूक्ष्म परजीवी आहेत.\nत्यांचे अनेक आकार असतात. कोरोना गोलाकार आहे, पण इबोला लांबुळका, आणि इतर काही तर स्फटिकासारखे अनेक कोन असलेले असतात.\nसध्याचा कोरोना व्हायरस (CoV -2) सुमारे 0.1 मायक्रोमीटर इतक्या व्यासाचा आहे. म्हणजे, 1 मिलीमीटर वर साधारण 10,000 कोरोनाचे विषाणू एका शेजारी एक मावतील.\nविषाणूंची रचना आपल्या पेशींपेक्षा खूपच साधी असते.\nविषाणूंची रचना जीवाणूंच्या पेशींपेक्षाही साधी आणि सोपी असते.\nखाली दिलेल्या चित्रांमधून चार वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींच्या रचनेची साधारण कल्पना करता येईल. हे लक्षात घ्यावे, की ही फक्त चित्रे आहेत, फोटो नाहीत. तरीसुद्धा, विषाणूची क्लिष्टता सगळ्यात कमी आहे.\nअसे समजा की एक विषाणू म्हणजे काही प्रोटीन्स (प्रथिने) आणि लिपिड (स्निग्ध पदार्थ) ह्यांनी बनलेली एक डबी असून तिच्या आत DNA किंवा RNA (अनुवांशिक पदार्थ) चा एक रेणू बंदिस्त असतो.\nआपल्या पेशींमधे असलेले पेशीद्रव्य, मायटोकोण्ड्रिया, रायबोसोम आणि इतर घटक विषाणूंमधे नसतात. ह्याचाच अर्थ असा, की विभाजनासाठी लागणारी यंत्रणा विषाणूंमधे नसते.\nविषाणूंची रचना इतकी साधी असूनही ते इतके धोकादायक कसे काय असतात\nआता आपल्याला पटले आहे, की विभाजनासाठी लागणारी यंत्रणा विषाणूंमधे नसते. म्हणूनच त���यांना विभाजनासाठी एका ‘यजमान’ पेशीची गरज असते.\nवेगवेगळ्या प्रकारचे विषाणू वेगवेगळ्या प्रकारच्या यजमान पेशींमधे राहू शकतात.\nजेंव्हा एखादा विषाणू आपल्या पेशीत शिरतो, तेंव्हा आपल्याला ‘विषाणूचे संक्रमण (infection) झाले’ असे म्हटले जाते.\nपेशीत शिरलेला विषाणू आता त्या पेशीची यंत्रणा स्वतःच्या विभाजनासाठी लागणारी सामग्री बनवण्यासाठी वापरू लागतो.\nपेशी स्वतःचे काम सोडून, विषाणूच्या जास्त जास्त प्रती बनवण्यासाठी लागणारी प्रोटीन्स, लिपिड्स आणि DNA किंवा RNA तयार करायला लागते.\nएक वेळ अशी येते, की असंख्य नव्या विषाणूंनी भरलेली पेशी फुटते, आणि विषाणू बाहेर पडतात.\nहे नवे विषाणू आता शरीरातील इतर पेशींकडे वळतात, आणि वरील चक्र पुन्हा सुरु होते.\nएका अशाच विषाणूचे जीवनचक्र बघा:\nआपली रोगप्रतिकार संस्था (immune system) ह्या विषाणूला का मारत नाही\nआपली रोगप्रतिकार संस्था अनेकानेक विषाणूंपासून आपल्याला सतत वाचवत असते. आपला विविध प्रकारचे खोकला आणि सर्दी आपल्याला कळायच्या आतच बरे होतात.\nकधी कधी मात्र काही काही विषाणू आपल्या पेशींना इतक्या वेगाने ताब्यात घेतात, की रोगप्रतिकार संस्थेला त्याची जाणीव व्हायच्या आताच आपण खूप आजारी झालेलो असतो.\nसर्वच विषाणू धोकादायक असतात का\nनाही. काही विषाणू एखाद्या विशिष्ट प्राण्यामध्ये किंवा एखाद्या वनस्पतीमध्ये अनेक पिढ्यांसाठी त्यांना आजारी न करता राहतात. त्या प्राण्याला (किंवा वनस्पतीला) आणि विषाणूला एकमेकांची सवय झालेली असतें. यजमान पेशीला न मारता हे विषाणू तिच्यात राहतात.\nअसे म्हणतात, की काही प्रकारचे ‘फ्लू विषाणू’ माणसांमधे राहत आहेत. वटवाघळांमध्येही असंख्य प्रकारचे विषाणू राहतात. अनेक झाडे आणि प्राणी त्यांच्या त्यांच्या विशिष्ठ विषाणूंबरोबर राहत आहेत.\nपण काही वेळा, जर हे विषाणू एखाद्या वेगळ्या जीवाच्या संपर्कात आले, तर मात्र ते त्याला आजारी पाडू शकतात.\nकोविड -19 हा नुकताच सापडलेल्या (2019 मधे) कोरोना व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.\nकोरोना विषाणूला ‘SARS CoV-2’ असं ही म्हणतात.\nडिसेंबर 2019च्या मध्ये चीनमधील ‘वुहान’ प्रांतात त्याचा उद्रेक होण्यापूर्वी या नवीन विषाणूबद्दल आणि ह्या आजाराबद्दल जगाला काहीच माहिती नव्हती.\n2002-3 साली मानवी श्वसनसंस्थेवर हल्ला करणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग जगभर पसरला.\nत्या���्या तीव्रतेमुळे त्याला Severe Acute Respiratory Syndrome किंवा SARS हे नाव दिलं गेलं.\nह्या रोगाचे कारण असलेल्या SARS-CoV ह्या कोरोना व्हायरसचा शोध 2003 साली लागला.\nकोविड-19, कोरोना व्हायरस आणि SARS एकच का\nनाही. हे तिन्ही वेगळेवेगळे आहेत.\n‘कोरोना’ ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘मुगुट’ किंवा ‘मुगुटासारखे’ असा आहे.\nपृष्ठभागावर कंगोरे किंवा काटे असल्यामुळे मुगुटासारखे दिसणाऱ्या विषाणूंचा एक संच (किंवा कुटुंब) आहे.\n2003 साली सापडलेला SARS CoV, आणि 2019-20 सालच्या साथीचे (सध्याच्या साथीचे) कारण ठरलेला विषाणू, हे दोन्हीही ‘कोरोना’ कुटुंबात मोडतात.\nसध्या ज्याने जगात धुमाकूळ माजवला आहे, त्या विषाणूचं नाव SARS CoV-2 असं आहे.\nकोविड-19 हा SARS CoV-2 मुळे होणारा रोग आहे.\nSARS CoV आणि SARS CoV-2. ह्या दोन्ही विषाणूंमधे काही साम्ये आहेत, परंतु काही फरकही आहेत.\nSARS CoV आणि SARS CoV-2 हे विषाणू जरी एकमेकांशी अनुवांशिकदृष्ट्या संबंधित आहेत, तरी त्यांमुळे होणारे रोग बरेच वेगळे आहेत.\nSARS CoV मुळे होणारा रोग जास्त प्राणघातक होता, परंतु त्याचा विषाणू SARS CoV-2 च्या तुलनेत खूपच कमी संसर्गजन्य होता.\n2003च्या नंतर जगात कुठेही SARS CoV चा पुन्हा उद्रेक झालेला नाही.\nकोविड-19 ह्या आजाराची चिह्ने काय आहेत हा आजार झाला, तर मला कसे वाटेल\nतुम्हाला गळून गेल्यासारखे किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटू शकते. कधी तापही येऊ शकतो.\nकाही लोकांना कोरडा खोकला होऊ शकतो, तर काही जणांना सर्दी होऊन नाकही गळू शकते.\nकोविड-19 च्या तीव्र उदाहरणात रोग्याला श्वासोच्छवास करायला त्रास होऊन गुदमरायला होते.\nकोविड-19 झालेल्या प्रत्येक रोग्यामधे ही सगळी चिह्ने दिसतात का\nनाही. काही लोकांना ह्या आजाराची लागण झाली असूनही त्यांच्यात ह्यातील एकही चिह्न दिसत नाही.\nकाही लागण झालेल्या लोकांमध्ये हीच चिह्ने अगदी सौम्य असतात, आणि थोड्याच दिवसांत ती दिसणे बंदही होते.\nकाही रोग्यांमध्ये आजाराचे स्वरूप तीव्र असते. अशा रोग्यांना दवाखान्यात नेणे हा सर्वोत्तम उपाय आहे.\nकोरोना विषाणूचा संसर्ग झालेली प्रत्येक व्यक्ती स्वतः संसर्गजन्य असते का\nहोय. जे लोक ह्या विषाणूची लागण होऊनही कोविड-19 ची कुठलीही चिह्ने दाखवत नाहीत, ते लोकदेखील रुग्ण आहेत हे विसरू नये. तेदेखील हा रोग आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवू शकतात. म्हणूनच जरी तुमच्या मित्र परिवारात कोणीही खोकत किंवा शिंकत नसेल, तरीही त्यांच्यापासून दूर र��हणेच शहाणपणाचे आहे.\nशिवाय, समजा, तुम्ही स्वतः रोगाची सौम्य चिह्ने दाखवत आहेत, आणि त्यातून तुम्ही लवकरच बरेही व्हाल. पण असेही शक्य आहे, की तुमच्यापासून संसर्ग झालेली इतर कोणी व्यक्ती इतक्या सहजी बरी होणार नाही. तुमच्यापासून इतरांना धोका असू शकतो.\nआजूबाजूच्या लोकांपासून दूर राहणे, त्यांच्यापासून शारीरिक अंतर ठेवणे, हे तुमच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.\nकोविड-19 किती धोकादायक मानावा ह्या रोगाची किती भीती बाळगणे योग्य आहे\nकोविड-19 चा धोका अनेक घटकांवर अवलंबून आहे: वय, आधीपासून असलेले इतर रोग आणि उपलब्ध असलेली आरोग्यसेवा, हे काही महत्वाचे घटक आहेत.\nरुग्णाचे वय जितके जास्त, तितकी रोगाची तीव्रता अधिक. आणि जितकी रोगाची तीव्रता अधिक, तितकी दवाखान्यात भरती करावे लागण्याची शक्यताही जास्त, आणि मृत्यू होण्याची शक्यताही तितकीच जास्त.\nएखाद्या व्यक्तीत आधीपासून अस्तित्वात असलेले रोग, आणि त्या व्यक्तीचे साधारण आरोग्य ह्यांचा परिणाम तिच्या कोविड-19 ला तोंड द्यायच्या क्षमतेवर होतो. ज्यांना श्वसन संस्थेचे आजार, हृदयाचे आजार (रक्तदाब वगैरे) किंवा मधूमेह आहे अशा रोग्यांना कोविड-19 मुळे न्यूमोनिया होऊन त्यांची परिस्थिती बिकट होऊ शकते.\nलहान मुले आणि तरुण ह्यांचा कोविड-19 मुळे मृत्यू होण्याची शक्यता अगदी कमी आहे असे म्हणतात. असे असताना त्यांनी नेहेमीप्रमाणे वागणे, जगणे चालू ठेवायला काय हरकत आहे\nत्यांनी असे करणे धोक्याचे आहे ह्याचे कारण हे लोक जरी स्वतः आजारी पडले नाहीत, तरी त्यांच्याकडून इतर (वयस्क व इतर आजार असलेले) लोकांना कोविड-19 चा संसर्ग होऊ शकतो.\nदुसरे म्हणजे, जरी ह्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी तेदेखील खूप आजारी पडू शकतात, आणि त्यांना दवाखान्यात भरती करावे लागू शकते.\nह्याचा एक परिणाम म्हणजे ज्यांना जास्त धोका आहे, अशा रुग्णांसाठी दवाखान्यातील जागा आणि सोयी कमी पडू शकतात.\nउपचारापेक्षा रोग टाळणे केंव्हाही चांगले म्हणूनच लहान वयाच्या लोकांनी सुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवणे वगैरे खबारदाऱ्या घेऊन ह्या रोगाचा संसर्ग पसरण्याला आळा घालण्यास मदत करावी.\nशेवटचे म्हणजे, ज्या लहान मुलांना काही विशिष्ट प्रकारच्या आरोग्यसेवेची गरज असते (special needs children) अशा मुलांवर कोविड-19 चा काय परिणाम होतो ��्याबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ पेडिऍट्रिक्स’ ह्या संस्थेतील एका डॉक्टरांच्या मते, ज्याप्रमाणे आपण वयस्क रुग्णांची काळजी घेऊ, त्याच स्तराची काळजी ह्या मुलांची घेणे आवश्यक आहे.\nहा विषाणू कसा पसरतो\nजेंव्हा एखादा संसर्ग झालेला रुग्ण खोकतो, शिंकतो, किंवा बोलतो, तेंव्हा जे थुंकीचे थेंब उडतात, त्यांच्यामार्फत कोविड-19 चा विषाणू पसरतो.\nहे थेंब बऱ्यापैकी जड असतात, त्यामुळे ते फार काळ हवेत तरंगत राहू शकत नाहीत. ते लगेचच जमिनीवर आणि आजूबाजूच्या इतर पृष्ठभागांवर येऊन पडतात.\nतुम्ही कोविड-19 ने आजारी असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या जवळ उभे असाल, तर व्हायरस त्याच्या श्वासातून तुमच्या शरीरात शिरू शकतो.\nदूषित पृष्ठभागांना लावलेला हात जर न धूता नाक, डोळे किंवा तोंड ह्यांना लावलात, तरी हा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो.\nकोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी\nबऱ्याच विषाणूची लागण झालेल्या लोकांमधे रोगाची चिह्ने दिसत नाहीत. म्हणूनच सर्व बाहेरच्या/बाहेरून आलेल्या लोकांपासून दूर राहणे (किमान एक मीटर किंवा तीन फूट) महत्त्वाचे आहे.\nहात साबणाने स्वछ, चोळून धुवावे. हातावर साबण घेतल्यानंतर हात किमान 20 सेकंद चोळावेत, आणि मग पाण्याने साबण धुवून टाकावे. साबण लावून चोळण्याची क्रिया विषाणू नष्ट करायला पुरेशी आहे.\nहात चोळत असताना नळ बंद ठेवावा, आणि पाणी वाया घालवू नये. उन्हाळा येतो आहे हे विसरू नये.\nअल्कोहोल असलेले सॅनिटायझर्स वापरून हात वेळोवेळी स्वच्छ करावेत.\nआपल्या चेहऱ्याला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.\nजेंव्हा शक्य असेल तेंव्हा बाहेर जाताना सर्जिकल मास्क वापरावा. मास्क नसेल, तर अनेक थर असलेल्या रुमालाचा/ओढणीचा वापर करावा.\nखोकला किंवा शिंक आल्यास आपले नाक आणि तोंड अनेक थर असलेल्या रुमालाने/ओढणीने किंवा वाकलेल्या कोपऱ्याने झाकून मगच खोकावे/शिंकावे.\nमोठे जमाव जेथे जमतात अशा ठिकाणी (क्रीडास्पर्धा, गायनाचे कार्यक्रम, शाळा) जाऊ नये.\nसार्वजनिक वाहनांमधून (रिक्षा, बस, आगगाडी, विमान) प्रवास टाळावा.\nअस्वस्थ वाटत असल्यास, बरे वाटत नसल्यास घरात रहावे, आणि घरातील इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवावे.\nस्वत:ला अलग ठेवणे (self quarantine) म्हणजे काय\nजे लोक कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे आणि ज्यांना कोविड -19 होण्याचा धोका आहे त्यांनी स्वत:ला इतरांच्या संपर्कात येण्यापासून थांबवणे आवश्यक आहे. समजा तुम्ही परदेश प्रवास करून आला असाल, शहरातील कोरोनाग्रस्त भागात जाऊन आला असाल किंवा तुमच्या जवळ असलेल्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्याचे कळले असेल, तर तुम्ही स्वतःला इतरांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.\nअशा लोकांनी किमान 14 दिवसांसाठी स्वतःला अलग ठेवावे अशी शिफारस आरोग्यतज्ज्ञांनी केली आहे.\nइथे अशी आशा केली गेली आहे, की ह्या दोन आठवड्यांमध्ये ह्या लोकांना आजार झाला असेल, आणि ते स्वतः संसर्ग पसरवू शकत असतील अथवा नाही हे स्पष्ट होईल.\nस्वत:ला अलग ठेवणे ह्यात खालील बाबी समाविष्ट आहेत:\nआपल्या घरातील इतर लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतरावर राहणे.\nशक्य असल्यास संलग्न बाथरूम असलेल्या खोलीत एकटेच बंदिस्त असणे.\nपाहुण्यांना घरी न बोलावणे.\nइतरांपेक्षा वेगळे टॉवेल्स आणि भांडी वापरणे.\nशक्य असल्यास खोलीतच अन्न घेणे.\nस्वतःची भांडी, कपडे स्वत: धुणे.\nहा कालावधी संपल्यानंतर, आणि आपल्याला रोगाची लक्षणे नसल्यास, आपल्या नेहमीच्या दिनचर्येला कसे लागावे याविषयी डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण करणे.\nकोविड-19 वर काही औषध आहे का\nसध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही औषधाने हा रोग पूर्ण बरा होत असल्याचा पुरावा नाही.\nकाही औषधांच्या उपयुक्ततेबद्दल अफवा आहेत, परंतु खात्रीलायक माहिती नाही. ह्या औषधांचे अनेक धोके असू शकतात.\nअनेक नव्या, आणि पाश्चिमात्य आणि पूर्वापार चालत आलेल्या औषधांच्या परिणामांवर आणि उपयुक्ततेवर सध्या जोरात अभ्यास सुरु आहे.\nकोविड-19 साठी अँटिबायोटिक्स घ्यावीत का\nअँटिबायोटिक्सचा उपयोग जीवाणू (bacteria) नष्ट करायला होऊ शकतो. विषाणूंवर त्यांचा थेट परिणाम होत नाही. कधीकधी विषाणूच्या संसर्गामुळे अशक्त झालेल्या शरीराला इतर संसर्ग होऊ नयेत म्हणून डॉक्टर ह्या प्रकारची औषधे देतात.\nडॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, स्वतःच्या मनाने, कधीही अँटिबायोटिक्स घ्यायला सुरुवात करू नये. ह्याचे दुष्परिणाम बरेच आहेत.\nजर कोविड-19 वरची लस अस्तित्वात नाही, तर मग काही रुग्ण बरे कसे होत आहेत\n‘लस’ ही आपल्या शरीराला विषाणूंच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तयार करते. लसीची टोचणी विषाणूची लागण व्हायच्या आधी व्हावी लागते.\nजर शरीरावर आधीच विषाणूचा हल्ला झालेला असेल, तर लस टोचल्याने फरक पडत नाही.\nविषाणूची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्याच्याशी लढा देण्यासाठी हळूहळू सिद्ध होऊ लागते.\nजर विषाणूने पेशींचा खूप मोठ्या प्रमाणावर नाश करण्याच्या आधी शरीराने त्याचा प्रतिकार करायला सुरुवात केली, तर आजार फार पुढे न जाता रुग्ण बरा होऊ लागतो.\nप्रत्येक माणसाची रोगाला प्रतिकार करायची क्षमता वेगळी असते. ही क्षमता माणसाचे वय आणि आरोग्य ह्यांवर अवलंबून असते. म्हणूनच काही जण लवकर बरे होतात, तर काहींना खूप त्रास होतो. आणि इतर काही जणांचा ह्या रोगामुळे अंतही होऊ शकतो.\nकोविड-19 एखाद्याला पुन्हा पुन्हा होऊ शकतो का\nह्याचे उत्तर अजून आपल्याला माहीत नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आ���ि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2022-12-09T10:12:57Z", "digest": "sha1:ZG6RNGXHVHYP4EBYJWR44D2TEXTGXI3B", "length": 3345, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:साहित्यिक-ज्ञ - विकिस्रोत", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१२ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur-ballarpur_47.html", "date_download": "2022-12-09T09:40:11Z", "digest": "sha1:RNC35DL5MT6ERQ63TGIE2RYGVK5H55TV", "length": 12571, "nlines": 69, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "हनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा:- मोहीत डंगोरे #chandrapur #ballarpur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / बल्लारपूर तालुका / हनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा:- मोहीत डंगोरे #chandrapur #ballarpur\nहनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा:- मोहीत डंगोरे #chandrapur #ballarpur\nBhairav Diwase शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२ चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर तालुका\nबल्लारपूर:- दिनांक २३ नोव्हेंबरच्या रात्री विसापूर येथील भिवकुंड येथे स्थित असलेल्या हनुमान मंदिर (Hanuman mandir) मधील मूर्ती तोडण्याच्या घटनेविरोधात सर्व बांधवांनी मिळून चक्काजाम करून आंदोलन (movement) करण्यात आले व तसेच ज्यांनी हे कृत्य केले त्या आरोपी विरूद्ध २४ तासांचा आत प्रशासन तर्फे कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांच्या तर्फे करण्यात आली व तसेच भाजपा युवा मोर्चा तर्फे बल्लारपूर पोलीस स्टेशन (ballarpur police station) व तहसीलदार साहेब यांना निवेदन ही देण्यात आले.\nया वेळी उपस्थित शिवाजी चांदेकर जिल्हा सचिव , सुरज चौबे, मनिष राजभर, गणेश महतो, योगेश गोरडवार, राहुल शाह, राजरत्न तीतरे, शारुख शेख, अतीन पाल, नीरज दुबे, राहुल बेंबंसी, विक्की मांझी, निगम दुबे, विक्की भारती या सह अनेक लोक उपस्थित होते.\nहनुमान मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा:- मोहीत डंगोरे #chandrapur #ballarpur Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/category/new-articles/", "date_download": "2022-12-09T09:41:31Z", "digest": "sha1:FY7NECZHUK5JJ6MTECVURILARGR4N6CZ", "length": 10953, "nlines": 150, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "नवे लेख – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nदेवाने सर्वांना त्यांच्या क्षमतेचे अधिकार दिलेले आहेत. आपण ज्या पद्धतीने वागतो, काम करतो त्या प्रत्येक गोष्टी साठी एक कर्तव्य म्हणून आपण पहात असतो. घरातील गृहिणी तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करूनच…\nनवे लेख स्त्री विश्व\nस्त्री हीच जगाची उत्पत्ती स्थान आहे निसर्गाने स्त्री ला मातृत्वाचे वरदान बहाल केले आहे. मनुष्याचा जन्म त्याच्या आईच्या गर्भातून होतो. स्त्री ही आदी शक्ती आहे. स्त्रीच्या सहनशीलतेची तुलना आपण निसर्गातील…\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nदिनांक 10 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 दरम्यान आ��ोजित अक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे : गायन स्पर्धा १) शर्मिला पाटील,…\nपाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज तिची ड्युटी रात्री पासून चालू झाली. नर्सच्या करिअरमध्ये दिवस-रात्र रुग्णांची सेवा करताना तिला बरे वाटायचे. तिच्या आधीच्या नर्सने तिला मागच्या पाच दिवसांमध्ये काय झाले, कोण दगावले,…\nनवे लेख स्त्री विश्व\nदेशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आपला भारत यशाच्या पायऱ्या चढत चढत राहिला पण फाळणीची रक्तबंबाळ जखम भरून यायला मागत नाही. स्वातंत्र्यलढ्यात स्त्रियांनी अमूल्य योगदान दिले…\nकविता नवे लेख फीचर्ड\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nस्वयंसिद्धा – उमंग मंच द्वारे अक्षरधारा स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे. वयोगट : किमान 18 वर्ष भाषा : मराठी निबंध पाठविण्याची…\nबंगला पाहायला आलेली पार्टी भलतीच खुश झाली होती. इतका मोठा बंगला स्वस्तात मिळाला म्हणून आनंद गगनात मावेनासा झाला होता. सासगेकरांनी टोकन रक्कम देऊन डिल फिक्स केली आणि श्रीयुत माने यांचे…\nभय इथे संपत नाही\nदेवाने प्रत्येक जीव निर्माण करताना खूप काळजीपूर्वक त्याची जडणघडण केलेली असते. आपल्याला लाभलेला हा जन्म देवाचे देणे असे आपण मानतो आणि तो जन्म सार्थकी लावायचा प्रयत्न करतो. पूर्वापार चालत आलेल्या…\nनवे लेख लेख स्त्री विश्व\nस्त्री हा मुळातच अनादी काळापासून दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आधीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रीची गणनाच केली जात नसे म्हणजे तिचे अस्तित्वच नाकारण्या सारखे होते. स्त्री म्हणुन जन्म घेतल्यानंतर अगदी जगण्याच्या शर्यतीला…\nइस रास्ते से जाना हैं…\nमी ऑगस्ट 2017 मध्ये अक्षर मैफल हे मासिक सुरू केलं. त्याच्या आधी मे 2015 ते डिसेंबर 2015 मी ‘चाणक्य मंडल परिवार’चं स्वतंत्र नागरीक साप्ताहिक बघत होतो. आणि त्याच्याही आधी मी…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/09/25/18978/", "date_download": "2022-12-09T09:35:14Z", "digest": "sha1:7OKK4IPCFBEJHRT3TTNNLCFNDN4SNRFX", "length": 18134, "nlines": 149, "source_domain": "mavalmitra.com", "title": "मावळ पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने अंकुश येवले व रोहिदास लामगन सन्मानित - MavalMitra News", "raw_content": "\nमावळ पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने अंकुश येवले व रोहिदास लामगन सन्मानित\nमावळ पंचायत समितीच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने अंकुश येवले व रोहिदास लामगन सन्मानित\nजिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवलेवाडी (शिवली) येथील उपशिक व कडधे केंद्राचे केंद्रप्रमुख अंकुश येवले व मुख्याध्यापक रोहिदास लामगन यांना मावळ पंचायत समितीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.\nमावळचे आमदार सुनील शेळके,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड ,गटविकास अधिकारी सुधीर भागवत ,गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांच्या हस्ते येवले यांना हा पुरस्कार देण्यात आला .\nयेवलेवाडी ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा अतिदुर्गम भागात असून सन २००३ मध्ये शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वस्ती शाळा सुरू करण्यात आली होती.\nसुरुवातीला एका छोट्याशा मंदिरात भरणाऱ्या या शाळेचे हळूहळू वटवृक्षात रूपांतर झाले . विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागल्याने या ठिकाणचा पट हळूहळू वाढू लागला. सन २००९ मध्ये या शाळेचे रूपांतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. व या शाळेचे शिक्षक अंकुश येवले व मुख्याध्यापक रोहिदास लामगन व ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून शाळेला सुसज्जा अशी इमारत उभारण्यात आली.\nया शाळेतील मुख्याध्यापक लामगन सर व शिक्षक येवले सर शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना घडवत असताना व ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक नवो उपक्रम शाळा पातळीवर राबवत असतात, त्यामुळे शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची बौद्धिक विकास होण्यास मदत होते. सध्या शाळेमध्ये तारखेनुसार पाढा, सुंदर हस्ताक्षर इंग्रजी वाचन लेखन असे अनेक उपक्रम अनेक उपक्रम राबवत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचे दिसून येते .\nपुरस्कार प्राप्त झाल्यानंतर येवले म्हणाले ,की गेल्या १९ वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उत्तम कार्य केले.आदिवासी तांडे पांडे व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे काम करत असल्याचे समाधान आहे.\nयेवले यांनी विद्यार्थ्या बरोबर वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न राज्यस्तरावर सोडवण्यासाठी आमदार कपिल पाटील व राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड,महिला अध्यक्ष स्वाती बेंडभर, उपाध्यक्ष बबन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यामुळे सात वर्ष तालुका अध्यक्ष पाच वर्षे जिल्हाध्यक्ष पद व सध्या पुणे जिल्हा विभागीय कार्याध्यक्षपदावर कार्य करत आहे .त्यामुळे राज्यातील 8765 वस्ती शाळा शिक्षकांना सेवेत आणण्यासाठी अथक प्रयत्न केले व आंदोलने केली .\nआणि यश प्राप्त झाल्याचे मला समाधान असल्याचे त्यांनी व्यक्त केली .तसेच हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझे मुख्याध्यापक लामगण सर ,पालक विद्यार्थी ग्रामस्थ व माझ्या आई-वडिलांचा सहभाग आहे असे ते म्हणाले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nडॉ. चंद्रकांत अपशिंगे त्यांच्या मार्गदर्शनाचा व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त ठरेल:प्रशिक्षणार्थीचा विश्वास\nस्पर्धेत टिकून राहण्यासाठी भौतिक सुविधांची पूर्तता:आमदार सुनिल शेळके\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या काम��ला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-third-human-milk-bank-starts-in-pune-at-sasoon-hospital-4441588-NOR.html", "date_download": "2022-12-09T09:45:58Z", "digest": "sha1:CZ4B3SYKPO5I7PXP7NQP2ENBOTWRE6YP", "length": 7362, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मातृदुधाची तिसरी पेढी पुण्याच्या ससून रुग्णालयात सुरू | Third Human Milk Bank Starts In Pune At Sasoon Hospital - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमातृदुधाची तिसरी पेढी पुण्याच्या ससून रुग्णालयात सुरू\nपुणे - मानवी दुधाची पेढी (ह्युमन मिल्क बँक) ससून रुग्णालयात नुकतीच सुरू झाली. बँक ऑफ बडोदाच्या सहकार्याने 15 लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पेढीचे काम निधीअभावी 5 वर्षे रखडले होते.पुण्यातील या तिस-या दूधपेढीच्या उद्घाटनास खासदार सुप्रिया सुळे, बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ‘ससून’च्या बालरोग विभागप्रमुख डॉ. संध्या खडसे आदी उपस्थित होते. देशातल्या मानवी दूधपेढ्यांची संख्या 14 असून यातील पाच मुंबईत, तर तीन पुण्यात आहेत. पुण्यातील पहिली मानवी दूधपेढी 2011 मध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सुरू झाली. ‘मंगेशकर’मधील दूधपेढीचा लाभ आतापर्यंत सातशेहून अधिक नवजात बाळांना झाला आहे.\n‘मातेच्या दुधामुळे दमा, कर्करोग, संधिवात हृदयरोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. मधुमेहाची शक्यता 34 टक्क्यांनी कमी होते. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बाळाला स्तनपान आवश्यक आहे,’ असे डॉ. चंदनवाले म्हणाले. पहिल्या टप्प्यात वीस बालकांना या पेढीतून दूध उपलब्ध करून दिले जाईल, असे डॉ. खडसे म्हणाल्या.\nएड्स, कावीळ, इतर संसर्गजन्य रोग नसलेल्या निरोगी मातांचे अतिरिक्त दूध (सर���्लस मिल्क) पेढीसाठी घेतले जाते. इलेक्ट्रॉनिक ब्रेस्ट पंपच्या साह्याने दूध काढले जाते. वेदनारहित आणि सुरक्षित पद्धतीने काढलेल्या या दुधाला संसर्गाचा धोका असतो. पाश्चरायझर मशीनमध्ये मातेचे दूध संकलित केले जाते. 62.5 डिग्री सेल्सिअस अंशाला तापवून हे दूध साठवले जाते. यामुळे दुधातील प्रोटीन व इतर जीवनसत्त्वे सुरक्षित राहतात. दूध तापवल्यानंतर त्यात अपायकारक जिवाणू व इतर जंतू असू नयेत या खबरदारीसाठी हे दूध सूक्ष्मजीवशास्त्र विभागातून तपासून घेतात. फ्रीजमध्ये संकलित केलेल्या दुधाचा पुरेपूर लाभ मिळण्यासाठी काढल्यापासून 96 तासांत बाळाला मिळणे गरजेचे असते. तसेच उणे वीस तापमानाला सहा महिन्यांपर्यंत हे दूध साठवता येते.\nभारतात दर हजार नवजात बाळांपैकी 43 बाळांचा मृत्यू जन्मानंतरच्या पहिल्या महिन्यात होतो, तर जन्मल्यानंतर मृत्यू पावणा-या बालकांची संख्या हजारामागे 47 इतकी आहे. हे मृत्यू कमी करण्यासाठी मानवी दूधपेढ्या उपयोगी ठरणार आहेत.\n* आजारपण, कमी वजन, बाळंतपणातील अडचणी, दुर्धर रोग आदींमुळे मातांना दूध नसते वा अपुरे दूध येते.\n* प्रसूतीदरम्यान मृत्यू झालेल्या मातांच्या बाळांना किंवा अपु-या दिवसांच्या बाळांना आईचे दूध मिळत नाही.\n* जुळं, तिळं होणा-या मातांना दूध कमी पडते.\n* किरकोळ शरीरयष्टी, अशक्त प्रकृती, सपाट स्तन, स्तनाग्रांमधले दोष आदी कारणांमुळे काही मातांना पुरेसे दूध येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AB-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T09:41:45Z", "digest": "sha1:WZFGRW6VYSBBSBW6KHY3YC57U7NF357N", "length": 7450, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: #एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट\nअभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता- सतीश महाना\nSeptember 16, 2022 September 16, 2022 News24PuneLeave a Comment on अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता- सतीश महाना\nपुणे- अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नियंत्रणाबाबत सर्वानीच गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत उत्तर प्रदेश विधानसभाचे अध्यक्ष सतीश महाना (satish mahana) यांनी येथे व्य��्त केले. भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या १ल्या सत्रातील भाषण स्वातंत्र्य-लक्ष्मण रेषा कोठे या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/11/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:01:02Z", "digest": "sha1:OZYEZS4RA42EMY5RFJW3UJHF5VTZHNRN", "length": 10243, "nlines": 83, "source_domain": "onlinenews15.com", "title": "किंग कोहलीशी लग्न करण्यापूर्वी ‘अनुष्का शर्माचे’ या 3 पुरुषांशी होते तसले सं-बं-ध, एकासोबत तर रात्रभर… – Epic Marathi News", "raw_content": "\nकिंग कोहलीशी लग्न करण्यापूर्वी ‘अनुष्का शर्माचे’ या 3 पुरुषांशी होते तसले सं-बं-ध, एकासोबत तर रात्रभर…\nकिंग कोहलीशी लग्न करण्यापूर्वी ‘अनुष्का शर्माचे’ या 3 पुरुषांशी होते तसले सं-बं-ध, एकासोबत तर रात्रभर…\nOctober 11, 2022 RaniLeave a Comment on किंग कोहलीशी लग्न करण्यापूर्वी ‘अनुष्का शर्माचे’ या 3 पुरुषांशी होते तसले सं-बं-ध, एकासोबत तर रात्रभर…\nबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अनुष्का शर्मा तिच्या फिल्मी करिअरमध्ये ए दिल है मुश्किल, रब ने बना दी जोडी, सुलतान पीके यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.\nजेव्हा विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या आयुष्यात प्रवेश केला नव्हता, तेव्हा ती अनेक अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासोबत अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले होते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.\nअनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. बंगळुरूमध्ये त्यांची भेट जोहेब युसूफ नावाच्या मॉडेलशी झाली. दोघेही एकमेकांना २ वर्षे डेट करत होते. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे दोघांचे लवकरच ब्रेकअप झाले. अनुष्का शर्माचे नाव भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनासोबतही जोडले गेले होते.\nसुरेश रैनाने स्वतःच सांगितले होते की, त्याचे अनुष्कावर प्रेम आहे. अनुष्का ही नॅशनल लेव्हलची खेळाडू आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. बँड बाजा बारात या चित्रपटात रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसले होते. यादरम्यान या दोघांमधील जवळीक वाढू लागली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केल्यानंतर,\nअनुष्काने पहिल्यांदा रणवीर सिंगला डेट केले. पण या दोघांचे नाते पुढे वाचू शकले नाही, आणि दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. बॉलीवूडमध्ये क्वचितच अशी कोणतीही अभिनेत्री असेल जिच्याशी रणबीर कपूरचे नाव जोडलेले नसेल. रणबीर आणि अनुष्काही रिलेशनशिपमध्ये होते.\nहे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. दोघांनी ए दिल है मुश्किल या चित्रपटातही एकत्र काम केले होते. विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अर्जुन कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या बातम्याही आल्या होत्या. अनेकदा हे दोघे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही.\nकरीना कपूरने केले बो-ल्ड विधान, म्हणाली- ‘आता मूल नको’, मी खूप भुकेली आहे, मला से’क्स हवाय.. पण ‘सैफ’ च माझ्याकडे लक्षच नाही…\nजुदाई चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ‘बोनी कपूर’ ने ���्रीदेवी ला करून टाकलं होत प्रे’ग्नें’ट, स्वतः ‘उर्मिला मातोडकर’ ने सांगीतली यामागील सच्चाई…\nस्वतःच्याच वडिलांवर शा-री-रिक सं-बंधाचे आरोप करणाऱ्या या अभिनेत्रीला जेव्हा कारण विचारले तेव्हा ती बोलली, घरात कोणी नसले कि माझे वडील माझ्या जवळ येऊन बसायचे आणि हळूच माझ्या…” पहा फोटो\nधनुष्य-ऐश्वर्याच्या घ-ट-स्फो-टामागे या अभिनेत्रीचा आहे सर्वात मोठा हात, फोटो पाहिल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल….”\nपुन्हा एकदा जान्हवी कपूर झाली ‘Oops Moment’ ची शि’का’र, जिम मधून बाहेर येत असताना कपड्यांमधून दिसत होते तिचे…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/silly-souls-cafe-and-bar-food-and-drug-license-is-on-the-name-of-smriti-iranis-husband-zubin-irani-ppy92", "date_download": "2022-12-09T09:51:13Z", "digest": "sha1:3NKDOK2VQIJDMYIZ2UQATA5DKBWV7OKV", "length": 5441, "nlines": 51, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सिली सोल्स प्रकरणी नवा खुलासा! हॉटेलचा FDI परवाना स्मृती इराणी यांच्या पतीच्या नावे", "raw_content": "\nसिली सोल्स प्रकरणी नवा खुलासा हॉटेलचा FDI परवाना स्मृती इराणी यांच्या पतीच्या नावे\nमाहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी याबाबत माहिती दिली आहे.\nआसगाव येथील वादग्रस्त बनलेल्या सिली सोल्स बार आणि रेस्टॉरंट (Silly Souls Bar And Restaurant) प्रकरणात आता एक नवा खुलासा समोर आला आहे. हॉटेलसाठीचा अन्न आणि औषध परवाना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचे पती झुबिन इराणी (Zubin Irani) यांच्या भागिदारी असलेल्या कंपनीच्या नावे आहे. अशी माहिती सिली सोल्स प्रकरणी तक्रार करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते आयरिश रॉड��रिग्ज (Aires Rodrigues) यांनी म्हटले आहे.\nआयरिश रॉड्रिग्ज म्हणाले, सिली सोल्स कॅफे आणि बार हे हॉटेल, आसगाव मधील सर्वे क्रमांक 236/22 अंतर्गत सर्वेक्षण केलेली मालमत्तेत असून अँथनी डिमागा यांच्या नावावर आहे. 01 जानेवारी 2021 पासून ती पन्नास हजार रूपयांच्या मासिक भाड्यावर झुबिन इराणी यांच्या भागिदारीत असलेल्या एइटोल फूड अँड बेव्हरेजेस एलएलपी यांना भाड्यावर देण्यात आली. यासाठी लागणारे विविध परवाने ही याच कंपनीच्या नावाने मागविण्यात आले असून, ही भागिदारीतील कंपनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी यांच्या नावावर आहे. यापूर्वी स्मृती इराणी यांनी हे हॉटेल आपल्या मुलीचे नाही असा दावा केला होता.\nसध्या या हॉटेलसाठी मिळालेला अबकारी परवान्याबाबत राज्य सरकारची अबकारी खात्याकडे सुनावणी सुरू आहे. या हॉटेलच्या विरोधात आसगाव पंचायत, पंचायत संचालनालय, नगर नियोजन यासह महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. अबकारी खात्याकडे केलेल्या तक्रारीवर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/foreign-trade-in-marathi/", "date_download": "2022-12-09T08:21:45Z", "digest": "sha1:IRJI4EFGITUQ4MCWUXFMAAU4EQSM4Y3E", "length": 17382, "nlines": 141, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "भारताचा परकीय व्यापार, Foreign Trade in Marathi.", "raw_content": "\nपरकीय व्यापार म्हणजे काय\nपरकीय व्यापार म्हणजे काय\nव्यापाराचे दोन प्रकार आहेत.\nपरकीय व्यापार म्हणजे स्व-राष्ट्राचा इतर राष्ट्राशी असणारा व्यापार होय. प्राचीन काळापासून परकीय व्यापार जगामध्ये चालत आला आहे. आधुनिक काळात परकीय व्यापार वेगवान झाला आहे. यामुळे जग हे एक मोठी बाजारपेठ झाली आहे.\nव्यापाराचे दोन प्रकार आहेत.\n१) अंतर्गत व्यापार – अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार पडतात. घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापार\n२) आंतरराष्ट्रीय व्यापार – आंतरराष्ट्रीय व्यापाराचे पुढील चार प्रकार दिसून येतात.\nप्रत्येक देशाला आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन त्याच देशात होईल असे नाही. यासाठी नैसर्गिक साधन सामुग्रीची कमतरता भासते. उपलब्ध नैसर्गिक साधनात सर्व गरजा भागवणे ��क्य नसते. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून विशिष्ट वस्तूंचे उत्पादन वाढवणे व व त्या वस्तूंच्या मोबदल्यात इतर वस्तू आयात करणे यालाच आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी असे म्हणतात.\nज्या आयातीमुळे उत्पादन क्षमता निर्माण होते त्या आयातीला विकसनशील आयात म्हणतात.\nदेशात कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा असल्यास नवीन निर्माण झालेल्या किंवा उपलब्ध असलेल्या उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने कच्च्या तसेच मध्यम टप्प्यातील वस्तूंची जी आयात केली जाते तिला निर्वाह आयात म्हणतात.\n4) परकीय व्यापारामुळे वस्तूंच्या किमतीविषयी अपप्रवृत्ती टाळता येते.\n5) जगातील विविध देशांमधील उत्पादन विशेषीकरण याचा लाभ सर्व देशांना मिळतो. नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम उपभोग शक्य होतो.\n6) परकीय व्यापारामुळे विविध देशातील परस्पर संबंध सुधारून विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत होते.\nपरकीय व्यापाराचे घटक foreign trade in marathi\nपरकीय व्यापारात भाग घेणारे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे\nपरदेशातून वस्तूंची आयात करणाऱ्या संस्थांना आयात गृहे म्हणतात. आयात गृहे आयातदार व निर्यातदार यांच्यामध्ये मध्यस्थीचे काम करतात.\nदेशातील विविध उत्पादकांकडून माल खरेदी करून त्याची निर्यात करण्याचे कार्य निर्यात गृहे करतात.\nआयात-निर्यात व्यापारी संस्था कंपन्या foreign trade in marathi\nअनेक व्यापारी संस्था कंपन्या स्थापन करून आयात-निर्यात व्यवसाय करतात.\nएकाच प्रकारच्या मालाचे उत्पादन व्यापार करणाऱ्या संस्था आपल्या संघटना स्थापन करतात. एकाच प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होत असल्यामुळे अनेक गोष्टींबाबत अशा संघटनांना लाभ मिळतो.\nव्यापार तोल म्हणजे देशाच्या दृश्य व्यापारातील आयात व निर्यात तिची पद्धतशीर नोंदणी.निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर व्यापारतोल अनुकूल असतो याउलट आयात मूल्य हे निर्यात मूल्य पेक्षा जास्त असेल तर व्यापारतोल प्रतिकूल असतो.\nव्यवहार तोला मध्ये चालू खाते व भांडवली खाते यांचा एकत्रित विचार असतो. चालू खात्यात दृश्य व्यापार व अदृश्य व्यापार यांचा समावेश असतो. भांडवली खात्यात खाजगी तसेच सरकारी कर्जांची देवाणघेवाण आणि गुंतवणुकी असतात. foreign trade in marathi.\nभारताचा परकीय व्यापार foreign trade in marathi\nभारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान foreign trade in marathi.\nएका वर्षा�� झालेल्या व पैशाच्या स्वरूपात मोजलेल्या परकीय व्यापाराला त्याचे आकारमान म्हणतात. स्वातंत्र्य पूर्वी भारताची निर्यात नेहमी अधिक असायची म्हणजे भारताचा व्यापारतोल अनुकूल असायचा.स्वातंत्र्यानंतर लगेच भारताची आयात निर्यातीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली. भारताचा व्यापार तोल प्रतिकूल बनला.\nस्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापार तूटही सतत वाढतच गेला.\nभारताच्या परकीय व्यापाराची संरचना foreign trade in marathi\nपरकीय व्यापाराची संरचना म्हणजे भारत कोणकोणत्या वस्तूंची आयात निर्यात करतो त्या वस्तूंच्या आयातीचे व निर्यातीचे प्रमाण एकूण आयाती पैकी व निर्याती पैकी किती आहे याचा अभ्यास होय.\nभारताने 2018 19 मध्ये आयात केलेल्या वस्तूंचे गट पुढील प्रमाणे\n१)इंधन (एकूण आयात पैकी 32.5%)\n२)भांडवली वस्तू (13.8 %)\n३)अन्न व संबंधित वस्तू (3.2%)\n2018 19 मध्ये भारताने आयात केलेल्या वस्तू\n३)सोने व चांदी (7.1%)\n1951 पासून भांडवली वस्तूंची आयात वाढत गेली आणि उपभोग्य वस्तूंची आयात कमी होत गेली. आयात वाढणार्या वस्तू रसायने, खनिजतेल, धातु, खते इत्यादी.\nभारतातील वस्तू निर्यात पुढीलप्रमाणे\nसन 2018 19 मध्ये निर्यात केलेल्या पहिले तीन वस्तू प्रकार\n१) उत्पादित वस्तू (70%)\n२) अशुद्ध पेट्रोलियम (14.5%)\n३) कृषी व संलग्न वस्तू (11.8%)\nवस्तूंचा निर्यातीचा विचार वैयक्तिक वस्तूमानानुसार केल्यास 2018 19 मध्ये भारताने निर्यात केलेल्या वस्तू पुढील प्रमाणे.\n१) खडे व दागिने(12%)\n२) यंत्रसामुग्री व साधने (8%)\nएकूण वस्तूंच्या निर्यातीत पैकी अभियांत्रिकी वस्तूंचा विचार करता सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूची झाली आहे. 2003-04 पासून भारताने सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूंची केली आहे.\nभारताच्या निर्याती मधील कृषी क्षेत्राचा वाटा कमी होऊन उत्पादित घटकांचा वाटा वाढत गेलेला आहे.\nभारत पेट्रोलियम पदार्थाची जरी आयात करत असला तरी पेट्रोलियमच्या निर्यातीचे प्रमाणही वाढत आहे. यामध्ये भारतातील पेट्रोलियम शुद्धीकरणाच्या क्षमतेचा विकास दिसून येतो. शुद्ध पेट्रोलियम पदार्थ भारत मोठ्या प्रमाणात निर्यात करतो.\nभारतातील काही वस्तूंचा जागतिक निर्यातीतील हिस्सा\nमोती मौल्यवान खडे 17\nभारताच्या परकीय व्यापाराची दिशा\nभारताच्या परकीय व्यापारातील आयातीची दिशा म्हणजे भारत कोणकोणत्या देशांकडून वस्तूंची आयात करतो त्याचे एकू��� आयातीची प्रमाण आणि निर्यातीची दिशा म्हणजे भारतात कोणकोणत्या देशांना निर्यात करतो त्या निर्यातीचे एकूण निर्यातीची असलेले प्रमाण होय.\nभारत सध्या जवळपास दोनशे देशांकडून आयात-निर्यात करतो.\nसन 2018 19 मध्ये भारताच्या आयातीच्या दिशे बाबत महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे\nसदर वर्षात भारताने 514 अब्ज डॉलर इतक्या मूल्यांची आयात केली. यातील अशिया मधून 62 टक्के आयात तर युरोप मधून 15 टक्के अमेरिका मधून 12 टक्के आयात केलेली आहे. वैयक्तिक देशांचा विचार केल्यास 2018 19 मध्ये भारताने सर्वाधिक आयात चीन कडून केली. यानंतर यु एस ए , यु ए व सौदी अरेबिया अशा देशांचा क्रमांक लागतो.\nसन 2018 19 आली भारताने 329 अब्ज डॉलर इतक्या मूल्यांची निर्यात केली. यामध्ये आशिया खंडात सर्वाधिक निर्यात झाली यानंतर अमेरिका युरोप व आफ्रिका खंडामध्ये निर्यात झाली. वैयक्तिक देशानुसार निर्यात अमेरिकेला सर्वाधिक यानंतर यूएई हॉंगकॉंग व इंग्लंड असा देशांचा क्रमांक लागतो.\n12 वी नंतर काय करावे 12 vi nantar kay karave \nRajyache Mantrimandal – घटक राज्यांचे मंत्रिमंडळ\nThank You sir, आयात निर्यातची माहिती व्यवस्थित पणे मांडली त्यामुळे चांगल्या प्रकारे समजले.\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00770.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/28?page=5", "date_download": "2022-12-09T08:28:20Z", "digest": "sha1:ZBB6OO3FXELRHRB54WSCV2UO4W5BRNR4", "length": 9374, "nlines": 240, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गीतसंगीत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे.\nकोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का\nहिंदुस्थानी रागदारीत वापरले जाणारे काही बेसिक शब्द म्हणजे थाट, जाती, वादी , संवादी . या शिवाय अनेक शब्द आहेत. त्याचे अर्थ कळू शकतील का\nहे गाणं ओळखा ...\nह्या मराठी गाण्याची मला फक्त चाल पुसट आटवते आहे ... ओळखता आलं तर सांगा आणि माझी सुटका करा. चाल ठुमरीसारखी आणि एकदम \"गरम\" आहे. ती नक्कीच एखाद्या लखनवी ठुमरीवरून घेतली असणार. विषय मात्र अगदीच सोज्वळ, चालीला न शोभणारा असा अाहे.\nदोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..\nपंडित मल्लिकार्जुन मन्सूर ह्यांच्या 'गानयोगी' ह्या संपादित चरित्राचे समीक्षण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न\nउपक्रमावर लेख का गायब होत आहेत विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे\nमेरे मन ये बता दे तू...\n' मेरे मन ये बता दे तू..मितवा ' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न\nअाता तरी जागे व्हा\nजाता जाता काही -\n.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.\nवरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/dravidian-politics-of-tamil-nadu-aidmk-mgr-jayalalithaa-to-dmk-a-raja-controversy-130377958.html", "date_download": "2022-12-09T09:05:28Z", "digest": "sha1:E2PRPTLEP356SCM6BARGTYI4OCPHWHJF", "length": 13766, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आर्य आक्रमणकारीचा युक्तिवाद, 55 वर्षांपासून तमिळनाडूत द्रविड पक्षांची सत्ता | Dravidian Politics of Tamil Nadu, AIDMK MGR Jayalalithaa To DMK A Raja Controversy - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिंदू विरोध हा द्रविड राजकारणाचा पाया:आर्य आक्रमणकारीचा युक्तिवाद, 55 वर्षांपासून तमिळनाडूत द्रविड पक्षांची सत्ता\nलेखक: नीरज श्रीवास्तव/अविनीश मिश्रा2 महिन्यांपूर्वी\n2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासह, हिंदुत्व ही राजकीय यशाची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने हाच फॉर्म्युला वापरला. भाजपच्या लागोपाठच्या विजयानंतर तो सत्तेच्या यशाचा मंत्र म्हणून स्वीकारला गेला. काँग्रेसनेही तोच मार्ग अवलंबला. मात्र, त्यांचा मार्ग सॉफ्ट हिंदुत्वाचा होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांची हिंदू प्रतिमा निर्माण करण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडली नाही.\nही झाली हिंदुत्वाच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचण्याची गोष्ट. पण दक्षिणेकडील तमिळनाडूमध्ये हिंदुत्वाच्या समर्थनाऐवजी हिंदू विरोध हीच सत्तेत यशाची चावी आहे. हे विस्ताराने समजून घेण्याआधी तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्र��ुकच्या दोन नेत्यांची विधाने पाहूया...\nद्रमुकच्या दोन बड्या नेत्यांच्या या विधानांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात धर्म आणि भाषेचा वाद पुन्हा एकदा गडद होऊ लागला आहे. खरं तर, याची सुरुवात 1916 मध्ये झाली, जेव्हा टीएम नायर आणि पी त्यागराज चेट्टी यांनी द्रविड राजकारणाला सुरुवात केली. या दोन्ही नेत्यांनी तमिळनाडूतील रहिवाशांना द्रविड मानत त्यांना उत्तर भारतातील आर्यांपेक्षा वेगळे असल्याचे सांगितले.\nतमिळनाडूचे द्रविड राजकारण समजून घेण्यासाठी, त्यातील महत्त्वाची पात्रे कोणती आहेत ते जाणून घ्या…\nतामिळनाडूला देश बनवण्याची मागणी काश्मीरपेक्षाही जुनी, पेरियार यांनी 1939 मध्ये द्रविडनाडूची मागणी केली होती.\nतमिळनाडूमध्ये द्रविड राजकारण स्वातंत्र्याच्या पूर्वी सुरू झाले होते. टीएम नायर आणि पी. त्यागराज चेट्टी यांनी 1916 मध्ये पहिल्यांदा जस्टिस पार्टीची स्थापना केली होती. 1925 मध्ये इरोड वेंकट रामास्वामी म्हणजेच ईव्ही रामास्वामी उर्फ पेरियार या चळवळीत सामील झाले. पेरियार यांनीच 1944 मध्ये जस्टिस पार्टीचे नाव बदलून द्रविड कळघम केले.\n1939 मध्ये पेरियार यांनी वेगळ्या देशाच्या मागणीसाठी एक परिषद आयोजित केली होती. 17 डिसेंबर 1939 रोजी त्यांनी आपल्या भाषणात द्रविडांसाठी द्रविडनाडूचा नारा दिला. पेरियार यांनी आर्यांना आक्रमणकारी म्हटले. ब्राह्मण आल्यानेच तमिळ समाजात फूट पडल्याचेही ते म्हणायचे.\nतमिळनाडूत 55 वर्षांच्या सत्तेत द्रविड फॅक्टर, 234 पैकी 170 जागांवर प्रभाव\nतमिळनाडूमधील 234 विधानसभा जागांपैकी सुमारे 170 जागांवर द्रविड मतदारांचा थेट प्रभाव आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष द्रमुक आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष द्रविड संकल्पनेवरच चालतात. गेल्या एका शतकात हा फॅक्टर किती प्रबळ झाला आहे, याचा अंदाज या वस्तुस्थितीवरून लावता येतो की, गेली 55 वर्षे तमिळनाडूमध्ये द्रविड राजकारण करणारे पक्ष द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांचीच सत्ता आहे.\nद्रविड व्होटबँकेच्या जोरावर तमिळनाडूतील पक्षांनी केंद्रातील सरकारांनाही दिले आहेत धक्के...\nजयललिता यांचे ऐकले नाही तर अवघ्या एका मताने अटलजींचे सरकार पडले.\n1998 मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. युतीमध्ये भाजपचे 182 खासदार होते, तर AIADMK 19 खासदारांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. जयललिता यांनी आपल्यावरील सर्व खटले मागे घेण्याची मागणी केली. तमिळनाडूचे करुणानिधी सरकार बरखास्त करण्यासही सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यासाठी तयार नव्हते, म्हणून जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतला. संसदेत अवघ्या एका मताने वाजपेयींचे सरकार पडले.\nकरुणानिधींनी मनमोहन सिंहांवर दबाव आणला, पटले नाही तर पाठिंबा काढून घेतला\n2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार स्थापन झाले. मनमोहन सिंह हे पंतप्रधान झाले. करुणानिधींच्या द्रमुकने महत्त्वाच्या मंत्रालयांबाबत जोरदार वाटाघाटी केल्या. करुणानिधी यांच्या कुटुंबातील ए राजा आणि कनिमोझी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात हे दोन्ही नेते टूजी घोटाळ्यात अडकले. यानंतर द्रमुकने 2013 मध्ये सरकारचा पाठिंबा काढून घेतला.\nभाजपने लोकसभा अध्यक्षांकडे केली राजांबद्दल तक्रार, निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी\nद्रमुक नेते ए राजा यांनी मनुस्मृतीला शूद्र विरोधी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तमिळनाडू भाजपने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली. ए राजा यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी पक्षाने केली. राजांनी विल्लुपुरममधील एका सरकारी कार्यक्रमात म्हटले होते - मनुस्मृतीने शूद्रांचा अपमान केला आणि त्यांना समानता, शिक्षण, रोजगार आणि मंदिरात प्रवेश नाकारला. भाजपने म्हटले- त्यांचे वक्तव्य एका समुदायाविरुद्ध द्वेष पसरवणारे आहे. लोकसभेतील कामकाजाच्या नियम 233A अन्वये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nअधिकृत आकडेवारीत तमिळनाडूतील द्रविड हिंदू, पण राजकारणात ब्राह्मणांना विरोध\nभारत सरकारच्या आकडेवारीत द्रविड समाजाला हिंदू वर्गात ठेवण्यात आले आहे, पण राजकारणाचा विचार केला तर हा वर्ग ब्राह्मणांच्या विरोधात उभा राहिलेला दिसतो. या अजेंड्याचा अवलंब करून मिळालेल्या यशाच्या जोरावर द्रविड पक्ष चेन्नईपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात हस्तक्षेप करतात. वर नमूद केलेली सर्व उदाहरणे याचीच आहेत. दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत द्रविड समुदायाचा वेगळा उल्लेख नसल्यामुळे त्यांची नेमकी संख्या उपलब्ध नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/01/22/pinki-pappula-jaun-bghte/", "date_download": "2022-12-09T09:34:57Z", "digest": "sha1:GF6E4AJRWBPSAKF3B2U5PWTJH7SZNN7D", "length": 15758, "nlines": 100, "source_domain": "live29media.com", "title": "पिंकी शेजारच्या पप्पूला बघते... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nपिंकी शेजारच्या पप्पूला बघते…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nविनोद १- पप्पू बसचा चाल’क (ड्राइवर) असतो अचानक ती बस एकदा नदीत पडून जाते…. (थोड्या दिवसांनी)\nरिपोर्टर- पप्पू नक्की असं काय झालं होत कि बस नदीत पडून गेली…….\nपप्पू- मला काही आठवत नाही आहे….. रिपोर्टर- जरा डोक्याला जोर द्या आणि विचार करून सांगा नक्की काय झालं होत.\nपप्पू- हा, आठवले… ते काय झालं त्या दिवशी बस कंडक्टर आला नव्हता आणि ज्या वेळेस बस नदीत पडली त्यावेळेस मी माघे\nप्रवासी कडून तिकीट काढायला गेलो होतो…..\nविनोद २- नवरा -बायको रात्री मस्त मज्जा करत होते\nअचानक मुलाला जाग आली…\nपप्पा- झोप नाही येत आहे का \nमुलगा- झोप कश्याला येईल आईचा घोंघाट किती आहे….\nविनोद ३- एकदा शिक्षक पप्पूला वर्गात प्रश्न विचारता…..\nशिक्षक- पप्पू सांग वास्कोडिगामा भारतात कधी आला होता….. पप्पू- तो ना हिवाळ्यात आला होता….\nशिक्षक- वेडा आहेस का तुला कोणी सांगितले कि तो हिवाळ्यात भारतात आला होता…….\nपप्पू- सर मी पुस्तकात फोटो बघितला होता, त्याने फोटोत थंडीचा कोट (स्वेटर) घातलं होत…..\nविनोद ४- एकदा आठ-नऊ लोक जु गार खेळत बसले होते… अचानक तिथे पो लीस येतात….\nएक जु गारी धावत जातो आणि पो लिसांच्या गाडीत जाऊन बसून राहतो…..\nपो लिस – काय रे… तू स्वतःच गाडीत येऊन का बसला आहे…. एवढी घाई लागली का….\nजु गारी – ते काय साहेब मागच्या वेळेस पकडलो गेलो होतो तेव्हा गाडीत बसायला सीट मिळाली नव्हती\nउभं राहून गेलो होतो म्हणून आता आधीच जाऊन बसून राहिलो…….\nविनोद ५- एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत जात होती….. (तिला व्यवस्थित चालता येत नव्हते)\nएका काकूंनी तिला बघून विचारलं: पोरी चपला ऑनलाईन घेतल्यास कि काय मुलगी पुण्याची होती सरळ उत्तर थोडंच देणार..\nमुलगी : नाही काकू झाडावरून तोडून आणल्या आहे….. काकू पण पुण्याच्याच अन त्यात ही बरमुडा ट्रँगल (शनिवार ,सदाशिव, नारायण पेठ) मधल्या होत्या…\nकाकूनी सांगितलं : पोरी गडबड केलीस, जरा अजुन पिकु दिल्या असत्यास तर तुझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ..\nविनोद ६- पप्पूची बायको डिलिव्हरी साठी माहेरी गेलेली असते… डिलिव्हरी झाल्यानंतर पप्पू जेव्हा बघायला येतो तेव्हा\nपप्पूला त्याचा सासरा खूप मारतो…. दवाखान्यातील लोक त्यांना विचारतात:- का मारत आहात तुम्ही पप्पूला\nसासरे: अहो मी ह्याला दवाखाण्यातून व्हा ट्सअँप मेसेज केला कि “तू बाप झालास”….\nतर ह्याने तोच मेसेज ५० लोकांना व्हा ट्सअँपवर फॉरवर्ड करून दिला….\nविनोद ७- एकदा जॉबसाठी ओरल परीक्षा देण्यासाठी 2 विद्यार्थी तयारी करत असतात….. पहिल्याचा नंबर विद्यार्थी येतो आणि तो परीक्षा केंद्रात जातो.\nसर (प्रश्न विचारतात) :- समज तू ट्रेन ने प्रवास करीत आहेस आणि अचानक तुला गरम व्हायला लागलं तर तू काय करशील\nपहिला विद्यार्थी:- सर मी खिडकी उघडेन आणि हवा घेईल….. सर:- शाब्बास, तर मग आता समज त्या खिडकी चे क्षेत्रफळ २.५ sq.m आहे आणि डब्याचे घनफळ १४ m3, ती ट्रेन ९० km/hr पश्चिमेकडे धावतेय आणि वाऱ्याचा वेग ७ m/s दक्षिणेकडुन आहे तर तो डब्बा किती वेळात थंड होईल. त्या विद्यार्थ्याला उत्तर येत नाही आणि तो नापास होऊन बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्याच्या मित्राला तो प्रश्न सांगतो. दुसरा विद्यार्थी आत जातो आणि त्याची मुलाखत चालू होते. सर (प्रश्न विचारतात):- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील\nदुसरा विद्यार्थी:- मी माझा घातलेला कोट काढून ठेवेन…. सर:- अजूनही गरम होतच आहे, तर मग विद्यार्थी:- मी माझा शर्ट पण काढेन…… सर (चिडून):- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील… विद्यार्थी:- मी माझा शर्ट पण काढेन…… सर (चिडून):- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील… विद्यार्थी:- मी माझी पॅण्ट पण काढेन….. सर (रागात) 😡:- आणि जर गरमी ने तु मे ला तर……विद्यार्थी:- गरमी ने मे लो तरी चालेन पण मी खिडकी उघडणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂\nविनोद ८- हसून- हसून पोट दुखणार…….नवरा बायको रात्री मस्त सं ‘भो ‘ग करत असतात\nबायको- हा टाका आत, थोडा आत… हा बस न बस.. हा साईडला थोडा…\nनवरा संतापतो आणि बोलतो अगं बाई तू सं’ भो ‘ग करतेय का\nमाझा बा’बुराव पार्किंग मध्ये पार्क करते आ��े….\nविनोद ८-एका मुलाचे लग्न जमले.. मुलगी खुपच सुंदर होती… दोघ जण दिवस-रात्र whats’app वर गप्पा मारत असत..\nमग त्यांचे लग्न झाले आणि शेवटी ती मंगलमय रात्र आली… त्या रात्री मुलगा तिचा घुंगट उचलून म्हणाला , ” तु खरच खुप सुंदर आहेस.. तुला काय गिफ्ट करु.\nमुलगी लाजुन म्हणाली , ” पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया.. ”तात्पर्य : कमीत कमी एक फोन करण्याचं कष्ट तरी घेत जा रे ..\nआता कळला what’sapp चा परीणाम.. आता जा दम्मु ततमीर ला..\nविनोद ९- गुप्ता काका बायकोला दवाखान्यात घेऊन जातात\nडॉक्टर- गुप्ताजी, इं जे कशन द्यावं लागेल…\nगुप्ताची बायको परकरची नाडी सोडते पण ती नाडी खुलत नाही…\nडॉक्टर- लवकर करा हो…\nगुप्ता- च्यायला.. घरी पण हाच त्रास आहे डॉक्टर काय सांगू तुम्हाला…\nविनोद १०- पिंकी एकदा तिच्या चा वट मैत्रिणीला जाऊन सांगते\nपिंकी- अगं मी जेव्हा शेजारच्या पप्पूला बघते…\nमाझी “ब्रा” टाईट होऊन जाते…\nमैत्रीण जोरात हसते… मैत्रीण- अगं उद्या पासून “ब्रा” घालू नकोस..\nपिंकी- मग काय होईल… मैत्रीण- अगं वेडी त्याने पप्पूची पँ ट टाईट होईल…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nनवरा बायकोला गुपचूप सांगतो…\nबायकोच्या मागून आवाज येतो…\nलग्नाची पहिली रात्र असते…\nचा वट मॅडम बंड्याला प्रश्न विचारते…\nनवऱ्याचे डोकं खूप दुखत होते…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुली��ने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/bbc-sportswoman-of-the-year-2020-who-is-the-winner-find-out-today-121030800031_1.html", "date_download": "2022-12-09T10:21:24Z", "digest": "sha1:AMZTMWXJZQGMR2KF2LWQPIIPFNQJKYTN", "length": 27054, "nlines": 170, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 : विजेता कोण? आज कळणार - BBC Sportswoman of the Year 2020: Who is the winner? Find out today | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nमहाराष्ट्र अर्थसंकल्प : अजित पवारांच्या बजेटमध्ये आरोग्य, महिला विकास केंद्रस्थानी\nनासाच्या पर्सिव्हिअरन्सने मंगळाच्या पृष्ठभागावर केला शोध सुरू\nआहार: जपानमधल्या गांधीलमाशा खाणाऱ्या 'या' गावाबद्दल ऐकलं आहे\nशेतकरी आंदोलनाच्या 100 व्या दिवशी काय काय घडलं\nIndvsEng: टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय; वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये\nBBC स्पोर्ट्सवूमन पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. या पुरस्कारांसाठी धावपटू द्युती चंद, नेमबाज मनू भाकर, पैलवान विनेश फोगाट, बुद्धीबळपटू कोनेरू हंपी आणि सध्याच्या हॉकी संघाची कर्णधार राणी यांना नामांकन मिळालेलं आहे.\nBBC ने नेमलेल्या ज्युरींकडून सर्वाधिक मतं मिळाल्याने या पाच खेळाडूंना BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराचं नामांकन देण्यात आलं होतं.\nया पाचही खेळाडूंना मतदान करण्यासाठीची लिंक 8 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीदरम्यान खुली होती. देशातील तसंच जगभरातील वाचकांकडून या खेळाडूंना मतदान करण्यात आलं आहे.\nयामध्ये सर्वाधिक मते मिळवणारी खेळाडू BBC स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 पुरस्काराची मानकरी ठरेल.\nयंदाच्या वर्षी BBC ने स्पोर्ट्सवूमन पुरस्कारांसोबतच स्पोर्ट्स हॅकेथॉन उपक्रमाचंही आयोजन केलं होतं. भारतातील महिला खेळाडूंविषयी इंटरनेटवर अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. भारतीय भाषांमध्ये तर ही माहिती उपलब्धच नाही, असं म्हणावं लागेल. त्यामुळे या खेळाडूंविषयी माहिती लोकांना सहजपणे उपलब्ध होण्यासाठी विकिपीडियावर एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं.\nया अंतर्गत 50 भारतीय महिला खेळाडूंची माहिती भारतीय भाषांमध्ये विकिपीडियावर अपडेट करण्यात आली. यासाठी देशभरातील 13 विद्यापीठांत पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलं.\nयाशिवाय आपल्या आयुष्यातील आव्हानांचा धाडसाने सामना करून संघर्षपूर्ण यश मिळवणाऱ्या पाच खेळाडूंचा प्रेरणादायक प्रवासही BBC ने आपल्यासमोर आणला आहे.\nचेंजमेकर सिरीजअंतर्गत पॅरा-बॅडमिंटनपटू पारूल परमार, हेप्थॅटलीट स्वप्ना बर्मन, पॅरा स्केटर प्रियांका देवान, माजी खो-खो खेळाडू सारिका काळे आणि पैलवान दिव्या काक्रान या खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आला आहे.\nकोण आहेत नामांकन मिळालेले पाच खेळाडू\nवय - 19 वर्षं*, खेळ - नेमबाजी (एअरगन शूटिंग)\nवयाच्या सोळाव्या वर्षी मनू भाकरने आंतरराष्ट्रीय स्पर्धा फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल - महिला या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. असं करणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय बनली.\nमनू भाकरने 2018 च्या युथ ऑलिम्पिक्समध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं.\nत्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात 240.9 पॉइंट्स मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. 2019 मध्ये तिने नेमबाजीच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये याच प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.\nवय - 25, खेळ - अॅथलेटिक्स\nद्युती चंद महिलांच्या 100 मीटर धावणे या प्रकारत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड युनिर्व्हसाईड स्पर्धेत तिने 100 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तिला 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. द्युती चंद फक्त तिसरी अशी भारतीय महिला आहे जी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाली. तिने 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.\nद्युतीने जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्येही रौप्य पदक जिंकलं होतं. 1998 नंतर भारताने जिंकलेलं ते पहिलं पदक होतं.\n'फिमेल हायपरांड्रोजनिझम' म्हणजेच शरीरात पुरूषी संप्रेरक जास्त असल्याच्या कारणावरून द्युतीवर बंदी आली होती. पण आंतराष्ट्रीय खेळ कोर्टात आपली बाजू समर्थपणे मांडल्यानंतर 2015 साली तिच्यावरची बंदी उठवण्यात आली.\nद्युती चंदने जाहीरपणे मान्य केलं की ती समलैंगिक आहे, असं करणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली आहे.\nमहिला रॅपिड चेस चॅम्पियन\n2002 मध्ये 15 व्या वर्षी जगातली सर्वांत लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम तिच्या नावे लागला. हा विक्रम 2008 मध्ये चीनच्या होऊ यिफानने मोडला. सध्या ती महिला रॅपिड चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे. दोन वर्षांच्या मातृत्व ब्रेकनंतर तिने हा खिताब जिंकला.\nकोनेरू हंपीला भारतातल्या सर्वोच्य खेळ पु��स्कारांपैकी एक अर्जुन पुरस्कार मिळाला आहे तसंच पद्मश्री पुरस्कारानेही तिला गौरवण्यात आलं आहे.\nवय - 26, खेळ - कुस्ती\nविनेशच्या कुटुंबात अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान आहेत पण विनेश जकार्तामधल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय पैलवान ठरली. तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही दोन सुवर्ण पदकं जिंकली आहेत. एशियन आणि राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.\nसप्टेंबर 2019 मध्ये तिने आपली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. जानेवारी 2020 मध्ये विनेशने रोम रँकिंग सिरीजमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. तिने गेल्या वर्षी कोरोना व्हायरसलाही हरवलं.\nवय - 26 वर्षं, खेळ - हॉकी\nराणी रामपाल प्रतिष्ठेचा 'वर्ल्ड गेम्स अॅथलिट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळवणारी पहिली हॉकी खेळाडू आहे. 2019 मध्ये अमेरिकेविरुद्ध खेळताना तिने केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोलमुळे भारतीय महिला हॉकी टीमची टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा निश्चित झाली. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या टीमचाही ती भाग होती.\n2010 मध्ये राणी भारताकडून वर्ल्डकप खेळणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू बनली. तिने 'स्पर्धेतली सर्वात कमी वयाची खेळाडू' हा पुरस्कारही जिंकला.\n2018 च्या एशियन गेम्समध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं, त्याच वर्षी हॉकी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत संघ पोहचला आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला.\nराणीचा जन्म हरियाणातल्या एका गरीब घरात झाला. तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत व���ढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2022/11/18/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:32:53Z", "digest": "sha1:EFZ3DJQHCY27JTWTHXE4LXHIZWD2QOFG", "length": 9876, "nlines": 115, "source_domain": "spsnews.in", "title": "” आरटीओ ” च्या धास्तीने मलकापूर इथं वडाप जीप चा अपघात : ८ जण जखमी : आरटीओ ची धास्ती कशाला ? – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं ���्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n” आरटीओ ” च्या धास्तीने मलकापूर इथं वडाप जीप चा अपघात : ८ जण जखमी : आरटीओ ची धास्ती कशाला \nमलकापूर प्रतिनिधी : आरटीओ वाहनाच्या धास्तीने, मलकापूर येथून शाहुवाडी दिशेला निघालेल्या वडाप जीपला (क्र.एम.एच. ११ ई १६०७ ) अपघात झाल्याने ८ जण जखमी झाले आहेत. यापैकी ४ जण गंभीर जखमी असून, त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालय मलकापूर यांच्याकडून समजते.\nघटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथून शाहुवाडी दिशेला जात असलेल्या ( वडाप ) खाजगी वाहनाचा ( जीप ) अपघात झाल्याने सुमारे ८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान वडाप चालक हा मलकापूर हून शाहुवाडी ला निघाला असता, समोरून आरटीओ चे वाहन आले असता, त्यांना घाबरून जावून,मलकापूर येथील वारंगे कॉम्प्लेक्स जवळ वडाप चालकाने आपले वाहन माघारी फिरवले. परंतु हे करत असताना, गाडी वळवत असताना, ती पलटी झाली. यामुळे झालेल्या अपघातात ८जण जखमी झाले. यावरून आरटीओ ची किती धास्ती वडाप चालकांमध्ये आहे, यावरून दिसून येते. दरम्यान वडाप चालक घटनास्थळाहून पळून गेला आहे.\nदरम्यान शाहुवाडी तालुका दुर्गम आहे. येथील प्रत्येक गावात एसटी पोहचतेच असे नाही. मग त्याठीकाणाच्या नागरिकांनी प्रवास करायचा कसा या प्रश्नाचे उत्तर आरटीओ खाते देणार का या प्रश्नाचे उत्तर आरटीओ खाते देणार का कि,केवळ माया गोळा करण्याच्या हेतूने हि वाहने फिरवली जातात. याचा अर्थ वडाप चालक योग्य आहेत का कि,केवळ माया गोळा करण्याच्या हेतूने हि वाहने फिरवली जातात. याचा अर्थ वडाप चालक योग्य आहेत का , तर याचे उत्तर नक्कीच नाही, असे आहे. परंतु शासन ग्रामस्थांची सोय जर करीत नसेल, तर जनतेने करायचे काय , तर याचे उत्तर नक्कीच नाही, असे आहे. परंतु शासन ग्रामस्थांची सोय जर करीत नसेल, तर जनतेने करायचे काय बाजारहाट करणे बंद करायचे का बाजारहाट करणे बंद करायचे का कि, इतर ठिकाणी जायचेच नाही. यावरून, असें लक्षात येते कि, जोपर्यंत शासन दळणवळणाची व्यवस्था शेवटच्या गावापर्यंत करीत नाही, तोपर्यंत या तरुण वडाप चालकांना नियमित करून, परवाने दिले, तर जनतेची दळणवळणाची व्यवस्था होईल. तसेच तरुण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.\nदरम्यान आरटीओ वाहन अधिकाऱ्यांना जनतेच्या वतीने आवाहन आहे कि, या गोष्टींवर चिंतन करून मार्ग काढावा.\nअसो. सदर च्या अपघातात शीलाबाई मोरे ( टेकोली ) वय ५५ वर्षे, अशोक लोखंडे ( पनुंद्रे ) वय ६० वर्षे, श्रीकांत जंगम ( कासार्डे ) वय २६ वर्षे, गंगुबाई लोखंडे ( पनुंद्रे ) वय ७० वर्षे, अनुसया लोखंडे ( पनुंद्रे ) वय ५५ वर्षे, साहिल जंगम ( कासार्डे ) १८ वर्षे, दत्तू पाटील ( टेकोली ) ६५ वर्षे, बेबीताई पाटील ( टेकोली ) ६० वर्षे, आदी मंडळी जखमी झाली आहेत.\n← वालूर-जावली नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ चौरे महाराज यांच्या हस्ते संपन्न\nबांबवडे च्या राजकीय पटलावर महायुती आघाडीवर \nशाहुवाडीच्या हृदयात आजही वसतंय एक हळवं नेतृत्व : स्व. संजयदादा\nशिराळे वारुण येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार..\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/modi-govt-3-years-bjp-big-rally-in-shimla-tomorrow-this-program-to-run-for-15-days-prs05", "date_download": "2022-12-09T10:31:26Z", "digest": "sha1:5XTQ55Z7WRGFOJNAIFC7JQA6RHTWRXLB", "length": 8351, "nlines": 59, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Shimla | Modi Govt 3 Years: उद्या शिमल्यात भाजपची मोठी रॅली, 15 दिवस चालवणार 'हा' कार्यक्रम", "raw_content": "\nModi Govt 3 Years: उद्या शिमल्यात भाजपची मोठी रॅली, 15 दिवस चालवणार 'हा' कार्यक्रम\nपुढील 15 दिवस भाजप जनसंपर्क अभियान राबवणार असल्याचे सांगितले जात आहे.\nदेशातील नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Government)दुसऱ्या कार्यकाळाला आजच्या दिवशी 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपासून पुढील 15 दिवस भाजप जनसंपर्क अभियान राबवणार असल्याचे सांगितले जात आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करून सलग दुस-यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर येण्याची ही देखील पहिलीच वेळ होती. दणदणीत विजय मिळवून तीन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 30 मे रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तर 2019 मध्ये त्यांनी शपथ घेतली. (Modi Govt 3 Years BJP big rally in Shimla tomorrow this program to run for 15 days)\nभाजपने 8 राज्यांतील 16 उमेदवारांची केली घोषणा, निर्मला सीतार���मन कर्नाटकमधून लढणार\nमोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही सत्तेमध्ये आठ वर्षे पूर्ण केली आहेत. एनडीए सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोठी योजना आखली आहे. यानिमित्ताने उद्या शिमल्याच्या रिज मैदानावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थिती लावणार आहेत. या समारंभाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार असल्याचे सांगितले जात आहे.\nउद्या सिमल्यात होणार मेगा रॅली\nहिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जय राम ठाकूर (Jai Ram Thakur) म्हणाले की, केंद्र सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीसाठी शिमल्याची निवड केली हा हिमाचल प्रदेशसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. अक्षरशः सर्व जिल्हा मुख्यालये जोडली जाणार आहेत. हिमाचलसाठी ही एक मोठी संधी असणार आहे, ज्याचा फायदा राज्याला होईल. भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.\nदिल्लीपासून चेन्नईपर्यंत पेट्रोल आणि डिझेल किती महागले जाणून घ्या आजचे दर\nमोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत\nत्याआधी दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J. P Nadda) आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेतील. यावेळी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) उपस्थिती लावणार आहेत. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मूळ मंत्रासह पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून काम करत असल्याचा दावा केंद्र सरकारमधील मंत्री करताना दिसून येत आहेत. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 2014 पेक्षाही मोठा जनादेश मिळवण्यात यश आले आहे. एनडीए आघाडीला लोकसभेत 353 जागा मिळाल्या होत्या, तर त्यापैकी एकटा भाजप 303 जागांचा मानकरी राहिला आहे.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00771.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/28?page=6", "date_download": "2022-12-09T09:44:22Z", "digest": "sha1:Q2UA2RSGK2TJ5UKQBDOFLMNGMG3XIKS7", "length": 7581, "nlines": 183, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गीतसंगीत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराग यमन - भाष्य व प्रात्यक्षिक.\nमंगळवार दि १ मे, २००७ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता,\nमी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे \nसाहिरची आवडलेली गाणी - १ जिंदगी जुल्म सही\nआवडाबाई यांनी माझ्या प्रतिसादवर नुसती यादी असल्याची टिप्पणी केली. म्हणून माझ्या आवडीची काही गाणी इथे देत आहे.\nहे गाणे \"शगुन\" चित्रपटातले आहे, संगीतकार - खय्याम, गायिका सुमन,\nमराठी अनुदिनीविश्वात हे मराठी संस्कृतीविषयक माहितीपूर्ण मुक्तलेखन सापडले. (या लेखाचे प्रथमदर्शनी स्वरुप कवितेसारखे वाटले तरी ती कविता नाही हे आधी स्पष्ट करतो)\nइष्काची इंगळी डसली - रामभाऊ कदमांची एक आठवण\nकाही वर्षांपूर्वीची गोष्ट बर्र् का (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी (आता कलानगरीच्या भाषेत बोललं पाहिजे तुमच्याशी\nरागांवर आधारित हिंदी मराठी गीते\nहिंदुस्थानी रागदारीवर आधारित अनेक गीते आहेत. आपल्याला माहिती असतील तर रागाचं नाव व त्यावर आधारित गीते येथे द्याल. उदाहरणार्थ केतकी गुलाब जुही हे बसंत बहार चित्रपटातील गीत हे राग बसंत वर आधारित आहे.\nनाम ए अलि बेडा पार लगा झुलेलालण\nथोडी मदत हवी होती..\nयेथील काही उर्दू भाषेच्या जाणकारांची मला थोडी मदत हवी होती.\nकधी रे येशील तू.. प्रत्यक्ष आशाताई गात असतानाचा दुवा\nदेवसाहेबांच्या लेखाववरून [तेरी प्यारी प्यारी ..... ] आठवले ते संगीतकार शंकर-जयकिशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/nashik-vedant-kulkarni-invitation-italy-conference/", "date_download": "2022-12-09T08:26:51Z", "digest": "sha1:Q23D67RYRGANM3BF6FP56SHIOXHWZAON", "length": 8074, "nlines": 80, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नाशिकच्या वेदांतचे मोठे यश; इयत्ता बारावीतच इटलीच्या परिषदेचे निमंत्रण - India Darpan Live", "raw_content": "\nनाशिकच्या वेदांतचे मोठे यश; इयत्ता बारावीतच इटलीच्या परिषदेचे निमंत्रण\nनाशिक – यंदा इयत्ता बारावी (सायन्स) मध्ये शिकणारा येथील वेदांत कुलकर्णी याने मोठे यश म��ळविले आहे. त्याला थट इटलीतील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रण मिळाले आणि त्याने या परिषदेत सक्रीय सहभाग घेत नाशिकचे नाव जगभरात उंचावले आहे.\nवेदांतने इयत्ता दहावी मध्ये आयसीएसई बोर्डात 98.20% मिळविले. त्यानंतर तो आता इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे, कोरोनामुळे सध्या त्याचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच दरम्यान त्याला अनोखी संधी चालून आली आणि त्याचे त्याने सोने केले आहे.\nपृथ्वीवर सतत बदलणारे हवामान, त्याची तीव्रता आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम तसेच यासाठी एक युवा नागरिक म्हणून आपली भूमिका, जागरूकता, आणि त्या संवेदनशीलतेतून होणारे योगदान अशा पद्धतीने संशोधनात्मक स्तरावर चालणाऱ्या कार्यात वेदांत ऑनलाईनरित्या सहभागी होत गेला. कार्यतत्परता व कौशल्य व योगदानामुळे त्याची महती आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यकारिणी मंडळ व आयोजकां पर्यंत पोहचली. त्याची काम करण्याची पद्धत पाहून त्याला गव्हर्नन्स टीममध्ये सामील करण्यात आले.\nइटली येथे होणा-या या ऑफलाईन कॉन्फरन्ससाठी वेदांत हा मानकरी ठरला. विशेष म्हणजे भारतातील तो एकमेव निमंत्रित होता. त्याला इटली सरकारकडून या कॉन्फरन्ससाठी खास आमंत्रित करण्यात आले. आजच्या युवापिढीने ऑनलाईन वर्क हे प्रगतीला अडथळा नसून वरदान आहे आणि त्याकडे एक सुवर्णसंधी म्हणून बघितले पाहिजे, हे त्याने सिद्ध केले आहे.\nसोशल मिडिया हे जगाला अशाही पद्धतीने एकमेकांशी जोडू शकते, सर्वांना एका चांगल्या कार्यासाठी प्रेरित व केंद्रीत करून एकत्र आणू शकते यासाठी “युथ फॉर क्लाइमेट कॉन्फरन्स” घेण्यात आली. इटलीतील मिलान येथे गेल्या महिन्यातच (सप्टेंबर) मध्ये ही परिषद संपन्न झाली. या परिषदेत वेदांतने सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.\nचिंता वाढली; नगर जिल्ह्यातील आणखी ८ गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर\nनाशिक – घरखाली करतांना किरकोळ वादातून शेजा-यास लोटून दिल्याने एकाचा मृत्यु\nनाशिक - घरखाली करतांना किरकोळ वादातून शेजा-यास लोटून दिल्याने एकाचा मृत्यु\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंद���ज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; बघा, आता काय म्हणाले ते\n‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकावरुन गदारोळ; पुरस्कार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/315626", "date_download": "2022-12-09T08:47:01Z", "digest": "sha1:ALHCVYLP52GPZD6FIMSWBIRLREU5WSBL", "length": 2877, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे १५१० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे १५१० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे १५१० चे दशक (संपादन)\n१६:०८, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती\n३८ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१३:४६, १५ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:Category:1510年代)\n१६:०८, ८ डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mk:Категорија:1510-ти)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/508154", "date_download": "2022-12-09T10:34:57Z", "digest": "sha1:K4NJRI2SBUCX3EQLHPAD6Y4VYD7LGOWV", "length": 2747, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १५६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १५६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:४६, २० मार्च २०१० ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२३:२१, १५ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nSassoBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: br:Rummad:1564)\n०४:४६, २० मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: uk:Категорія:1564)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8228", "date_download": "2022-12-09T10:10:53Z", "digest": "sha1:SY4ZPNC6SFXU55N63X6QWTA2R25IXZWK", "length": 6200, "nlines": 93, "source_domain": "www.khaasre.com", "title": "राज ठाकरेंचा मुलगा अमित यांची लग्नाची पत्रिका बघितली का ? - Khaas Re", "raw_content": "\nराज ठाकरेंचा मुलगा अमित यांची लग्नाची पत्रिका बघितली का \nराज ठाकरे’ हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणारे नाव आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मागे त्यांचा मुलगा अमित याचा साखरपुडा मिताली बोरुडे डिसेंबर 2017 मध्ये पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये हा साखरपुड्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.\nअमित आणि मिताली हे जुने मित्र आहेत. मितालीचे वडील प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे हे आहेत. मिताली आणि उर्वशी ठाकरे ह्या देखील मैत्रिणी आहेत. मागे त्यांनी कपड्याचा एक ब्रांड देखील सुरु केला होता. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह 27 जानेवारी 2019 रोजी मुंबईत होणार आहे.\nहि पत्रिका अतिशय सध्या स्वरुपात छापण्यात आलेली आहे आणि पत्रिकेवर पुष्पगुच्छ तसेच आहेर आणू नये अशी टीप देखील लिहण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे या लग्नाकडे लक्ष लागून आहे. यात शंका नाही आहे. पत्रिका मराठीत छापण्यात आली आहे. साखरपुड्याची पत्रिका हि इंग्रजी मधून छापण्यात आली होती.\nलग्नाच्या पत्रिकेत लग्नाचे ठिकाण हे सेंट रेन्जीस (९वा मजला) सेनापती बापट मार्ग, लोअर परेल मुंबई इथे हा समारंभ पार पडेल. वर आणि वधूस भावी आयुष्याचा आमच्या खासरेच्या टीम कडून शुभेच्छा \nआपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\n‘त्या’ १५ मिनिटांनी त्यांचा घात केला काय होते प्रमोद महाजन यांचे शेवटचे शब्द..\nही तरुणी होणार राज ठाकरेंची सुनबाई, बघा कोण आहे हि तरुणी..\nही तरुणी होणार राज ठाकरेंची सुनबाई, बघा कोण आहे हि तरुणी..\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00772.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/kolhapur/private-moneylender-raped-minor-girl-she-gave-birth-to-baby-crime-in-kolapur-rm-654648.html", "date_download": "2022-12-09T10:20:20Z", "digest": "sha1:JL725JOWN3JJQECA6YEH2F4NG27MPHVQ", "length": 9453, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Private Moneylender raped minor girl she gave birth to baby crime in kolapur- कोल्हापुरात खाजगी सावकारानं अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nकोल्हापुरात खाजगी सावकारानं अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ\nकोल्हापुरात खाजगी सावकारानं अल्पवयीन मुलीला दिल्या नरक यातना; पीडितेच्या प्रसूतीनंतर खळबळ\nRape in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले याठिकाणी एका 61 वर्षीय खाजगी सावकाराने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Rape on minor) केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nSalman Khan पुन्हा एकदा प्रेमात; 'या' साऊथ सुंदरीला करतोय डेट\nविकी कौशलला पहिल्यांदा पाहिल्यानंतर कतरिनाला पडला होता 'हा' प्रश्न; वाचून म्हणाल\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nकोल्हापूर, 09 जानेवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले याठिकाणी एका 61 वर्षीय खाजगी सावकाराने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार (Rape on minor) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर अनेकदा अत्याचार केला आहे. यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिने बाळाला जन्म (Victim gave birth to baby girl) दिला आहे.\nया प्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संजयनगर पोलिसांनी हा गुन्हा हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक (Accused arrested) केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.\nनंदकुमार चंद्रकांत निगवे (वय-61) असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील दर्गा चौक परिसरातील रहिवासी आहे. आरोपी निगवे याने पीडितेच्या इच्छेविरोधात तिला नवीन बांधकामाच्या ठिकाणी घेऊन जात अनेकदा अत्याचार केला आहे. याच अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. त्यामुळे तिच्यावर सांगलीतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.\nहेही वाचा-पॉर्न VIDEO दाखवून विवाहितेवर अनैसर्गिक अत्याचार, पतीसह सासरच्यांवर FIR दाखल\nयाठिकाणी तिची प्रसूती झाली असून तिने मुलीला जन्म दिला आहे. या प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा आता हातकणंगले पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची माहित�� मिळताच हातकणंगले पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.\nहेही वाचा-नाशकातील जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन्\n61 वर्षीय नराधम आरोपी हा सराईत गुन्हेगार असून हातकणंगले पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत. त्याने खाजगी सावकारीतून देखील काही गुन्हे केले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंड देखील काढली होती. आरोपी निगवे याला न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ipl-2020-virender-sehwag-calls-glenn-maxwell-10-crore-cheerleader-mhsd-496627.html", "date_download": "2022-12-09T08:52:33Z", "digest": "sha1:D6TSWPUSKOQCNGH6W2NOBIZ46CSVGQ7U", "length": 8023, "nlines": 97, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 : हा खेळाडू आयपीएलचा चियरलीडर, कामचोर, सेहवागचं टीकास्त्र cricket-ipl-2020-virender-sehwag-calls-glenn-maxwell-10-crore-cheerleader-mhsd – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nIPL 2020 : हा खेळाडू आयपीएलचा चियरलीडर, कामचोर, सेहवागचं टीकास्त्र\nIPL 2020 : हा खेळाडू आयपीएलचा चियरलीडर, कामचोर, सेहवागचं टीकास्त्र\nआयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू मोसमातल्या खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने हटक्या पद्धतीने या मोसमातल्या फ्लॉप खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे.\nआयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू मोसमातल्या खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने हटक्या पद्धतीने या मोसमातल्या फ्लॉप खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे.\nमुंबई, 13 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर आता अनेक दिग्गज क्रिकेटपटू मोसमातल्या खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने हटक्या पद्धतीने या मोसमातल्या फ्लॉप खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यावेळी टीका करताना सेहवाग ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)ला 10 कोटी रुपयांची च���यरलीडर म्हणाला.\nसेहवागने फेसबूकवर त्याच्या शोमध्ये मॅक्सवेलवर टीका केली. मॅक्सवेलला पंजाब (KXIP)च्या टीमने लिलावात 10 कोटी रुपये देऊन विकत घेतलं होतं. '10 कोटी रुपयांचा चियरलीडर पंजाबला भारी पडला. मागच्या काही वर्षांमधलं मॅक्सवेलचं रेकॉर्ड कामचोरी करण्याचं आहे. या मोसमात त्याने आपलं हे रेकॉर्डही मोडलं,' असं सेहवाग म्हणाला.\nमॅक्सवेलने आयपीएलच्या या मोसमात अत्यंत खराब कामगिरी केली. या मोसमातल्या 13 मॅचमध्ये त्याला 15.42 च्या सरासरीने फक्त 108 रनच करता आल्या. संपूर्ण मोसमात मॅक्सवेलला एकही सिक्स मारता आली नाही.\nदुसरीकडे सेहवगाने डेल स्टेनचा उल्लेख देशी कट्टा असा केला. 'स्टेन गनला पाहून पहिले जगभरातले खेळाडू घाबरायचे, पण या आयपीएलमध्ये देसी कट्टा आला. स्टेनला मार खाताना बघून डोळ्यावर विश्वासच बसला नाही, पण एक गोष्ट स्पष्ट झाली की या देशी कट्ट्याला आता कोणीही विकत घेणार नाही,' असं सेहवाग म्हणाला.\nसेहवागने त्याच्या फ्लॉप खेळाडूंच्या यादीत एरॉन फिंच आणि शेन वॉटसन याचंही नाव घेतलं. तसंच कोलकात्याचा आंद्रे रसेलही अपयशी ठरल्याचं वक्तव्य सेहवागने केलं. या खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या टीमला आयपीएल जिंकता न आल्याचं सेहवागने सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/8593-2/", "date_download": "2022-12-09T09:03:38Z", "digest": "sha1:V7UH2ZPV5PA2U24UXJOB57QFQRTMU4VG", "length": 16373, "nlines": 123, "source_domain": "mediawatch.info", "title": "२६ मे ला सुपर फ्लॉवर मून - Media Watch", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान २६ मे ला सुपर फ्लॉवर मून\n२६ मे ला सुपर फ्लॉवर मून\n– प्रा. सुरेश चोपणे\nमागील महिन्यात विलोभनीय सुपरमून बघितल्यानंतर आता २६ मे रोजी पुन्हा सुपर फ्लॉवर मून पहावयास मिळणार आहे. या वर्षातील हे एकमेव खग्रास चंद्रग्रहण अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून सुपर ब्लड मून म्हणून पहावयास मिळेल. २६ तारखेला दुपारी चंद्रग्रहणाला सुरवात होत असल्याने भारतातून मात्र चंद्रोदय होताना ३५ मिनिटांसाठी छायाकल्प चंद्रग्रहण दिसेल. २०२१ वर्षातील हा दुसरा सुपरमून असून या पौर्णिमेला फ्लावर मून असे म्हणतात. या वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर वर्षा��ील सर्वाधिक कमी असल्याने चंद्र १५ % मोठा आणि ३० % तेजस्वी दिसेल. यावेळी चंद्र आणि पृथ्वीतील अंतर वर्षातील सर्वाधिक कमी म्हणजे ३,५७,३११ किमी असेल.\nप्रत्येक वर्षी सुपरमूनच्यावेळेस चंद्र-पृथ्वी मधील अंतर कमी अधिक होत असते. हे कमीतकमी अंतर ३,५६,५०० किमी तर दूरचे अंतर ४,०६,७०० किमी असते .या वर्षीचे पृथ्वी व चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर २६ मे २०२१ रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी असणार आहे. २६ जानेवारी १८४८ रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता,त्यानंतर नोव्हेबर २०१६ ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून दिसणार आहे.\nचंद्र जेव्हा जवळ येतो तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षाणामुळे समुद्राला मोठी भरती येते .पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्व आहे.परंतु आपल्या सोबत सतत राहणारा,प्रेमाचे प्रतिक आणि धार्मिक महत्वाचा हा चंदामामा हळूहळू पृथ्वीपासून दरवर्षी २ इंचाने दूर जात आहे. भविष्यात हजारो वर्षाने चंद्र खूप दूर जाईल आणि पृथ्वीवर ग्रहणे होणार नाहीत. भरतीचे चक्र राहणार नाही. चंद्र स्वत: भोवती आणि पृथ्वीभोवती २७.३ दिवसात प्रदक्षिणा करतो मात्र चंद्राच्या लंबवर्तुळाकार प्रदक्षिणेमुळे पौर्णिमा ते पौर्णिमा हा महिना २९.५ दिवसाचा असतो. पाश्चात्यांनी या पौर्णिमेला नैसर्गिक कारणामुळे फ्लॉवर मून म्हणून संबोधले आहे .\nया वर्षातील सर्वात मोठा चंद्र\n२६ मे रोजी होणारी पौर्णिमा ही सुपरमून असली तरी याच दिवशी अमेरिका,ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून ह्या वर्षीचे एकमेव खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. पौर्णिमेचा चंद्र ग्रहणात लाल दिसतो म्हणून या पौर्णिमेला सुपर-ब्लड मून असे म्हणतात. भारत्ताच्या अनेक राज्यातून हे चन्द्रोदयावेळी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार असले तरी पूर्वोत्तर भारतात आसाम आणि मणिपूर येथून खंडग्रास ग्रहण दिसेल. दुपारी २.१८ वाजता ग्रहणाला सुरवात झालेली असेल, आपल्याकडे संध्याकाळी ७.२० वा ग्रहण सुटेल. त्यामुळे चंद्र रात्रभर तेजस्वी दिसेल.चंद्रग्रहणाच्या वेळेस सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी सरळ रेषेत येते आणि पृथ्वीच्या छायेतून चंद्र जातो. गडद छायेतून गेल्यास खग्रास तर उपछाय��तून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होते.\nमहाराष्ट्रातून सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना छायाकल्प ग्रहणातच उगवेल. नंतर केवळ ३५ मिनिटाने ग्रहण सुटेल, म्हणजे ग्रहण केवळ ३५ मिनिटासाठीच पाहता येईल. ७.२० नंतर ग्रहण राहणार नाही. मात्र रात्रभर सुंदर सुपरमून पाहाता येईल. चंद्र हा आकाराने खूप मोठा आणि तेजस्वी दिसेल. वसंत ऋतूतील ही वैशाख पौर्णिमा असून ती वृश्चिक राशीत असेल. सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिनीची आवश्यकता नाही परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहू शकतो. द्विनेत्री असेल तर उत्तमच. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा मनापासून आनंद घ्यावा .सध्या कोरोना संकट आणि संचारबंदी असल्याने आपण या मनोहारी आणि आनंदी घटनेचा घराच्या आवारातून वा गच्चीतूनच आस्वाद घ्यावा.\n(लेखक नामवंत खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष आहेत)\nPrevious articleहसीना मुल्ला – राजीव गोरडे: धर्मजातीच्या आंधळ्या संकल्पनांतून बाहेर यायला हवं\nNext article‘अत्त दीप भव’ हाच तर ‘पासवर्ड’ आहे ‘बुद्ध’ होण्याचा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nलघुग्रहाची पृथ्वीशी होणारी टक्कर टाळण्यासाठी-DART Mission\nस्मार्टफोनच्या पलीकडची संपर्क क्रांती \nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T09:17:36Z", "digest": "sha1:6D34GLYI7NJTSPO3DU7NX2LA5XD6PKUC", "length": 3908, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोपमधील आंतरराष्ट्रीय नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"युरोपमधील आंतरराष्ट्रीय नद्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २०२२ रोजी २१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/krida/", "date_download": "2022-12-09T08:05:29Z", "digest": "sha1:S5S4URK5TURLOE4BCFWEMBK4MBFGPL22", "length": 4951, "nlines": 98, "source_domain": "spsnews.in", "title": "क्रिडा – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nपाटणे इथं बांबवडे व भेडसगाव च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : भेडसगाव चे विद्यार्थी गंभीर जखमी\nशिंपे चे खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना : गोरक्ष सकटे\nभेडसगांवच्या कुस्ती मैदानात योगेश बोंबाळे ची बाजी\nबोरपाडळे मध्ये बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा\n‘ नागमणी चषक ‘ अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेस सुरुवात\nकॅरम खेळताना न्यू इंग्लिश स्कुल शिराळा चे विध्यार्थी\nशिराळ्यात दि.२५ व २६ जानेवारी रोजी होणाऱ अखील भारतीय शुटींग बॉल\nकासेगाव च्या संघाने ” तात्याप्रेमी चषक ” पटकावला\n‘ तात्याप्रेमी ग्रुप ‘ च्या वतीने दि. ८ व ९ डिसेंबर ला बांबवडे त भव्य कबड्डी स्पर्धा\n‘ बालदास महाराज ‘ च्या विद्यार्थ्यांची जिल्हा कुस्तीसाठी निवड\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/quality-production-of-vatana-shenga-in-light-soil-know-all-the-information-549508.html", "date_download": "2022-12-09T09:38:43Z", "digest": "sha1:24W7Y5EFG5ID7IMZ33AJL6OX6TEAR2EQ", "length": 16832, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nवटाण्याचे हलक्या जमिनीत भरघोस उत्पादन, यंदा पोषक वातावरणही, जाणून घ्या लागवड पध्दत अन् सर्वकाही\nआरोग्यासाठी फायदेशीर आणि चवदार वटाणा शेंगाच्या लागवडीसाठी यंदा पोषक वातावरण आहे. वटाण्याची लागवड ही ऐन थंडीच्या मोसमात केली जाते. वटाणा वाढीसाठी हेच पोषक वातावरण असून आर्थिक उत्पादनाच्या दृष्टीने वटाणा शेंगाची लागवड केली तर फायदेशीर राहणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: राजेंद्र खराडे\nमुंबई: हिरव्या वटाण्याच्या शेंगा..डिसेंबर महिन्यात चौकाचौकातील गाड्यावर आणि भाजीमंडईत या शेंगा ग्राहकांचे लक्ष वेधू घेतात. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवदार वटाणा शेंगाच्या लागवडीसाठी यंदा पोषक वातावरण आहे. वटाण्याची लागवड ही ऐन थंडीच्या मोसमात केली जाते. वटाणा वाढीसाठी हेच पोषक वातावरण असून आर्थिक उत्पादनाच्या दृष्टीने वटाणा शेंगाची लागवड केली तर फायदेशीर राहणार आहे.\nमहाराष्ट्रात वटाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याचा उपयोग जेवणात भाजी म्हणूनही केला जातो. वाटाण्यामध्ये कार्बो प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मेग्निशियम हि खनिजे आणि अ, ब, व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.\nपोषक हवामान व जमीनक्षेत्र\nवाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत ��सले तरी हलक्या प्रतीच्या जमिनीत हे पीक लवकर येते. तर मध्यम भारी पण भुसभुशीत जमिनीत पीक तयार होण्यास जास्त कालावधी लागत या जमिनीतच उत्पादन जास्तीचे मिळते. पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार, रेतीमिश्रित जमीन फायदेशीर ठरते. उत्पादन वाढीसाठी पूर्वमशागत योग्य फध्दतीने करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेऊन झाडाची वाढ होते. त्यासाठी उभी आडवी नांगरट करून 2-3 वेळेस कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. पेरणीपूर्वी पाणी देऊन वारसा झाल्यावर पेरणी केली तर उत्पादनात वाढ होणार आहे.\nमहाराष्ट्रात हे पीक पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे याची लागवड ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस करणे फायदेशीर ठरते. यंदा तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पोषक वातावरण आहे.\nवटाण्याची पेर टिफणीने केल्यास हेक्टरी 50 ते 75 किलो बियाणे लागते. पण जर टोकण पद्धतीने लागवड केली तर हेक्टरी केवळ 20-25 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो 3 ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. त्याच प्रमाणे अनुजीवी खताचीही प्रक्रिया बियाण्यास आवश्यक आहे. रायझोबिअम कल्चर चोळल्यामुळे उत्पादनात हमखास वाढ होते.\nवटाण्याच्या लागवडीचे दोन प्रकार आहेत पहिला बागायती भाजीचा वटाणा, जिरायती म्हणजेच कडधान्याचा वटाणा, यामध्ये बागायती वटाण्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक गोलगुळीत बिया असलेले ज्याचा वापर वटाणा सुकवण्यासाठी करतात तर दुसरा सुरकुतलेल्या बियाणे. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते तर पिटाळपणा हा कमी असतो. या वटाण्याच्या शेंगा हिरव्या असताना त्याची मोठ्या प्रमाणात विक्री ही केली जाते. यामधूनही शेतकऱ्यांना पैसे मिळवता येतात.\nलवकर येणाऱ्या जाती – अर्ली बॅगर, अर्केल, असौजी, मिटीओर\nमध्यम कालावधीत येणाऱ्या जाती – बोनव्हिला, परफेक्शन न्यु लाईन\nउशिराया येणाऱ्या जाती – एन. पी. – 29, थॉमस लॅक्सटन\nवटाण्याची लागवड एक तर सपाट वाफ्यात करतात. नाही तर सरी व वरंब्यावर लागवड करतात. त्यासाठी 60 सेमी अंतरावर सरी वरंबे करून सऱ्यांच्या दोन्ही अंगास बियाणांची टोकन पध्दतीने लागवड करावी. दोन रोपांतील अंतर 5 ते 7.5 सेमी ठेवण्यास वाढ जोमात होते. एका ठिकाणी किमान दोन बिया टोकाव्यात. आणि त्यानंतर टिफणीने बी पेरून मग वाफे बांधले जातात.\nवाटाणा पिकास जमिनीचा दर्जा पाहूनच खताची शिफारस केली जाते. त्यासाठी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत, 20 ते 30 किलो नत्र, तर 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश देणे जरुरीचे आहे. जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसुरून ते चांगले मिसळणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र, बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे. त्यातून राहिलेले नत्र ज्यावेळी पीक फुलावर येईल त्यावेळी द्यावे.\nखतांबरोबर पाण्याचेही व्यवस्थापन हेही तेवढेच महत्वाचे आहे. बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे. त्यामुळे वाढ जोमात होते.\nकीड व रोगराई व उपाययोजना\nवाटाणा पिकावर मावा, शेंगा पोखरणारी आली या किडींचा तर भुरी, मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.\nमावा: हि कीड हिरव्या रंगाची अत्यंत लागण असते. ते पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे कोमेजून जातात.\nशेंगा पोखरणारी अळी: हिरव्या रंगाची हि अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते.\nउपाययोजना – किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मॅलॅथिऑन 50 ईसी, 500 मिली किंवा फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू ईसी, 100 मिली किंवा डायमेथोएन 30 ईसी, 500 मिली किंवा मिथिलडेमेटॉन 25 ईसी, 400 मिली, 500 लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. पेरणीनंतर 3 आठवड्यांनी पहिली फवारणी करणे गरजेचे आहे. (Quality production of vatana shenga in light soil, know all the information)\nबाजारभाव : उडदाचे दर वधारले, सोयाबीनबाबत मात्र, चिंता कायम\nफळलागवडी दरम्यानच डाळिंब उत्पादकांना फटका, पावसानंतर किडीचा प्रादुर्भाव\n20 हजार कोटी रुपये अदा केले, मात्र 500 कोटींमुळे अर्धवट राहिली ‘महाविकास आघाडी’ची पीक कर्जमाफी\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00773.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/09/09/18462/", "date_download": "2022-12-09T10:21:04Z", "digest": "sha1:NJPJBQ53BTZ2LJTODZHVP7Q74XNWKP44", "length": 15054, "nlines": 146, "source_domain": "mavalmitra.com", "title": "बेबडओहोळ च्या उपसरपंचपदी कमल गराडे - MavalMitra News", "raw_content": "\nबेबडओहोळ च्या उपसरपंचपदी कमल गराडे\nबेबडओहोळ च्या उपसरपंचपदी कमल ���राडे\nबेबडओहोळ/पिंपळखुटे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कमल रोहिदास गराडे यांची आज बिनविरोध निवड झाली.\nग्रामपंचायतचे मावळत्या उपसरपंच लता गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज सरपंच सविता सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली, सहाय्यक म्हणून ग्रामसेवक यांनी काम पाहिले.\nयावेळी उपसरपंच पदासाठी गराडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच सविता सप्रे यांनी जाहीर केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गराडे, संध्या शिंदे, नम्रता घारे, तुषार बारमुख, मनीषा घारे, संदीप घारे, सुधीर गायकवाड, कविता ढमाले, बाळू ठाकर उपस्थित होते.\nनिवडीनंतर जेष्ठ नेते अशोकराव घारे, राष्ट्रवादीचे वरीष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, संदीप घारे, सेवक घारे, गणेश विनोदे आदींच्या हस्ते गराडे यांचा सन्मान करण्यात आला. मधुकरराव घारे, बबनराव घारे, अशोकराव घारे, शहाजी घारे, सतीश ढमाले, गोपीचंद गराडे, नितीन मुर्हे, गोकुळ हिंगे, रविंद्र घारे, भरत भोते, भरत गराडे, अविनाश गराडे, सेवक घारे, धनंजय घारे, मिलिंद घारे, दिलीप देशमुख, कृष्णा गायकवाड, सागर गराडे, बाळू हिंगे अंकुश गराडे अमोल हिंगे विक्रम घारे आदी उपस्थित होते.\nअशोकराव घारे, पंढरीनाथ ढोरे, गणेश विनोदे, वैशाली ढोरे, पुष्पा घोजगे, पांडुरंग गराडे यांनी शुभेच्छा दिल्या तर राजेंद्र ढमाले यांनी सूत्रसंचालन केले. आगामी कार्यकाळात ग्रामपंचायत हद्दीतील बेबडओहोळ व पिंपळखुटे येथील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहून संधीचे सोने करण्याचा विश्वास नवनिर्वाचित उपसरपंच कमल गराडे यांनी व्यक्त केला.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nवारकरी भूषण ह.भ.प.दत्तोबा विठोबा वाडेकर अनंतात विलीन\nवडगाव व देहू नगरपंचायतींना अग्निशमन केंद्र उभारणीसाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध: आमदार सुनिल शेळके यांची माहिती\n सा���े तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B3", "date_download": "2022-12-09T09:33:39Z", "digest": "sha1:IQH6IFBUOB3LDIETCAR6326SO2B5JHPI", "length": 9763, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संशयकल्लोळ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n३संगीत संशयकल्लोळमधील काही पदे\nToggle संगीत संशयकल्लोळमधील काही पदे subsection\n(संगीत संशयकल्लोळ या पानावरून पुनर्निर्देशित)\nसंगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर, इ.स. १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.\nया नाटकाचा पहिला गद्य प्रयोग इ.स. १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.\nखालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.\nअश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.\nफाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे.या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते, आणि नाटक, बघणाऱ्याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.\nबोलता बोलता गायचे आणि गाता गाता बोलायचे, हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा आत्मा संशकल्लोळमध्येही राखला गेला आहे.\nसंगीत संशयकल्लोळमधील काही पदे[संपादन]\nअधमा केली रक्षा मम\nकर हा करीं धरिला\nकुटिल हेतू तुझा फसला\nकोण जगिं मला हितकर\nखोटी बुद्धि केवि झाली\nधन्य आनंददिन पूर्ण मम\nप्रथम करा हा विचार\nभोळि खुळीं गवसति जीं\nशिणवू नको कंठ असा\nसंशय का मनि आला\nसाम्य तिळहि नच दिसत\nहा खचित दिसे मम\nहा नाद सोड सोड\nही बहु चपल वारांगना\nहृदयि धरा हा बोध\n1सुकांत चंद्रानना(प्रभाकर कारेकर] 2धन्य आनंद दिन(शरद जांभेकर) 3कर हा करि धरिला(वसंतराव देशपांडे) 4ही बहु चपल वारांगना(प्रकाश घांग्रेकर) 5 ह्रदयी धरा बोध खरा (रामदास कामत)6 मृगनयना रसिक मोहिनी (वसंतराव देशपांडे) 7हेतू तूझा फसला (प्रभाकर कारेकर)8 हा नाद सोड सोड (प्रभाकर कारेकर)\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/05/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:55:31Z", "digest": "sha1:TZLNJIAMLK7FPIHF7HCTI6YWJERNVIOJ", "length": 14721, "nlines": 89, "source_domain": "onlinenews15.com", "title": "माझी कथा: माझ्या सासूने मला माझ्या भाडेकरूसोबत अ-वै-ध सं-बंध बनवताना पाहिले, पण तिने कोणाला काहीही सांगितले नाही… – Epic Marathi News", "raw_content": "\nमाझी कथा: माझ्या सासूने मला माझ्या भाडेकरूसोबत अ-वै-ध सं-बंध बनवताना पाहिले, पण तिने कोणाला काहीही सांगितले नाही…\nमाझी कथा: माझ्या सासूने मला माझ्या भाडेकरूसोबत अ-वै-ध सं-बंध बनवताना पाहिले, पण तिने कोणाला काहीही सांगितले नाही…\nJune 5, 2022 RaniLeave a Comment on माझी कथा: माझ्या सासूने मला माझ्या भाडेकरूसोबत अ-वै-ध सं-बंध बनवताना पाहिले, पण तिने कोणाला काहीही सांगितले नाही…\nमी एक विवाहित स्त्री आहे. पण माझे माझ्या नवऱ्यावर अजिबात प्रेम नाही. कदाचित त्याने मला कधीच मला हवे तसे वागवले नाही असे कारण असू शकते. प्रश्न: मी एक विवाहित महिला आहे. माझ्या लग्नाला फक्त काही वर्षे झाली आहेत. पण माझी अडचण अशी आहे की मी माझ्या पतीवर अजिबात प्रेम करत नाही.\nखरं तर, मी एका अश्या लग्नबंधनात आहे ज्यामध्ये प्रेम सोडून सर्व काही आहे. माझ्या नवऱ्याच्या बाबतीतही तेच आहे. त्यांना माझी पर्वा नाही. माझ्या भाडेकरूशी माझे संबंध येण्याचे हे देखील एक कारण आहे. माझे माझ्या भाडेकरूसोबत अफेअर आहे. आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत होतो.\nतेव्हा अचानक माझ्या सासूबाईंना आमच्या अ-वै-ध सं-बं-धाची माहिती मिळाली. खरे तर मी माझ्या सासरी जाणे पूर्णपणे बंद केल्यावर त्यांना माझ्यावर संशय आला. प्रकरण असे आहे की मी माझ्या पतीसोबत वेगळ्या शहरात राहते. माझे सासरे आमच्यासोबत राहत नाहीत.\nमी खूप दिवसांपासून माझ्या सासरच्या घरी जाणे बंद केले होते. पण प्रत्येक वीकेंडला माझे पती आई-वडिलांना भेटायला जायचे. माझ्या सासूबाईंनी मला याबद्दल अनेकदा विचारले पण मी प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने त्यांना टाळायचे. नुकतंच असं झालं की माझ्या सासूबाई अचानक मला भेटायला आल्या.\nत्यांनी माझे माझ्या भाडेकरूशी सं-बंध असल्याचे पाहिले. या दरम्यान मी त्यांना काहीच बोलू शकले नाही. त्यांनी मला अजून काही सांगितले किंवा नाही. पण त्यांचे मौन मला खूप घाबरवते. मला माहित नाही की ती माझ्यासोबत काय करेल. मला हे लग्न संपवायचे नाही. कारण माझे प्रेमप्रकरण माझ्या आयुष्यातील ती पोकळी भरून काढण्यासाठी होते,\nजी माझ्या पतीला इच्छा असूनही भरून काढता आली नाही. गेटवे ऑफ हीलिंगच्या संस्थापक आणि संचालिका डॉ. चांदनी तुघनाईत म्हणतात, ही संपूर्ण परिस्थिती तुमच्यासाठी किती त्रासदायक आहे हे मी समजू शकते. तुझे भाडेकरूसोबतचे अफेअर तुझ्या सासूबाईंना कळून काही दिवस झाले आहेत.\nतिने तुला अजून काही विचारले नाही. तुम्हालाही तुमचा विवाह संपुष्टात येऊ नये असे वाटत आहे, पण पुढे काय करावे हे तुम्हाला माहीत नाही तुमच्या बोलण्यातून मला असे वाटते की तुम्ही अजूनही अनेक गोष्टींबाबत दिशाभूल आहात. याचे कारण असे की तुम्ही अजूनही स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही.\nतुम्हाला तुमच्या आयुष्यातून काय हवे आहे हे समजत नाही. तुमच्या सासूला तुमच्याबद्दल सर्व काही माहित आहे याचीच तुम्हाला काळजी वाटते. तू म्हणालीस तसे तुला तुझे लग्न मोडायचे नाही, तर सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छिते की असे आहे का जर होय, तर प्रथम तुमच्या सासूशी बोलण्याचा प्रयत्न करा.\nत्यांना त्यांच्याच शब्दात काय दिसले असे विचारा तुमची सासू कदाचित शांत असेल कारण त्यांना अशा परिस्थितीचा उल्लेख करताना अस्वस्थ वाटते. जे काही घडले त्याबद्दल त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी प्रामाणिक रहा. त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात खुश नाही. तसेच त्यांना समजावून सांगा की कोणाला दुखवण्याचा तुमचा हेतू नव्हता.\nजे काही घडले त्याबद्दल तुम्हाला मनापासून खेद वाटतो. तुमच्या सासूशी बोलणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे देखील कारण आहे की ती तुम्हाला जीवनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकते. तिला तुझ्या नवऱ्याला काही सांगायचे असते तर तिने आत्तापर्यंत सांगितले असते. तिला तुमच्या लग्नाची काळजी आहे.\nपरंतु या काळात तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला तुमच्या भाडेकरूसोबतचे नाते पुढे चालू ठेवायचे आहे की नाही. भलेही हे नाते तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी होते, पण आता त्या गोष्टी खूप बदलल्या आहेत. तुमची इच्छा असूनही तुम्ही तुमच्या पतीवर प्रेम करू शकत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा.\nतुम्हाला अशा परिस्थितीत असण्याची गरज नाही. ज्यामध्ये फक्त तुम्हीच राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करत आहात. आपल्याला खुश ठेवत नसलेल्या गोष्टींपासून वेगळे राहणे चांगले आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या नात्याला आणखी एक संधी द्यायची असेल, तर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनावर खूप काम करावे लागेल.\nब्रा न घालताच घराबाहेर पडली पूनम पांडे, झाली ‘Oops Moment’ ची शिकार…आताच बघा फोटो\nजेव्हा गोव्यातल्या एका हॉटेल वर ‘अक्षय कुमार’ला ‘प्रियंका चोप्रा’सोबत पकडले होते रंगेहात, ट्विंकलने अशाप्रकारे शिकवला होता सर्वांसमोर चांगलाच धडा…\nदुसऱ्यांच्या से’क्स लाईफ विषयी विचारल्यावर तुझ्या आईला हरकत वाटत नाही का अमीर ला त्याच्या से’क्स लाईफ वर प्रश्न विचारल्यावर करणं’ वर भडकला अमीर…\n‘अर्जुन रामपाल’ ने स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीला केले प्रे’ग्नें’ट, अवघ्या 15 वर्ष वयाच्या या मुलीला फ’स’वून तिच्यासोबत केले..\n‘रामानंद सागर’ यांची नात ‘साक्षी चोप्राने’ सौंदर्याच्या बाबतीत ‘ऐश्वर्या राय’लाही टाकलय मागे, तिचे हॉ-ट फोटो पाहून बॉलिवूड अभिनेत्रींनाही विसरून जाल….\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/07/05/st/", "date_download": "2022-12-09T08:39:02Z", "digest": "sha1:JYIKNOB4U5PNTYDPLCTVTNVUTIPHI6SZ", "length": 7746, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "एसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nएसटी वर झाडाची फांदी पडल्याने शाहुवाडी तालुक्यातील २ प्रवाशी जखमी : शिराळा तालुक्यातील घटना\nशिराळा : शिराळा-इस्लामपूर या मुख्य रस्त्यावर रेड गावच्या हद्दीत वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटत असताना ती आपल्या एसटी बस वर पडू नये, यासाठी एसटी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बसमधील दोन प्रवाशी जखमी झाले, तर एसटी बस ची काच फुटून सात हजाराचे नुकसान झाले आहे. हि घटना आज दि.५जुलै रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.\nयाबाबत चालक तानाजी दत्तू पाटील (वय ४७ वर्षे) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, चालक तानाजी पाटील हे एसटी क्र.MH११ – T-९२८६ हि बस मलकापूर ते नाशिक प्रवाशी घेवून जात होते. दरम्यान रेड गावाच्या हद्दीत पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वठलेल्या वडाच्या झाडाची फांदी तुटून पडत असताना पाटील यांनी पहिली. त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी ब्रेक दाबला, तरीही ती फांदी गाडीवर न पडता गाडीच्या काचेला घासून पडली, त्यात एसटी ची पुढील काच फुटून सात हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान ब्रेक दाबल्याने गाडीतील प्रवाशी सौ.सुवर्णा संभाजी जाधव (वय ३० वर्षे ) रहाणार शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर, सौ.सविता प्रदीप ढाके (वय ३२ वर्षे ) रहाणार माण-परळे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ,या दोघी जखमी झाल्या आहेत.\n← डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकपदी डॉ. सरदार जाधव तर प्राचार्य पदी सौ. स्नेहल नार्वेकर यांची निवड\nसोमवारपेठ ,शिराळा येथून मोटरसायकल चोरली →\nमहामार्गाची दारू ग्रामीण भागात \nशेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही गाफील राहणार नाही -रणवीरसिंग गायकवाड\nयेथील घर हि,गुंतवणूक नसून गरज- त्रिवेणी बहुउद्देशीय संकुल\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/10/1585/", "date_download": "2022-12-09T09:39:35Z", "digest": "sha1:ZHF2YVQOQB2ONJ6SSASJUI46QMOJJ4D6", "length": 19795, "nlines": 77, "source_domain": "www.sudharak.in", "title": "ईश्वरावरील श्रद्धा आवश्यक? - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nऑक्टोबर , 1994इतरदि. य. देशपांडे\nआम्हाला नांदेडचे श्री सुभंत रहाटे यांचे पुढे दिलेले पत्र आले आहे.\nप्रा. दि. य. देशपांडे\nदेव असो वा नसो, देवावर विश्वास ही कित्येकांची मानसिक गरज असते. आपल्या दुःखाचे व काळजीचे ओझे देवाच्या डोक्यावर टाकले की आपला भार हलका होतो. देवावर श्रद्धा असणारा माणूस ऐहिक अडचणींनी खचून जात नाही. मानसिक ताण कमी करण्यापुरते देवाचे अस्तित्व कबूल करणे आवश्यक बनते, अशी एक मांडणी केली जाते. या मांडणीत ग्राह्यांश नाही का विवेकवाद्यांचे या प्रतिपादनाला काय उत्तर आहे\nवर उल्लेखिलेले मत फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त केले जाते. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.\nश्री. रहाटे म्हणतात की ईश्वर असो वा नसो, त्याच्यावर विश्वास ठेवणे ही अनेकांची मानसिक गरज असते. पण देवावर विश्वास ठेवायचा म्हणजे देव आहे हे मानायचे. म्हणजे त्याकरिता ईश्र्वैराच्या अस्तित्वाचे कसलेही, अंशतःही निर्णायक प्रमाण नाही, उलट त्याच्या अस्तित्वाला बाधक असा पुष्कळ निर्णायक पुरावा आहे, इत्यादि गोष्टींचे ज्ञान त्या मनुष्याला असून चालणार नाही. निदान नास्तिकांचे युक्तिवाद त्यांच्या कानावर गेले असले तरी त्याच्या मूळ श्रद्धेला धक्का लागता कामा नये. हे सहज शक्य आहे. कारण आपल्या समाजात आस्तिक्याचे वातावरण इतके सार्वत्रिक आणि दाट आहे की इथे जन्मलेले प्रत्येक मूल अल्पवयापासूनच ईश्वरवादी बनते, आणि मग त्याला प्रौढपणी विवेकवाद्यांचे विरोधी युक्तिवाद पटणे अशक्य होऊन जाते. विशेषतः मोठमोठे विद्वान लोक, थोर महात्मे आस्तिक असल्यामुळे विवेकवाद्यांचे आक्षेप फसवे आणि उपेक्षणीय असले पाहिजेत अशी त्याची धारणा बनते.\nश्री. रहाटे यांचे ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीचे मत काय आहे ते मला माहीत नाही. पण निदान युक्तिवादाकरिता ते ईश्वर नाही (किंवा तो नसेल) हे मानायला तयार आहेत,आणि त्या पक्षीही ईश्वरावरील श्रद्धा ही उपयुक्त असते असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे पुढील विवेचनात ईश्वर नाही हे गृहीत धरून युक्तिवाद करावयाचा आहे.\nआता ईश्वर नसूनही जर त्याच्यावरील श्रद्धेने आस्तिकाचा दुःखभार हलका होत असेल तर त्याचे कर्तृत्व ईश्वराकडे नसणार हे मान्य करावे लागेल. ती शक्ती ईश्वराची नसून ईश्वरावरील श्रद्धेची आहे असे मानावे लागेल. पण श्रद्धेचे कार्यक्षेत्र मानसिक असणार; म्हणजे श्रद्धेने साध्य होणार्याअ गोष्टी मानसिक, मानसशास्त्रीय असणार. श्रद्धेचे सामर्थ्य मनाबाहेरील जगात, भौतिक जगात, चालत नाही हे गृहीत धरावयास हरकत नाही. मानस विश्वातील काही गोष्टी सोडून दिल्या तर अन्यत्र श्रद्धेची मात्रा चालू शकणार नाही. उदा. श्रद्धेने एखाद्या मानस विकारावर विजय मिळविता येईल, पण शारीर आजारांच्या बाबतीत ती निरुपयोगी ठरणार.\nपण श्रद्धावादी म्हणेल की आम्ही श्रद्धेने भौतिक सृष्टीत काही बदल घडवून आणता येतात असे म्हणतच नाही. आम्ही एवढेच म्हणतो की श्रद्धेने दुःख सुसह्य होते, आपत्तींना तोंड देण्यास सामर्थ्य लाभते. हे म्हणणे खरे आहे की नाही\nया प्रश्नाला उत्तर देण्याकरिता आपण एक उदाहरण घेऊ. समजा आपल्या प्रिय माणसाला एखादा दुर्धर रोग झाला आणि त्यात तो दगावण्याची शक्यता आपल्याला दिसते. अशा परिस्थितीत ईश्वरावर आपला भार टाकून आपण आपली चिंता हलकी करू शकतो म्हणजे काय याचा विचार करू. समजा आपला असा पक्का विश्वास आहे की ईश्वर आपले वाईट करणार नाही, आणि आपण त्यामुळे निश्चित आहोत. परंतु त्यामुळे आजार्याकच्या आजारावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. त्याला झालेल्या व्याधीचा जोर, त्याला मिळणारे औषधपाणी, इत्यादि गोष्टींनी तो बरा होणार की दगावणार हे ठरणार. तेव्हा चिंताजरी कमी झाली तरी कदाचित् रोगी दगावेलही. मग त्यात ईश्वरावरील विश्वासाचा काय उपयोग होईलयावर कोणी म्हणेल की ईश्वरावर विश्वास असँणे म्हणजे तो आपले कदापि वाईट करणार नाही अशी खात्री बाळगणे. त्यामुळे जे ईश्वर करील त्यात आपले भलेच आहे असे आस्तिकाला वाटते. ईश्वराच्या मनात जे असते तेच होते या विश्वासाने जे घडते ते स्वीकारण्यास मदत होते.\nआता जर ईश्वरावरील श्रद्धा या कोटीची- म्हणजे जे होईल ते ईश्वराच्या मर्जीने होईल याविषयी पूर्ण खात्री या कोटीची असेल तर तिच्यामुळे काही लोकांचे दुःख सुसह्य होते हे मान्य करावयास हरकत नाही. पण या कोटीची श्रद्धा फारच थोड्यांची – जवळपास स्थितप्रज्ञाचीच असते. बाकीच्या लोकांची श्रद्धा तिला अनुकूल परिणाम दिसतात तोवर टिकते, पण नंतर निरुपयोगी ठरते. आपल्या समाजातील बहुतेक सर्वच जवळजवळ ९९% लोक ईश्वरावर विश्वास ठेवणारे असतात. श्रद्धावाद्यांचे म्हणणे खरे असेल तर समाजातील बहुतेक सर्व लोक धैर्याने शांतपणे संकटांना सामोरे जाणारे, आपत्तींनी खचून जाणारे असावयास हवेत. पण तसे दिसत नाही.\nपरंतु हा विचार अश्रद्ध माणसालाही वर्ण्य आहे असे मानण्याचे कारण नाही. तो ईश्वराची इच्छा, त्याची योजना यांची भाषा वापरणार नाही. परंतु ज्या विचाराने सश्रद्ध मनुष्य स्वतःला सावरू शकतो तो विचार ईश्वरेच्छा नाकारूनही त्याला बळ देऊ शकतो. अश्रद्ध मनुष्य असा विचार करू शकतो की आपले ज्ञान आणि शक्ती मर्यादित आहेत, त्यामुळे आपल्यावरील संकटांचे निराकरण आपण नेहमीच करू शकत नाही. आपल्या सामथ्र्यानिशी पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही एखादे अनिष्ट आपल्यावर कोसळले तर त्यामुळे खचून न जाता आपले जीवन सावरण्याचा प्रयत्न करणे ह्यातच आपले हित आहे. हा विचार स्वाभाविक आणि समंजसपणाचा आहे. शेवटी श्रद्धावाद्यालाही याच विचाराचा आश्रय घ्यावा लागतो. त्यात फरक एवढाच आहे की अश्रद्ध मनुष्य निसर्गाची वाटचाल अपरिहार्य आहे असे मानून शोक व्यर्थ आहे असे ठरवितो. तर सश्रद्ध मनुष्य ईश्वरेच्छा बलीयसी असे म्हणून शोक आवरतो. भारतीय युद्धाच्या आरंभी अर्जुनाचा विषाद घालविण्याकरिता श्रीकृष्णाने वापरलेल्या युक्तिवादांपैकी एक युक्तिवाद ‘तस्मादपरिहार्येऽर्थेन त्वं शोचितुमर्हसि हाचहोता.\nशेवटी एक विचारमांडावासा वाटतो. आरंभी म्हटल्याप्रमाणे सश्रद्धाची श्रद्धा विवेकवाद्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित जपून ठेवावी लागते. हे करण्याकरिता त्यालाआपल्या बुद्धीला पूर्ण रजा द्यावी लागते. बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने मिळेल त्या भल्याबुच्या कल्पनांचा आश्रय करावा लागतो. लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण परीकथा सांगून भुलवितो तसा सश्रद्ध माणूसही कशानेही भुलतो. अनेक गोष्टी लहान मुलाच्या आकलनाबाहेर असल्यामुळे त्याला परीकथा सांगणे अपरिहार्य असते. पण प्रौढानेही त्याचप्रकारच्या दिलाश्याची अपेक्षा करणे ह्यात आपण अजून बालक आहोत याची कबुली देणे आहे. हे कितपत समंजस आहे, सुबुद्ध मनुष्याला शोभणारे आहे याचा सश्रद्धांनी विचार करावा\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वात���त्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00774.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/field-level-results-impact/key-sustainability-issues/", "date_download": "2022-12-09T09:40:17Z", "digest": "sha1:5IJJKQUI2ECTO2O2YXOZZW4VR3DTEOQQ", "length": 23406, "nlines": 282, "source_domain": "bettercotton.org", "title": "मुख्य शाश्वतता समस्या - उत्तम कापूस", "raw_content": "\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला निधी कसा दिला जातो\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\n'उत्तम' परिभाषित करणे: आमची तत्त्वे आणि निकष\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राह��्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA)\nआज जगभरातील 24 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 20% वाटा आहे. 2020-21 कापूस हंगामात, 2.2 दशलक्ष परवानाधारक शेतकऱ्यांनी 4.7 दशलक्ष मेट्रिक टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,400 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nअधिक चांगल्या कापूस उत्पादनात काही टिकावू मुद्दे महत्त्वाचे आहेत\nजगभरातील सुमारे अर्धा अब्ज लोकांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आणि जागतिक लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या गोड्या पाण्याने प्रदूषित असलेल्या प्रदेशांमध्ये राहते. आपल्या जलस्रोतांची काळजी घेणे – स्थानिक आणि जागतिक स्तरावर – हे आपल्या काळातील सर्वात मोठे टिकावू आव्हान आहे.\nमाती हा निरोगी शेती आणि जगाचा पाया आहे. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी आणि या महत्त्वपूर्ण स्त्रोताचे रक्षण करण्यासाठी कव्हर पीक आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन यासारख्या शाश्वत शेती पद्धती समजून घेण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी उत्तम कापूस शेतकऱ्यांना मदत करते.\nजगभरात वापरल्या जाणार्या पीक संरक्षणासाठी कीटकनाशके हे मुख्य प्रकार आहेत. ते कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उद्देश पूर्ण करत असले तरी, त्यांचे नकारात्मक परिणाम हलके घेतले जाऊ नयेत.\nजगातील सर्वात मोठ्या पिकांपैकी एक म्हणून, कापूस हे जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनात योगदान देणारे आहे. उत्तम कापूस प्रशिक्षण शेतकऱ्यांना त्यांचे उत्सर्जन कमी करण्यास आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास कशी मदत करते ते शोधा.\nलैंगिक असमानता हे जागतिक स्तरावर एक मोठे आव्हान आहे. बेटर कॉटनमध्ये, आम्हाला माहित आहे की सर्व लिंगांना समान अधिकार आणि संधी मिळाल्यावरच अधिक शाश्वत भविष्य प्राप्त केले जाऊ शकते.\nयोग्य आणि सुरक्षित कामकाजाची परिस्थिती सुनिश्चित करणे हा बेटर कॉटनचा केंद्रीय सिद्धांत आहे. मुख्य सभ्य कामाची तत्त्वे शोधा ज्यांचे पालन करण्यासाठी हा कार्यक्रम कार्य करतो - बाल आणि सक्तीचे श्रम दूर करण्यासाठी काम करण्यापासून ते प्रोत्साहन देण्यापर्यंत लिंग समानता.\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA आणि SCS)\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: पुनरावृत्ती\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला ��ुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक ट्विटर संलग्न ई-मेल\nआम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंगच्या उद्देशाने तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी आणि डेटा गोपनीयता धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/11/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T08:28:55Z", "digest": "sha1:ZSTMDZPYSIQGFD6DF5U3GTJAWYGUT5I4", "length": 10621, "nlines": 84, "source_domain": "onlinenews15.com", "title": "बॉलिवूड च्या या अभिनेत्यांसोबत शा-री-रि-क सं-बं-ध बनवून बसलीय नोरा फतेही, 2 कलाकार तर आहे विवाहित… – Epic Marathi News", "raw_content": "\nबॉलिवूड च्या या अभिनेत्यांसोबत शा-री-रि-क सं-बं-ध बनवून बसलीय नोरा फतेही, 2 कलाकार तर आहे विवाहित…\nबॉलिवूड च्या या अभिनेत्यांसोबत शा-री-रि-क सं-बं-ध बनवून बसलीय नोरा फतेही, 2 कलाकार तर आहे विवाहित…\nJune 11, 2022 RaniLeave a Comment on बॉलिवूड च्या या अभिनेत्यांसोबत शा-री-रि-क सं-बं-ध बनवून बसलीय नोरा फतेही, 2 कलाकार तर आहे विवाहित…\nनोरा फतेहीने या विवाहित अभिनेत्यांसह सं-बं-ध बनवले आहेत, ज्यामध्ये नेहा डुपियाचा पती अंगद बेदी जो एक उत्तम चित्रपट अभिनेता आहे, त्याने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्याने स्वतःबद्दल आणि नोराबद्दल बोलले होते. तसेच त्याने काही जुन्या गोष्टी सांगितल्या होत्या.\nया मुलाखतीत अंगदने नेहाच्या आधी नोरा फतेहीसोबत अफेअर असल्याचे सांगितले होते. त्यांचं म्हणणं आहे की जर आपण नातं जास्त काळ सांभाळू शकत नसाल तर ते नातं संपवणं चांगलं असते.नातं टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आम्हीही तसा प्रयत्न केला. पण आमचे नाते काही चांगले टिकले नाही.\nअसे नाते संपुष्टात आले तर त्यामागे एक चांगली गोष्ट असते. कारण कोणीतरी योग्य व्यक्ती आपली वाट बघत असते. नोरा आणि माझं असंच झालं. शेवटी, तो म्हणतो की त्याला नेहासारखी चांगली पार्टनर सापडली आहे, आणि एक चांगला जोडीदार नोराच्या देखील आयुष्यात आला पाहिजे असे त्याला वाटते.\nनोरा फतेहीच्या आयुष्यात होत असलेले बदल आणि तिची वाढती लोकप्रियता यामुळे अंगद बेदी नक्कीच खूप खूश आहे. आणि इथे सगळेच त्याच्या कामाचे कौतुक करत आहेत. अंगद बेदीने हे देखील उघड केले की त्यांचे आणि नोराचे नाते फार काळ टिकले नाही पण जोपर्यंत ते रिलेशनशिपमध्ये होते तोपर्यंत ते आनंदी होते.\nयाशिवाय नोराने वरिंदर घुमानलाही डेट केले. वरिंदर घुमान हा बॉडीबिल्डर आहे, नोरा फतेही आपल्या करियर वाढवण्यासाठी फाईट करत असताना दोघांची भेट झाली होती. आणि वरिंदर घुमान देखील आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघे एकमेकांना अगदी थोड्या काळासाठी डेट करू शकले.\nआणि त्यानंतर दोघांनीही स्वतंत्र मार्ग निवडला. प्रिन्स नरुला, अभिनेता आणि टीव्हीचे प्रसिध्द व्यक्तिमत्व, नोरा फतेही एकदा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. बिग बॉसमध्ये नोरा फतेही आणि प्रिन्स नरुला एकत्र आले होते. आणि या शोमध्ये या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे ही दिसून आले होते.\nतसेच त्यांच्यात रोमान्सही बघायला मिळाला होता. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतरही दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली. आणि त्यानंतर दोघेही काही काळ डेट करत होते. पण प्रिन्स नर��लाचे फक्त युविका चौधरीवर प्रेम होते. येथेच तिच्यासोबतचे त्याचे लव्ह लाईफ हळूहळू वाढत गेले आणि प्रिन्स नरुला नोरा फतेहीपासून वेगळा झाला.\nक्रू मेंबर्स समोर नोरा फतेहीचा खाली सरकला टॉप, opps मोमेंटचा ब-ळी ठरली नोरा, दिसत होत सगळं काही\nहॉटेल मध्ये रंगेहात पकडले गेले होते शाहिद कपूर आणि सानिया मिर्झा, सोशल मीडियावर वायरल झाले होते त्यांचे नको त्या अवस्थेतले फोटो…\nबॉलीवूडच्या या 3 अभिनेत्रींनी स्वतःच्या वडिलांवरच केले गंभीर आरोप, एक तर म्हणाली – माझे वडील रोज रात्री माझ्यासोबत….\nपुन्हा एकदा हादरली बॉलिवूड इंडस्ट्री.. माजी क्रीडापट्टू तसेच बिआर चोपडा च्या महाभारतात मुख्य भूमिकेत काम करणाऱ्या या अभिनेत्याचे हा-र्ट अ-टॅक मुळे झाले नि-धन…” पहा फोटो\n10 महिन्यात दोनदा प्रेग्नेंट झाली हि 23 वर्षीय महिला, कारण समजल्यावर डॉक्टरांनीही जोडले तिच्यासमोर हात…” जाणून धक्का बसेल\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00775.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:26:21Z", "digest": "sha1:U2S7PTUHVVSVX2HEO6FRNDHIR7J43EZP", "length": 15583, "nlines": 148, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "आवडती यशस्वी – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nJun 4, 2022 निबंध स्पर्धा\nलता मंगेशकर यांचा जन्म दिवस (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) .\nलता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात गोमंतक कलावंतीण मराठा(देवदासी) कुटूंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे. लतादीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी दिंदि ने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. इ.स. १९४२ मध्ये लता दीदी अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक – मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.\nलतादीदींनी नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदी मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता दीदी आणि आशा ताई (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ – इ.स. १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लतादीदीने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसर्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा – इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली. इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मां��डूनही लतादीदींना तालीम मिळाली. इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींनी मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या ग़ुलाम हैदरांनी लतादीदींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लतादीदींचा आवाज “अतिशय बारीक” म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते – येणार्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लतादीदींचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली सुरुवातीला लता दीदी आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लतादीदीने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)\nलता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.\nत्यांनी मोठमोठ्या गायकांबरोबर गाणी गायली आहेत किशोर कुमार , मुकेश ,महम्मद रफी\nलतादीदींना १९५८ पासून खूप पुरस्कारही मिळाले आहेत\nत्यांचा २० भाषांमध्ये गाणी गाण्याचा रेकॉर्ड आहे\nलता दीदींनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे.\n१९५३ – वडाळ (मराठी)\n१९५५ – झांझार (हिंदी), सी. रामचंद्र यांच्या सह-निर्मिती\n१९५५ – कांचन गंगा (हिंदी)\n१९९० – लेकीन … (हिंदी)\nलता दीदींबद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे अशा गानकोकीळेला\nदेवाने आरोग्यदाई व दीर्घायुष्य देवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना\nअशी यशस्वी व्यक्तिरेखा होणे नाही\nइस रास्ते से जाना हैं…\nनवे लेख लेख स्त्री विश्व\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट��या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/4186/", "date_download": "2022-12-09T09:57:01Z", "digest": "sha1:ISE67TOOQSZDT3GICK3MYAXEYUXD22UD", "length": 8205, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "संसदेत सात वेळेस खोटं बोलल्यानं तुरुंगवास | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra संसदेत सात वेळेस खोटं बोलल्यानं तुरुंगवास\nसंसदेत सात वेळेस खोटं बोलल्यानं तुरुंगवास\nवॉशिंग्टन: अमेरिकेच्या संसदेच्या सात वेळेस खोटं बोलल्याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे सहकारी व सल्लागार यांना अमेरिकन कोर्टाने ४० महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ट्रम्प सरकारने हा निर्णय राजकीय असल्याचे म्हटले आहे.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या आरोपांप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली. रॉबर्ट मूलर यांनी एक चौकशी अहवाल तयार केला. त्याआधारे कोर्टाने रॉजर स्टोन यांना ही शिक्षा सुनावली.\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी व सल्लागार रॉजर स्टोन यांनी अमेरिकन संसदेत सात वेळेस खोटं विधान केले. त्यांच्या खोट्या वक्तव्यामुळे देशाची दिशाभूल झाली. त्याशिवाय चौकशीतही त्यांच्यामुळे विघ्न आले असल्याचा ठपका लावण्यात आला होता. कोर्टाने स्टोन यांना ४० महिन्यांचा तुरुंगवास, दोन महिन्यांचे प्रोबेशन आणि २० हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे.\nरॉबर्ट मूलर यांच्या चौकशी अहवालात २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष आणि रशिया यांच्यातील संबंधावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. रॉर्जर स्टोन यांना बरीचशी माहिती होती. मात्र, त्यांनी ती दडवून ठेवत देशाची दिशाभूल केली असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्यांची कृती संविधानाविरोधात असल्याचे त्यां��ी सांगितले.\nदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टोन यांची पाठराखण केली आहे. आपण कोर्टाचा निकाल वाचत असून त्याला व्यवस्थित समजून घेणार असल्याचे म्हटले. स्टोन यांना फक्त राजकारणामुळे शिक्षा झाली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.\nPrevious articleमहाराष्ट्राचा बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या\nNext articleअबब रत्नागिरीत एका गाळ्यासाठी बेस प्राईसच्या दसपट बोली\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nmla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke...\nयूएस एअरलाइन्सकडे प्रवाशांसाठी ‘$1.6 अब्ज 5G चेतावणी’ आहे\nStyle Is Style : उदयनराजेंची साताऱ्यात सुस्साट बाईक रायडिंग; भेदक नजर अन् अफलातून सवारी I...\niphone: स्वस्त आयफोनसह मार्चमध्ये लाँच होणार ‘हे’ एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/sonam-kapoors-reaction-on-janhavi-kapoors-new-movie-said-she-cant-wait-to/", "date_download": "2022-12-09T08:39:36Z", "digest": "sha1:3P37V63WLQ77UODFLTUIO3S36VZXYFDK", "length": 6621, "nlines": 77, "source_domain": "hellobollywood.in", "title": "जान्हवी कपूरच्या 'या' चित्रपटाची सोनम कपूरला उत्सुकता.. म्हणाली, \"आता थांबवत नाही..!!\" | Hello Bollywood", "raw_content": "\nजान्हवी कपूरच्या ‘या’ चित्रपटाची सोनम कपूरला उत्सुकता.. म्हणाली, “आता थांबवत नाही..\n ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘गुंजन सक्सेना – द कारगिल वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती कारगिलची मुलगी गुंजन सक्सेनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जान्हवी ची बहीण सोनम कपूरने या चित्रपटाविषयी आपली प्रतिक्रिया केली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे, ज्यात ‘गुंजन सक्सेना – द कारगिल वॉर’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले गेले आहे. या प��स्टवर सोनम कपूर म्हणाली आहे:“आता २ एप्रिलपर्यंत ती टेक ऑफ होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही कृपया प्रत्येकाने आपले सीटबेल्ट बांधा.”\nया चित्रपटात जान्हवी कपूर एअर फोर्स पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अभिनेता अंगद बेदी, विनीतकुमार सिंग आणि माही विज हेही या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून करण जोहर त्याचा निर्माता आहे. यापूर्वी जान्हवी कपूरचा ‘घोस्ट स्टोरीज’ हा चित्रपटही रिलीज झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता.\nजान्हवी कपूरचा हा चित्रपट २४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय एअरफोर्सच्या पायलट गुंजन सक्सेनाची बायोपिक आहे.१९९९ च्या युद्धात प्रवेश करणारी गुंजन सक्सेना प्रथम महिला लढाऊ पायलटांपैकी एक होती. यापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. या चित्रपटातील जान्हवी कपूरचा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.\nTags: AirforcebiopicBollywooddhadakinstagramjanhavi kapoorpankaj tripathiSonam Kapoorइंस्टाग्राम अकाऊंटगुंजन सक्सेना - द कारगिल वॉरजान्हवी कपूरधडकपंकज त्रिपाठीबायोपिकबॉलिवूडभारतीय एअरफोर्ससोनम कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:05:17Z", "digest": "sha1:WRH5XCIRVTUNKI3XJY4DLFZELHFO4ISV", "length": 10847, "nlines": 84, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नेटरंग - या तीन अपडेटसची माहिती घेतली का? - India Darpan Live", "raw_content": "\nनेटरंग – या तीन अपडेटसची माहिती घेतली का\n(नेटरंग – इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची माहिती देणारे सदर)\nवेगे वेगे धावू …\nतुम्हाला वेगवान इंटरनेट म्हणजे काय अपेक्षित आहे १५ जीबी साईजचे (4K) सिनेमे डाऊनलोड व्हायला किती वेळ लागेल १५ जीबी साईजचे (4K) सिनेमे डाऊनलोड व्हायला किती वेळ लागेल सध्याच्या इंटरनेटच्या वेगावर जाऊ नका. संशोधकांनी आता इंटरनेटचा वेग असा शोधून काढला आहे की तुमचे डोळे पांढरे होतील. मी आत्ता उल्लेख केलेले १५ जीबी साईजचे एकदोन नव्हे , तब्बल १५०० सिनेमे तुम्ही एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल असे जर मी म्हटले तर तुम्हाला खरे वाटेल काय सध्याच्या इंटरनेटच्या वेगावर जाऊ नका. संशोधकांनी आता इंटरनेटचा वेग असा शोधून काढला आहे की तुमचे डोळे पांढरे होतील. मी आत्ता उल्लेख केलेले १५ जीबी साईजचे एकदोन नव्हे , तब्बल १५०० सिनेमे तुम्ही एका सेकंदात डाऊनलोड करू शकाल असे जर मी म्हटले तर तुम्हाला खरे वाटेल काय (एक टेराबाईट म्हणजे एक हजार जीबी (एक टेराबाईट म्हणजे एक हजार जीबी ) १७८ टेराबाईट म्हणजे १,७८,००० जीबी प्रतिसेकंद.\nहो, संशोधकांनी प्रति सेकंद १७८ TBPS टेराबाईट्स प्रतिसेकंद एवढ्या वेगाचे इंटरनेट शोधून काढले आहे. हे इंटरनेट वापरून असे सिनेमे एका सेकंदात डाऊनलोड करणे सहज शक्य होईल. शास्त्रज्ञांच्या मते हे तंत्रज्ञान सध्याच्या ऑप्टिकल फायबर पाइपबरोबर सहजपणे जोडून घेता येणे शक्य आहे. सध्याचे इंटरनेट ऑप्टिकल फायबर रूट तंत्रावर चालते. नवीन तंत्रज्ञान त्यात फिट बसवणे सहज शक्य होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत उत्तमातील उत्तम इंटरनेट प्रतिसेकंद 35 टेराबाईट्स एवढा वेग देते. नवीन इंटरनेट हे त्याच्या पाचपट वेगाने काम करेल. ह्याच्या फार तांत्रिक मुद्द्यांमध्ये मी जात नाही, परंतु भविष्यातील इंटरनेट हे कसे असेल हे लक्षात असेल. हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्यास वेळ लागेल हे खरेच आहे. सध्या भारतात ऑनलाइन एज्युकेशनसाठी टेराबाईट्स जाऊदे, केबीपीएस वेगामध्ये इंटरनेट चालू असलेली अनेक ठिकाणे आहेत आणि त्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित आहेत. भविष्यकाळात असे वेगवान इंटरनेट उपलब्ध झाले तर काय परिस्थिती होईल हे याची कल्पनाच केलेली बरी\nव्हाट्सअप मध्ये काय काय सुधारणा होत आहेत हे आपण पाहिले. परंतु आता ताज्या बातमीनुसार अँड्रॉइड फोन वापरणार्यांसाठी आणखी खुशखबर आहे. ग्रुप कॉल करायचे असतील तर त्यासाठी वेगळा रिंगटोन उपलब्ध होणार आहे, जेणेकरून आपल्याला ग्रुप कॉल आला आहे हे लोकांना सहज कळावे. स्टिकर्स ऍनिमेटेड स्वरुपात तुमच्या समोर येतील. UI आहे म्हणजे यूजर इंटरफेस हा कॉल्सदरम्यान खूप चांगला झालेला असेल आणि आधी गायब झालेले कॅमेरा आयकॉन पुन्हा आणण्याचा निर्णय व्हाट्सअप मी घेतला आहे. हे सगळे बेटा टेस्टिंगमध्ये आहे आणि ते ग्राहकांना लवकरच उपलब्ध होईल असे वाटते.\nमायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर आठवतो आहे तो ब्राउझर १७ ऑगस्ट २०२१ रोजी कायमचा बंद करण्यात येणार आहे. मायक्रोसोफ्ट एज या त्यांच्या नवीन ब्राउझरला एक्सप्लोररकडून ज्या काही सुविधा मि��ायच्या त्याही नऊ मार्च २०२१ रोजी बंद होतील. ब्राउझरचे जग आता खूप बदलले आहे. क्रोम हा सर्वाधिक वापरला जाणारा ब्राऊझर आहे. जगभरात जवळपास ६७ टक्के लोक क्रोम वापरतात. इंटरनेट एक्सप्लोरर एका अर्थाने ‘आउटडेटेड’ झाला आणि म्हणूनच मायक्रोसॉफ्टने क्रोमियम प्रणालीवरचा ‘एज’ ब्राउजर आणला. तो अजून फार लोकप्रिय झालेला नाही.इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार हे ऐकल्यावर अनेक नेटिझन्स भूतकाळात गेले. त्याच्या आठवणी जागवल्या. काहींनी कार्टून्स काढली. इंटरनेट एक्सप्लोरर लोकांना सांगत आहे, ”अरे बाबा, मीही कधीकाळी ब्राउझर होतो ”, अशा कंमेंट्स त्यात होत्या. इंटरनेटच्या जगात काहीच शाश्वत नसते. सतत बदल हाच स्थायीभाव असतो. तुम्हाला ‘नेटस्केप ‘ ब्राउझर आठवतोय तो ब्राउझर १७ ऑगस्ट २०२१ रोजी कायमचा बंद करण्यात येणार आहे. मायक्रोसोफ्ट एज या त्यांच्या नवीन ब्राउझरला एक्सप्लोररकडून ज्या काही सुविधा मिळायच्या त्याही नऊ मार्च २०२१ रोजी बंद होतील. ब्राउझरचे जग आता खूप बदलले आहे. क्रोम हा सर्वाधिक वापरला जाणारा ब्राऊझर आहे. जगभरात जवळपास ६७ टक्के लोक क्रोम वापरतात. इंटरनेट एक्सप्लोरर एका अर्थाने ‘आउटडेटेड’ झाला आणि म्हणूनच मायक्रोसॉफ्टने क्रोमियम प्रणालीवरचा ‘एज’ ब्राउजर आणला. तो अजून फार लोकप्रिय झालेला नाही.इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार हे ऐकल्यावर अनेक नेटिझन्स भूतकाळात गेले. त्याच्या आठवणी जागवल्या. काहींनी कार्टून्स काढली. इंटरनेट एक्सप्लोरर लोकांना सांगत आहे, ”अरे बाबा, मीही कधीकाळी ब्राउझर होतो ”, अशा कंमेंट्स त्यात होत्या. इंटरनेटच्या जगात काहीच शाश्वत नसते. सतत बदल हाच स्थायीभाव असतो. तुम्हाला ‘नेटस्केप ‘ ब्राउझर आठवतोय चांगला होता, पण आता इतिहासजमा झालाय चांगला होता, पण आता इतिहासजमा झालाय \nमाजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे निधन\nऊसतोड कामगाराचा मुलगा थेट उद्योजक (बघा ही यशोगाथा)\nऊसतोड कामगाराचा मुलगा थेट उद्योजक (बघा ही यशोगाथा)\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2022-12-09T08:54:27Z", "digest": "sha1:DMZUQR3WC5IQPC5PNC7K63TIUGTMLEEE", "length": 6671, "nlines": 90, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:दत्त - विकिस्रोत", "raw_content": "\nदत्त देवतेसंबंधीची पाने या वर्गात आहेत.\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nदत्ताची आरती/ अनुसूयासुत, दत्तदिगंबर त्रिगुणरहित, तव चरणांते\nदत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता\nदत्ताची आरती/ आरती आरती दत्त ओंवाळू दाता\nदत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा\nदत्ताची आरती/ आरती दत्तराजगुरुची\nदत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची\nदत्ताची आरती/ आरती दत्तात्रयप्रभूची\nदत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा\nदत्ताची आरती/ कृष्णापंचगंगासंगम निजस्थान\nदत्ताची आरती/ जय जय दत्त दिगंबर अत्रिऋषीपुत्रा\nदत्ताची आरती/ जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो\nदत्ताची आरती/ जय देव जय देव जय अवधूता\nदत्ताची आरती/ जय देवा दत्तराया \nदत्ताची आरती/ जय श्रीदत्ता आरती तुजला करितों मी भावें\nदत्ताची आरती/ जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला\nदत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा\nदत्ताची आरती/ जो जो जो रे श्री आरती दत्ताची\nदत्ताची आरती/ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा\nदत्ताची आरती/ दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती\nदत्ताची आरती/ दत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ\nदत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी\nदत्ताची आरती/ धन्य हे प्रदक्षीणा सदगुरूरायाची\nदत्ताची आरती/ पतिव्रता सती अनुसया माता\nदत्ताची आरती/ येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी\nदत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया\nदत्ताची आरती/ विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले\nदत्ताची आरती/ श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि तारिं तारि मजला\nदत्ताची आरती/ सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता\nदत्ताची आरती/ स्वामी नरसिंहसरस्वती \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश ��रा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०२० रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sabtechtalk.com/shahid-kapoor-mira-rajput-shift-in-58-new-house-in-mumbai-bandra/", "date_download": "2022-12-09T08:30:54Z", "digest": "sha1:23ENKULJKZY3V3C6NK2VESOO6J6I5FUS", "length": 9929, "nlines": 150, "source_domain": "sabtechtalk.com", "title": "Shahid Kapoor Mira Rajput Shift In 58 New House In Mumbai Bandra | SABTechTalk", "raw_content": "\nTeam India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर\nShahid Kapoor: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असतात. या सेलिब्रीटींची लग्झरी लाईफस्टाईल अनेकांचे लक्ष वेधले. सध्या अभिनेता शहिद कपूर (Shahid Kapoor) हा त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आहे. शाहीदची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) आणि शाहिद यांनी त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. या नव्या घरात मीरा आणि शाहिदनं पूजा देखील केली. जाणून घेऊयात मीरा आणि शाहिदच्या घराची किंमत आणि या घराची खासियत….\nचार वर्षांपूर्वी शाहिद आणि मीरा यांनी मुंबईतील वांद्रे वरळी सी-लिंक जवळ असलेलं हे आलिशन घर विकत घेतलं. गेल्या काही महिन्यांपासून या घराच्या इंटरिअरचे काम सुरु होते. मीरा ही या घराच्या इंटेरिअरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. रिपोर्टनुसार, या घराची किंमत 58 कोटी रुपये आहे. वांद्रे वरळी सी-लिंक जवळील ‘360-वेस्ट’ या बिल्डींगच्या 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर शाहिदचे हे डिप्लेक्स अपार्टमेंट आहे. शाहिदचं हे घर 8,625 स्क्वेअर फीटचे आहे. एका मुलाखतीमध्ये शाहिदनं नव्या घराबाबत सांगितलं होतं. तो म्हणाला होता, ‘मीशा आणि जॅनच्या जन्मानंतर जुनं घर छोटं वाटत होतं. त्यामुळे आम्ही नवं घरं घेण्याचा निर्णय घेतला.’ याच बरोबर शाहिदनं सहा पार्किंग स्लॉट देखील खरेदी केले आहेत. रेंज रोवर वॉग कार, मर्सिडीज एएमजी एस-400 यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत.\nशाहिदच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या ‘जर्सी’, कबीर सिंह, पद्मावत, जब वी मेट यांसारख्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहिद आपल्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षक���ंची मनं जिंकतो. शाहिद आणि मीरानं 2015मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना जॅन आणि मीशा ही दोन मुलं आहेत. मीरा आणि शाहिद हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाहिद हा सध्या त्याच्या डिजिटल डेब्यूची तयारी करत आहे. फर्जी या अगामी प्रोजेक्टमधून शाहिद प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्याचे दिग्दर्शन कृष्णा डीके करणार आहेत. त्याचबरोबर अली अब्बास जफरच्या ब्लडी डॅडीमध्ये देखील शाहिद प्रमुख भूमिका साकारणार आहे.\nवाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:\nVikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …\nVikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/blog-post_12.html", "date_download": "2022-12-09T09:21:57Z", "digest": "sha1:4M34ZPLANU3I4AORNTYZEOZM7VVBJMLQ", "length": 17230, "nlines": 75, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "आपत्तीच्या वेळी युवकांचे मोठे सहकार्य:- तहसिलदार शुभांगी कनवाडे - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / पोंभुर्णा तालुका / आपत्तीच्या वेळी युवकांचे मोठे सहकार्य:- तहसिलदार शुभांगी कनवाडे\nआपत्तीच्या वेळी युवकांचे मोठे सहकार्य:- तहसिलदार शुभांगी कनवाडे\nBhairav Diwase शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२ चंद्रपूर जिल्हा, पोंभुर्णा तालुका\nविद्यापीठ स्तरीय दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा\nपोंभुर्णा:- आपत्तीच्या वेळी स्वयंसेवकांची मोठी भूमिका असून युवकांच्या सहकार्यामुळे अनेक बिकट आपत्तींवर मात करणे सोपे झालेले आहे. आपत्तीचे वेळी प्रशासनाला स्थानिक युवकांची मोठी मदत लाभते म्हणून महाविद्यालयीन युवकांना प्रशिक्षीत करण्याचा उत्तम असा उपक्रम गोंडवाना विद्यापीठ व चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांनी आयोजित केलेला आहे. त्यातून युवकांनी प्रशिक्षीत व्हावे असे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले.\nस्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे दि. 9 व 10 फेब्रु 2022 ला गोंडवाना विद्यापीठ स्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ��ार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती शुभांगी कनवाडे तहसीलदार कथा तालुका दंडाधिकारी पोंभुर्णा, यांनी केले. या कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. संघपाल नारनवरे प्रभारी प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, डॉ. एन. एच पठाण प्राचार्य चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा, तसेच डॉ. राजीव वेगीवार प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा व प्रा ओमप्रकाश सोनोने विद्यार्थी विकास अधिकारी आदी मान्यवर उद्घाटन सत्रात उपस्थित होते.\nत्यानंतर प्रथम तांत्रिक सत्राच्या मार्गदर्शिका डॉ. पौर्णिमा मेश्राम सदस्या वाणिज्य अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी आपत्ती व व्यवस्थापनाची ओळख या विषयावर प्रकाश टाकला. सत्राचे अध्यक्ष प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी आपत्तींमध्ये युवकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.\nदूसऱ्या तांत्रिक सत्रात ‘विविध आपत्तींपासून कसा बचाव करावा’ याचे मार्गदर्शन प्रा. नितीन उपरवट वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले. यावेळी सत्राचे अधक्ष डॉ. वेगिनवार होते.\n10 फेब्रुवारी ला प्रात्यक्षीक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. संघपाल नारनवरे व प्रा. नितिन उपरवट यांनी अपघात, आपत्ती, सर्पदंश, इत्यादी वेळेला करावयाचे प्रथमोपचार याविषयी माहिती दिली. सत्राच्या अध्यक्षा डॉ. शिला नरवाडे यांनी आपत्तींच्या वेळी अफवा ऐवजी योग्य संदेशवहनाची गरज व्यक्त केली. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जलप्रलय आणि पूर या पासून कसा बचाव करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.\nअग्निशमन विभाग नगर परिषद बल्लारपूर तथा नगरपंचायत पोंभुर्णा यांनी गॅस सिलेंडरला लागलेली आग, ऑईल ची आग, किरकोळ आग, इत्यादी प्रकारच्या अग्नी पासून कसा बचाव करावा याविषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर समारोप सत्रात कोरोना वैश्विक आपत्ती तसेच इतर आपत्तींमध्ये दिवंगतांना शांतीदान देण्यात आले.\nया वेळी विद्यापीठ परिसरातील अनेक महाविद्यालयांच्या प्रशिक्षणार्थ्यांसह डॉ. मनिष कायरकर, प्रा. श्रावण बाणासूरे, प्रा. हागे (पाटील), प्रा. धर्मादास घोडेस्वार, डॉ. तिवारी, प्रा. सुषिलकुमार पाठक, प्रा. अमोल गारगेलवार, प्रा. सतिष पिसे, प्रा. दिलीप विरूटकर, व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व प���रशासकिय कर्मचारी उपस्थित होते.\nआपत्तीच्या वेळी युवकांचे मोठे सहकार्य:- तहसिलदार शुभांगी कनवाडे Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भा��ातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00776.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/12/29/pappu-porgi-kashi-patau/", "date_download": "2022-12-09T08:05:54Z", "digest": "sha1:3TIZIGM5YUWK7JBHSSYSXPVQYNBDM2U4", "length": 16255, "nlines": 103, "source_domain": "live29media.com", "title": "पप्पू- पिंट्या पोरगी कशी पटवू… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nपप्पू- पिंट्या पोरगी कशी पटवू…\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन क��ले पाहिजे.\nविनोद १ – एकदा बबड्याच्या बायकोला ट्रॅफिक पो-लीस अडवतात व ती मेमो भरून आपली सुटका करून घेते….\nघरी आल्यावर ती बबड्याला सांगते कि आज मला पो-लिसांनी पकडले होते मी मेमो भरून सुटली….\nबबड्या: अग पण तुझ्याकडे तर ड्रायविंग लायसन्स होत तरी का बरं पावती फाडली \nबायको: अहो जाऊ द्या हो… त्या लायसन्स वर माझा फोटो चांगला नव्हता म्हणून लायसन्स दाखवलेच नाही…. (नवरा जागेवर बेशुद्ध)\nविनोद २- एकदा शाळेत मराठीचा तास चालू असतो.. तेव्हा शिक्षिका मुलांना विचारते…..\nशिक्षिका: मुलांनो आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जो त्याच सर्वात आधी उत्तर देईल त्याला आज मी लवकर\nमाझ्या कडून सुट्टी देईल…. गण्या उठतो आणि आपली बॅग वर्गाबाहेर फेकतो……\nशिक्षिका: हि बॅग कोणी वर्गाबाहेर फेकली \nगण्या: मॅडम मी … जाऊ का आता घरी…. जाऊ का आता घरी….\nविनोद ३- पप्पू- ‘जो डर गया, वो मर गया’ हा डायलॉग कसा बनला…\nगप्पू- मला नाही माहित तुला माहित असेल तर सांग ना पप्पू- जपान मध्ये दोन भाऊ राहत होते एकाचे नाव होते “जो”\nआणि दुसऱ्याच नाव होत “वो”…. एकदा रात्री “जो” ला बाथरूम मध्ये भूत दिसले….\n“जो” घाबरून गेला आणि त्याने “वो” ला आवाज दिला…. “वो” पळत पळत बाथरूम मधे आला….\nआणि भूत ला बघून त्याचा हार्ट फेल होऊन गेले आणि तो म-रून गेला…..\nबस तेव्हा पासून हा डायलॉग बनला ‘जो डर गया, वो मर गया’… (विचारात पडले असणार तर परत वाचा)\nविनोद ४- लग्नाच्या आधी होणाऱ्या बायकोचा मेसेज आला… माझं लग्न ठरलं आहे, आपलं लग्न नाहो होऊ शकत\nमुलगा टेन्शनमध्ये आला…. लगेच होणाऱ्या बायकोचा दुसरा मेसेज आला कि सॉरी चुकून तुम्हाला मेसेज सेंड झाला…\nबिचारा मुलगा अजून टेन्शन मध्ये आला…. (ज्याला समजले त्यांनीच हसा)\nविनोद ५ – एकदा बायकोने नवऱ्याला विचारले कि जेव्हा मी लग्न करून तुमच्या घरी आली तेव्हा तुमच्या\nघरात खूप डास होते पण आता एक पण डास दिसत नाही… असं का झालं \nनवरा: आपलं लग्न झाल्यानंतर डासांनी हे सांगून आपलं घर सोडलं कि आता तर कायमस्वरूपी रक्त पिणारी\nआली आहे.. आपल्याला एक थेम्ब सुद्धा रक्त मिळणार नाही.. आपलं इथलं काम संपले चला निघूया….\nविनोद ६ – गोट्या सि टी स्कॅन करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेला..\nनर्स: चला कपडे काढा लवकर आणि इथं येऊन झोपा…\nगोट्या: (लाजत) मी काय म्हणतो म्याडम..\nआधी सिटीस्कॅन करुयात ना.\nविनोद ७ – माझ्या एका मित्र��चं लग्न झालं, बायको तशी गावाकडची.\nमित्राच्या तोंडात “झा ट भर ‘ हा शब्द तिने बरेचदा ऐकला. मग कुतुहलाने तिने विचारलं, “झा ट भ र म्हणजे काय हो” \nत्याने सांगितलं “झा ट भ र म्हणजे अगदी किंचित, कमी प्रमाणात वगैरे वगैरे.\nरात्री सासर्यांना जेवतांना तिने विचारले, बाबा, थोडा भात घेता\nसासरे : नको, पोट भरलं आता.\nसुनबाई : घेऊना टाका ना, झा ट भ र च उरलाय . . . .\nसुनेची भाषा ऐकून सासरे कोमात गेले. 😜😜😆😆\nविनोद ८ – काल गण्याची शेजारीन खुप मुड़ मधे होती ती गण्याला बोलली…..\nशेजारीण- तुला जे जे मागायचे आहे ते माग\nमी तुला लगेच देईल…\nगण्या खूप विचार करून बोलला\nगण्या- मला तुमचा Wi-Fi चा पासवर्ड मिळेल का\nविनोद ९ – बा र मधे दोघं जण पी त बसले आहेत. एक जण टुण्ण झाला आहे.\nतो दुस-याला म्हणतो; ” अरे यार, तुझी आई ना ज्याम हॉट आहे..मी मरतो तिच्यावर..”\nबार मधे बसलेले बाकीचे सारे हाद रतात. आता दुसरा त्या पहिल्याचं काय करतो..\nकिंवा हा त्या पहिल्याला काय उत्तर देतो म्हणून सगळ्यांनी का न टवकारले..\nतर तो म्हणतो; ” घरी चला.. तुम्हाला ज्यास्त झालीय डॅड..”\nविनो १०- नवीन लग्न झालेली सुनबाई सासरी येते…\nसासूबाई- सुनबाई मला लवकर छोटा नातू पाहिजे…\nसुनबाई लगेच सांगते… सुनबाई- सासूबाई आधीच सांगितले असते\nलग्नाच्या आधीच तयारी करून ठेवली असती आणि आता सोबत घेऊन आली असती…\nविनोद ११- पिंट्या गावामध्ये मुलगी पटवण्यात खूप माहीर होता… पप्पू पिंट्याकडे जातो आणि विचारतो…..\nपप्पू- मला पण शिकवं ना पोरगी कशी पटवू… पिंट्या- अरे फक्त मुलीच्या… गालावर एक हलकी चापट\nमारायची मग बस मुलगी पटली… पप्पू रात्री घरी जातो आणि झोपतो..\nदुसऱ्या दिवशी पप्पू त्याचा बायकोवर प्रयोग करतो…. बायको झोपेत बोलली- काय पिंट्या आज सकाळी-सकाळीच आला… पप्पू जागेवर बे शुद्ध\nआजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीर���साठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे.\nलग्नाची पहिली रात्र असते…\nलग्नाची पहिली रात्र असते…\nसा’सू आणि सु’नेचे भां’डण होते…\nमंडपात नवरी ताईचा सुंदर डान्स…\nमुलगा होणाऱ्या बायकोला दवाखान्यात नेतो…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-taurus-horoscope-in-marathi-24-10-2021/", "date_download": "2022-12-09T08:29:41Z", "digest": "sha1:GRWHALR6WAZD4QATG7B3L7ATHZMHC6AN", "length": 13617, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays Vrishbha (Taurus) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानाव��� चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\n'तो' लॉकरसह घराचा दरवाजाही घेऊन जायाचा, पाहा कसं फुटलं बिंग, Video\n'...तर माझी मुलगी वाचली असती'; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nलग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले\n'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् भयानक घडलं\n'एक टक्क्याने मागे पडलो, पण...', हिमाचलच्या पराभवावर मोदींची फर्स्ट रिएक्शन\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी कपूर मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; बिकीनीतील PHOTO व्हायरल\nआमिर खानचं चाललंय काय घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा\nपल्लवी पाटीलच्या त्या' कृतीने वेधलं लक्ष; म्हणाली, 'माझी चौकट मी मोडली...'\nबांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश\nपाकिस्तानात इंग्लंडचा संघाच्या हॉटेलजवळ गोळीबार, सरावाला जाण्याआधी घटनेने खळबळ\n2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव\nIND vs BAN : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का, रोहितसह 3 खेळाडू आऊट\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nलग्नसराईत सर्वात जास्त मागणी असलेल्या गुलाबाची शेती कशी करायची\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\n नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया\nतुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय\n35 हजार रुपयांना एक द्राक्ष; जगात या ठिकाणी पिकते ही दुर्मीळ जात\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nक��सांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video\nअसा कसा football वेडा ऑपरेशन सुरु आणि मॅच पाहातोय रुग्ण... फोटोची एकच चर्चा\nबायको सोडून गेली म्हणून थेट लाऊड स्पिकर घेऊनच नवरा पोहोचला सासरच्या दारात\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहिरव्या मिरचीचे हे उपाय आहेत चमत्कारिक; अनेक अडचणींचा होईल The End\nकपड्यांच्याबाबतीत ही चूक घराची शांती बिघडवेल; वास्तुशास्त्रात सांगितलेत हे नियम\nहोम » अॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nमनाची दोलायमान अवस्था महत्वाची संधी आपल्या पासून हिरावून घेईल असे श्रीगणेश सांगतात. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. आपल्या फसव्या व्यवहारामुळे चर्चे दरम्यान संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना फार चांगला आहे.\nवृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.\nसंपला या 5 राशींचा वाईट काळ, शुक्राचे संक्रमण या लोकांना करेल मालामाल\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T09:13:38Z", "digest": "sha1:YY3UNF3YZH7GHS6WUWAY5UZRMW3KVN2Q", "length": 1688, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nक्रीडा स्पर्धा (६ क, २ प)\nसौंदर्य स्पर्धा (�� क, ६ प)\nशेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१८ तारखेला १६:४३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१८ रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2022-12-09T10:05:47Z", "digest": "sha1:BV3BB3JHIPLPIQBIF5ZSKORKWS3GF5ZE", "length": 3681, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वायदे बाजार - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी ११:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/03/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-09T09:15:27Z", "digest": "sha1:NUU3MZE35FWL36EWJAQHSMYCJ5AHZKRH", "length": 10237, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "चित्रपटात नकली बॉडी दाखवून लोकांना वेड्यात काढतो सलमान खान, या एका गोष्ट्टीमुळे समोर आले त्याचे कटू सत्य… – Epic Marathi News", "raw_content": "\nचित्रपटात नकली बॉडी दाखवून लोकांना वेड्यात काढतो सलमान खान, या एका गोष्ट्टीमुळे समोर आले त्याचे कटू सत्य…\nचित्रपटात नकली बॉडी दाखवून लोकांना वेड्यात काढतो सलमान खान, या एका गोष्ट्टीमुळे समोर आले त्याचे कटू सत्य…\nJune 3, 2022 adminLeave a Comment on चित्रपटात नकली बॉडी दाखवून लोकांना वेड्यात काढतो सलमान खान, या एका गोष्ट्टीमुळे समोर आले त्याचे कटू सत्य…\nसलमान खान यांचे ट्विट अनेकदा हेडलाईन्सचा विषय बनतात. बॉलिवूड आणि त्यांच्या स्टार्सना टार्गेट करायलाही तो घाबरत नाही. एकेकाळी सलमान खानच्या बिग बॉसचा भाग असलेला केआरके आता भाईजानचा इतका मोठा चाहता राहिलेला नाही. उलट सलमानच्या 36 धावा.\nकेआरकेने भाईजान चित्रपटाचे भयंकर दुष्कृत्य केल्यावर सलमान आणि केआरकेचे वैर सुरू झाले. त्याने सलमानबद्दल विचित्र गोष्टीही बोलल्या होत्या. यानंतर सलमानच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला. तेव्हापासून केआरके सलमानवर नाराज आहे.\nआता पुन्हा एकदा केआरकेने सलमान खानवर निशाणा साधला आहे. मात्र, यावेळी त्यांनी गेल्या वेळी झालेल्या मानहानीच्या खटल्यानंतर अभिनेत्याचे नाव घेतले नाही. जरी त्याने सलमानचे नाव न घेता त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.\nवास्तविक केआरकेने त्याच्या ट्विटर अकाउंटवर बनावट सिक्स पॅक अॅब्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सिक्स पॅक अॅब्स असलेला सूट दाखवण्यात आला आहे, जो परिधान केल्यास बनावट बॉडी दाखवता येते.\nहा व्हिडिओ शेअर करताना केआरकेने लोकांना विचारले की, “तुम्ही सांगू शकाल का की बॉलिवूडमधील कोणता अभिनेता हे बनावट सिक्स पॅक अॅब्स वापरतो” त्याच्या या पोस्टवर, बहुतेक लोकांना केआरकेचे हावभाव समजले आणि त्याने कमेंटमध्ये सलमान खानचे नाव लिहिले.\nइतकंच नाही तर काहींनी सलमानची व्हिडिओ क्लिपही शेअर केली ज्यामध्ये भाईजान VFX (कॉम्प्युटर ग्राफिक्स) वापरून त्याची बनावट बॉडी बनवताना दिसत आहे. मात्र, काही लोक सलमानच्या समर्थनार्थ बोलतानाही दिसले. तो म्हणाला की, सलमान जिममध्येही त्याच्या शरीरावर खूप मेहनत करतो. मात्र, वाढत्या वयामुळे आणि चित्रपटाच्या कथेची मागणी यामुळे काहीवेळा त्यांना त्यांची तरुण शरीरयष्टी दाखवण्यासाठी व्हीएफएक्सचा सहारा घ्यावा लागतो.\nयात काही वाईट नाही. रजनीकांत व्हीएफएक्स आणि मेकअपसह तरुण म्हणून काम करतो. यापूर्वी केआरकेने अलीकडेच उमर रियाझला बिग बॉसच्या बाहेर काढणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. सलमान बाहेरच्या लोकांवर नाराज असल्याचे त्याने नाव न घेता म्हटले होते.\nजेव्हा एक चाहता करीनाला सर्वांसमोर म्हणाला होता ‘म्हातारी’, रागाने लाल-बुंद होऊन करिनाने केले होते असे काही….”\nवडिलांसमोर असे कपडे घालून बाहेर पडली जान्हवी कपूर, सर्वांसमोर झाली ‘Oops Moment’ ची शिकार… पहा video…\nया स्टार्सनी ओलांडल्या बे-श-र्मी च्या सर्व सीमा, थोड्या पैश्यांसाठी नि-‘र्व’-स्त्र होऊन केलं न-‘ग्न फोटोशूट, एका स्टारने तर घेतली होती तब्बल 200 कोटींची फी…\nपहिल्याच भेटीत 9 वर्षाने लहान या मुलीला आपले हृदय देऊन बसले होते कॉमेडी स्टार राजपाल यादव, आणि मग लग्न करण्यासाठी उचललं हे पाऊल…\nमहेश भट्ट च्या एका फोनवर मोठमोठ्याने रडायला लागली होती विद्या बालन, म्हणाली – जेव्हा मला फोन आला महेश भट्ट म्हणाला…तुला माझ्यासोबत\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2016/12/child-behavior-problems.html", "date_download": "2022-12-09T09:06:56Z", "digest": "sha1:66GQLKNWFY3PJIJDB3M3SP6TT3DNMITX", "length": 15067, "nlines": 291, "source_domain": "www.atgnews.com", "title": "प्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे.. - ATG News", "raw_content": "\nHome post for teacher प्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे..\nप्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे..\nप्रत्येक पालकाने व शिक्षकाने हे वाचावे..\n\"थिरुवल्लुवर\" ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे.\nमानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही जशीच्या तशी लागू होतात.\nविचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी.\n1. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्या वरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते.\n2. तुमच्या मुलाला तुमच्याशी मनातले सर्व बोलायला, मन मोकळे करायला तुम्ही नाही शिकवू शकलात तर तुमचे मूल तुमच्या हातातून गेले असे समजा.\n3. तुमचे मूल कोणासमोरही अनावश्यक पणे दडपून जात असेल, नको तिथे एखाद्याचे वर्चस्व स्वीकारुन त्याच्या अपेक्षेनुसार वागत असेल, तर समजा की तुमच्या मुलामध्ये आत्मप्रतिष्ठेची कमतरता आहे आणि त्याचे कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन कमी आणि सल्लेच जास्त देता.\n4. कधी कधी आपले योग्य असून सुद्धा जग आपल्याला चूक ठरवते, अशा वेळी ठाम राहून स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करता आले पाहिजे. तुमचे मूल इथे कमी प���त असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला सर्वांच्या देखत शिस्त लावायचा सातत्याने प्रयत्न केला आहे.\n5. तुमचे मूल दुसर्यांच्या वस्तू घेते\nयाचा अर्थ त्याच्यासाठी तुम्ही वस्तू तर घेता कदाचित पण त्याला ती वस्तु स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देत नाही..\n6. तुमचे मूल भित्रे आहे कारण तुम्ही नेहमी जरा जास्तच तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जाता.\n7. तुमचे मूल इतरांच्या भावनांचा अनादर करते याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्या ऐवजी सतत सूचना करत राहता आणि त्याच्या वागण्या बोलण्याचे नियंत्रण कायम स्वतःकडे ठेवता, त्यावर नेहमी अधिकार गाजवत राहता.\n8. तुमच्या मुलाला फार पटकन राग येतो याचा अर्थ त्याच्या चुकीच्या वागण्याकडे तर तुमचे प्रचंड लक्ष असते पण त्या मानाने त्याच्या चांगल्या वागण्याची तुम्ही आजिबात दखल घेत नाही.\n9. तुमच्या मुलाला इतर कुणाबद्दल असूया आहे याचा अर्थ त्याने एखादे काम यशस्वी पणे पूर्ण केले तरच तुम्ही त्याचे कौतुक करता, मात्र त्याने त्याच्या धडपडी दरम्यान स्वतःमध्ये पूर्वीच्या मानाने नक्कीच काही सुधारणा केलेल्या असतात - भले ते काम त्याला तुमच्या अपेक्षे प्रमाणे पूर्ण करता आले नसेल पण अशा सुधारणां बद्दल तुम्ही त्याचे मोकळ्या मनाने कौतुक करु शकत नाही.\n10. तुमचे मूल तुम्हाला मुद्दाम त्रास देते, खोड्या काढते, तुमच्या भावनांचा विचार न करता तुमच्या कामात व्यत्यय आणून असुरी आनंद मिळवायचा प्रयत्न करते याचा अर्थ तुमचे मूल म्हणून त्याला हवी असलेली शारिरिक जवळीक व त्या आपुलकीच्या स्पर्शातून व्यक्त होणारी तुमची माया कमी पडली आहे.\n11. तुमचे मूल तुम्हाला मुळी जुमानतच नाही, अगदी उघडपणे तुम्हाला धुडकावून लावते, याचा अर्थ तुम्ही बर्याचदा नुसत्या पोकळ धमक्या देता पण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही..\n12. तुमचे मूल तुमच्या पासून गोष्टी लपवते, तुम्हाला कळूच नये म्हणून प्रयत्न करते याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घ्याल याचा त्याला विश्वास वाटत नाही उलट तुम्ही राईचा पर्वत करुन आकांडतांडवच जास्त कराल याची त्याला खात्री आहे..\n13. तुमचे मूल तुम्हाला उलटे बोलते, दुरुत्तरे करते कारण तुम्हांला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिले आहे, त्यामुळे त्यात काही गैर आहे असे त्याला अजिबात वाटत नाही.\n14. तुमचे मूल तुमचे तर ऐकत नाहीच, उलट ���तरांचे जास्त ऐकते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते. कारण तुम्ही फार पटकन निर्णय सांगून किंवा आपले मत देऊन मोकळे होता हे त्याला माहीत आहे.\n15. तुमचे मूल तुमच्याशी बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखलेले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील,\nहे तुमच्या लेखी जास्त महत्वाचे आहे.\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00777.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://3dcoat.com/mr/member/register", "date_download": "2022-12-09T09:20:25Z", "digest": "sha1:3MKIHXCE4T5ZNDDP2FV7AXOVBIR6NKDM", "length": 12791, "nlines": 377, "source_domain": "3dcoat.com", "title": "Pilgway.com वर नोंदणी", "raw_content": "\n3DCoat हे एक असे ऍप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमची 3D कल्पना डिजिटल मातीच्या ब्लॉकमधून उत्पादनासाठी तयार, पूर्णपणे टेक्सचर्ड सेंद्रिय किंवा कठोर पृष्ठभागाच्या मॉडेलपर्यंत नेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आहेत. हे विविध तंत्रज्ञान एकत्र करते: व्हॉक्सेल आणि बहुभुज - 3D मॉडेल निर्मितीसाठी. आज 3DCoat जगभरातील 300+ विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये शिकण्यासाठी उपलब्ध आहे.\n3DCoatTextura ही 3DCoat 2021 ची तयार केलेली आवृत्ती आहे ज्यात 3D टेक्चरिंग आणि रेंडरिंगसाठी सर्व व्यावसायिक साधने अधिक किफायतशीर किमतीत आहेत. ब्रशेस, स्मार्ट मटेरिअल्स आणि लेयर्स वापरून तुमचे 3D मॉडेल जलद रंगवा, हाताने पेंट केलेले आणि PBR पोत तयार करा. मोफत अमर्यादित शिक्षण.\n3DCoatPrint ही प्रिंट-रेडी 3D मॉडेल्सच्या जलद निर्मितीसाठी डिझाइन केलेली वोक्सेल मॉडेलिंगसह 3DCoat ची एक विशेष विनामूल्य आवृत्ती आहे. सर्व 3DCoat Voxel मॉडेलिंग आणि आत प्रस्तुत. निर्यातीच्या वेळी फक्त मर्यादा लागू केल्या जातात: मॉडेल कमाल 40K त्रिकोणापर्यंत कमी केले जातात आणि जाळी विशेषतः 3D-प्रिंटिंगसाठी गुळगुळीत केली जाते.\n500+ PBR स्कॅन केलेल्या साहित्याची मोफत लायब्ररी आणि 1200+ PBR नमुने 8K पर्यंत वेगवेगळ्या रिझोल्यूशनमध्ये. तुमचे 3D मॉडेल वास्तववादी आणि प्रभावी दिसण्यासाठी आमच्या स्कॅनच्या विस्तृत संग्रहातून साहित्य डाउनलोड करा दर महिन्याला तुमच्याकडे 120 पॉइंट्स असतील, जे तुम्ही स्मार्ट मटेरियल, सॅम्पल, मास्क आणि रिलीफवर खर्च करू शकता. सर्व विनामूल्य\nतयार करा एक खाते\nहे सोपे आणि विनामूल्य आहे. लाभ मिळवा\nGoogle सह साइन अप करा Facebook वर साइन अप करा\nकृपया तुमचे पूर्ण नाव प्रविष्ट करा\nवैध ईमेल आवश्यक आहे\nमाझे प्राथमिक ओएस आहे\nमी खालील उद्योगात आहे\nमला Pilgway टीमकडून ताज्या बातम्या आणि विशेष ऑफर मिळवायच्या आहेत\nमी सहमत आहे वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरण\nखाते तयार करण्यासाठी आवश्यक वापराच्या अटी आणि गोपनीयता धोरणाशी तुमचा करार\nआधीपासूनच एक खाते आहे\nGoogle सह साइन इन करा Facebook सह साइन इन करा\nकृपया तुमचा ईमेल आयडी टाका\nकृपया, तुमचा पासवर्ड टाका\nआम्ही एका बॅचमध्ये ऑर्डर केलेल्या एकाधिक परवान्यांवर सूट देऊ करतो, खाली दर्शविल्याप्रमाणे:\nतुमचा 3DCoat V4 (किंवा V2-V3) परवाना खरेदी करण्यासाठी तुम्ही वापरलेला ईमेल पत्ता एंटर करा\nकृपया, तुमचा वैध ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nतुमची परवाना की एंटर करा\nकृपया, तुमची वैध परवाना की प्रविष्ट करा\nतुम्ही आता आवृत्ती 2021 वर अपग्रेड करू शकता आम्ही तुमच्या खात्यात नवीन 2021 परवाना की जोडू. तुमची V4 मालिका 14.07.2022 पर्यंत सक्रिय राहील.\nकिंमत खूप जास्त आहे\nमला यापुढे या उत्पादनाची गरज नाही\nमी उत्पादनावर समाधानी नाही\nमी दुसऱ्या उत्पादनावर स्विच केले\nसध्या याला प्राधान्य नाही\nमी चुकून सदस्यत्व घेतले\nमी दुसर्या सबस्क्रिप्शन प्लॅनवर स्विच करत आहे\nकिमान एक परवाना निवडा\nकार्टमध्ये जोडा रद्द करा\nतुमच्याकडे मोफत अपग्रेड उपलब्ध आहे. तुमच्या प्रोफाइलमध्ये फ्री अपग्रेड वर क्लिक करा. प्रोफाइल लिंक\nमजकूर ज्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे\nमजकूर सुधारणा प्रविष्ट करा\nतुम्हाला मजकुरात चूक आढळल्यास, कृपया तो निवडा आणि आम्हाला कळवण्यासाठी Ctrl+Enter दाबा\nखालील परवान्यांसाठी उपलब्ध असलेल्या फ्लोटिंग पर्यायावर नोड-लॉक श्रेणीसुधारित करा:\nअपग्रेड करण्यासाठी परवाना(ले) निवडा.\nकिमान एक परवाना निवडा\nकार्टमध्ये जोडा रद्द करा\nआमची वेबसाइट कुकीज वापरते\nआमचे विपणन धोरण आणि विक्री चॅनेल कसे कार्य करतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही Google Analytics सेवा आणि Facebook पिक्सेल तंत्रज्ञान देखील वापरत��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/12/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T08:23:22Z", "digest": "sha1:DUYGZELB6NFBRPVHRNGHVQ7VWLWPRKX2", "length": 9873, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "लग्नाच्या १० वर्षांनंतर आता आई बनणार ‘विद्या बालन’, दोन वेळा लग्न झालेल्या व्यक्तीशी लग्न करून, आज झालीय प्रे’ग्नें’ट… – Epic Marathi News", "raw_content": "\nलग्नाच्या १० वर्षांनंतर आता आई बनणार ‘विद्या बालन’, दोन वेळा लग्न झालेल्या व्यक्तीशी लग्न करून, आज झालीय प्रे’ग्नें’ट…\nलग्नाच्या १० वर्षांनंतर आता आई बनणार ‘विद्या बालन’, दोन वेळा लग्न झालेल्या व्यक्तीशी लग्न करून, आज झालीय प्रे’ग्नें’ट…\nOctober 12, 2022 RaniLeave a Comment on लग्नाच्या १० वर्षांनंतर आता आई बनणार ‘विद्या बालन’, दोन वेळा लग्न झालेल्या व्यक्तीशी लग्न करून, आज झालीय प्रे’ग्नें’ट…\nअभिनेत्री विद्या बालन, बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक, तिने तिच्या जबरदस्त लुक आणि उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूडच्या अनेक उत्कृष्ट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि हेच तिच्या चित्रपट कारकिर्दीला ताकदवान देखील बनवते. कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयातही तिने एक खास ओळख निर्माण केली आहे.\nत्यामुळेच आज विद्या बालन दीर्घकाळ फिल्मी दुनियेत सक्रिय नसूनही अनेकदा बातम्या आणि मथळ्यांमध्ये पाहायला मिळते. अशा परिस्थितीत विद्या बालनच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक बातमी पुन्हा एकदा लोकांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे. जी लोकांमध्ये चर्चेचा विषय तर आहेच, पण ती या बातमीवर आपली प्रतिक्रियाही देताना दिसत आहे.\nवास्तविक, विद्या बालनशी संबंधित बातम्या समोर येत आहेत की, अभिनेत्री येत्या काही दिवसात आई होणार आहे. कारण तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्याबद्दल आजच्या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बातमीनुसार, लग्नाच्या 10 वर्षानंतर विद्या बालन वयाच्या 43 व्या वर्षी तिच्या मुलाची आई होणार आहे.\nव्हायरल व्हिडीओबद्दल बोलताना, तो व्हिडिओ बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅन पेजने शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री विद्या बालन अतिशय वेगळ्या स्टाईलमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. ज्याचे फिटिंग���ी खूप सैल आहे. या व्यतिरिक्त विद्या बालन या व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी तिचा ड्रेस फिक्स करताना दिसत आहे.\nती या व्हिडिओमध्ये तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. अशा स्थितीत तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर कमेंट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली- ‘ती प्रेग्नंट आहे का’ या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने विचारले- ‘ तिचा शर्ट मागून कोणी धरला आहे का’ या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने विचारले- ‘ तिचा शर्ट मागून कोणी धरला आहे का\nजुदाई चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ‘बोनी कपूर’ ने श्रीदेवी ला करून टाकलं होत प्रे’ग्नें’ट, स्वतः ‘उर्मिला मातोडकर’ ने सांगीतली यामागील सच्चाई…\n‘जान्हवी कपूर’ ने केला मोठा खुलासा सांगितले ‘इशान’ सोबत ब्रेकअप चे खरे कारण, म्हणाली – इशान ने मला ग’रो’द’र केले होते आणि मग…\nशाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांनी कार मध्येच बनवले शा-री-रिक सं-बं-ध, फोटो झाले वायरल फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही..”\n‘आलिया भट्ट’ आणि ‘बिपाशा बसू’नंतर आता ही अभिनेत्री मारतेय हॉ’स्पि’टल चे चक्कर, लवकरच देणार गूड न्यूज…\nजेव्हा ‘सैफ आणि करीना’ च्या नात्याची सत्यता आली होती अक्षय समोर, अक्षयने सरळ देऊन टाकली होती दोघांना अशी वार्निंग…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/13/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0/", "date_download": "2022-12-09T09:27:17Z", "digest": "sha1:VODRKEQAIATT35XDCLS3PWL3CQZED3HU", "length": 10180, "nlines": 83, "source_domain": "onlinenews15.com", "title": "कियारा अडवाणी ने केला मोठा खुलासा, म्हणाली – हा सिन करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, मी स्वतः अगोदर वा’य’ब्रे’टर चा वापर करून.. आणि – Epic Marathi News", "raw_content": "\nकियारा अडवाणी ने केला मोठा खुलासा, म्हणाली – हा सिन करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, मी स्वतः अगोदर वा’य’ब्रे’टर चा वापर करून.. आणि\nकियारा अडवाणी ने केला मोठा खुलासा, म्हणाली – हा सिन करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, मी स्वतः अगोदर वा’य’ब्रे’टर चा वापर करून.. आणि\nNovember 13, 2022 adminLeave a Comment on कियारा अडवाणी ने केला मोठा खुलासा, म्हणाली – हा सिन करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली, मी स्वतः अगोदर वा’य’ब्रे’टर चा वापर करून.. आणि\nबॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी हिने आपल्या दमदार अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत काही वेळातच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आता तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंचा व्यवसाय करतात आणि आतापर्यंत तिचे बहुतेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आत्तापर्यंत ती भूल भुलैया 2, जुग जुग जियो, कबीर सिंह, लक्ष्मी बॉम्ब सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.\nकबीर सिंग या चित्रपटात तिने शाहिद कपूरसोबत मुख्य भूमिका केली होती, ज्यामुळे तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. कियारा अडवाणीने ‘ल-स्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमध्ये खूप वेगळी भूमिका साकारली होती,ज्यामुळे तिला आणखीनच जास्त लोकप्रियता मिळाली. या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर यांनी केले होते.\n‘ल-स्ट स्टोरीज’मधील कियारा अडवाणीच्या ऑ-र्गे-झ-म सीनने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कियारा अडवाणीपूर्वी करण जोहरने या मालिकेसाठी क्रिती सेनॉनशी संपर्क साधला होता. मात्र त्यांनी ते करण्यास नकार दिला. त्यानंतर कियारा अडवाणीला यासाठी संपर्क करण्यात आला. वेब सीरिजमध्ये कियारा अडवाणीच्या कास्टिंगबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला,\n“मला माहीत होतं की, अशा स्त्री सशक्तीकरणाचे पात्र करण्यासाठी कोणाचीही आई हो म्हणणार नाही. पण हे पात्र स्त्रियांच्या इच्छा व्यक्त करणारे एक अतिशय ताकदीचे पात्र होते. त्यादरम्यान मी कियाराला मनीष मल्होत्राच्या पार्टीत भेटलो होतो. खरंतर मी तिला तेव्हा फक्त आलिया अडवाणी यांच्यामुळेच ओळखत होतो.\nपहिल्या भेटीनंतर मी तिला ऑफिसमध्ये यायला सा���गितले.जेव्हा कियारा अडवाणीला विचारण्यात आले की, तिने ‘ल-स्ट स्टोरीज’मध्ये काम करण्यास का होकार दिला, तेव्हा तिचे एकच उत्तर होते – तिला करण जोहरसोबत काम करायचे आहे. तिला ही संधी सोडायची नव्हती. त्यामुळेच तिने ‘ल-स्ट स्टोरीज’मध्ये काम करण्यास होकार दिला.\nपँ’ट न घालताच सर्वांसमोर आली ही सुंदरी, विमानतळावर सर्वांसमोर दिसत होते तिच्या श’री’राचे हे पा’र्ट, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली मुंबईला आणि पँट राहिली घरी …\nनाईट क्लबमध्ये प्रियांका चोप्रासोबत शा-री-रि-क सं-बं-ध ठेवण्यासाठी मागे लागली महिला, तिच्यापासून सुटका करण्यासाठी अभिनेत्रीने केले हे काम…\nस्वतःच्याच मुलीवर बिघडली बापाची नियत, भर दिवसा मुलगी झोपलेली असताना तिच्याजवळ जाऊन झोपला, आणि मग जे झाले ते पाहून मोठमोठ्याने रडू लागली मुलगी….”\nनर्गिस’ने केला रेखाच्या चा’रि’त्र्यावर प्रश्न, म्हणाली – रेखाला एक मजबूत पुरुष हवा असतो जो तिला पुरेपूर आनंद देईल..\nजिममध्ये वर्कआऊट करताना मलायकाकडून झाली खूप मोठी चूक, चाहते म्हणाले – ‘खरी मजा तर जिम ट्रेनरची झाली’ त्याला सर्व…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/accident-on-national-highway-at-goa-mollem-one-killed-sst93", "date_download": "2022-12-09T08:45:04Z", "digest": "sha1:HLBUCF4J6Y4MQJTREYTP4Q6HSDWYXMXN", "length": 6559, "nlines": 55, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Accident on National Highway at Goa, Mollem ; मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात: एकाचा मृत्यू", "raw_content": "\nमोले येथे राष्ट्रीय महामार्गावर अपघात: एकाचा मृत्यू\nकुळे पोलिसांनी एकाला केली अटक\nगोव्यात सध्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यामूळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांच्या बातम्यांचा मागोवा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की, राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कारण पावसामूळे रस्त्यावरुन वाहने घसरणे, पाण्यामूळे रस्त्यावर तयार झालेले खड्डे यांचा चालकांना अंदाज न येणे या मुख्य कारणांमूळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12.30 च्या सुमारास सुकतळी- मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. (One killed in National Highway accident at Molem )\nप्रमोद सावंत सरकारची शंभरी; गोवेकरांना 100 दिवसात नेमकं काय मिळालं\nमिळालेल्या माहितीनुसार सुकतळी-मोले येथील राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. हा अपघात तीन वाहनांमध्ये झाला आहे. या अपघातात विनय देसाई ( बिजापूर, कर्नाटक) याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी अपघात स्थळी पोहोचत पंचनामा केला. तसेच कारचालक अंकित जयसिंग जाधव (बिजापूर) याला ताब्यात घेतले आहे.\nडबल इंजिन भाजप सरकारचा गोमंतकीयांना 'डबल' झटका\nप्राप्त माहितीनुसार एक जीप मोलेहून फोंडा येथे जात होती. यावेळी दुसरी एक जीप रस्त्याच्या बाजूला जीप पार्क केली होती. त्यावेळी मोलेहून सुसाट वेगाने धावणारी वेर्णा कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या क्रेटा कारला वेगाने धडकली.\nयात क्रेटा कार रस्त्याच्या बाजूच्या झाडाला धडकल्यानंतर पार्क केलेल्या जीपला जाऊन धडकली. यात क्रेटा कारमधील विनय देसाई याचा जागीच मृत्यू झाला. क्रेटा कार धडक दिलेली वेर्णा कार अदाजे 150 मीटर अंतरावर जाऊन रस्त्याच्या याजूला कलंडली. अस असले तरी अपघातात वेर्णा कारमधील 4 जण सुखरूप बचावले आहेत.\nया अपघाताची माहिती मिळताच कुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत.अपघाताचा पंचनामा केला.व यावेळी वेर्णा कारचालक अंकित जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तसेच याबाबत पोलीसांनी बोलताना वाहना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपझघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/06/2562/", "date_download": "2022-12-09T08:21:54Z", "digest": "sha1:5ONZW24IRQ5GPEKBJ2LEW2D52C4K6L7V", "length": 31076, "nlines": 89, "source_domain": "www.sudharak.in", "title": "समस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nसमस्त मराठीभाषाप्रेमींना अनावृत पत्र\nजून, 1999इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nमुद्रित मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंताग्रस्त होऊन मी हे प्रकट पत्र आपणास लिहीत आहे. आयुष्यभर मुद्रणाचा व्यवसाय केल्यामुळे मराठीची जी अवनती आज झालेली आहे तिचा मी साक्षी आहे; किंवा असे म्हणा की ती अवनती पाहण्याचे दुर्भाग्य मला लाभले आहे. आपल्या लिखित वो मुद्रित मराठी भाषेविषयी आपण नेटाने काही प्रयत्न आताच केले नाहीत तर आपल्या भाषेचे हाल कुत्रा खाणार नाही किंवा ती मरेल अशी भीती मला सध्या वाटत आहे. मराठी मरेल म्हणजे ती पूर्णपणे. नष्ट होईल असे नाही; पण तिचे विदग्ध, अभिजात, परिष्कृत स्वरूप मात्र नष्ट होईल. ती एक ढिसाळ, पसरट आणि अप्रमाण अशी भाषा म्हणून नांदेल.\nवर उल्लेखिलेल्या माझ्या भीतीपोटी मी काही मुद्दे आपल्या विचारार्थ थोडक्यात येथे मांडतो :\n१. भाषा मरते कशाने माझ्या मते ती परभाषांच्या आक्रमणामुळे मरत नाही, उलट अनेक भाषा एकमेकींच्या गळ्यांत गळे घालू शकतात. तिच्यात नवनिर्मिती थांबली, (लोक परक्या भाषेत विचार करू लागले) तिचे प्रमाणीभूत स्वरूप नष्ट झाले, हेंगाड्या, ओबडधोबड भाषेला प्रतिष्ठा आली म्हणजे ती मेली असे मला वाटते. म्हणून आपल्या भाषेला मरू द्यावयाचे नसेल तर तिला सतत नवनिर्मितिक्षम ठेवावे लागेल. जिचा आशय कोणत्याही काळात किंवा प्रदेशात सुगम राहील, निःसंदिग्धपणे कळत राहील असे तिचे स्वरूप कायम ठेवावे लागेल.\n२. भाषेचे परिष्करण हे मुख्यतः लिखित भाषेचे होत असते. (परिष्करण हा शब्द येथे cleansing, polishing ह्या अर्थी वापरला आहे.) त्या भाषेच्या परिष्कृत रूपामध्ये सातत्य हा गुण असणे अनिवार्य आहे. कोणत्याही शब्दाला अर्थ वा आशय व्यक्त करता येण्यासाठी त्याच्या ठिकाणी अविकृत सातत्य (mutation-रहित सातत्य) राखण्याची आवश्यकता आहे. किंबहुना सातत्यामुळेच शब्दाला श्रोत्याच्या किंवा वाचकाच्या मनात संदर्भ निर्माण करता येतो.\n३. जेव्हा भाषेचे लेखन होते तेव्हा ते उच्चार दाखविण्यासाठी होत नाही. ते लेखकाच्या मनातला आशय व्यक्त करण्यासाठी होते. अशा लेखनाचे उच्चारण वाचकाच्या मुखाच्या रचनेप्रमाणे किंवा त्याच्या मुखाला असलेल्या सवयीमुळे होते. उदा. स्कूल-इस्कूल, सकूल, गुळदाळ्या-गुईदाया, पाणी-पानी इ. अशा उच्चारांमध्ये निष्कारण उच्चनीचभाव आणला गेला आहे म्हणून कोणाच्याही उच्चाराला हसण्याचे कारण नाही. प्रमाण लेखनात आलेला उच्चार ( त्यो-थ्यो, थो-तो ह्यांपैकी ‘तो’ हा प्रमाण) विभिन्न प्रदेशांतील उच्चारांचे प्रतिनिधित्व करतो असे मानावे. लेखन हे लेखकाच्या मनातील आशय आणि अभिप्राय अभिव्यक्त करण्यासाठी होत असल्यामुळे ज्यामध्ये तो आशय स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे, त्याचप्रमाणे थोड्या अक्षरांमध्ये सांगितला जातो ते लेखन चांगले लेखन मानावे.\n४. लिखित संकेत हे डोळ्यांना आशयाचा बोध करून देणारे संकेत आहेत. त्यामुळे, आणि पूर्ण मानवेतिहासाचा विचार करता ते अलिकडे निर्माण झालेले असल्यामुळे, ते शिकावयाला अवघड असल्यामुळे ( नवनवीन लिपी शिकणे, प्रौढांना साक्षर करणे ही अतिशय दुष्कर कार्ये आहेत म्हणून ते संकेत वारंवार बदलून चालत नाही.) त्या संकेतांमध्ये सहेतुक स्थैर्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे. लेखन शुद्ध वा परिष्कृत करण्याची, राखण्याची गरज कधीच कमी होत नाही. देशकालाप्रमाणे उच्चार बदलत असतात. हे बदल भाषेच्या स्थैर्याला बाधक ठरतात म्हणून हे बदल त्याज्य आहेत. एकदा प्रमाणीकृत झालेल्या लेखनाला (ज्याचे व्याकरण झाले आहे, जे शब्द कोशामध्ये आलेले आहेत) कोणत्याही परिस्थितीत अप्रमाण (destandardise) करता येत नाही. चलनातून नाणी काढून घेता येतात, पण ग्रंथात ज्यांचा वापर झालेला आहे इतकेच नव्हे तर ज्यांना कोशात स्थान मिळाले आहे त्या शब्दांना चलनातून काढून घेता येत नाही. मराठी भाषकांचे हित करावयाच्या हेतूने केलेला शास्त्रपूत लेखनाला दंडार्ह ठरविण्याचा प्रयोग आपल्या भाषेच्या वृद्धीला मारक ठरला आहे. पुन्हा सांगतो की देशकालाच्या मर्यादा ओलांडून जाणारी शब्दांची लिखित रूपे वारंवार बदलणे हा प्रमाण भाषेचा खून होय.\n५. प्रत्येक साक्षराला भाषेच्या परिष्कृत रूपाची ओळख पटेल (त्याचे अभिज्ञान recognition होईल) पण प्रत्येकाला ती परिष्कृत रूपात लिहिता येईलच (प्रत्यावाहन recall करता येईल ह्या अर्थी) असे नाही, हे मान्यच आहे. पण त्यावर उपाय भाषेचे प्रमाण रूप बदलून टाकणे हा नाही तर ज्याला शुद्ध लिहिण्याची सवय नाही पण सवय ��ेल्यास जो शुद्ध लिहू शकेल त्याला विशेष प्रशिक्षण देणे हा आहे. ह्या बाबीकडे आम्ही केलेले दुर्लक्ष आमच्या भाषेच्या अवनतीला कारणीभूत झालेले आहे. आम्ही आमच्या अहंमन्यतेमुळे आपल्यापेक्षा वेगळे उच्चार करणा-यांची केलेली हेटाळणी आमच्या अंगाशी आली आहे. आपापल्या उच्चारांविषयीचा अभिमान वाढला आहे इतकेच नाही तर भिन्नभिन्न उच्चारांमध्ये विनाकारण उच्चनीचभाव आणला गेला आहे.\n६. भाषेचे व्यवहार एकाच वेळी एकाच प्रदेशातसुद्धा निरनिराळ्या पातळ्यांवर चालतात. बहुतेक लोकांची शब्दांची गरज मोजकी असते. जसजसे शिक्षण वाढते, ज्ञानविज्ञानात आपण प्रगती करतो, आपले क्षितिज विस्तारत जाते तशी आपल्या भाषेतील शब्दांची संख्या वाढत जाते आणि दैनंदिन व्यवहारातील शब्दसंपत्तीची गरज देखील वाढत जाते. ही गरज भागविण्यासाठी शब्दकोशांच्या वापराची सवय विद्यार्थ्यांना मुद्दाम लावावी लागते. ही सवय आम्हा मराठी भाषकांना नाही. बहुतेकांना आपला वर्णानुक्रमसुद्धा माहीत नाही. बहुसंख्य साक्षरांना वर्णानुक्रम न येणे हे भाषा मृत्युपंथाला लागली असल्याचे लक्षण आहे. जोडाक्षरे हे आपल्या लिपीचे वैशिष्ट्य आहे. ती कशी लिहावयाची हे माहीत नसणे हेसुद्धा आपल्या भाषेचे पुनःसंजीवन करण्याची गरजच दाखविते ह्या माझ्या मताशी आपण सहमत व्हाल.\n७. आधुनिक भाषावैज्ञानिकांनी उच्चारानुसारी लेखनाला दिलेले महत्त्व आपल्या भाषेच्या हासाला, नव्हे तिचा मृत्यु नजीक आणावयाला, कारणीभूत झालेले आहे. आपल्या प्रमाण भाषेला पुनरुज्जीवित करावयाचे असेल तर उच्चाराप्रमाणे केल्या गेलेल्या लेखनाची प्रतिष्ठा आम्हाला काढून घ्यावी लागेल.\n८. लेखन हे डोळ्यांसाठी आहे, कानांसाठी नाही. ज्ञानग्रहण करण्यासाठी डोळ्यांचा वापर उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. दृश्य संकेत हे शिकावयाला कठीण असले तरी एकदा शिकल्यानंतर अर्थबोध शीघ्र करून देतात. वाचनाची गती प्रयत्नाने पुष्कळ वाढविता येते, परंतु श्रवणाची गती कितीही प्रयत्न केला तरी वाढविता येत नाही. कारण डोळ्यांना यादृच्छिक प्रवेश (random access) आहे तर कानांचे काम पांक्तिक (linear) पद्धतीने चालते. डोळ्यांना दिसणारी रूपे सर्वत्र एकसारखी असली तरच त्यांचे शीघ्र वाचन शक्य होते.\n९. उच्चारानुसारी लेखन नको असण्याचे, त्याचप्रमाणे मराठीचे रोमनीकरण न करण्याचे कारण असे की तसे लेखन केल्यामुळे शब्दांची घडण कशी झाली आहे हे कळत नाही. वाङ्मय हा शब्द वांग्मय असा, किंवा wa:ngmay असा, आणि जगन्नाथ हा शब्द जगनाथ किंवा Jaganna:th असा लिहिल्यानंतर त्यांचे वाक्+मय, जगत्+नाथ हे दोन अवयव डोळ्यांना दिसेनासे होतात. अपरिचित असलेल्या शब्दाची आपल्याला अवगत असलेल्या व्याकरणाच्या (शब्दसिद्धीच्या नियमांच्या) साह्याने फोड करून नवीन शब्दाचा अर्थ समजून घेण्याचे साधन आपण कायमचे नष्ट करीत असतो. डोळ्यांच्या सवयी बिघडवून शे-दीडशे वर्षांपूर्वी छापलेली पुस्तके आम्ही अमच्यासाठी आणि आमच्या पोरांसाठी कायमची परकी करून टाकतो. भाषेची अविच्छिन्नपणे चालावी अशी परंपरा खंडित करून टाकतो. आमच्या वृत्तपत्रांतल्या मराठी जाहिराती, मराठी दूरदर्शनवरील पाट्या पाहाव्या – त्यांच्यांत पुष्कळदा प्रमाण भाषेचा शब्दागणिक खून असतो. भाषेच्या राज्यातील (domain) सगळ्या प्रजेचा खून झाल्यानंतर भाषाच मेली असे म्हणावे लागते. एका अधिकोषाचे बोधवाक्य ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ असे आहे. ते एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ असे छापले म्हणजे त्याचे अर्थनिश्चयनाला साह्य करणारे अभिजात स्वरूप नष्ट होते. म्हणजेच मराठी मरते. प्रत्येक शब्दाचे अर्थनिश्चयन शब्दाच्या दृश्य रूपामुळे झाले पाहिजे. त्यासाठी दरवेळी कोश पाहावयाला नको, तसाच संदर्भही पाहायला नको.\n१०. उच्चाराप्रमाणे केलेल्या लेखनाला आक्षेप दोन. पहिला – कोणाचा उच्चार प्रमाण मानावयाचा हा; आणि दुसरा मनामध्ये उच्चार केल्याशिवाय, पुटपुटल्याशिवाय त्या शब्दांचा अर्थ समजत नाही, उच्चार करीत वाचल्यामुळे वाचनाची गती कमी होते हा. लिहिलेल्या किंवा छापलेल्या मजकुरावर झरकन् नजर फिरवून त्याचा आशय समजून घेता आल्याशिवाय ह्या इंटरनेटच्या दिवसांत मराठी भाषकाचा निाव लागणे कठीण आहे.\n११. मराठी भाषेच्या अवनतीची, तिच्या मरणोन्मुखतेची काही कारणे आपण आतापर्यंत पाहिली. त्यांच्याशिवाय आणखीही काही कारणे आहेत; पण त्यांचा विस्तार न करता एकदोन सर्वात महत्त्वाची कारणे ह्यानंतर पाहू. ती आहेत :\n(१.) इंग्रजी माध्यमाचा हव्यास\n(२)विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी भाषा कशीही-ओबडधोबड; हेंगाडी लिहिली तरी चालेल हा समज. आपल्या मातृभाषेचे सर्वांत जास्त नुकसान वरील दोन कारणांमुळे झालेले आहे.\nइंग्रजी भाषामाध्यमाला आमच्याकडे भलतीच प्रतिष्ठा आलेली आहे. आमच्या मुलांनी ती भाषा शिकू नये असे आमचे मुळीच म्हणणे नाही. पण त्या माध्यमामुळे आमचे दुहेरी नुकसान होते ते लक्षात घ्यावयाला हवे. पुष्कळ मुलांना नवीन परकी भाषा शिकण्याचे श्रम इतके जास्त असतात की परीक्षेत उत्तम गुण मिळवणे हे ज्यांचे उद्दिष्ट आहे, त्यांना विषय समजून घेण्यापेक्षा मजकूर पाठ करून परीक्षा देणे सोपे वाटते. तेही ज्यांना करता येत नाही ते नक्कल करतात. आमच्या शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थ्यांने विषय समजून घ्यावयाचा असतो ह्याचे भानच नष्ट झालेले आहे; आणि इंग्लिश माध्यमाने त्याला हातभार लावला आहे. दुसरे नुकसान विद्यार्थ्यांच्या मनांचे परकीयीकरण झाल्यामुळे मातृभाषा त्याला कायमची दुरावते, हे. तिची दुय्यम भाषा म्हणून थोडी तोंडओळख होते पण ती आयुष्यभर तोंडओळखच राहते. तिच्यात लिहिण्याचा प्रसंग आलाच तर मुले ‘देऊन’ हा शब्द ‘धून’ व ‘पिऊन’ हा ‘प्यून’ असा लिहितात. मराठी पुस्तके ती कधीच वाचत नाहीत. चुकीच्या वयात परकी भाषा शिकण्याचा ताण पडल्यामुळे त्यांचा पूर्ण भाषाविषयच आणि कायमचा कच्चा राहतो.\nव्याकरणाच्या अध्ययनामुळे शब्दांच्या रूपांच्या मागचा कार्यकारणभाव समजतो. एकाच धातूपासून अनेक शब्द कसे तयार होतात व करता येतात ते समजते. व्याकरण सध्या शिकविले जात नाही म्हणून शुद्धाशुद्धविवेक नाही. त्याचमुळे प्रमाणीकरण नाही. शब्दसिद्धी हे शास्त्र आहे ह्याची जाणंच नाही. असो, विषयान्तर झाले\nविज्ञानाचे अध्ययन आणि सृष्टिनियमांच्या मागच्या कार्यकारणाचे अध्ययन ह्यांत फरक नाही. व्याकरणाच्या अध्ययनामुळे म्हणजे शब्दांच्या रूपांच्या आकलनामुळे विज्ञानाचेही आकलन सोपे व्हावयालाच पाहिजे. ती मनाला लागलेली शिस्त आहे. विज्ञानविषयाची सध्याची पुस्तके वाचून मनाला वेदना होतात. चांगल्या लेखकांनी लिहिलेल्या आणि नावाजलेल्या प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत भाषेची झालेली हेळसांड पाहून (ऊर्जा हा शब्द उर्जा असा छापला जातो, नैर्ऋत्य हा नैऋत्य असा होता,) मनाला अतिशय वेदना होतात.\nही सारी परिस्थिती बदलण्यासाठी, भाषेची घसरगुंडी थांबविण्यासाठी, आपण काही उपाय सुचवावे अशी नम्र विनन्ती करून हे पत्र येथे पुरे करतो.\nमोहनीकाका, तुमची तळमळ मी समजू शकतो. परंतु तुमच्या लेखनातच अनेक शब्द संस्कृत असून त्यांचा अर्थ सर्वसामान्यांना कळ���वा म्हणून त्यांचे प्रतिशब्द तुम्ही इंग्लिशमध्ये दिलेले दिसतायत. त्यावरून, इंग्लिश शब्द समजायला सोपे म्हणून, सर्वसामान्यांना संस्कृत शब्दांनंतर पुढे कंसात इंग्लिश प्रतिशब्द दिले असल्याचं दिसतं. ह्याचा अर्थच तुम्हीही इंग्लिश हीच ज्ञानभाषा असल्याचं मानता आसं आम्ही म्हणू का\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00778.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/11/15/22402/bizarre-news-chandra-grahan-2021-lunar-eclipse-november-2021-date-and-time-know-all-details-of-longest-lunar-eclipse/", "date_download": "2022-12-09T09:40:01Z", "digest": "sha1:JODSAIGEAESGI33OPO4SBNIJKNTVZNFT", "length": 16012, "nlines": 136, "source_domain": "krushirang.com", "title": "580 वर्षात दिसणार सर्वात मोठे चंद्रग्रहण.. जाणून घ्या का आहे खास आणि कुठे दिसणार - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ताज्या बातम्या»580 वर्षात दिसणार सर्वात मोठे चंद्रग्रहण.. जाणून घ्या का आहे खास आणि कुठे दिसणार\n580 वर्षात दिसणार सर्वात मोठे चंद्रग्रहण.. जाणून घ्या का आहे खास आणि कुठे दिसणार\nनवी दिल्ली : 2021 सालातील शेवटचे चंद्रग्रहण शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असल्याचे सांगण्यात येत आहे. 580 वर्षांनंतर प्रथमच सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे.\nज्योतिष शास्त्रात चंद्रग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. शास्त्रानुसार ग्रहण अशुभ असते. ग्रहण काळात कोणतेही काम करू नये, असे सांगितले जाते. धार्मिक मान्यतांनुसार जेव्हा राहू आणि केतू ग्रह चंद्राला ओलांडतात तेव्हा चंद्रग्रहण होते. पौराणिक कथेनुसार देव आणि असुरांच्या समुद्रमंथनादरम्यान अमृत बाहेर पडले. अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले. त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धार�� केले आणि देवतांना अमृत वाटले.\nअमृत वाटताना राहू नावाच्या राक्षसाने देवतेचे रूप धारण केले आणि ते अमृत प्याले. राहूचे अमृत सेवन केल्यावर सूर्य आणि चंद्राने राहूला ओळखले आणि भगवान श्रीहरींना त्याची माहिती दिली. यानंतर भगवान विष्णूंनी त्याचा धडापासून शिरच्छेद केला. अमृत प्यायल्याने राहूही अमर झाला. या घटनेनंतर तो सूर्य आणि चंद्राला आपले शत्रू मानू लागला. म्हणूनच तो वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला आपले गवत बनवतो. शास्त्रानुसार या घटनेला सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण म्हणतात.\nविज्ञानानुसार पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रावर पडत नाही. या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशी होते. 580 वर्षात पहिल्यांदाच होणार्या सर्वात मोठे चंद्रग्रहणाबद्दल सर्व काही जाणून घेऊया. MP बिर्ला तारांगणातील संशोधन आणि शैक्षणिक संचालक देबीप्रसाद दुआरी यांनी माहिती दिली की कार्तिक पौर्णिमा (19 नोव्हेंबर, 2021) 580 वर्षांतील सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण प्रथमच दिसेल.\nवर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील काही भागात दिसणार आहे. भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात पाहता येणार आहे.चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.48 ते 4.17 पर्यंत असेल. या आंशिक चंद्रग्रहणाची वेळ 3 तास 28 मिनिटे 24 सेकंद असेल.\nहे ग्रहण 580 वर्षांतील सर्वात मोठे ग्रहण असेल. याआधी, 18 फेब्रुवारी 1440 रोजी सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण झाले होते. 19 नोव्हेंबर 2021 नंतर आता असे चंद्रग्रहण 8 फेब्रुवारी 2669 रोजी होणार आहे. चंद्रग्रहणाचा पूर्ण प्रभाव शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2.34 वाजता दिसणार आहे. या दरम्यान पृथ्वीची सावली चंद्राचा ९७ टक्के भाग व्यापेल. यानंतर आता पुढचे चंद्रग्रहण भारतात 8 नोव्हेंबर 2022 रोजी दिसणार आहे.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराच�� धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/explainer/what-is-green-crackers-know-all-about-pollution-free-diwali-gh-mhpl-623781.html", "date_download": "2022-12-09T09:20:44Z", "digest": "sha1:EZ6QZMD2RJOSQHSENVYQUODS3VGIXOVB", "length": 12225, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सामान्य फटाक्यांपेक्षा कसे वेगळे असतात Green Crackers; यातून धूर येत नाही का? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /explainer /\nसामान्य फटाक्यांपेक्षा कसे वेगळे असतात Green Crackers; यातून धूर येत नाही का\nसामान्य फटाक्यांपेक्षा कसे वेगळे असतात Green Crackers; यातून धूर येत नाही का\nग्रीन फटाके (Green Crackers) खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का\nग्रीन फटाके (Green Crackers) खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\n9 डिसेंबर 2022 शुक्र चंद्र शुभ योग-या राशी ठरतील लकी\nतुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय\n35 हजार रुपयांना एक द्राक्ष; जगात या ठिकाणी पिकते ही दुर्मीळ जात\nमुंबई, 28 ऑक्टोबर : दिवाळी (Diwali) म्हणजे फराळ (Diwali Faral) , दिवाळी म्हणजे रांगोळी (Diwali rangoli) , दिवाळी म्हणजे आकाशकंदील (Diwali kandil) आणि दिवाळी म्हणजे फटाके (Diwali Crackers). खरंच, फटाक्यांशिवाय दिवाळीची खरी मजा येत नाही असं अनेकांचं मत असेल (Diwali celebration). विविध प्रकारच्या, शोभेच्या, आकाशात जाऊन रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमुळे दिवाळीची मजा आणखीच वाढते. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळीचा (Environment friendly diwali) आग्रह धरला जातो आहे (Eco friendly diwali). त्यामुळे साहजिकच फटाकेमुक्त दिवाळीचा (Diwali without Crackers) पर्यायाचाही विचार केला जातोय (Pollution free diwali). यावर मध्यममार्ग म्हणून ग्रीन फटाक्यांचा (Green Crackers) पर्याय समोर येतो.\nआता दिवाळी अगदी तोंडावर आलीय आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ग्रीन फटाक्यांवर चर्चा होऊ लागली आहे. राज्य सरकारांनी फटाक्यांबाबत गाइडलाइन्स (State Guidelines on Crackers) जाहीर करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक राज्यांनी नेहमीच्या फटाक्यांवर बंदी घालून या ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळेच आता लोकही ग्रीन फटाक्यांबाबत जास्त विचारणा करू लागले आहेत. हे फटाके कुठे मिळू शकतील, त्यांच्या किंमती किती असतील किंवा त्याचा फायदा काय असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत.\nग्रीन फटाके म्हणजे काय\nज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होतं, (no pollution) जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके (Green Crackers) असं म्हटलं जातं. हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांप्रमाणेच दिसतात. यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्कायशॉट असे प्रकार मिळतात.\nहे वाचा - Diwali 2021: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह विष्णूची पूजा का केली जात नाही\nहे फटाकेही काडेपेटीच्या साह्यानेच उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाकेही असतात. हे फटाके उडवण्याची पद्धत वेगळी असते.\nग्रीन फटाक्यांमध्ये काय असतं\nहे फटाके वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. या फटाक्यांमुळे प्रदूषण अजिबात होत नाही असं नाही; पण ते सरासरी 30 ते 40 टक्के कमी होऊ शकतं. तसंच ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायनं नसतात. त्यात अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशिअम नायट्रेट आणि कार्बन वापरलं जात नाही. हे घटक वापरलेले असले, तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे वायूप्रदूषण कमी होतं. या फटाक्यांमुळे रोषणाईही होते. हे फटाके नेहमीच्या ��टाक्यांसारखेच असतात; मात्र ते पर्यावरणपूरक असतात हे महत्वाचं. हे फटाके उडवताना धूर निघतो पण त्याचं प्रमाण अगदी कमी असतं.\nकुठे मिळतात ग्रीन फटाके आणि ते महाग असतात का\nगेल्या काही वर्षांपर्यंत काही ठरावीक संस्थाच या पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करत होत्या. आता मात्र मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचं उत्पादन होऊ लागलं आहे. त्यामुळे सरकारमान्य नोंदणी (Govt. Registerd) असणाऱ्या दुकानांमध्ये हे फटाके मिळू शकतील.\nहे फटाके सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा थोडेसे महाग असतात. म्हणजे जे फटाके एरव्ही 250 रुपयांना मिळतात, त्याच प्रकारच्या ग्रीन फटाक्यांसाठी (Diwali with Green Crackers) सुमारे 400 रुपये खर्च करावे लागू शकतात.\nहे वाचा - दिवाळीत फटाके फोडणार असाल तर सावधान; गृहमंत्रालयाने जाहीर केली नवी नियमावली\nआपल्याला दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करायची असेल, तर ग्रीन फटाक्यांचा पर्याय चांगला आहे. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण न करणारे फटाके आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण बिघडू देणार नाहीत. ग्रीन फटाके उडवून दिवाळीची नेहमीसारखी मजा लुटता येऊ शकेल. दिवाळी फटाकेमुक्त करण्यापेक्षा ग्रीन फटाके उडवून नेहमीसारखीच दिवाळी साजरी करणं चांगलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/blog-post_51.html", "date_download": "2022-12-09T08:27:15Z", "digest": "sha1:A4XS6JRUKO5PEKBGXVCIZPABDB4K5YNV", "length": 13347, "nlines": 70, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "कार्तिकी पौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र वढा यात्रेत भाविकांची उसळली गर्दी - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / कार्तिकी पौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र वढा यात्रेत भाविकांची उसळली गर्दी\nकार्तिकी पौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र वढा यात्रेत भाविकांची उसळली गर्दी\nBhairav Diwase मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nचंद्रपूर:- वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगामावर वढा येथे दरवर्षी आषाढी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरते. कोरोना विषाण���च्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा मागील २ वर्षांपासून रद्द करण्यात आली आहे. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तिर्थक्षेत्र वढा येथे यात्रा भरली असून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.\nवढा येथे विठ्ठल रुख्मिणीचे पुरातन मंदिर असल्यामुळे आणि त्रिवेणी नदीच्या संगामावर हे मंदिर असल्याने यात्रेसाठी विदर्भातील ठिकठिकाणाहुन श्रद्धाळु मोठया संख्येने येथे येतात. त्रिवेणी संगमावर गंगास्नान करून भाविक विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतात. या तीर्थक्षेत्राला विदर्भाची पंढरी म्हणूनही ओळखले जाते.\nपैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर प्राचिन विठ्ठल रुक्मिनीचे मंदीर आहे. वढा व जुगाद येथील प्राचिन शिवमंदिर धार्मिक विविधतेने परिचित आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी या विदर्भातून हजारो भाविक येथे स्नान करण्याकरिता येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेवून चंद्रपूर एसटी महामंडळाकडून यात्रेकरिता विशेष बसेस व्यवस्था करण्यात आली आहे.\nकार्तिकी पौर्णिमेनिमित्त विदर्भाची पंढरी तिर्थक्षेत्र वढा यात्रेत भाविकांची उसळली गर्दी Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटी���ार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase ���धार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AC/", "date_download": "2022-12-09T08:30:37Z", "digest": "sha1:WOP3BZOCKDNDRLWYJV5XDLCVKERRG7IU", "length": 8936, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पुढं काय करणार…? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स पुढं काय करणार…\nटाइम्स नाऊ वाहिनीची ओळख बनलेले मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी अचानक राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. अर्णब यांनी राजीनामा का दिला हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाइम्स नाऊ वाहिनीवरील ‘द न्यूजहवर’ या अर्णब यांच्या लोकप्रिय डिबेट शो मध्ये ते येणा-या पाहुण्यांना नेशन वाँट्स टू नो व्हाय हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाइम्स नाऊ वाहिनीवरील ‘द न्यूजहवर’ या अर्णब यांच्या लोकप्रिय डिबेट शो मध्ये ते येणा-या पाहुण्यांना नेशन वाँट्स टू नो व्हाय\nराजीनाम्यानंतर याच प्रश्नाचे उत्तर अनेकांना अर्णब यांच्याकडून हवे होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार राजीनामा देऊन आल्यानंतर अर्णब यांनी मंगळवारी संध्याकाळी ४.३० वाजता संपादकीय चमूची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण टाइम्स नाऊला बनवण्यासाठी कशी मेहनत घेतली त्याचे वर्णन केले. जवळपास ५० जण या बैठकीला उपस्थित होते.\nअर्णब गोस्वामींचा टाइम्स नाऊला टाटा\nआपण काय पुढे करणार हे अर्णब यांनी जाहीर केलेले नाही पण त्यांनी काही संकेत दिले. स्वतंत्र मिडिया हाऊस सुरु करण्याची अर्णब यांची संकल्पना असल्याचे एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले. अर्णबला फक्त टेलिव्हिजन मिडियामध्ये अडकून पडण्यात सर नाही. मिडियामध्ये जे बदल होतायत त्याचे नेतृत्व करण्याची अर्णबची इच्छा आहे असे या पत्रकाराने सांगितले.\nमला एका साच्यात अडकून पडायचे नाही. बदलत्या वेळेनुसार, काळानुसार पुढे जायचे आहे असे अर्णब यांनी या बैठकीत सांगितले. राजीनामा दिल्यानंतर अर्णब बोलत असताना न्यूज रुममध्ये पूर्णपणे श���ंतता होती. अर्णबचा राजीनामा टाइम्स नाऊमधील कर्मचा-यांसाठी धक्कादायक नाही कारण अर्णब चॅनल सोडणार असल्याची कुजबुज आधीपासूनच होती.\nअर्णब यांनी राजीनामा दिला असला तरी, प्राईम टाइममध्ये अर्णब यांचा शेवटचा एपिसोड केव्हा प्रसिद्ध होणार याबद्दल अजून काहीही स्पष्टता नाही. अर्णब लवकरच स्वत:ची वृत्तवाहिनी सुरु करण्याची शक्यता आहे. राजीनाम्यासाठी अर्णब यांच्यावर मॅनेजमेंटकडून कोणताही दबाव नव्हता असे सूत्रांनी सांगितले.\nNext article‘झूठ बोलो और बुरे फंसो’\nग्रुप अॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00779.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/sports/2334/", "date_download": "2022-12-09T09:52:22Z", "digest": "sha1:YIYS7E743WF6GFI3SH3NTNX6DNRYFHIY", "length": 8987, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "शतक, द्विशतक आणि मग सेहवाग स्टाइलने त्रिशतक! | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports शतक, द्विशतक आणि मग सेहवाग स्टाइलने त्रिशतक\nशतक, द्विशतक आणि मग सेहवाग स्टाइलने त्रिशतक\nमुंबई: स्पर्धेत मुंबईच्या याने विक्रमी त्रिशतक झळकावले. उत्तर प्रदेशविरुद्ध खेळताना सरफराजने प्रथम शतकी खेळी केली. त्यानंतर त्याचे रुपांतर द्विशतकात केले आणि मग प्रथम श्रेणी सामन्यातील पहिले त्रिशतक पूर्ण केले. सरफराजचे करिअरमधील ही सर्वोच्च खेळी ठरली. तो ३०१ धावांवर नाबाद राहिला.\nमुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील सामन्यात सरफराज खान याने ३८९ चेंडूत त्रिशतक केले. सरफराजच्या या खेळीत ३० चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या त्रिशतकाच्या खेळीत स्ट्राइकरेट ७६ इतका राहिला. मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी सामन्यात त्रिशतक करणारा तो आठवा फलंदाज ठरला. मुंबईकडून २००९नंतर प्रथमच एखाद्या फलंदाजाने ३००हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी मुंबईकडून रोहित शर्माने ३०९ धावांची खेळी केली होती. रोहितनंतर त्रिशतक करणारा सरफराज पहिला खेळाडू ठरला आहे.\nसेहवाग स्टाइलने केले त्रिशतक\n२२ वर्षीय सरफराज खान २९४ धावांवर खेळत असताना षटकार मारला आणि त्रिशतक पूर्ण केले. सरफराजची ही खेळ��� पाहून सर्वांना आठवला तो भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग होय. सेहवाहने त्याच्या करिअरमध्ये अनेक वेळा २०० आणि ३०० धावांचा पल्ला षटकार मारून पार केला आहे. सेहवागने २५०वी धाव देखील षटकार मारूनच पूर्ण केली होती. वैयक्तीक कोणत्याही धावसंख्येवर खेळत असला तरी सेहवाग कधीच आक्रमक फलंदाजी सोडायचा नाही.\nमुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश याच्यातील हा सामना ड्रॉ झाला. उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ८ बाद ६२५ धावांवर डाव घोषित केला. उत्तरादाखल मुंबईने ७ बाद ६८८ धावा केल्या\nवाचा- रणजी ट्रॉफीतील तिसरे त्रिशतक\nरणजी ट्रॉफी २०१०-२० मध्ये सरफराज खानच्या रुपाने तिसरे त्रिशतक झळकावले गेले आहे. सरफराजच्या आधी बंगालकडून मनोज तिवारी आणि मिझोरामकडून तरुवर कोहली याने याच वर्षी नाबाद त्रिशतक पूर्ण केले होते. याशिवाय राहुल दलाला आणि संजय यांनी २५० हून अधिक धावांची खेळी केली आहे.\nहे देखील वाचा- ला सामना\nPrevious articleमुस्लिमांना विचारून काँग्रेस सरकार चालवतं: BJP\n खरेदी करून उरलेले पैसे केले परत\nRitika Sajdeh Instagram Story for rohit sharma, रोहितच्या खेळीनंतर पत्नी रितिकाची ती पोस्ट व्हायरल, भावुक होत म्हणाली, ‘आय लव्ह यु…. – rohit sharma wife...\nUSA vs Netherlands, USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ – fifa world cup 2022 netherlands vs...\nलॉकडाउनचे नवे नियम जाहीर मुंबई लोकलचं काय… वाचा सविस्तर\nकृत्रिम पायातून ड्रग्जची तस्करी; नागपूरच्या सलमानला पोलिसांनी केली अटक\nयुवराज सिंगला दिली होती गळा कापण्याची धमकी\nDC vs MI IPL 2020: मुंबई की दिल्ली कोण मारणार विजयाचा चौकार, असा आहे संघ\n15 वर्षात राष्ट्रवादीचे जबरदस्त वर्चस्व; भाजपचीही जोरदार मुसंडी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/15960/", "date_download": "2022-12-09T10:27:37Z", "digest": "sha1:IU6HNEDCIW664WXEE5QNJZDYJU6W6476", "length": 6761, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "करोना रुग्णाचा मोबाइल ICU वॉर्डातून चोरी, मृत्युनंतर प्रकार उघड | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra करोना रुग्णाचा मोबाइल ICU वॉर्डातून चोरी, मृत्युनंतर प्रकार उघड\nकरोना रुग��णाचा मोबाइल ICU वॉर्डातून चोरी, मृत्युनंतर प्रकार उघड\nमटा. प्रतिनिधी, पिंपरीः करोनाच्या आयसीयु वॉर्डमधून अज्ञात चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबइल फोन चोरून नेला. उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयात घडली आहे. रुग्णाच्या मोठ्या भावाने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या लहान भावाला (वय ४६) कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना तक्रारदार यांच्या भावाचा मृत्यू झाला.\nदरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांच्या भावाचा १२ हजार रुपये किमतीचा मोबईल फोन चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिस तपास करीत आहेत.\nPrevious articleपीमसी बँक घोटाळ्यात १०० कोटींची संपत्ती जप्त, ईडीची धडक कारवाई\nNext articleलडाखमध्ये भारत-चीन तणावात आता थंडीची एन्ट्री, तापमान उणे ४ अंशांवर\nliquor truck news, गोव्यातून दारू आणणारा कंटेनर महाराष्ट्रात पलटला; रस्त्यावर बाटल्यांचा खच, पोलिसांची धावपळ – a container transporting goa made liquor overturned in maharashtra...\nरिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, टाटा-अदानी नव्हे, मुकेश अंबानींनी भरली गुंतवणूकदारांची सर्वाधिक झोळी, रिलायन्सने जोरदार कमाई – not tata or gautam adani mukesh ambani’s reliance industries...\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\n दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना कारने चिरडलं; ७ जणांचा मृत्यू, ८ गंभीर –...\nनागपूर: दीड किलो सोने हडपल्याचा आरोप; झवेरी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा दाखल\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/17247/", "date_download": "2022-12-09T08:48:09Z", "digest": "sha1:Z4Q4WA4ZJR6KP3SD42RK67KFYCRMTAAP", "length": 8572, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "अरेरे! चार एकर झेंडूवर शेतकऱ्यानं फिरवला नांगर, फुलांची माती केली! | Maharashtra News", "raw_content": "\n चार एकर झेंडूवर शेतकऱ्यानं फिरवला नांगर, फुलांची माती केली\n चार एकर झेंडूवर शेतकऱ्यानं फिरवला नांगर, फुलांची माती केली\nअहमदनगर: दरवर्षी नवरात्रात भाव खाणाऱ्या झेंडूच्या फुलांची करोनामुळे यावर्षी शेतातच माती करण्याची वेळ आली आहे. करोनामुळे मंदिरे बंद, विविध उत्सवांवर बंधने आल्याने झेंडूचे भाव पडले आहेत. त्यामुळे फुलांची तोडणी करून ती बाजारात घेऊन जाणेही परवडणारे नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या चार एकरातील झेंडूच्या पिकावर नांगर फिरविला.\nसंगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथील अशोक धोंडीभाऊ पाडेकर या शेतकर्याने चार एकर झेंडूवर दुर्दैवाने रोटाव्हेटर फिरवला. झेंडूला चांगला भाव मिळेल, या आशेवर त्यांनी चार एकर शेतात कलकत्ता झेंडूची लागवड केली. काही महिन्यांपूर्वी कलकत्ता झेंडूची रोपे विकत घेवून चार एकर शेतामध्ये लागवड केली होती. त्यासाठी फवारणी, खते औषधे यांचा मोठा खर्च झाला होता. चार एकर झेंडूसाठी त्यांचा सव्वा दोन लाख रूपयांचा खर्च झाला होता. त्यानंतर झेंडूची फुले विक्रीसाठी उपलब्ध झाली. गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांना बरा भाव मिळाला. नंतर झेंडूचे भाव पाच ते दहा रुपये किलो झाला. आता फुले आली आहेत, ती दसऱ्यापर्यंत टिकणार नाहीत. सध्या भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांनी नांगर फिरविण्याचा निर्णय घेतला. मंदिरे खुली झाली असतील तरी फुलांना भाव मिळाला असता. पण मंदिरे केव्हा उघडणार, हेही स्पष्ट झालेले नाही.\nआधीच शेतमालाला बाजारभाव नाही. निसर्ग चक्रीवादाळाचे संकट, मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही पावसाने हिरावून नेला. उत्सवाच्या काळात हमखास उत्पन्न मिळवून देणारी फुलशेतीही यावर्षी तोट्यात गेली, अशी शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.\nPrevious articleगांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी केलेलं 'हे' ट्वीट व्हायरल\nNext article…म्हणून तिने पतीची झोपेतच केली हत्या, पिंपरीतील घटनेचे गूढ उकलले\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\nसचिनने खास फोटोसह दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा\n भास्कर जाधवांनी घेतली राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची भेट – shiv sena leader and...\nआता ठरलं… मुंबई इंडियन्स आणि चेन्नईमध्ये होणार सलामीचा सामना…\nBalasahebanchi Shiv Sena, आता उरलीसुरली शिवसेनाही आमच्या शिवसेनेत येत आहे; मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य –...\nमुख्यमंत्री रावत यांची अखेर माफी; म्हणाले, 'फाटक्या जिन्सवर…'\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dpbooks.in/products/aushadhi-vanaspati", "date_download": "2022-12-09T08:35:41Z", "digest": "sha1:OS6F6IX7ZMJCVOTGQI5XQ6OGAMPZTW74", "length": 2297, "nlines": 57, "source_domain": "dpbooks.in", "title": "औषधी वनस्पती Medicinal Plants – Diamond Publications Pune", "raw_content": "\nमनुष्यजीवनाचे अविभाज्य अंग असलेल्या वनस्पति, वृक्ष आपल्यासाठी आरोग्यदायी आणि जीवनदायी आहेत. जैवविविधतेतील वनस्पती या अन्न आणि ऊर्जा म्हणून तर उपयउकय आहेतच , परंतु त्या औषधी गुणधर्मांनी संपन्न आहेत; तेव्हा ही गुणधर्म जाणून घेणे आवश्यक आहे. वनस्पतींच्या शास्त्रोक्त उपयुक्ततेसाठी अनुभवातून सिद्ध झालेले हे पुस्तक आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त , आनंददायी आणि आरोग्यदायी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2022-12-09T08:39:00Z", "digest": "sha1:GAQNZD75EEIDHIKIMTTDMW5ZZQOYUV3W", "length": 16869, "nlines": 274, "source_domain": "www.atgnews.com", "title": "शून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू - ATG News", "raw_content": "\nHome post for Startup/udyog शून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू\nशून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू\nशून्यातून विश्वनिर्माण करण्यापर्यंत: केदार जाधव, सध्याचा भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक खेळाडू\nपुण्यात भारताचा इंग्लडसोबत पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना. प्रथम फलंदाजी घेत भारताचा संघ ६३/४ असा झुंजत होता, आघाडीचे फलंदाज युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी फारश्या धावा न करताच तंबूत परतले होते. विराट कोहली लढत होता, त्याचवेळी स्थानिक खेळाडू केदार जाधव क्रिझवर आला. काही वेळ स्थिरावल्यानंतर त्यांने इंग्लडच्या गोलंदाजांना त्र��ही करून सोडले. ७६चेंडूत १२० धावा १२चौकार आणि चार षटकारांच्या माध्यमातून झटपट उभ्या करत जाधव याने संघाला कर्णधार कोहली सोबत सन्मानजनक स्थितीला आणून ठेवले. ३५६धावा फलकावर झळकल्या आणि भारताचा थरारक विजय झाला. मॅन ऑफ द मॅच जाधव यांना आनंद झाला कारण त्यांच्या शहरात त्यांच्या पालकांच्या समोर हा विजय साकारता आला.\nपहिल्या विजयाची पुनरावृत्ती करताना भारताला इंग्लंडचा पराभव करण्यासाठी ३२१ धावा हव्या होत्या आणि संघ १७३/५असा रेंगाळत होता. मोठ्या प्रमाणात धावांचा वेग हवा होता. पहिल्या फळीचे सारे खेळाडू बाद झाले होते. जाधव खेळायला येण्यापर्यंत संघाच्या आशा संपल्यात जमा झाल्या होत्या. त्यांने आक्रमक खेळी सुरु केली सिमापार चेंडू नेण्याची प्रत्येक संधी तो घेत होता. भारताला त्याने विजयाच्या जवळ नेवून ठेवले आणि पाच धावा हव्या होत्या त्यावेऴी तो धावचित झाला. मात्र त्याने केलेल्या ९० धावा संघाच्या कामी आल्या होत्या.\nही कहाणी आहे या पुण्याच्या सध्याच्या खळबळजनक खेळाडूची, केदार जाधव यांची. जे सध्या भारतीय संघात मधल्या फळीचे फलंदाज म्हणून उदयास आले आहेत.\nमहाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा या छोट्या शहरातून आलेल्या यांच्या जीवनाच्या सुरुवातीचा काळ फारसा चांगला नव्हता. त्याचे वडील राज्य वीज मंडळात कारकून होते, आणि जाधव यांना मोठ्या तीन बहिणी आहेत ज्या हुशार विद्यार्थीनी होत्या. शिक्षणाची आवड नसलेल्या जाधव याला नवव्या वर्गात असताना शाळा सोडावी लागली.\nसुरुवातीला त्यांनी स्थानिक क्रिकेट क्लब मध्ये पुण्याचे प्रतिनिधित्व केले, आणि अथक मेहनत करून महाराष्ट्र संघात १९ वयोगटातल्या संघात २००४मध्ये निवडले गेले. पी वाय सी हिंदू जिमखाना येथे तासंतास सराव करताना जाधव यांना स्थानिक संघात स्थान मिळाले. २०१२मध्ये त्यांनी प्रथमच तिहेरी शतक करत३२७धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमध्ये राज्यात असे करणारे ते दुसरे खेळाडू ठरले होते. २०१३-१४ च्य रणजी स्पर्धेत ते सुपर स्टार झाले. सहा शतकांसह त्यांनी १२२३धावा केल्या होत्या. त्या हंगामात त्यांचा सर्वाधिक धावांचा विक्रम झाला होता. तर रणजी मधील त्या वेळे पर्यंतचा चौथा सर्वात मोठ्या धावांचा तो विक्रम होता.\nमहाराष्ट्र संघासाठी दहा वर्षे धावांचे यंत्र म्हणून ते खेळत राहिले, अखेर बीसीसी���यच्या निवड समितीचे त्यांच्याकडे लक्ष गेले, दिल्ली आय पीएल संघ दिल्ली डेअर डेविल्स मध्ये त्यांची २०१३मध्ये निवड झाली तेथे ते २०१५ पर्यंत राहिले. त्या नंतर त्यांना २०१६ मध्ये बंगळूरू रॉयल चँलेंजर्स मध्ये खेळायला मिळाले.\nअखेर जाधव यांची जे करण्याची तीव्र इच्छा होती ते करण्यासाठी त्यांना २०१४मध्ये राष्ट्रीय संघात बांग्लादेशच्या विरोधात संधी मिळाली. मात्र त्यांना मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही त्याच वर्षी त्यांना कसोटी सामन्यात श्रीलंकाविरोधात खेळायला मिळाले. तेथे त्यांना शतक झळकविण्यास वेळ लागला नाही त्यांनी ८७ चेंडून ते पूर्ण केले. त्यांनंतर २०१५ मध्येही ते झिम्बावे सोबत शतकी खेळी खेळले.\nसध्याच्या इंग्लड विरुध्दच्या सामन्यातही जाधव यांनी दाखवून दिले की ते भारतीय संघाच्या मधल्या फळीचा कणा आहेत, आणि असे खेळाडू आहेत ज्यांची कसोटीच्या क्षणी संघाला गरज आहे. ३२व्या वर्षी त्यांच्या धाव मिळवण्याची आणि कठोर वेळी खेळण्याची धिरोदात्त खेळी आहे हेच जाधव यानी दाखवून दिले आहे.\nमाध्यमांशी बोलताना त्यांचे प्रशिक्षक सुरेद्र भावे म्हणाले की, “त्याला स्वत:ला असे वाटले होते की सहाव्या क्रमांकावर खेळायला येवून त्याने सामन्याचा खूप वेळ वाया घालविला,अश्या जागी तो खेळला जेथे एखादा पराजीत झाला तर त्याची चर्चा विजय मिळाला तरी होत राहते. त्याला माहिती होते की त्याला संधी गमवायची नाही आणि त्याला लढताना पाहताना हे जाणवत होते”.\nजाधव यांच्या कहाणीत खूप काही प्रेरणा आहेत, त्यातून हेच दिसते की सराव आणि झोकून देण्याची वृत्ती असेल तर तुम्हाला अपयश मागे खेचू शकत नाही.\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00780.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:19:08Z", "digest": "sha1:ATJNZST4KWJF3W6EFUJJNDUHPR3Y42SA", "length": 12720, "nlines": 141, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "निसर्गरम्य अंबोली – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nJun 4, 2022 निसर्गरम्य अंबोली\nकोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास निळ्याशार समुद्र किनार्यासोबतच थंड हवेची ठिकाणेही लाभली आहेत. सावंतवाडीपासून जवळच समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर असलेले अंबोली हे त्यापैकीच एक.\nअंबोली घाटाचा सुंदर व रम्य परिसर घनदाट अरण्य व समुद्राने वेढलेला आहे. तिन्ही ऋतूत सृष्टीच्या विविध रूपांचा साक्षात्कार घडवून पर्यटक व निसर्गप्रेमींना आनंद देणार्या मोजक्या ठिकाणात अंबोलीचा समावेश करता येईल. सह्याद्रीचे कडे ढगांना आग्रहाने थांबवत असल्याने येथे विक्रमी पाऊस कोसळतो. परिणामी पावसाळ्यात येथील दर्याखोर्यातून सगळीकडे शुभ्र तुषार उडवत धबधबे कोसळताना दिसतात.\nपर्यटक व तरूणाई धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद अनुभवतात. हिरवेगार डोंगर, वाहणारे निर्झर व धबधब्यांमुळे निर्माण होणारे चैतन्य पर्यटकांना साद घालतात. उन्हाळ्यातही येथील वातावरण आल्हाददायक असते. सावंतवाडीकडून अंबोलीकडे कूच करतानाच येथील निसर्गसौदर्याची साक्ष पटते. शिवाय जैवविविधतेचा शालू पांघरलेल्या हिरव्यागार टेकड्यांची अभ्यासकांनाही भूल पडते.\nहिवाळ्यातही येथील दर्याखोर्यातून मुक्तपणे भटकत सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यातील आनंद निव्वळ अवर्णनीय. महादेवगड, मनोहरगड, श्रीरगावंकर पॉईंट या कड्यांवरून विस्तीर्ण पसरलेल्या दर्याखोर्या पाहताना विलोभनीय आनंद मिळतो. सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य तर अक्षरशः वेड़ लावते. क्षितिजास नारंगी, लाल व गुलाबी रंगछटांची आभा देत सूर्य अस्ताला जातो.\nनिसर्गप्रेमीशिवाय साहसी व अभ्यासू पर्यटकांनाही अंबोली निराश करत नाही. ह्या भागास धार्मिक महात्म्यही लाभले आहे. हिरण्यकेशी ह्या भगवान शंकराच्या पवित्र स्थानी महाशिवरात्रीस हजारो भाविक भेट देतात. येथून हिरण्यकेशी नदी उगम पावून संपूर्ण परिसरास हिरवाईचे लेणे देते.\nयेथील नदीच्या खोर्यात भटकत तासनतांस मासेमारीचा आनंदही अनुभवता येतो. शिवलिंगास लागून साहसी पर्यटकांना आव्हान देणारी तीनशे मीटर रूंदीची गुहाही येथे आहे. अंगावर शहारेआणणारा काळोख, चावणारे डास, रक्त शोषणाऱ्या जळवा व जीव गुदमरवणारी कोदंट हवा यासारखी आव्हाने झेलून मार्ग काढावा लागतो. गुफेत सात डबकी आहेत.\nशेवटच्या डबक्यात सूर्याचे दर्शन घडते. हेही एक आश्चर्यच. मात्र, त्या उजेडाच्या रहस्यावर अद्यापपर्यंत रहस्याचे आवरण आहे. अंबोलीत ऐतिहासिक व समृद्ध बॉटॅनिकल गार्डनही आहे. मित्र किंवा कुटुंबीयांसोबत मुक्तपणे येथील जंगलात भटकत जैवविवधतेच्या निरीक्षणाचा अनुभवही अतुलनीय आहे. भटकंतीमुळे थकल्यावर वनभोजन घेऊन ही भेट अविस्मरणीय करता येते. येथे राहण्याचीही सोय आहे. विविध हॉटेल्स आहेत. शिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहायची सोयही आहे.\nजाण्याचा मार्ग : मुंबईपासून अंबोली घाटाचे अंतर सुमारे साडेपाचशे किलोमीटर आहे. मुंबईहून येथे बस व रेल्वेनेही पोहचता येते. सावंतवाडीहून अंबोली अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. कोकण रेल्वेने आपणांस सावंतवाडीस पोहचता येते. कोल्हापूरहून हे ठिकाण चार तासांच्या अंतरावर आहे.\nमहिला सक्षमीकरण आणि बचत गट\nकविता नवे लेख फीचर्ड\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nफीचर्ड लेख स्त्री विश्व\nमहिला सक्षमीकरण आणि बचत गट\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/08/23/18088/", "date_download": "2022-12-09T09:05:54Z", "digest": "sha1:R7WROLBWSQEWLICGMMQHP6UJROMWTKKK", "length": 15284, "nlines": 145, "source_domain": "mavalmitra.com", "title": "हव तर भाजप व शिंदेगटाचे बोर्ड लावतो, पण आमची विकास कामे थांबवू नका: आमदार स��निल शेळके याचा आक्रमक पवित्रा - MavalMitra News", "raw_content": "\nहव तर भाजप व शिंदेगटाचे बोर्ड लावतो, पण आमची विकास कामे थांबवू नका: आमदार सुनिल शेळके याचा आक्रमक पवित्रा\nमावळ तालुक्यातील सुरू असलेल्या विकासकामांना स्थगिती देऊन पुरवणी मागणीत एकही रुपयाची तरतूद राज्य सरकारने केली नसल्याने आमदार सुनील शेळके यांनी आज पुन्हा अधिवेशनात आक्रमक भूमिका घेऊन हवं तर भाजपचे बोर्ड लावतो, पण विकासकामे थांबवू नका अशी विनंतीच राज्य सरकारला केले.\nराज्य सरकारने आज जाहीर केलेल्या पुरवणी बजेटमध्ये मावळ तालुक्यातील विकासकामांसाठी एकही रुपयाची तरतूद केली नाही, तसेच विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे आमदार शेळके हे चांगलेच आक्रमक झाले. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेलेच पैसे द्या, तुमचा एकही रुपया नको, हवं तर भाजपचे व शिंदे गटाचे बोर्ड लावतो, पण विकास कामे थांबवू नका अशी विनवणी केली.\nआमदार शेळके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ५५ कोटींचा निधी मंजूर केला. त्या कामांचे इस्टीमेट झाले, मंजुरी झाली, टेंडरही झाले, वर्क ऑर्डर निघाली आणि राज्य सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे.\nएस आर अंतर्गत ११ कोटींची कामे, आदिवासी विभागातील कामे, दुधीवरे खिंड, कळकराई येथील कामांनाही स्थगिती दिली. दुधीवरे खिंड परिसरात सभागृहातील अनेकांचे फार्महाऊस आहेत, त्यामुळे माझ्या मतदारांसाठी नव्हे किमान सभागृहातील मंडळींसाठी तरी निधी द्या अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.\nयाशिवाय, नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही मावळ तालुक्यातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव मावळ, देहू नगरपंचायत साठी एकही रूपयाची तरतूद केलेली नाही. तुमचे पैसे नको किमान महाविकास आघाडीने मंजूर केलेले आमच्या हक्काचे पैसे तरी द्या अशी मागणी करत विकासकामात राजकारण करू नये असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nपर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान\nभारतीय जनता पार्टीच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी मोहन वाघमारे यांची निवड\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nरा���्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bakhar.dattaprabodhinee.com/2018/01/75.html", "date_download": "2022-12-09T09:00:21Z", "digest": "sha1:P5JCPNMILO3BS4SMKVI5R4FC5B5OXVPX", "length": 15337, "nlines": 129, "source_domain": "bakhar.dattaprabodhinee.com", "title": "क्र (७५) गोपाळबुवांचा अहंकार घालविला", "raw_content": "\nHomeभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेक्र (७५) गोपाळबुवांचा अहंकार घालविला\nक्र (७५) गोपाळबुवांचा अहंकार घालविला\nचिपळूणला गोपाळबुवा केळकरांच्या मठात एक सिद्ध पुरुष आले बुवांनी त्या सिद्ध पुरुषास विचारले महाराज आपण कुठले आलात कोठून त्यावर तो सिद्ध पुरुष उत्तरला मला काय ठाऊक असे म्हणत तो चालता झाला सिद्ध पुरुष असेच असतात असे गोपाळबुवाला वाटले सिद्ध पुरुषाची बाह्य क्रिया बुवास समजली पण सिद्ध पुरूष अंतरी कसे असतात हे गोपाळबुवास कुठे समजले होते स्वतः गोपाळरांवाना ते स्वतः बुवा महाराज झाल्याचा भ्रम चढला होता लोक बुवांच्या पाया पडत होते बुवा महाराज झाल्याचा दंभ त्यांच्यात निर्माण झाला होता आपणही त्या सिद्ध पुरुषासारखे मला काय ठाऊक असे बोलावे आसे बुवास वाटू लागले बुवा एकदा अक्कलकोटास जात असता एका खेडुताने बुवास सहज प्रश्न केला की बुवा तुम्ही कुठले मला काय ठाऊक असे उत्तर देत गोपाळबुवा श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटी आले बुवांनी श्री स्वामी चरणावर डोके ठेवले तोच श्री स्वामींचा प्रश्न त���म्ही कोठले चिपळूणचे बुवा अहो बुवा चिपळूण कोठे आहे श्री स्वामी महाराज कोकणात बुवा कोकण कोठे आहे श्री स्वामी समर्थ महाराज घाटाखाली बुवा घाट कोठे आहे श्री स्वामी समर्थांशी झालेल्या प्रश्नोत्तरांनी बुवा पुरते शुध्दीवर आले खेडेगावातील त्या खेडुतास दिलेले उत्तर बुवांना आठवले बुवा मनोमन चरकलेच महाराज मला कोकण ठाऊक नाही बुवांच्या या उत्तरावर दयाघन श्री स्वामी समर्थ मोठमोठ्याने पोट धरुन हसू लागले बुवा मनातल्या मनात लज्जित झाले एका बाजूला जाऊन त्यांनी दोन्ही कान उपटून घेतले आणि श्री स्वामी समर्थांजवळ क्षमा मागितली .\nअर्थ - भावार्थ - मथितार्थ\nया लीलाकथेतील गोपाळबुवा केळकरांची पारमार्थिक तयारी चिपळूणला येईपर्यंत अपुरीच असल्याचे दिसते लोक त्यांच्या पाया पडत होते त्यांना मानसन्मान देत होते बुवा महाराज म्हणून म्हणत होते गोपाळबुवांनाही आपण सिद्ध पुरुष असल्याचा दंभ निर्माण झाला होता अर्ध्या हळदकुंडाने पिवळे होणारे असे अनेक दंभी पूर्वीही होते सद्यःस्थितीत तर त्यांचे पीक उदंड झाल्याचे आपण दूरदर्शनवर पाहतो वर्तमानपत्रात वाचतो अवती भवती तीर्थक्षेत्री मठ मंदिरे संतसंगात अनुभवतो त्यातूनच त्यांनी अक्कलकोटास जाताना खेडुतास दिलेले उत्तर पुढे श्री स्वामी समर्थ आणि बुवांमध्ये झालेली प्रश्नोत्तरे बुवांच्या मनावर सिद्ध पुरुषाचे गारुड उतरविण्यास कशी कारणीभूत ठरली त्याचा वृत्तांत या लीलाकथेत आहे ते आपणा सर्वांना बोधप्रद व मार्गदर्शक आहे श्री स्वामी समर्थ बखरकर्ते श्री स्वामी समर्थ कृपांकित आणि वलयांकित असलेल्या श्री गोपाळ रामचंद्र केळकरांची ही अवस्था मग आपल्यासारख्याची काय अवस्था असेल आपण सर्वसामान्य माणसे आपले तर पूर्ण आयुष्यच भ्रमग्रस्त आणि कमी अधिक अहंभावलिप्त असते मी माझे या परिघात घुटमळणारे असते मी यँव केलं मी तँव केलं हे माझं ते माझं दुसऱ्याचं तेही माझंच मी काही साधा सुधा नाही मला काय समजता तुम्ही .....असे एक ना अनेक अहंभावाचे बुडबुडे मनात निर्माण होत असतात आपल्यातील काही थोड्यांनी अहंकाराचा त्याग केला असतो घर प्रपंच व्यवहारात राहूनही तो आनंदात असतो त्याबाबत ते उदासीन असता उपभोगशून्य श्री स्वामींसारखे ते वावरतात आपण त्यांच्यासारखे व्हायचे आहे .\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\nह्या पोस्टशी संबंध��त माहिती लिंक खालीलप्रमाणे...\nदत्तप्रबोधिनी चँनेल पार्टनरशीप संबंधित पोस्टस्\nयोग साधना विशेष संबंधित पोस्टस्\nआध्यात्मिक उपाय व तोडगे संबंधित पोस्टस्\nदेवी उपासना संबंधित पोस्टस्\nपारायण पाठ व नामस्मरण संबंधित पोस्टस्\nत्राटक विद्या संबंधित पोस्टस्\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nEmbed श्री स्वामी समर्थ योग व गहन आध्यात्मिक मार्गदर्शन on Your Site: Copy and Paste the Code Below\n १. घरात मृत व्यक्तीचे फोटो असावेत का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का २. पारायण काळात ब्रम्हचर्य पाळावे का ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ३. विष्णु सहस्त्रनाम पाठ एक महा भयंकर अनुभव ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ४. दैवी प्रसन्नतेसाठी कुलस्वामीनीची सेवा कशी करावी ५. पराशक्ती साधना म्हणजे काय ५. पराशक्ती साधना म्हणजे काय कशी सिद्ध करावी ६. खंडोबा जागृत पुजन विधी काय आहे \nलोकप्रिय परिसंवाद भाग ( काळी विद्या विशेष ) काळी विद्या संपुर्ण शंका निरसन - परिसंवाद भाग १\nसर्वाधिक लोकप्रिय विडिओ हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\n➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण ➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय\n➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती ➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )\n➤3 दिवसीय पारायण कसे करावे ➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा\n➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय ➤आपला भाग्यांक ओळखा\n➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय ➤नाम साधन मार्गदर्शन\n➤गुप्त व दुर्लभ आध्यात्मिक माहिती ➤श्री काळभैरव विशेष साधना\n➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना ➤नामस्मरण प्रभुत्व येण्यासाठी\n➤विशेष वैयक्तिक साधना मार्गदर्शन ➤प्रश्नांचे तात्काळ निरसन\n➤उग्र साधना मार्गदर्शन ➤विशेष आत्मानुसंधान\n➤नादब्रम्ह साधना ➤नाम प्राणायाम\n➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना ➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी\nअगाध सद्गुरू महिमा 32\nदररोजच्या नित्य पारायणासाठी 52\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 71\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध 63\nस्वामी समर्थ सद्गुरूकृपा 34\nहम गया नहीं जिंदा है 15\nFOR JOINING WITH US VISIT: दत्तप्रबोधिनी सभासदत्व माहीती\nभिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\nश्री स्वामी समर्थ लीलांचा अर्थबोध\nहम गया नहीं जिंदा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/05/11/9809/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2022-12-09T09:41:15Z", "digest": "sha1:KHM5QUX3WEU2LCA3LDGKKTYH5L4XSHCP", "length": 15965, "nlines": 137, "source_domain": "krushirang.com", "title": "महत्वाची माहिती : पहा चिमुकल्यांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी काय ठरतेय उपयोगी - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»आंतरराष्ट्रीय»महत्वाची माहिती : पहा चिमुकल्यांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी काय ठरतेय उपयोगी\nमहत्वाची माहिती : पहा चिमुकल्यांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी काय ठरतेय उपयोगी\nपुणे : जगभरात करोनाची दुसरी लाट जोमात असतानाच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालेली आहे. या तिसऱ्या लाटेत मुलांना करोना संक्रमण होण्याचा जास्त धोका असू शकतो असे अनेक तज्ञांना वाटत आहे. त्यामुळे आपणही आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईक यांच्याकडे असलेल्या चिमुरड्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.\nकोरोना महामारीच्या दरम्यान शास्त्रज्ञां��ी एक तंत्र तयार केले आहे जे मुलांमध्ये श्वसन संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरण्याचे चिन्ह आहे. या तंत्राने श्वसनरोग पसरविणाऱ्या मानवी पॅरेनफ्लुएंझा विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा झाली आहे. जेनेटिक टेक्नोलॉजीद्वारे मुलांमध्ये प्रोटीन किंवा पेप्टाइड याचा वापर करण्याचे हे तंत्र आहे. यामुळे पॅराइनफ्लुएंझा विषाणू पेशींना चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करणे शक्य आहे. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये नवीन तंत्रज्ञानाबद्दल संशोधकांनी त्यांचे संशोधन निष्कर्ष प्रकाशित केले आहेत.\nमानवी पॅरेनफ्लुएंझा व्हायरस किंवा एचपीआयव्ही हे मुलांमध्ये श्वसन संसर्गाचे मुख्य कारण आहे. म्हणूनच न्यूमोनिया आणि इतर श्वसन रोग होतात. इम्युनिटी पॉवर कमी असल्यास विषाणूची लागण तातडीने होते. मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या शरीरात जाऊन एचपीआयव्ही विषाणू त्यांच्या शरीराच्या पेशींवर चिकटून राहतो आणि नवीन व्हायरस बनवण्याचे काम सुरू करतो. हे रोखण्यासाठी पेप्टाइटचे उपचार केले जातात. एचपीआयव्ही 3 हा सर्वात सक्रिय व्हायरस आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल औषधे नाहीत.\nविस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सॅम गेलमन लॅब आणि कोलंबिया विद्यापीठाच्या ऐनी मॉस्कोना व मॅटिओ पोरोटो यांच्या प्रयोगशाळेत संशोधकांनी पेप्टाइड तंत्रज्ञानाद्वारे विषाणूच्या उपचारांवर काम करण्याची प्रक्रिया बदलली आहे. हे तंत्रज्ञान एचपीआयव्ही 3 विषाणूपासून बचाव करण्यास सक्षम आहे.\nकोरोना विषाणूदेखील रुग्णांच्या श्वसन प्रणालीवरच हल्ला करतो. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे न्यूमोनियासारखीच आहेत. सर्दी-खोकला-ताप यापासून त्याची सुरू होते. तथापि काही रुग्णांमध्ये लक्षणे फारच कमी दिसतात. त्यामुळे या संशोधांच्या मदतीने करोनावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nसंपादन : रुपाली दळवी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळ��ी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T10:14:28Z", "digest": "sha1:NXW3AGLBCO5XT5KBH4JJQT6KKSBR3ORW", "length": 7238, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: #असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स\nमागील आर्थिक वर्षात भाजपला मिळाल्या कॉँग्रेसपेक्षा सहापट जास्त देणग्या\nMay 31, 2022 May 31, 2022 News24PuneLeave a Comment on मागील आर्थिक वर्षात भाजपला मिळाल्या कॉँग्रेसपेक्षा सहापट जास्त देणग्या\nनवी दिल्ली -सन 2019-20 च्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) अहवालानुसार, भाजप मालमत्तेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर होता, बहुजन समाज पक्ष दुसऱ्या क्रमांकावर तर देशातील सर्वात जुना पक्ष कॉँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच वेळी, 2020-21 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला 477.5 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत, तर देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला याच कालावधीत […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/04/30/udyskr-2/", "date_download": "2022-12-09T10:17:35Z", "digest": "sha1:DBGNDYGL42M7MWC6BJGAL33P7FSOJTAL", "length": 6616, "nlines": 114, "source_domain": "spsnews.in", "title": "उदय साखर साठी ५१.५९ टक्के मतदान – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nउदय साखर साठी ५१.५९ टक्के मतदान\nबांबवडे : आज बांबवडे तालुका शाहुवाडी येथील उदय सह.साखर कारखान्याच्या ८ जागांसाठी एकूण १८ ��ेंद्रांमध्ये ५१.५९ टक्के मतदान झाले.\nउदय साखर साठी १२ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ८ जागांसाठी बांबवडे तालुका शाहुवाडी येथील महात्मा गांधी विद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मतदानासाठी आयोजन करण्यात आले होते. एकूण १८ मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली होती. या १८ मतदान केंद्रांमध्ये ८४८० या एकूण मतदानापैकी ४३७५ मतदान झाले. यापैकी उत्पादक गटासाठी ४३३३ ,तर संस्था गटासाठी ४२ मतदान झाले.\nमतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.\nयावेळी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा मानसिंगराव गायकवाड (दादा ), तसेच आमदार सत्यजित पाटील सरुडकर,जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील (बापू )यांनी मतदान केंद्रास भेट दिली.\n← ग्रामस्थांना चोवीस तास आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे : बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर\nतमाम महाराष्ट्र वासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा →\n…अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी करू- आम.राजेश क्षीरसागर\nमलकापूर नगरपरिषद आरक्षण जाहीर : राजकीय घडामोडींना वेग\nविशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मनसे चे बाळा नांदगावकर लक्ष घालणार – युवराज काटकर\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:15:10Z", "digest": "sha1:BUQ4Q3RYQCLVCYQ6VESK6FRGMFTDF2CU", "length": 6780, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अशोक चव्हाण यांना दिलासा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nअशोक चव्हाण यांना दिलासा\n12 सप्टेंबर : पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने चव्हाणांना बजावलेली कारवाईची नोटीस चुकीची असल्याचं, दिल्ली हा���कोर्टाने आपल्या निर्णयात म्हंटलं आहे.\n2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पेड न्यूज छापून आणण्याचे आरोप अशोक चव्हाणांवर झाले होते. निवडणुकीचा खर्च अयोग्य पद्धतीने दाखवल्याबद्दल निवडणूक आयोगाने चव्हाणांना नोटीस बजावली होती. आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला अशोक चव्हाण यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं होतं. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आज (शुक्रवारी) अशोक चव्हाणांना दिलेली कारवाईची नोटीस चुकीची असल्याचे सांगत नोटीस रद्द केली आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना दिलासा मिळाला आहे.\nदरम्यान, ‘माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप करणार्या विरोधकांना या निर्णयातून चोख प्रत्युत्तर मिळाले असून अखेर सत्याचाच विजय झाला’ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली आहे.\nNext articleआ. प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा\nएस एम. देशमुख यांची मागणी\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/general-news/this-is-what-to-do-for-car-in-river/", "date_download": "2022-12-09T09:23:53Z", "digest": "sha1:EVABEBDOWRHQ27YC6HUNW6H3ATYERECM", "length": 11051, "nlines": 80, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "वेळ कधी येईल सांगता येत नाही अचानक कार पाण्यात पडली तर काय करायचं, जाणून घ्या ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News वेळ कधी येईल सांगता येत नाही अचानक कार पाण्यात पडली तर काय...\nवेळ कधी येईल सांगता येत नाही अचानक कार पाण्यात पडली तर काय करायचं, जाणून घ्या \nआपण काही वेळेस पाहिलं असेल की भीषण कार अपघात झाल्यास आणि जवळ पाण्याचा प्रवाह असल्यास ती कार पाण्यात जाऊन पडते. कार चालवत असताना ती लॉक असल्याने आणि अपघाताच्या जबर धक्क्याने कारमधील व्यक्तींना बाहेर येणे शक्य होत नाही आणि पाण्यात ते डुबले जातात. यातून आपला जीव वाचवायचा असल्यास सुरक्षित या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडायचे असल्यास आपण काय करावे हे आज पाहणार आहोत.\nआपल्यासमोर अनेकदा असा कठीण प्रसंग उभा राहतो की त्यातून सावरण्यासाठी आपल्याकडे अवघ्या सेकंदाचा अवधी असतो आणि यातच प्रसंगावधानता दाखवता आपण सुरक्षीत बाहेर पडू शकतो. आपला अपघात झालेला असताना जर आपण पाण्याच्या प्रवाहात पडणार असल्याचे जाणवल्यास आपण प्रथमतः आपला सीटबेल्ट काढून लगेचच कारच्या काचा खाली कराव्यात. त्यानंतर कार पाण्यात पूर्णपणे डुबण्यापूर्वी खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा.\nसर्वात मोठी गोष्ट म्हणजे वरील क्रिया करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही मिनिटाचा अवधी असतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारचा दरवाजा उघडण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा वरील क्रिया करणे सोयीचे ठरते, कारण पाण्याचा प्रवाह त्या कारच्या दरवाज्यावर दाब देत असतो. पाण्याच्या प्रवाहात कार डुबत असताना आपल्याला जर कारची काच खाली करण्यास शक्य होत नसेल तर काच तोडून टाकावी. कारच्या मागील बाजूची काच तोडण्याचा प्रयत्न करू नये, ती काच इतर काचेच्या तुलनेत अधिक मजबूत असते.\nआपातकालीन परिस्थितीसाठी काच तोडण्यासाठी साहित्य देखील असते, त्यापैकी एखादे साहित्य विकत घेऊन ते कारमध्ये ठेवावे. याशिवाय कोणतीही जाड वस्तू किंवा, टोकदार वस्तूचा वापर आपण कारची काच तोडण्यासाठी करू शकतो. वरील काही वस्तू कारमध्ये नसल्यास आपण आपल्या हातच्या कोपराने काच तोडू शकता.\nकारमध्ये जर लहान मुले सोबत असल्यास त्यांना आपल्यापुढे कारच्या बाहेर काढण्याचे सुनिश्चित करावे. जर तुमच्या कारची खिडकी उघडली असेल आणि सीटबेल्ट काढला असेल तरच आपण मुलांना मदत करू शकता. एकापेक्षा अधिक मुले कारमध्ये असल्यास लहान मुलापासून मग मोठे मूळ आणि नंतर तुम्ही स्वतः कारमधून बाहेर पडावे.\nअनेक प्रयत्न करून देखील जर आपण कारच्या बाहेर पडू शकत नसाल तर कार पूर्णपणे पाण्यात डुबल्यानंतर कारचा दरवाजा उघडावा, सर्वात धोकादायक आणि अवघड बाब असली तरी चालून जाते. थोडावेळ थांबून मग दरवाजा उघडावा, कारण पाण्याचा प्रवाह आतील व बाहेरील दोन्ही बाजूस सारखा दाब निर्माण होतो. कारच्या आतमध्ये पाणी भरत असताना कारच्या दरवाजा उघडताना घट्ट धरून ठेवावा.\nहा दाब निर्माण झाल्यानंतर एक मोठा श्वास घेत दरवाजा उघडवावा आणि पोहत बाहेर यावे. हा दरवाजा सहज उघणार नाही त्यामुळे आपल्याला बलाचा वापर करणे गरजेचे असेल. पोहत बाहेर असताना पाण्यामधील बुडबुड्यांची मदत घेत आपला मार्ग निवडावा. पाण्याखाली सहज आपण भरकटले जाऊ शकतो; याचे कारण म्हणजे पाण्यात डुबणाऱ्या कारच्या आजूबाजूचे पाणी गढूळ आणि ढगाळ होते. त्यामुळे या पाण्याच्या प्रवाहात बाहेर येण्यासाठी पाण्याचे बुडबुडे ज्या दिशेने वर जात आहेत, त्या दिशेने आपण पोहत वर यावे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleनवीन वर्षात टॅक्स वाचवणाऱ्या ५ सर्वात जबरदस्त स्कीम्स, जमा केलेल्या पैश्यावर २७% पर्यंत रिटर्न \nNext articleया कारणामुळे अक्षय कुमार सोबत चित्रपट करायला घाबरते करीना कपूर, पत्नी ट्विंकल खन्ना समोरच केला खुलासा \nजुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या तरुणाची धक्कादायक माहिती उघड, वधूपक्ष चिंतेत \nविवाहित महिलांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार ६००० रुपये, जाणून घ्या पूर्ण माहिती \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2003/11/3451/", "date_download": "2022-12-09T10:21:16Z", "digest": "sha1:GRDH4APMGHQJ5MLI4H7XRBCVGZC6MMMK", "length": 7063, "nlines": 66, "source_domain": "www.sudharak.in", "title": "लोकशाहीने घोडे मारलेले नाही? - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nलोकशाहीने घोडे मारलेले नाही\nभारताच्या लोकशाहीने काही घोडे मारलेले नाही. दिशाभूल होऊन ताळतंत्र सोडलेल्या आणि कोणत्याही सकारात्मक कामाला हात न घालता केवळ सत्तेच्या निखळ लालसेने मयूर बनलेल्या भ्रष्ट राजकीय पक्षांना ताळ्यावर आणले गेले, तरी भारतीय लोकशाही कार्यक्षम होऊ शकते. लोकशाही ही कमीत कमी दुष्ट राज्यव्यवस्था आहे, की जीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. गेल्या शंभर वर्षांचा जगाचा इतिहास पाहिला तर कट्टर मार्क्स-वाद्यांना काय, पण स्वदेशी नाझींनादेखील हे पटू शकेल. फक्त यात गृहीत आहे, ती मध्यमवर्गीयांची आणि राजकीय पक्षांची लोकशाही मूल्यांशी बांधिलकी\n‘या नतद्रष्ट लोकशाहीचे काय करायचे’ या अरुण साधूंच्या (लोकसत्ता १९ ऑक्टोबर २००३) लेखातील हा उतारा.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकर��ता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00781.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/19742/", "date_download": "2022-12-09T08:59:34Z", "digest": "sha1:DFLOL7C3ZTLJTDQE6VZNCHWUPCXP25YV", "length": 13249, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "IPL 2020: मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, विजयासह राजस्थानचे आव्हान कायम | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra IPL 2020: मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, विजयासह राजस्थानचे आव्हान कायम\nIPL 2020: मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का, विजयासह राजस्थानचे आव्हान कायम\nआबुधाबी: बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा आज चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. स्टोक्सने यावेळी धडाकेबाज शतक झळकावले, तर संजूने धमाकेदार अर्धशतक पूर्ण केल��. स्टोक्सने यावेळी ६० चेंडूंत १४ चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर नाबाद १०७ धावांची अफलातून खेळी साकारली. दुसरीकडे संजूने ३१ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५४ धावा केल्या. या दोघांच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे राजस्थानला मुंबईवर आठ विकेट्स राखून विजय मिळवता आला. या विजयासह राजस्थानने या आयपीएलमधील आपले आव्हान कायम राखले आहे.\nमुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सपुढे यावेळी १९६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरुवातीला दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर स्टोक्स आणि संजू यांनी मुंबईच्या गोलंदाजीवर कडक प्रहार करत चौफेर फटकेबाजी केली. स्टोकेसने यावेळी धडाकेबाज शतक झळकावले, तर संजूने आपेल अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.\nमुंबई इंडियन्सच्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण मुंबईच्या संघात पुनरागमन करणाऱ्या जेम्स पॅटीन्सनने यावेळी राजस्थानच्या संघाला दोन धक्के दिली. जेम्सने पहिल्यांदाच सलामीवीर रॉबिन उथप्पाला बाद केले. उथप्पाला यावेळी १३ धावा करता आल्या. उथप्पानंतर जेम्सने राजस्थानचा कर्णधार स्टीव्हन स्मिथचा त्रिफळाचीत करत संघाला मोठे यश मिळवून दिले. स्मिथला यावेळी ११ धावांवर समाधान मानावे लागले.\nदोन धक्के बसल्यावर राजस्थानचा संघ पिछाडीवर जाईल, असे वाटले होते. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. स्टोक्सने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करताना २८ चेंडूंत आपले अर्धशतकही झळकावले. त्यानंतरही या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी सुरुच ठेवली. संजूनेही यावेळी तुफानी फलंदाजी करत २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतकही झळकावले.\nमुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याने आजच्या सामन्यात वादळी खेळी साकारली. हार्दिकने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने यावेळी फक्त २१ चेंडूंत दोन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. हार्दिकच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईला राजस्थानपुढे १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवता आले.\nमुंबईला पहिल्याच षटकात धक��का बसला असला तरी त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली भागीदारी रचली. इशान आणि सूर्यकुमार यांनी यावेळी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. यावेळी इशानपेक्षा सूर्यकुमार हा जलदगतीने धावा जमवत होता. पण यावेळी इशानचा अप्रतिम झेल जोफ्रा आर्चरने पकडला आणि मुंबईला दुसरा धक्का दिला. इशान किशनने यावेळी चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३७ धावा केल्या.\nइशान किशन बाद झाला आणि त्यानंतर मुंबईला झटपट दोन धक्के बसले. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालेल्या सूर्यकुमारला यावेळी राजस्थानच्या श्रेयस गोपाळने बाद केले. सूर्यकुमारने यावेळी २६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४० धावा केल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर मुंबईचा हंगामी कर्णधार किरॉन पोलार्ड फलंदाजीला आला. पोलार्डने षटकार लगावत आपले इरादे स्षट केले. पण पोलार्डला यावेळी या सहा धावांवरच समाधान मानावे लागले. कारण गोपाळने यावेळी पोलार्डला त्रिफळाचीत करत मुंबईला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर हार्दिकच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर मुंबईला मोठा धावसंख्या उभारता आली. सौरभ तिवारीनेही यावेळी जलदगतीने धावा जमवल्या. तिवारीने यावेळी २५ चेडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावांची खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले.\nPrevious article६५ वर्षीय हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर, 'ही' होणार दुसरी पत्नी\nNext articleIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची मोठी झेप, पाहा गुणतालिकेतील मोठा बदल\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nkirit somaiya: ‘रश्मी ठाकरेंना राबडी देवी म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी लगेच जेलमध्ये टाकलं, मग नाना पटोलेंवर कारवाई...\n धुळवडीला महाराष्ट्रातील ‘या’ गावात चक्क दगडांची बरसात आणि रक्ताची उधळण – tradition of celebrating...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-attacked-the-trader-and-looted-money/", "date_download": "2022-12-09T08:43:10Z", "digest": "sha1:CSGJXLRUCTFMKN53VAJA35XVCV7H4I5E", "length": 5062, "nlines": 41, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: व्यापाऱ्यावर हल्ला करीत रक्कम लुटली - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: व्यापाऱ्यावर हल्ला करीत रक्कम लुटली\nअहमदनगर ब्रेकींग: व्यापाऱ्यावर हल्ला करीत रक्कम लुटली\nअहमदनगर- दुचाकीवरून जात असलेल्या येवला येथील होलसेल कपडे व्यापाऱ्यास मारहाण करत दोन अज्ञात चोरट्यांनी सव्वालाखाची रोकड लुटून पोबारा केला. ही धक्कादायक घटना सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली आहे. सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nयाबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अज्ञात दोन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील होलसेल कपडा व्यापारी समशेर अहमद मोहम्मद रमजान अन्सारी (42 वर्ष) हे 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास उधारीचे पैसे गोळा करून त्यांच्या घरी येवला येथे जात असताना नगर मनमाड महामार्गावर येसगाव शिवारात मोटरसायकल आलेल्या दोन जणांनी त्यांच्या मोटरसायकल लाथ मारली.\nत्यानंतर अन्सारी काटेरी झुडपात पडले व दोघांनी अन्सारी यांना जबर मारहाण करुन त्यांच्याकडे असलेली सव्वा लाखाची रोकड लांबविले आहे. याप्रकरणी कापड व्यापारी अन्सारी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे पुढील तपास करीत आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2016/01/paripath.html", "date_download": "2022-12-09T08:45:12Z", "digest": "sha1:JL3U2IJ4ABRN3CKM4QDDTZ6BHTSXSFEM", "length": 28778, "nlines": 426, "source_domain": "www.atgnews.com", "title": "Paripath - ATG News", "raw_content": "\n. ~:: 14.जानेवारी :: गुरुवार ::~\nशुक्ल पक्ष पंचमीनक्षत्र : पूर्वभाद्रपदा\n२) ▪ सुविचार ▪\n14. चिडणे हा विरोधावर मात कर��्याचा\nमार्ग नव्हे तर संयम आणि निराशेने\nतुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.\n14. दुष्काळात तेरावा महिना\n– संकटात अधिक भर.\n४) ▪▫ सुभाषीत▫ ▪\n14. गतस्य शोचनं नास्ति \nभूतकाळातील गोष्टींविषयी चिंता करू नये.\n५) ▪ दिनविशेष ▪\n~:: 14. जानेवारी :: गुरुवार ::~\n* हा या वर्षातील १४ वा दिवस आहे.\n$ महत्त्वाच्या घटना $\n२००० : ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.\n१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.\n१९९४ : मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.\n१९४८ : ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.\n१९२३ : विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.\n$ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $\n१९७७ : नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर\n१९३१ : सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर\n(मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)\n१९२६ ; महाश्वेता देवी – बंगाली लेखिका\n१९२३ : चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)\n१९१९ : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार\n(मृत्यू: १० मे २००२)\n१९०५ : दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.\n(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)\n१८९६ : ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख\n(मृत्यू: २ आक्टोबर १९८२)\n१८८३ : निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९\n$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $\n२००१ : फली बिलिमोरिया माहितीपट निर्माते\n१९९१ : चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)\n१७६१ : सदाशिवराव भाऊ पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)\n१७६१ : विश्वासराव – पानिपतच्य ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)\n१७४२ : एडमंड हॅले – हॅलेच् धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आण भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)\n६) ⭕ स्फुर्तिगीत ⭕\n14. $ उषःकाल होता होता $\nउषःकाल होता होता काळरात्र झाली \nअरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली \nआम्ही चार किरणांचीही आस का धरावी \nजे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी \nकसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली \nतेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;\nतोच दंश करिती आम्हां साप हे विषारी \nआम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली \nतिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,\nआम्हांवरी संसारची उडे धूळमाती \nआम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली \nअशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी \nअसा कसा जो तो येथे होतसे खरेदी \nह्या अपार दुःखाचीही चालली दलाली \nउभा देश झाला आता एक बंदिशाला\nजिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला \nकसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली \nधुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे \nअजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे \nआसवेंच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली \n14. $ नन्हा मुन्ना राही हूँ $\nनन्हा मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ\nबोलो मेरे संग, जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द\nरस्ते पे चलूंगा न डर-डर के\nचाहे मुझे जीना पड़े मर-मर के\nमंज़िल से पहले ना लूंगा कहीं दम\nआगे ही आगे बढाऊँगा कदम\nदाहिने बाएं दाहिने बाएं, थम\nनन्हा मुन्ना राही हूँ...\nधूप में पसीना बहाऊँगा जहाँ\nहरे-भरे खेत लहराएगें वहाँ\nधरती पे फाके न पाएगें जन्म\nआगे ही आगे ...\nनया है ज़माना मेरी नई है डगर\nदेश को बनाऊँगा मशीनों का नगर\nभारत किसी से न रहेगा कम\nआगे ही आगे ...\nबड़ा हो के देश का सितारा बनूंगा\nदुनिया की आँखो का तारा बनूंगा\nरखूँगा ऊँचा तिरंगा हरदम\nआगे ही आगे ...\nशांति की नगरी है मेरा ये वतन\nसबको सिखाऊँगा प्यार का चलन\nदुनिया मे गिरने न दूँगा कहीं बम\nआगे ही आगे ...\n८) ▫ प्रार्थना ▫\n14. $ हे करुणाकरा ईश्वरा $\nतुजविण कोण निवारी संकट \nदृढता ही तव पायी ॥\nतूही आदि तू अनंत \nतूही दु:स्तर भवनिधि तारक\nतानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥\n९) ▫▪ बोधकथा ▪▫\n14. $ प्रामाणिकपणा $\nसऊदी अरब मध्ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते आपल्या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी दूरचा समुद्रप्रवास करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्यांनी प्रवासात आपल्यासोबत खर्चासाठी म्हणून एक हजार दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात झाली, या प्रवासाला निघालेल्या अन्य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख यानिमित्ताने झाली. बुखारी त्यांनी जीवनदर्शनाबद्दल सांगत अ���त. एक प्रवासी मात्र बुखारीजींच्या जास्त सहवासात राहिल्याने तो त्यांचा जवळचा माणूस बनला. बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडतफिरत तिथे तो माणूस त्यांच्यासोबत असे. असेच एकदा बुखारीजींनी स्वत:जवळची दिनारांची थैली उघडली व त्यातील रक्कम काढून ते मोजू लागले. त्यावेळीही तो माणूस तिथेच होता. त्याने ती पैशांची थैली पाहिली व त्याला त्या पैशांचा मोह झाला. त्याने ती थैली चोरायचा कट मनातल्या मनात शिजवला. एकेदिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला,’’ या अल्ला, या खुदा, मी पुरता लुटलो गेलो, माझे एक हजार दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक मला या संकटात कसे काय अडकावले आहे’’ जहाजावर असणा-या कर्मचा-यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला, त्याला समजावले की बाबा तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत या लोकांपैकी जर कुणी घेतले असतील तर आपण त्यांना ते परत देण्यास सांगू या. जहाजाच्या कर्मचा-यांनी सर्वाची झडती घेण्यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्यांच्यापाशी जाताच कर्मचारी म्हणाले,’’ अरे तुमची कशी बरे आम्ही झडती घ्यावी. तुमची झडती घेणे म्हणजे सुद्धा देवाचा गुन्हा ठरेल. इतक्या प्रामाणिक आणि सच्च्या माणसाला आम्ही कसे तपासू.’’ हे ऐकून बुखारी म्हणाले,’’ नाही, ज्याचे पैसे चोरीला गेले आहेत त्याच्या मनात माझ्याबद्दल शंका राहिल, संशय बळावेल तेव्हा तुम्ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्या’’ बुखारींची झडती झाली त्यात त्यांच्याकडे एक दमडासुद्धा मिळाला नाही. हा प्रसंग इथेच संपला. मात्र दोन दिवसांनी न राहवून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्हणाला,’’ महाराज, तुमच्याकडे तर एक हजार दिनार होते हे मला माहित आहे. मी स्वत: ते पाहिले आहेत मग ते कुठे गेले’’ बुखारी हसून म्हणाले,’’ मित्रा, मी आयुष्यात कधीच धनाची चिंता केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्यावेळी झडतीची वेळ आली त्याच्याआधीच काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती म्हणून मी स्वत:च्या हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही पण ही गोष्ट जहाजावरील ब-याचजणांना माहिती आहे त्यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे. लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्वास बसतो.’’\nजगात प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत हे ही शाश्वत सत्य आहे.\n१०) प्रेरणादायी विचार \n14. जीवन क्षणभंगूर आहे आणि कडूही आहे असे सगळेच सांगत आले पण त्याचा प्रत्येक क्षण अडुळशाच्या फुलासारखा देठात मधाने भरलेला असतो.\n14. $ भारतातील विविध बाबींची सुरुवात $\n~: राजा हरिश्चंद्र (१९१३)\n*पहिला मराठी बोलपट -\n~: अयोध्येचा राजा (१९३२)\n*पहिले दूरदर्शन केंद्र -\n*पहिले आकाशवाणी केंद्र -\n१२) थोरव्यक्ती परिचय =======Ⓜ=======\n14. $ सदाशिवराव भाऊ $\nयांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.\nतेथे कर माझे जुळती ..\n* सदाशिवराव भाऊ *\n(जुलै ५, इ.स. १७३० - जानेवारी १४ / जानेवारी २०, इ.स. १७६१)\nहे मराठा साम्राज्यातील एक सेनापती व नासाहेब पेशव्यांचे चुलतभाऊ होते. त्यांनी मराठ्यांचे पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. पानिपताच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. सदाशिवरावभाऊही या लढाईत मारले गेले.\nचिमाजी अप्पांचे चिरंजीव सदाशिवराव भाऊ आईविना आजी राधाबाई साहेब यांच्याकडे लहानाचे मोठे झाले. अप्पा नेहेमीच बाजीराव साहेबांबरोबर मोहिमेवर असायचे लहान सदाशिवाकडे फारसे लक्ष द्यायला त्यांना फुरसत नसायची. त्यानंतर ते शाहू महाराजांकडे दौलतीचे शिक्षण घेण्यसाठी दाखल झाले. जितके लेखणीमध्ये तरबेज तितकेच तलवारबाजीत. नंतर नाना साहेबांचा लग्नानंतर नाना आणि भाऊमध्ये अंतर पडू लागले याला कारण गोपिकाबाई. त्यांनी फक्त आपले आणि आपल्या मुलांचे कसे होईल याचाच विचार केला. खूप दिवस गोपिकाबाईंमुळे भाऊ शनिवार वाड्यावर येवू शकले नाही. ते सातार्याला होते. शेवटी शाहू राजांनी आज्ञा दिली आणि नानासाहेबांनी भाऊंना पुण्याला नेले. त्यानंतर भाऊंनी दौलतीचे कारभारी म्हणुन सूत्रे हाती घेतत मोठातल्या मोठा भाऊंपुढे यायला कापायचा त्यांचा हि पक्का कि ते लगेच समोरच्याला कात्रीत पकडायचे.भाऊंनी पहिल्यांदा नेतृत्व दाखवले ते निजामाविरुद्धआणि त्यात दौलताबादचा किल्ल सर केला. निजाम जेव्हा हात बांधून आला तेव्हा भाऊंनी इब्राहीमखान गारद�� यास निजा आपल्या सैन\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitelegram.com/2020/03/17/102-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T09:13:22Z", "digest": "sha1:E7675WCZRHRTVNBJQWM5Q4YROCAUSJCA", "length": 7166, "nlines": 80, "source_domain": "www.mumbaitelegram.com", "title": "102 वर्षांपूर्वीच्या कोरोना : ‘बॉम्बे ताप’ नावाच्या महामारीने भारतात घेतले होते 1 कोटी लोकांचे बळी – Maharashtra Today – Mumbai Telegram – Pure Mumbai News for you!", "raw_content": "\n102 वर्षांपूर्वीच्या कोरोना : ‘बॉम्बे ताप’ नावाच्या महामारीने भारतात घेतले होते 1 कोटी लोकांचे बळी – Maharashtra Today\nPosted on March 17, 2020 Author Sachine Golegaonkar Comments Off on 102 वर्षांपूर्वीच्या कोरोना : ‘बॉम्बे ताप’ नावाच्या महामारीने भारतात घेतले होते 1 कोटी लोकांचे बळी – Maharashtra Today\n102 वर्षांपूर्वीच्या कोरोना : ‘बॉम्बे ताप’ नावाच्या महामारीने भारतात घेतले होते 1 कोटी लोकांचे बळी – Maharashtra Today\nपुन्हा ‘सामना’ रंगण्याची शक्यता; कंगना मुंबईत परतली – Maharashtra Times\nमुंबई: वादग्रस्त वक्तव्ये, ट्विस्ट्स यामुळं सतत चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा मुंबईत परतली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी कंगनानं मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं तिचं पुन्हा मुंबईत येणं चर्चेत आलं आहे.सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कंगना आणि तिच्या कुटुंबातील काही सदस्य रविवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर […]\nकोट्यवधीचं बजेट असलेल्या मुंबईची दरवर्षी तुंबई का होते ही आहेत 5 कारणं, शेवटचं सर्वात महत्त्वाचं – News18 लोकमत\nमुंबई, 6 जुलै : पावसाळा (monsoon) आल्यानंतर मुंबईत पाणी साचल्याच्या (Mumbai Rain Update) बातम्या आल्या नाही, असं अद्यापतरी घडलेलं दिसत नाही. यंदाही दोनतीन दिवसाच्या जोरदार पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. तुम्ही अगदी जुन्या लोकांना विचारलं तरी ते सांगतील की पावसाळ्यात मुंबई तुंबतेच. मागील काही वर्षांत मुंबई खूप बदलली. मात्र, पावसाळ्याने निर्माण होणारी […]\nमुंबई महानगर परिसरात २९ रुग्ण – Loksatta\nगेल्या काही दिवसातील सर्वात जास्त रुग्ण सोमवारी आढळले असून मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार, कल्याण परिसरातील मिळून तब्बल २९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर परिसरातील रुग्णांचा आकडा १७० वर गेला आहे. सोमवारी ८० वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, मध्य मुंबईतील वरळी कोळीवाडा आणि परिसरात गेल्या चार दिवसात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत […]\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली मुंबईची हवा इतकी का खालवली\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रेदरम्यानच्या झाडांचा समावेश – Loksatta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.netbhet.in/personal-finance-blog/2", "date_download": "2022-12-09T08:51:06Z", "digest": "sha1:EOJQOCMHR5RHO5BPO2Q7CVD5XGG2FZV2", "length": 6961, "nlines": 33, "source_domain": "www.netbhet.in", "title": "बघा जरा पटतय का ते ??? - Netbhet", "raw_content": "\nबघा जरा पटतय का ते \nअसं समजा की एक 2BHK फ्लॅट विकायचा आहे. त्या फ्लॅट ची कींमत ५० लाख आहे. आणि बँक तुम्हाला त्याच्या एकूण किमतीच्या ८५% कर्ज देऊ करत आहे. आपण धरून चालु कि हे कर्ज आपण २० वर्षांसाठी घेतो आहे. आणि आता खाली दिलेले \"calculation \" पहा.\nघर घेण्यासाठी तुम्ही स्वतः दिलेले contrbution १५% : रुपये ७.५ लाख ( यामध्येच सगळी बचत/जमापुंजी संपुन जाते \nगृह कर्ज : रुपये ४२.५ लाख\nदरमहा येणारा EMI (व्याजदर ११%) : रु .४७०००\nमालमत्ता कर दरमहा (Property tax) : रु .१०००-१५००\nगृह कर्ज व्याजावर मिळणारी कर सवलत : दरमहा रु .४००० ( ते ही फक्त पहिल्या काही वर्षांपर्यंतच )\nम्हणजे घरासाठी येणारा एकूण खर्च (अंदाजे) दरमहा : रु. ५००००\n(मेंटेनन्स चार्जेस आणि कर हे भविष्यात महागाई दराप्रमाणे वाढण्याची शक्यता आहे.)\nआणि दरमहा एवढे सगळे पैसे दिल्यानंतर -\n१. प्रत्येक वेळी तुमच्या कुटुंबाला खरेदीसाठी नकारघंटा ऐकावी लागणार (जरी तुमचा पगार ७० ते ८० हजार असेल तरी)\n२. पहिल्या काही वर्षांसाठी तरी खर्चावर संपुर्ण नियंत्रण , Family holiday आणि नविन गाडीचा प्लान पुढे ढकलला जाणार :-)\n३. आणि जर या काळात नोकरी गेली, कामावरुन बडतर्फ केले (जे मंदीच्या काळात हमखास होते ) तर तु��ची आर्थिक गणिते अशी काही बिघडतील की काही खैर नाही.\n२० वर्षांनंतर तुम्ही दिलेली एकुण रक्कम असेल : ( ५००००० X २० X १२ ) + ७५०००० = १२७५०००० = रुपये १.३ करोड\nआणि एवढे सगळे करुन करून तुम्हाला काय मिळालं तर एका २० वर्ष जुन्या असलेल्या society मधला एक २० वर्ष जुना झालेला फ्लॅट. २० वर्षांनंतर तुमच्या 2 BHK घराची (market price ) किंमत १.५ करोड असेल. आणि 20 वर्षात एका घराशिवाय काहिही मिळाले नसेल.\nहेच घर जर तुम्ही घर भाडयाने घेतले तर तुम्हाला जास्तित जास्त घरभाडे १०००० येईल. इतर सगळा खर्च मिळून , आणि असं समजून चालूया की भाडे दरवर्षी ८% दराने वाढेल ( खरे तर कमीच वाढेल). प्रतीवर्षी तुम्ही दिलेलं घरभाडे असेल १.२ लाख, १.३ लाख, १.४ लाख.........\nयाच दराने २० वर्षांनंतर तुम्ही भरलेलं एकुण भाडे असेल ................फक्त ६० लाख.\n१. तुम्ही कधीही घर बद्लु शकता. अगदी एखाद्या छोट्याशा कारणासाठी देखिल \n२. अचानक परगावी किंवा परदेशी स्थायीक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही सहजगत्या ती संधी स्वीकारु शकता.\n३. आपल्या सोयीनुसार ऑफीसच्या जवळ, मुलांच्या शाळेच्या जवळ घर घेऊ शकता.\n४. तुमच्या वाढत्या कुटुंबासाठी 3BHK फ्लॅट कधीही घेउ शकता.\n५. राहत्या घराचे भाडे जसजसे वाढेल त्यानुसार HRA मध्ये कर सवलतही मिळेल.\nआता जर तुम्ही \"हुशार\" असाल तर काही पैसे शेअर बाजारात किंवा Mutual fund मध्ये गुंतवाल कारण तुम्ही फक्त रुपये १०००० घरभाडे देत आहात, ५०००० EMI नाही.\nजर तुम्ही २० वर्षांपर्यंत १५% दराने दरमहा रुपये २५००० गुंतवले ( उदाहरणार्थ तुम्ही जागा खरेदी करा किंवा Mutual Fund, PPF मध्ये गुंतवा.) जसे तुमचे घरभाडे वाढेल तसे तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करु शकाल, आणि तरी सुद्धा तुम्ही २.५ करोड या २० वर्षात कमवु शकता ( हे तुमच्या SMART गुंतवणुकीवर अवलंबून आहे.)\nआणि नंतर तुम्ही असाच एखादा FLAT तुमच्या मूलांकरिता खरेदी करु शकता आणि काही पैसे तुम्ही त्यांच्या शिक्षण आणि विकासावर सुद्धा खर्च करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/cricket/india-england-test-cricket-match-final-virat-kohli-11018", "date_download": "2022-12-09T10:21:37Z", "digest": "sha1:QA6VF2AKLW3DYO6VEL753PCV7HPOUXLB", "length": 10736, "nlines": 123, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "‘फायनल’चा आनंद घ्यायचाय : कोहली - India England Test Cricket Match Final Virat Kohli | Sakal Sports", "raw_content": "\n‘फायनल’चा आनंद घ्यायचाय : कोहली\n‘फायनल’चा आनंद घ्यायचाय : कोहली\nकसोटी अजिंक्यपद अंतिम सामना अचानक आलेला नाही. भारतीय ��ंघाने दोन वर्ष सातत्याने चांगले क्रिकेट खेळले म्हणून ही संधी आम्ही कमावली आहे. आम्ही कसोटी क्रिकेट मनापासून खेळतो. हा क्रिकेटचा सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्याचे जाणतो, म्हणून या सामन्यात सहभागी होण्याची मजा आहे.\nचांगले क्रिकेट खेळून कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळण्याची संधी कमावली \nकसोटी अजिंक्यपद अंतिम सामना अचानक आलेला नाही. भारतीय संघाने दोन वर्ष सातत्याने चांगले क्रिकेट खेळले म्हणून ही संधी आम्ही कमावली आहे. आम्ही कसोटी क्रिकेट मनापासून खेळतो. हा क्रिकेटचा सर्वात आव्हानात्मक प्रकार असल्याचे जाणतो, म्हणून या सामन्यात सहभागी होण्याची मजा आहे. आम्हाला दडपण तर सोडाच तर या फायनलचा आनंद घ्यायचा आहे, असे विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी इंग्लंड दौऱ्यावर जाण्याअगोदर पत्रकारांना सांगितले.\nप्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ दोन कसोटी सामने खेळून मग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे आणि भारतीय संघ फक्त सराव करून मैदानात उतरणार आहे. आमच्या सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. सराव आणि तयारी या गोष्टी मनात जास्त असतात. आम्ही मनातून तयार आहोत, कणखर आहोत, असे विराट कोहलीने सांगितले.\nकसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना झाल्यावर इंगलंडविरुद्धची मालिका सुरू होण्यास सहा आठवड्यांचा कालावधी आहे. तो आम्हाला फायद्याचा ठरू शकतो. कारण खेळाडूंना विश्रांती मिळेल आणि ताजेतवाने होऊन पाच सामन्यांच्या मालिकेला भिडता येईल, असे विराटने मत मांडले.\nभारतीय संघ पुढील काळात खूपच जास्त क्रिकेट खेळणार असल्याबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाला, खेळाडूंना शारीरिकपेक्षा मनाने ताजे राहण्याचे मोठे आव्हान आहे. सद्य परिस्थितीत कोणालाच हे दडपण सतत झेलणे जमणार नाही. भारतीय संघ इंग्लंडला कसोटी मालिका खेळत असताना दुसरा भारतीय संघ श्रीलंकेला जाणार आहे. दुसरे म्हणजे क्रिकेटचा प्रसार करून भविष्यात ऑलिंपिक खेळात क्रिकेटचा सहभाग होण्याकरताही अशा प्रकाराची गरज लागेल.\nगत न्यूझीलंड दौऱ्यात आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही म्हणूनच पराभवाला सामोरे जावे लागले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यात संपूर्ण वेळ चांगले क्रिकेट एकत्रित खेळण्याचे ध्येय आम्हाला खुणावत आहे. इंग्लंडचे भरपूर दौर�� केले असल्याने मला ना दडपण आहे ना चिंता. मला संघाला चांगला खेळ करायला प्रोत्साहित करायचे आहे आणि संघाला सुस्थितीत नेणारी कामगिरी करायची आहे बाकी काही नाही, असे कोहलीने विश्वासाने सांगितले.\nतीन लढतींचा सामना हवा\nकसोटी अजिंक्यपदाचा निकाल लावायचा असेल तर एका लढतीऐवजी बेस्ट ऑफ तीन असे सामने असावेत, त्यामुळे समान संधी मिळेल, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.\nकोणालाच मैदान ते हॉटेल आणि हॉटेल ते मैदान असे जगून सर्वोत्तम खेळ सातत्याने करणे शक्य होणार नाही. खेळाडूंना आम्ही विश्वासात घेऊन सांगत आहोत की कोणाला मानसिक थकवा जाणवू लागला तर लगेच सांगा आणि छोटी विश्रांती घेऊन परत या’, कोहलीनेही शास्त्रीच्या मुद्द्याला दुजोरा दिला.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00782.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-rape-on-the-pretense-of-marriage-had-an-abortion-too/", "date_download": "2022-12-09T08:23:33Z", "digest": "sha1:A6TRWKQFBVCLUYUAKPCV7ESW6GMBLEIC", "length": 5260, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भपातही केला - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भपातही केला\nअहमदनगर ब्रेकींग: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; गर्भपातही केला\nअहमदनगर- संगमनेर शहरात एका विवाहितेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. तीचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.\nयाप्रकरणी एका जणाविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका कॉलनीत राहणार्या महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. यानंतर ती आपल्या दोन मुलांसह वडिलांकडे राहत होती. दरम्यानच्या काळात मयुर विकास जेधे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दोन्ही मुलांना सांभाळील व तुलाही सांभाळील आपण लग्र करू असे आमिष दाखवून त्याने सदर विवाहितेचा विश्वास संपादन केला.\nत्याच्यावर विश्वास ठेवून आठ महिन्यांपूर्वी शहरातील गणेशनगर येथे सदर विवाहिता दोन्ही मुलांसह राहण्यासाठी गेली. याठिकाणी त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. ऑगस्टमध्ये मयुर जेधे याच्यापासून ती गर्भवती राहिली. याची माहित��� समजतात मयूर याने औषध खाऊ घालून तिचा गर्भपात केला. त्यानंतर मयूर याने सदर विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास दिला.\nया महिलेकडे असलेले पैसेही त्याने संपवले. यानंतर मयूर हा सदर विवाहिता व तिच्या दोन मुलांना सोडून गेला. संतप्त झालेल्या सदर विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात मयूर जेधे याच्याविरुद्ध फिर्याद दिली.\nपोलिसांनी या फिर्यादीवरून विविध कलमान्वये मयूर जेधे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करीत आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2021/02/14/2901/2901-pune-apmc-gultekadi-market-rate-today/", "date_download": "2022-12-09T10:22:07Z", "digest": "sha1:6PFG4URL2B2TYPKAFISWZ7X2XBXELUW2", "length": 15106, "nlines": 217, "source_domain": "krushirang.com", "title": "पुणे बाजारभाव : भाजीपाला खातोय भाव; पहा सर्व पिकांचे आजचे मार्केट रेट - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारक���ंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»पुणे बाजारभाव : भाजीपाला खातोय भाव; पहा सर्व पिकांचे आजचे मार्केट रेट\nपुणे बाजारभाव : भाजीपाला खातोय भाव; पहा सर्व पिकांचे आजचे मार्केट रेट\nयेथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी भाजीपाला पिकातील बहुतेक शेतमालास चांगला भाव मिळाला. कांदा 30-35 रुपये, तर वांग्याला 25-30 रुपये किलोचा भाव मिळाला.\nसर्व शेतमालाचे भाव असे :\nआकडेवारी रविवार, दि. 14 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत :\n(रुपये / क्विंटल किंवा जुडी यानुसार भाव)\nशेतमाल आवक किमान कमाल सरासरी\nआंबट चुका 1025 3 7 5\nकोथिंबिर 99999 5 8 6\nहरभरा (पेंडी) 7015 4 6 5\nराजगिरा 700 4 5 4\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/those-who-go-to-konkan-for-ganeshotsav-should-follow-the-government-rules-maharashtra-news-regional-marathi-news-121083100017_1.html", "date_download": "2022-12-09T10:15:14Z", "digest": "sha1:2NOLBYC7XJ6BPY7BFRUY5HJC2WU4DUS7", "length": 16613, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनी शासकीय नियमांचे पालन करा - Those who go to Konkan for Ganeshotsav should follow the government rules Maharashtra News Regional Marathi News | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\n१३ पर्यटक कुलंग किल्ल्यावर अडकले\nनारायण राणे रायगड पोलिसांसमोर हजर झालेच नाहीत; कारण…\nशरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली\nमराठवाडा, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता\nसुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा मोठा निर्णय गांधी जयंतीपासून मोफत घरपोच सातबारा मोहीम\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांनी कोकणातील प्रवेशासाठी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर टोपे म्हणाले,ओणम सणाच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे केरळातील करोनाबाधितांची संख्या दररोज ३१ हजारांपर्यंत वाढली. या अनुषंगाने आपण केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असता वाढलेली गर्दी यामागचे कारण असल्याचे स्पष्ट झाले.केरळमध्ये सणासुदीच्या वेळी झालेल्या गर्दीमुळे झालेली रुग्णवाढ पाहता,‘पुढच्याच ठेच, मागचा सावध’ या उक्तीनुसार केंद्राने महाराष्ट्रास काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. सणासुदीच्या काळात गर्दी होऊन करोना संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात काही अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T08:42:30Z", "digest": "sha1:I6UMFN5VSITPLZMMXVHIFJNLHDRT2WXM", "length": 17437, "nlines": 123, "source_domain": "mediawatch.info", "title": "राहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा! - Media Watch", "raw_content": "\nHome featured राहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा\nराहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा\nएक चॅनल सकाळी 9 वाजता एक बातमी चालवतं आणि त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी बांद्र्यात अमराठी भाषिकांची प्रचंड मोठी गर्दी जमते हा मला चमत्कार वाटतो. कारण अण्णा हजारेंचं आंदोलन ऐन भरात असताना आणि देशभर त्यांना गांधी गांधी असा त्यांचा जयघोष होत असतानाही मुंबईत चिमुटभरही गर्दी त्यांना जमली नव्हती. एबीपी माझाच्या एका बातमीनं तशी जमली असेल तर हे त्यांचं केवढं मोठं यश म्हणावे लागेल. बरं ही गर्दी मराठी नाही तर अमराठी लोकांची जमली, म्हणजे मुंबईतले अमराठीही आता मराठी चॅनल्स बघतायत असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या चॅनलचं याच्यासारखं दुसरं यशच असू शकत नाही. आम्हा मराठी चॅनलवाल्यांसाठी आणखी थोडं अवकाश मोठं करायला वाव आहे म्हणायचा.\nत्याच्यासाठी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णींना सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा कारण हिंदी भाषिकांना समजवण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना मराठी बोलता बोलता काल हिंदीत बोलावं लागलं होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते राहुल कुलकर्णीं करून दाखवलं. हिंदी भाषिकही ज्याची बातमी समजू शकतात असे किती पत्रकार आहेत महाराष्ट्रात\nबांद्र्यातल्या गर्दीसाठी आज जरी राहुल कुलकर्णींच्या रूपानं गृहमंत्री अनिल देशमुखांसह सरकारला तोंड लपवण्यासाठी जागा मिळाली असली तरी काही प्रश्न त्यांचा पिछा सोडणार नाहीत. बांद्र्यातली गर्दी ही काही मजुरांची नसल्याचं प्���थमदर्शनी तरी दिसतंच आहे. मग ही आगलावी गर्दी जमवली कुणी उद्धव ठाकरेंचं यश मिळवत असलेलं नेतृत्व कुणाच्या डोळ्यात खुपतंय याचा शोध खुद्द त्यांनीच घ्यायचाय. वाधवानचं प्रकरण आणि बांद्र्याची गर्दी हा योगायोग नक्कीच नाही. राहुलनं जी मुळ बातमी दिली त्याच्यात कुठलीच चूक नाही. तिच्या सादरीकरणावर मात्र वाद होऊ शकतो. काल रात्री माझं त्याच्याशी बोलणं झालं तर त्याला मी एकच प्रश्न विचारला. तू ज्या पत्राच्या हवाल्यानं बातमी दिलायस तर ते खरं आहे की खोटं उद्धव ठाकरेंचं यश मिळवत असलेलं नेतृत्व कुणाच्या डोळ्यात खुपतंय याचा शोध खुद्द त्यांनीच घ्यायचाय. वाधवानचं प्रकरण आणि बांद्र्याची गर्दी हा योगायोग नक्कीच नाही. राहुलनं जी मुळ बातमी दिली त्याच्यात कुठलीच चूक नाही. तिच्या सादरीकरणावर मात्र वाद होऊ शकतो. काल रात्री माझं त्याच्याशी बोलणं झालं तर त्याला मी एकच प्रश्न विचारला. तू ज्या पत्राच्या हवाल्यानं बातमी दिलायस तर ते खरं आहे की खोटं तो म्हणाला खरंय. रेल्वेनेही नंतर ते मान्य केलं की पत्र खरं असून आमच्या अंतर्गत कम्युनिकेशनचा तो भाग आहे. मग पुराव्यासहीत बातमी असेल तर द्यायची नाही \nत्याच रेल्वेच्या पत्रावर आज दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारवर प्रश्नचिन्हं निर्माण केलं आणि तेच महाराष्ट्रातलं काँग्रेस सरकार राहुलला सकाळी सकाळी त्याच्या उस्मानाबादच्या घरातून आहे त्या कपड्यावर ताब्यात घेतं, त्याचा फोन बंद करतं, घरातल्यांशी बोलू देत नाही, त्याला डायबीटीज, ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्याचे औषधं घेऊ देत नाही आणि थेट व्हॅनमध्ये बसवून मुंबईला आणतं(राहुलच्या पत्नीनं रितसर उस्मानाबाद एसपींना जी तक्रार केलीय त्यात हा मजकूर आहे) एवढी तत्परता ज्या वाधवान बंधूंनी लोकांना कोट्यावधींना लुटलं ते मुंबईतून साताऱ्याला गेले त्यांच्याबद्दल का नाही दाखवली त्यांना मुंबईत आणताना कोरोना होऊ शकतो तर मग हायरिस्क असलेल्या राहुल कुलकर्णींना नाही का होणार त्यांना मुंबईत आणताना कोरोना होऊ शकतो तर मग हायरिस्क असलेल्या राहुल कुलकर्णींना नाही का होणार म्हणजे ज्यानं खरी बातमी दिली त्याला अतिरेक्यासारखी वागणूक देणार आणि ज्यांनी लोकांना लुटलं त्यांना पंचतारांकित\nबरं एक वेळेस असं आपण मानू की, राहुलची बातमी पूर्णपणे चुकली तरी पण त्याच्या एका बातमीनं बांद्र्याचा गोंधळ झाला हे कसं मानणार त्याची बातमी चुकीची होती तर कालपर्यंत रेल्वेनं 39 लाख तिकिट बूक केले ते काय खार घालण्यासाठी होते त्याची बातमी चुकीची होती तर कालपर्यंत रेल्वेनं 39 लाख तिकिट बूक केले ते काय खार घालण्यासाठी होते बातमी चुकीची असेल तर त्याला नोटीस पाठवा, चौकशी करा, चॅनलच्या संपादकांना नोटीस पाठवा, त्याची कसलीच सत्यता न करता थेट अटक करून मुंबईत आणणार बातमी चुकीची असेल तर त्याला नोटीस पाठवा, चौकशी करा, चॅनलच्या संपादकांना नोटीस पाठवा, त्याची कसलीच सत्यता न करता थेट अटक करून मुंबईत आणणार तेही ऐन कोरोनाचा कहर सुरु असताना तेही ऐन कोरोनाचा कहर सुरु असताना ही दमनशाहीची नवी सुरुवात म्हणायची \nराहुल तुही कुठल्या तरी अमिताभ गुप्ताचं लेटर सोबत ठेवायला हवा होतास. एक पत्रकार म्हणून मला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. बरं झालं तुला अटक झाली, कारण यामुळे तू आणि तुझी बातमीदारी दोन्ही चकाकून निघाली. भाजपच्या सरकारमध्ये माध्ममांची गळचेपी होत होती आणि आघाडीचं सरकार हक्काचं स्वातंत्र्य देईल हा विश्वासही लोकांचा आज तुटला असणार. गेल्या बारा तेरा वर्षापासून आपण सोबत आहोत, पुढेही राहू. तुझी बातम्यांबद्दलची तडफ अशीच कायम राहो. तुझ्या बातमीदारीतल्या सातत्याबद्दल तर मला हेवा वाटतो. तो कायम राहो.\n(लेखक टीव्ही 9 मराठीचे कार्यकारी संपादक असून त्यांच्या ह्या भूमिकेचा चॅनलशी काही संबंध नाही)\nPrevious articleजगातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक\nNext articleकाळ तर मोठा कठीण आला…\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:55:03Z", "digest": "sha1:QRMON5HLJ3R6UUCXMNGJSUSSKG3TFROM", "length": 5930, "nlines": 121, "source_domain": "www.batmidar.in", "title": "प्रसार भारतीला न्यूजरिडर पाहिजेत | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nप्रसार भारतीला न्यूजरिडर पाहिजेत\nआपण मराठी,आसामी,गुजराती,डोंगरी,बंगाली,हिंदी,काश्मिरी,मल्याळम,नेपाली,उडिया,काश्मिरी,पंजाबी,संस्कृत तमिळ आणि उर्दु यापैकी एक प्रादेशिक भाषेसह इंग्रजी विषय घेऊन ज्यांनी पदवी संपादन केलेली आहे,आणि ज्यांना टाईपिंगसह कॉम्युटरचे ज्ञान आहे अशा तरूण-तरूणींसाठी प्रसारभारतीत नोकरीची संधा आहे.प्रसार भारतीला न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर पाहिजेत.त्यासाठी आवाज अर्थातच बातमी योग्य असायला हवा.वयाची मर्यादा कमित कमी 21 आणि जास्तीत जास्त 45 अशी आहे.पत्रकारांसाठी ही संधा आहे.अधिक माहिती साठी प्रसार भारतीच्या वेवसाईटला भेट द्या.\nPrevious articleशोभना देशमुख यांना पुरस्कार\nNext article“पोळ” यांचा प्लॅन्चेट “घोळ” उघड\nएस एम. देशमुख यांची मागणी\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्��ा माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/nagarpanchayt-quiz/", "date_download": "2022-12-09T09:08:49Z", "digest": "sha1:W2I5RF3CI22TCTVFZLB2SSCLGIVII2J6", "length": 8101, "nlines": 246, "source_domain": "www.studywadi.in", "title": "नगरपंचायत - Panchayat Raj Test", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\n1. नगरपंचायतीच्या मतदार संघास ……. म्हणतात.\n2. कार्यकारी अधिकारी हा ………. आणि राज्यशासन यातील दुवा असतो.\n3. नगरपंचायत अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात\n4. नगरपंचायतीच्या वर्षभरातून किती बैठका घेणे अनिवार्य आहे\n5. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो\n6. राज्यघटनेतील कलम ……… (Q) मध्ये नगरपंचायतीची तरतूद आहे.\n7. नगरपंचायतीचे प्रशासन कोणाद्वारे चालवले जाते\nमुख्य कार्यकारी अधिकारी (C.E.O)\n8. नगरपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आणि …….. पेक्षा कमी असावी लागते.\n9. नगरपंचायतीची सदस्य संख्या किती असते\n15 ते 25 दरम्यान\n7 ते 17 दरम्यान\n11 ते 22 दरम्यान\n9 ते 20 दरम्यान\n10. योग्य विधान निवडा.\nविधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते.\nविधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते.\nविधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे\nविधान एक व विधान तीन बरोबर\nकेवळ विधान एक बरोबर\nविधान दोन व विधान तीन बरोबर\nआजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\nआणि तुमचे विशेष कौतुक\nतुम्ही सातत्याने सराव करत आहात म्हणून\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00783.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/satish-industries-recruitment/", "date_download": "2022-12-09T09:24:59Z", "digest": "sha1:5VLL6ZYW63J2FV42B3SPDX6CZBLTY4CP", "length": 13544, "nlines": 214, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Satish Industries Recruitment 2017 Apply Offline For 33 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 ���धिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nसतीश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ने सतीश इंडस्ट्रीज भर्ती 2017 लागू करने के लिए नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन नौकरी निरीक्षक – हेल्पर एंड मोर की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन नौकरी निरीक्षक – हेल्पर एंड मोर की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 33 रिक्तियां हैं आवेदन करने से पूर्व उम्मीदवारों को सावधानीपूर्वक आधिकारिक अधिसूचना को पढ़ने की सलाह दी जाती है .\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-09T08:54:28Z", "digest": "sha1:LREBAILU2M3ZSGFHPUIWJPEWVW3JHNCO", "length": 7146, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#उष्णतेची लाट Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nमान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन\nJune 7, 2022 June 7, 2022 News24PuneLeave a Comment on मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबले : कधी होणार आगमन\nपुणे— केरळमध्ये २९ मे रोजी प्रवेश झाल्यानंतर ३१ मे रोजी मोसमी पावसाने (मान्सून) अरबी समुद्राच्या बाजूने जोरदार प्रगती करीत कर्नाटकच्या कारवारपर्यंत आणि गोव्याच्या सीमेपर्यंत धडक मारल्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे वेळेअगोदर आगमन होणार या बातमीने बळीराजाबरोबरच उष्णतेने हैराण झालेल्या सर्वांनाच हायसे वाटले होते. परंतु, राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास १२ ते […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार���ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/08/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T09:43:53Z", "digest": "sha1:XLTDFBK6BHPBKI5REKXKIKFRXIZS3MZX", "length": 12424, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "अजूनही ‘अक्षय कुमार’ला विसरू शकली नाहीये शिल्पा शेट्टी, बोलली धडकन चित्रपटाच्या शूटिंग’दरम्यान अक्षयने मला एकटीला रूम मध्ये बोलवले आणि आणि तिथं गेल्यावर त्याने… – Epic Marathi News", "raw_content": "\nअजूनही ‘अक्षय कुमार’ला विसरू शकली नाहीये शिल्पा शेट्टी, बोलली धडकन चित्रपटाच्या शूटिंग’दरम्यान अक्षयने मला एकटीला रूम मध्ये बोलवले आणि आणि तिथं गेल्यावर त्याने…\nअजूनही ‘अक्षय कुमार’ला विसरू शकली नाहीये शिल्पा शेट्टी, बोलली धडकन चित्रपटाच्या शूटिंग’दरम्यान अक्षयने मला एकटीला रूम मध्ये बोलवले आणि आणि तिथं गेल्यावर त्याने…\nJune 8, 2022 June 8, 2022 RaniLeave a Comment on अजूनही ‘अक्षय कुमार’ला विसरू शकली नाहीये शिल्पा शेट्टी, बोलली धडकन चित्रपटाच्या शूटिंग’दरम्यान अक्षयने मला एकटीला रूम मध्ये बोलवले आणि आणि तिथं गेल्यावर त्याने…\nबॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला आज कोण ओळखत नाही, अक्षय कुमारने देशातील सैनिकांवर अनेक चित्रपट बनवले आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट होतो, कारण तो देशभक्तीशी संबंधित आहे. त्यामुळे लोकही त्यांचे चित्रपट खूप उत्सुकतेने बघायला जातात. अक्षय कुमारचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला.\nतर तो चित्रपट हिट होईल याचा अंदाज बांधता येतो. अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणूनही ओळखले जाते. अक्षय कुमार हा असाच एक अभिनेता आहे जो कायम हसत असतो आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलतो. बॉलीवूड इंडस्ट्रीत त्यांनी अनेक सिनेमे दिले आहेत पण मित्रांनो, जेव्हा एखाद्याला यश मिळते.\nतेव्हा त्या यशामागे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप असतात. अक्षय कुमारच्या आयुष्यातही अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर आरोप केले आहेत. पण नुकतेच बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही अक्षय कुमारबद्दल एक विधान केले आहे, ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, धडकन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारने तिला एकटे कसे बोलावले होते.\nआणि ती सांगते की, तो क्षण मी आजपर्यंत विसरले नाही. आम्ही या लेखात ही बातमी पूर्णपणे उघड करणार आहोत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज तिची देशभर ओळख आहे. आज तिच्या चाहत्यांची कमी नाही. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.\nतसेच ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच प्रदीर्घ काळानंतर तिचा निकम हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. तिला यश मिळालं नाही आणि तिचा निकम हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप झाला, मात्र या चित्रपटाच्या अपयशानंतर शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत अक्षय कुमारबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.\nअक्षय कुमारने काय केलं हे सांगताना शिल्पा शेट्टी म्हणाली की, धडकन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारने मला एकटे बोलावले आणि त्यानंतर आजपर्यंत मला अक्षयला फोन करता आला नाही. यानंतर अक्षय कुमारने शिल्पा शेट्टीसोबत असे काय केले, ज्यामुळे ती अक्षयला आजपर्यंत फोन करू शकली नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली होती.\nशिल्पा शेट्टी म्हणाली एका कारणामुळे मी अक्षयला आजपर्यंत विसरू शकले नाही, शिल्पाने सांगितले की, धडकन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयने मला फोन केला होता. तो स्टेजवर लोकांशी विनोदही करायचा. पण एके दिवशी अक्षय कुमारने मला फोन केला आणि सांगितले की, मला तुला एकटे भेटायचे आहे तर तू एकटीच ये.\nजेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा मला दिसले की अक्षय कुमारसोबत चित्रपटाशी संबंधित इतरही लोक आहेत. आणि ते सगळे माझ्या सरप्राईज बर्थडेचे प्लानिंग करत होते, ज्���ाच्या तयारीत सगळे व्यस्त होते. तो वाढदिवस मी आजतागायत विसरलेले नाही कारण त्या वाढदिवसामुळे अक्षय मला नेहमी आठवतो.\nया स्टार्सनी ओलांडल्या बे-श-र्मी च्या सर्व सीमा, थोड्या पैश्यांसाठी नि-‘र्व’-स्त्र होऊन केलं न-‘ग्न फोटोशूट, एका स्टारने तर घेतली होती तब्बल 200 कोटींची फी…\n५५ वर्षीय मोलकरणी’सोबत दररोज शा-रि-री-क सं-बंध ठेवायचे 30 वर्षीय ‘ओमपुरी’, आणि मग एक दिवस …\nएक रात्र ‘सैफ अली खान’ सोबत झोपू इच्छिते ‘परिणीती चोप्रा’, म्हणाली – मला सैफ खूप आवडतो, मला त्याच्यासोबत शा’री’रि’क…\nऐश्वर्या राय बच्चनची संपत्तीचा आकडा जाणून तुमचे तोंड उघडे ते उघडेच राहून जाईल, चित्रपटां व्यतिरिक्त या माध्यमातूनही कमावते कोट्यावधी रुपये…”\n10 वीत असताना एका मुलाच्या प्रेमात पडली होती प्रियांका चोपडा, मावशीने बॉयफ्रेंड सोबत तसले काम करताना पकडले होते रंगेहात…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-09T10:09:49Z", "digest": "sha1:6H5NGQ2BQW3SQGYLYTMA4NEXQSUPCVX3", "length": 6440, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मलेशियन वृत्तपत्रांची अनोखी श्रध्दांजली | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी मलेशिय��� वृत्तपत्रांची अनोखी श्रध्दांजली\nमलेशियन वृत्तपत्रांची अनोखी श्रध्दांजली\nपध्दतीनं श्रध्दांजली अर्पण केली.आपल्या दैनिकाचे पहिले पान काळे ठेवले गेले.मलेशियातील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या द स्टार ने संपूर्ण पहिले पान काळे ठेवत त्यावर मोठ्या अक्षरात एमएच370 आरआयपी असे लिहिले.त्यात मृत व्यक्तींची नावे दिली आहेत.द न्यू स्ट्रेटने पहिल्या पानावर गुडनाईट एमएच370 असे लिहिले. विमान 8 मार्च रोजी बेपत्ता होण्यापूर्वी वैमानिकाने गुडनाईट असा संदेश दिला होता त्याची आठवण करून देण्याच प्रयत्न स्ट्रेटने केलाय.द सन दैनिकाने आपले मास्कहेड काळ्या रंगात ठेवले.मलय आणि चिनी भाषेतील आपली पहिली पाने काळे ठेवत मृतांना श्रध्दांजली अर्पण केली.सोशल नेटवर्किंग आणि फेसबुकवर अनेकांनी आपल्या प्रोफाईल पाने काळे ठेवली.\nPrevious articleमहिला पत्रकाराशी असभ्य वर्तन\nNext articleपत्रकार संजय दिनकर यांचे निधन.\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/swara-bhaskar-is-being-trolled-for-posting-a-picture-of-rahul-gandhi-yps-99-3169246/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T10:34:44Z", "digest": "sha1:ZI7TKRHFK4SYKD5L2FUFUXVUL2YMYAU7", "length": 23313, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "swara bhaskar is being trolled for posting a picture of rahul gandhi | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nराहुल गांधींच्या सभेतला फोटो पोस्ट केल्यामुळे स्वरा भास्कर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर\nस्वरा भास्करने या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये त्यांच्यासाठी शायरी लिहिली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nया फोटोप्रकरणामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.\nअभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती अनेकदा अडचणीमध्ये सापडली आहे. स्वरा सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. राजकारणावर केलेल्या विधानांमुळे तिला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केले जाते. स्वराने ट्विटरवर एका राजकीय सभेतला फोटो पोस्ट केला आहे. या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.\nराहुल गांधींच्या पक्षाची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्र��दरम्यान वेगवेगळ्या शहरांमध्ये भव्य सभांचे आयोजन केले जात आहे. राहुल गांधींचा या यात्रेतला मुक्काम सध्या दक्षिण भारतातल्या कर्नाटक राज्यामध्ये आहे. दरम्यान त्यांनी कर्नाटकमधील म्हैसुर शहरामध्ये सभा घेतली होती. ही सभा सुरु असताना अचानक पाऊस पडायला लागला. पावसासाठी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे राहुल गांधी यांनी भर पावसामध्ये भिजत उपस्थित जनतेसमोर भाषण केले. भाषण करताना त्यांनी ‘ही भारत जोडो यात्रा कोणीही थांबवू शकत नाही’ असे म्हटले. त्यांच्या या सभेतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nआणखी वाचा — श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात नेसलेल्या साडीचा होणार लिलाव; या कारणासाठी दिग्दर्शिकेने घेतला निर्णय\nराहुल गांधी यांच्या पावसामध्ये भिजत भाषण करण्याच्या कृतीवर अनेकांनी त्यांना पाठिंबा दाखवत त्यांचे कौतुक केले आहे; तर काहींनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. याबाबत राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री स्वरा भास्करने देखील या घटनेवर मत मांडले आहे. तिने ट्विटरवर या सभेतील फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये राहुल गांधी भर पावसात माईकसमोर उभे राहून भाषण देत आहेत असे दिसत आहेत. या ट्वीटच्या कॅप्शनमध्ये स्वराने त्यांच्यासाठी शायरी लिहिली आहे. या फोटोवर “शानदार फोटो फोटोग्राफर कोण आहे ‘सदियों रहा है दुश्मन दौर ए ज़मां हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी’ मूव्हमेंट” असे लिहिले आहे.\nWhat a ‘सदियों रहा है दुश्मन दौर ए ज़मां हमारा, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी\nआणखी वाचा — “आम्ही चित्रपटासाठी कोणतेही… ” ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे व्हीएफएक्स करणाऱ्या कंपनीने केला खुलासा\nया फोटोप्रकरणामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. पोस्ट केलेल्या फोटोमुळे स्वरा भास्करला ट्र��ल करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘जहां चार यार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नाही. प्रेक्षकांनी स्वराच्या या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.\nमराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nस्वच्छ भारत अभियानात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सहभागी, वर्सोवा समुद्रकिनारी केली साफसफाई\n“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा\n ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण\nVideo: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल\nअभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…\nकहानी पुरी फिल्मी हैं वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nSurekha Punekar on Koshyari:’राज्यपालांना त्यांच्या राज्यात पाठवलं पाहिजे’; सुरेखा पुणेकरांची मागणी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nENG vs PAK 2nd Test: अबरार अहमदने पदार्पणातच रचला मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा पाकिस्तानचा तिसराच गोलंदाज\nअशोक सराफ यांच्या एका सल्ल्याने बदललं सायली संजीवचे आयुष्य, म्हणाले…\nअभिनेता राजपाल यादवने केले हेअर ट्रान्सप्लांट; सांगितले, “हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की पाहा नाहीतर…”\nमहाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार देवेंद्र फडणवीस म्��णतात, “आम्ही याबाबत…”\n‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी करा’; लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची मागणी\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nरणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”\nअभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं\nकहानी पुरी फिल्मी हैं वडिलांचा विरोध, विवाहित जावेद अख्तर यांच्यावर जडलेलं प्रेम अन्…; शबाना आझमींची भन्नाट लव्हस्टोरी\nडोक्यावर टोपी, कपाळी टिळा अन्…; पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल\n ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण\n“माझं वय झालंय, आता मी….” रणबीर कपूरचा चित्रपटांमधील भूमिकांबद्दल मोठा निर्णय\n“स्त्रीप्रधान चित्रपटांना इथे नेहमीच…” तापसी पन्नूने बॉलिवूडबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत\nरणबीर कपूरने सांगितलं ���ेमकं कसं उच्चारायचं लेकीचं नाव, पाहा व्हिडीओ\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00784.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://prahaar.in/tag/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:17:09Z", "digest": "sha1:A6MP4LLECK6ES4Y2PG7YQGFOVVE4VKHZ", "length": 3053, "nlines": 88, "source_domain": "prahaar.in", "title": "वीज बिल रद्दी -", "raw_content": "\nHome Tags वीज बिल रद्दी\nTag: वीज बिल रद्दी\nउल्हासनरात वीजबिल रद्दीत विकणा-यांवर गुन्हे\n‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे वाटते का\nteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा\nAccident in Nashik : नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार\nCrime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/nava-gadi-nava-rajya-marathi-serial-trolled-due-to-latest-promo/", "date_download": "2022-12-09T08:33:58Z", "digest": "sha1:4UWUDEPBPYL4WZCO7V35CCF4XN36ZJX2", "length": 7063, "nlines": 80, "source_domain": "hellobollywood.in", "title": "कसं एव्हढं येडं बनवतात राव..?; 'नवा गडी नवं राज्य' मालिकेवर प्रेक्षकांची सडकून टीका | Hello Bollywood", "raw_content": "\nकसं एव्हढं येडं बनवतात राव..; ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेवर प्रेक्षकांची सडकून टीका\n सध्या झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिकांचं सत्र सुरु झालं आहे. या मालिकांना येऊन अगदी काहीच दिवस झाले तोवर या मालिका टीआरपीच्या रेसमध्ये उतरल्या आहेत. ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने तर अगदी काही काळातच प्रेक्षकांवर जादू केल्याचे पहायला मिळाले. मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकार सगळेच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. असे असताना हि मालिका नुकत्याच रिलीज केलेल्या एका प्रोमोमुळे ट्रोल होऊ लागली आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकावर आणि लेखकावर सडकून टीका केल्या आहेत.\nत्याच काय झालं, अलीकडील काही भागात कल्पनेच्या पलीकडील घटना या मालिकेत दाखवल्या गेल्या. जसे कि, या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहे आणि रमाचे काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याचे दाखवले आहे. पण ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच राघवच्या आयुष्यातून काही जात नाही असे दाखवले आहे. दरम्यान ती नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोला म्हणजेच पल्लवी पाटील साकारत असलेली भूमिका आनंदीला दिसू लागते. मग ती कधी आनंदीची फजिती करते, तर कधी तिच्या मागे पुढे करते.\nकाही दिवसांपूर्वी झालेल्या गणपती विशेष भागात रमा भूत असून��ुद्धा बाप्पाचे दर्शन घेताना आणि त्याच घरात वावरताना दिसली. इतकंच काय तर आनंदीने रमाचा म्हणजेच भुताचा ओवसासुद्धा भरला. यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत दाखवले आहे की, रामरक्षा स्त्रोत्र म्हटल्यानंतर रमा घाबरते आणि पळून जाते. नेमका हाच मुद्दा प्रेक्षकांना खटकलं आणि मालिका ट्रोल झाली.\nएका नेटकऱ्याने म्हटले कि, ‘भूत सुवासिनीचा ओवसा घेतं, गणपतीच्या दर्शनालाही येतं आणि मग रामरक्षा म्हटल्यावर का भीतं काय माहित’. तसेच आणखी एकाने लिहिले कि, ‘गणपतीच्या पाया पडली तेव्हा काही झालं नाही, पुजेला बसली तेव्हाही नाही झालं आणि मंत्र बोल्ल्यावर झालं कसं एवढं येडं बनवतात राव कसं एवढं येडं बनवतात राव’. तसेच आणखी एकाने वाहिनीवर निशाणा साधत म्हटलंय कि, झी मराठी बकवास झालाय.’ सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चांगलाच ट्रोल होतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/09/16/18668/", "date_download": "2022-12-09T09:49:39Z", "digest": "sha1:FIHWHMWUHNGPAUHKX3DSIMTMGTPHBTTC", "length": 13973, "nlines": 144, "source_domain": "mavalmitra.com", "title": "वाढदिवसाचे औचित्य साधून कामशेत येथील तरूणाने पंडीत नेहरू विद्यालयाला दिली अकरा हजार रुपयांची देणगी - MavalMitra News", "raw_content": "\nवाढदिवसाचे औचित्य साधून कामशेत येथील तरूणाने पंडीत नेहरू विद्यालयाला दिली अकरा हजार रुपयांची देणगी\nवाढदिवसाचे औचित्य साधून कामशेत येथील तरूणाने पंडीत नेहरू विद्यालयाला अकरा हजार रुपयांची देणगी दिली.या देणगीतून प्रयोगशाळेत साहित्य घेतले जाणार आहे. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा या हेतूने ही मदत करण्यात आली.\nदोस्ती ग्रुपचे संकेत सोनवणे आणि ज्यांचा वाढदिवस होता ते हर्षद दौंडे यांनी दोस्ती ग्रुप च्या माध्यमातून आणि हर्षदच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन पंडित नेहरू विद्यालयातील प्रयोग शाळेसाठी अकरा हजार रुपये देणगी प्राचार्य श्री धावडे सरांकडे सुपूर्द केली.\nहर्षदच्या वाढदिवसा निमीत्ताने विविध राबवण्यात आले. रूग्णांना फळे वाटण्यात आली. गरजु लोकांना ब्लेंकेट वाटण्यात आली. ग्रुप च्या माध्यमातून दोस्ती समुहाचे एक शेअर मार्केटिंगच्या ऑफिसचे उद्घाटन शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी महावीर हाॅस्पिटलचे सर्वेस���्वा व माजी उपसरपंच डाॅ. विकेश मुथा,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गणेश भोकरे ,माजी सरपंच तानाजी वाघवले,माजी सरपंच सारीका घोलप ,शिल्पा दौंडे ,सचिन शिंदे व दोस्ती ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nसंत विचारांची कास धरणारी ‘मावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nमावळात समाधानकारक पाऊस:चार धरणे शंभरीवर\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफा�� : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_91.html", "date_download": "2022-12-09T08:40:03Z", "digest": "sha1:AOJIPHTXLW5XJ32ZCMI25XRVMWU7VRHD", "length": 10050, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "स्त्री आणि निसर्गनियम | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्य��� वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यद अबुल आला मौदूदी\nमनुष्यशरीराचे निरीक्षण केल्यास कळते की यात शक्तीचा मोठा साठा ठेवला आहे. त्यात जीवनशक्ती, कार्यशक्ती आणि कामशक्ती एकाच वेळी उपलब्ध आहेत. याच ग्रंथी मनुष्याच्या अवयवांना जीवनरस देतात आणि त्यात स्फूर्ती, सामर्थ्य, बुद्धिमत्ता व कार्यक्षमता उपलब्ध करतात.\nसंस्कृतीची मूळ समस्या, शुद्ध संस्कृतीसाठी आवश्यक उपाय, कुटुंबाचा पाया, दुराचार व व्यविभचाराला आळा, दांपत्यजीवनाचे शुद्धरूप इ.विषयी चर्चा आली आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 41 -पृष्ठे - 48 मूल्य - 22 आवृत्ती - 3 (2013)\nLabels: स्त्री आणि इस्लाम\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा सं��ूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8302", "date_download": "2022-12-09T10:14:39Z", "digest": "sha1:WNGNS5YUUCCLOFRSU7J7P7PAAGNNJ3JZ", "length": 9052, "nlines": 100, "source_domain": "www.khaasre.com", "title": "१९६१ साली झालेल्या मानाच्या पहिल्याच स्पर्धेत कोण ठरले होते पहिले-वहिले महाराष्ट्र केसरी ? - Khaas Re", "raw_content": "\n१९६१ साली झालेल्या मानाच्या पहिल्याच स्पर्धेत कोण ठरले होते पहिले-वहिले महाराष्ट्र केसरी \nयंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण होणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली होती. जालना येथे झालेल्या 62 व्या राज्य कुस्ती स्पर्धेत बाला रफिक शेख या मातीतील पैलवानाने गतविजेत्या अभिजित कटकेला पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले आहे.\nअभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान आहे तर बाला रफिक शेख हा मातीतील पैलवान म्हणून ओळखला जातो. बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने हा सामना एकतर्फी जिंकला.\nखासरेवर आज बघूया पहिले महाराष्ट्र केसरी कोण ठरले होते-\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन हि संस्था मामासाहेब मोहोऴ यांनी स्थापन करून ‘महाराष्ट्र केसरी’ या कुस्तीक्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली.\n१९६१ साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खर्या अर्थाने महा���ाष्ट्र केसरीचा श्रीगणेशा करणाऱ्या ठरल्या. औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकूण २६ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यातून ५५० मल्ल सहभागी झाले होते.\nमानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी ५ सिंह सहभागी झाले होते. यामध्ये नागपूरचे राम अग्यारी, मिरजचे बापू बेलदार, कोल्हापूर( मुळचे सांगली जिल्हा गाव दह्यारी ता. तासगाव) दिनकरराव दह्यारी, मुंबईचे बिरजू यादव आणि वसंत निगडे यांचा समावेश होता. त्यापैकी पैलवान दिनकरराव दह्यारी हे पहिले महाराष्ट्र केसरी ठरले होते.\nफायनलमध्ये तुटून पडले बिरजू आणि दिनकरराव-\nमहाराष्ट्र केसरीच्या १९५३,५५,५८,५९ सालच्या स्पर्धा रद्दच झाल्या होत्या. तर १९६० साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्नायीत राहिल्या. त्यामुळे १९६१ मधील या फायनल मधून महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी मिळणार होता.\nफायनलमध्ये दिनकरराव आणि बिरजू हे एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले होते. पण अत्यंत चुरशीच्या या कुस्तीत दिनकरराव यांनी बिरजू पैलवानांना अस्मान दाखवले. आणि महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी मिळाला.\nएकपेक्षा अधिक वेळा महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान-\nपैलवान गणपतराव खेडकर यांनी २ वेळा, पैलवान चंबा मुतनाळ यांनी २ वेळा, पैलवान लक्षण वडार यांनी ३ वेळा, पैलवान चंद्रहार पाटील २ वेळा, पैलवान नरसिंह यादव ३ वेळा, पैलवान विजय चौधरी ३ वेळा महाराष्ट्र केसरी झाले आहेत.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nमहाराष्ट्र केसरी स्पर्धेत देण्यात येणाऱ्या मानाच्या गदेविषयी संपूर्ण माहिती…\nअंडरवर्ल्डच्या धमक्यांना न घाबरता साक्ष दिलेल्या प्रीती झिंटाचे महाराष्ट्राशी असलेले हे नाते माहिती आहे का\nअंडरवर्ल्डच्या धमक्यांना न घाबरता साक्ष दिलेल्या प्रीती झिंटाचे महाराष्ट्राशी असलेले हे नाते माहिती आहे का\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘���े’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/utility-news/ppf-scheme-gives-loan-at-1-percent-interest-rate-know-you-should-take-this-loan-or-not-549178.html", "date_download": "2022-12-09T08:50:22Z", "digest": "sha1:JD4AL5YZZBX6BJ4QC3MS4JG6MO4HJAWB", "length": 11059, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nPPF योजनेत अवघ्या एक टक्का व्याजाने मिळते कर्ज, जाणून घ्या सर्वकाही\nPPF Loan | जर कर्जाची रक्कम 36 महिन्यांच्या मुदतीपूर्वी परत केली गेली तर लागू व्याज दर दरवर्षी 1 टक्के असेल, जो खूप कमी आहे. तथापि, जर 36 महिन्यांनंतर रक्कम परत केली गेली तर कर्जाच्या तारखेपासून 6 टक्के वार्षिक दराने व्याज आकारले जाईल.\nनवी दिल्ली: पीपीएफ खाते दीर्घकालीन बचतीसाठी तसेच कर बचतीसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यावर व्याजासोबत मॅच्युरिटीच्यावेळी मिळणाऱ्या पैशांवर कर लागत नाही. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर कपातीचा दावाही केला जाऊ शकतो. या फायद्यांव्यतिरिक्त, पीपीएफ खातेधारक त्याच्या क्रेडिटमधील पीपीएफ शिल्लक आधारित कर्जाचा लाभ घेऊ शकतो.\nPPF योजनेअंतर्गत कर्ज खात्याच्या तिसऱ्या ते सहाव्या आर्थिक वर्षापर्यंत घेता येते. जर 2020-21 मध्ये खाते उघडले गेले तर 2022-23 पासून कर्ज घेता येईल. हे 36 महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. म्हणजेच हे अल्प मुदतीचे कर्ज आहे आणि ते निर्धारित मुदतीमध्ये फेडावे लागेल.\nजर कर्जाची रक्कम 36 महिन्यांच्या मुदतीपूर्वी परत केली गेली तर लागू व्याज दर दरवर्षी 1 टक्के असेल, जो खूप कमी आहे. तथापि, जर 36 महिन्यांनंतर रक्कम परत केली गेली तर कर्जाच्या तारखेपासून 6 टक्के वार्षिक दराने व्याज आकारले जाईल.\nकिती कर्ज घेऊ शकता\nपीपीएफ खात्यात दुसऱ्या वर्षापर्यंत असणाऱ्या एकूम बॅलन्सच्या 25 टक्के कर्ज तुम्हाला मिळू शकते. पीपीएफ खात्यावरील कर्जासाठी अर्ज करण्यासाठी खातेदाराला फॉर्म डी भरावा लागतो. यामध्ये खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम नमूद करावी लागेल. यावर खातेदाराला आपली स्वाक्षरीही द्यावी लागेल. पीपीएफ खात्याचे पासबुक फॉर्मसह संलग्न करावे लागेल आणि आपले पीपीएफ खाते जेथे आहे त्या बँक/पोस्ट अधिकाऱ्यांना सादर करावे लागेल.\nपीपीएफ खाते उघडण्यात कुठे आहे अधिक फायदा\nपोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडण्यापेक्षा बँकेत पीपीएफ खाते उघडणे अधिक फायदेशीर आहे. फक्त एवढेच नाही, जर आपल्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर आपण या बँकेत देखील हस्तांतरीत करू शकता. वास्तविक, ज्या बँकेत तुमचे आधीच बचत खाते आहे त्याच बँकेत जर तुम्ही खाते उघडले तर तुम्हाला बराच फायदा होईल. याद्वारे, त्यांना त्यांच्या खात्याचा तपशील मिळत राहिला आहे आणि ते नेट बँकिंगद्वारे देखील कनेक्ट करू शकतात. याद्वारे ग्राहक फोनमध्येच त्यांचे पीपीएफ खाते मॅनेज करू शकतात. सध्या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के व्याज मिळते. त्यात गुंतवणूकी केल्यावर तुम्हाला करात सूट मिळण्याचा लाभ मिळतो. मॅच्युरिटीला मिळालेला पैसाही करमुक्त आहे.\nPPF मध्ये बचत करत असाल तर ही तारीख लक्षात ठेवा, होईल जबरदस्त फायदा\nतुम्ही तुमच्या PF खाते आणि UAN ची माहिती नाहीये मग ‘या’ ऑनलाईन टीप्सचा वापर करा\nबंद पडलेले PPF खाते पुन्हा कसे सुरु कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nलवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…\nविना लायसन्सची चालवा ही electric स्कूटर\nनोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00785.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cosmetictubefactory.com/news/sugarcane-resin-tube-a-new-type-of-sustainable-green-packaging/", "date_download": "2022-12-09T08:23:19Z", "digest": "sha1:IZJLEU2YGQCRHRC3FJ2K7YQAHVIQIT5I", "length": 8377, "nlines": 172, "source_domain": "mr.cosmetictubefactory.com", "title": " बातम्या - शुगरकेन रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार", "raw_content": "\nपर्यावरणास अनुकूल सामग्री ट्यूब\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nबहुतेक कॉस्मेटिक आणि स्किन केअर कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकचा वापर करतात.प्लास्टिक नूतनीकरणीय जीवाश्म इंधनापासून बनवले जाते आणि कार्बन डायऑक्साइड सोडते ज्यामुळे ग्लोबल वार्मिंग होते.\nपर्यावरणीय प्लास्टिक म्हणजे काय\nइको प्लास्टिक हे नूतनीकरणीय संसाधने आहेत जसे की स्टार्च आणि वनस्पती तेल कच्चा माल म्हणून, ज्याचे जैविक आणि/किंवा रासायनिक पद्धतींनी थर्मल प्रक्रियेसह इको मटेरियलमध्ये रूपांतर केले जाऊ शकते.त्याच वेळी, सूक्ष्मजीवांद्वारे सामग्री कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यात खराब केली जाऊ शकते आणि निसर्गाच्या चक्रात समाविष्ट केली जाऊ शकते.कारण ही सामग्री तेलावर अवलंबून नाही आणि निसर्ग���साठी निरुपद्रवी आहे, त्याला पर्यावरणीय प्लास्टिक म्हणतात.\nकॉस्मेटिक पॅकेजिंग उद्योगात कॉस्मेटिक ट्यूब बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून उसासह पर्यावरणीय प्लास्टिकचा वापर करून यंगझोऊ रनफांग प्लास्टिक पॅकेजिंग, सामान्यतः उसाच्या राळ ट्यूब म्हणून ओळखले जाते.हा ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार आहे.त्याचा कच्चा माल 100% उसापासून मिळतो.हे पर्यावरणीय प्लास्टिक टिकाऊ पॅकेजिंग आहे.\nउसाच्या रेझिन ट्यूबचे फायदे काय आहेत\nहिरव्या उसाची नळी निवडण्याची पाच चांगली कारणे:\n1) अन्न पॅकेजिंगला लागू\n2) अपारंपरिक संसाधनांचे संरक्षण करा\n3) कार्बन फूटप्रिंट उत्सर्जन 70% कमी करा\n4) 100% पुनर्वापर करण्यायोग्य उसाची नळी\n5) ऊस वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो\nउसाच्या नळीचे भविष्य काय आहे\nआर्थिक विकासाची पद्धत बदलल्याने, वर्तुळाकार अर्थव्यवस्था विकसित करणे आणि पर्यावरणीय पर्यावरणाचे संरक्षण करणे हे चीनचे मूलभूत राष्ट्रीय धोरण बनले आहे.पर्यावरणीय प्लास्टिकचा जोमाने विकास आणि वापर केल्यास पुनर्वापर करण्यायोग्य अर्थव्यवस्थेच्या निर्मितीस, संसाधनांची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात नक्कीच सकारात्मक भूमिका निभावेल.नूतनीकरणीय संसाधनांवर आधारित पर्यावरणीय प्लास्टिक पुढील काही वर्षांत पहाटेची सुरुवात करेल, जी विकासासाठी चांगली संधी आहे.\nसल्लामसलत करण्यासाठी आपले स्वागत आहे\nकॉस्मेटिक ट्यूब कॅप्स आणि ऍप्लिकेटर\nप्लास्टिकच्या बाटल्यांची मूलभूत माहिती\n अधिक ट्यूब पॅकेजिंग ऑर्डर येत आहेत\nउसाचे रेझिन ट्यूब – शाश्वत ग्रीन पॅकेजिंगचा एक नवीन प्रकार\nहँड क्रीम ट्यूब कशी निवडावी\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2021/06/02/11650/agriculture-chandrashekhr-bhadasavale-zero-farming-technique/", "date_download": "2022-12-09T09:47:45Z", "digest": "sha1:76YS2GQOXR57E2ECMV5QO3FWYLFSDHLK", "length": 17926, "nlines": 144, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ तंत्रज्ञानाने सेंद्रीय कर्बाचे जतन व हवेतील कर्बाचे स्थिरीकरण होते; वाचा काय म्हणतायेत भडसावळे - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या ग��ष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अर्थ आणि व्यवसाय»‘त्या’ तंत्रज्ञानाने सेंद्रीय कर्बाचे जतन व हवेतील कर्बाचे स्थिरीकरण होते; वाचा काय म्हणतायेत भडसावळे\n‘त्या’ तंत्रज्ञानाने सेंद्रीय कर्बाचे जतन व हवेतील कर्बाचे स्थिरीकरण होते; वाचा काय म्हणतायेत भडसावळे\nमुंबई : “हवामान बदलाचं मोठं संकट शेतीवर येण्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जमीन नांगरट असून, शेतजमिनीसह पर्यावरणाला होणारे तीस टक्के नुकसान नांगरटीमुळे होते. उलटपक्षी शून्य मशागतीमुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे जतन व हवेतील कर्बाचे स्थिरीकरण होते. त्यामुळे शेतीतला खर्च कमी करून, उत्पादन वाढणारे तंत्र म्हणून शून्य मशागत ही शेतकरी आणि पर्यावरणालाही लाभदायी आहे, असे प्रतिपादन कृषिरत्न चंद्रशेखऱ भडसावळे यांनी केले.\n‘शून्य मशागत शेती तंत्र’ या संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या शून्य मशागत पद्धतीकडे वळावे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) वतीने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भडसावळे यांच्यासह पोक्राचे प्रकल्प संचालक आयएएस विकासचंद्र रस्तोगी, पोक्राचे कृषिविद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी खरीप हंगामातील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांनी मागील तीन हंगामांपासून या तंत्राचा वापर करून कापूस, मका, झेंडू अशी विविध पिके यशस्वीपणे घेतली आहेत. संवाद विशेषज्ञ संग्राम जगताप यांनी शून्य मशागत शेती तंत्र वापरणारे शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. भडसावळे म्हणाले, “पर्यावरणाला नुकसान होईल अशी कोणती कृती न करता शून्य मशागतीमुळे उत्पादन वाढते, तसेच जमिनीत सतत वाफसा राहतो. यामुळे दोन हंगामांमध्ये वेळ दवडला जात नाही. पर्यावरणास मोठा हातभार लागत असल्याने शून्य मशागतीमुळे खऱ्या अर्थाने क्लायमेट स्मार्ट शेती होते.”\nतण येणं हे भाग्याचं\nतणामुळे हवेतला कर्ब जमिनीत स्थिरावण्यास मदत होते. त्यामुळे सूक्ष्मजीवांची जैवविविधता वाढते. तसेच शून्य मशागत पद्धतीत तणनाशकांमुळे गांडुळांची संख्या वाढते. तण जागीच कुजल्याने त्यांच्या मुळांच्या खाद्यावर गांडुळ पोसले जातात, असा हजारो शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सोयाबीन, मक्यासह भाताच्याही शेतात गांडुळ पोसले जातात.\nप्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, “शून्य मशागतीचे तंत्र हे सोपे व अत्यंत क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे. बाजारभाव आपल्या हातात नसला तरी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे हे शून्य मशागतीतून शक्य आहे. खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शून्य मशागत तंत्राचा वापर करून त्याचा लाभ घ्यावा.”\n– एकदाच नांगरट करून कायमस्वरुपी गादी वाफे करा\n– नांगरटीमुळे पर्यावरणाचं ३० टक्के नुकसान\n– ट्रॅक्टर नांगरटीमुळे पाणी झिरपणं कमी झालं\n– तण व्यवस्थापन तणनाशकांच्या साह्याने करावे\n– चक्राकार पद्धतीने पिकांचा फेरपालट\nहवामानात होणारे बदल शेती, शेतीपुरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा खरीप हंगामात अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने पोक्राच्या वतीने गावनिहाय खरीप हंगाम नियोजन बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. (Workshop on Zero Tillage Technique Organized by Maharashtra Project on Climate Resilent Agriculture.)\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम ���ॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/police-arrested-2-people-in-murder-case-of-a-man-who-want-to-kill-her-wifes-boyfriend-mhkp-595237.html", "date_download": "2022-12-09T09:40:42Z", "digest": "sha1:WEH3J3GQ2L6GVLDPD7TGNT3VSKXTGTQS", "length": 9724, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; रहस्यमयी घटनेत हादरवणारा खुलासा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nपत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; रहस्यमयी घटनेत हादरवणारा खुलासा\nपत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; रहस्यमयी घटनेत हादरवणारा खुलासा\nतांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली.\nतांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली.\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nलखनऊ 22 ऑगस्ट : एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध (Extramarital Affair of Wife) असल्याचा संशय होता. यामुळे त्यानं तांत्रिकांची मदत घेतली. जेणेकरून पत्नीच्या प्रियकराला आपला रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या (Murder) झाली. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधील (Kanpur) आहे.\nतांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रनं नीरजला असं म्हणत त्याच्याकडून 75 हजार रुपये घेतले की तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल. मात्र, काही दिवसांनी नीरजनं शैलेंद्रला म्हटलं, की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं.\nआणखी एका ज्वेलर्सची हत्या, भर दिवसात दुकानात घुसून केले सपासप वार, VIDEO\nयानंतर शैलेंद्रनं नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रनं आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. सध्या पोलिसांनी शैलेंद्र आणि धर्मेंद्र या दोन आरोपींना अटक केली आहे. शामू अजूनही फरार आहे. 13 ऑगस्टला फजलगंज येथून बेपत्ता झालेल्या नीरजचा मृतदेह 17 ऑगस्टला हमीरपुरच्या जंगलात आढळला होता.\nदारूच्या नशेत आईला विसरला, मुसळाने मारहाण करून घेतला जीव, बीडमधील घटना\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घटना लपवण्यासाठी तीन जिल्ह्यांचा उपयोग केला आणि घटनेला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी कानपूरच्या फजलगंज येथून तांत्रिकाला भेटवण्याच्या बहाण्यानं नीरजला आपल्यासोबत नेलं. यानंतर हमीरपुरमध्ये त्याची हत्या केली. हत्येनंतर त्याची गाडी फतेहपूर जिल्ह्यात आणून जाळली. मात्र, कॉल डिटेलमुळे या सर्वांची पोलखोल झाली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-english-marathi-words-treasury-platoon-platform-ysh-95-3158016/", "date_download": "2022-12-09T08:43:44Z", "digest": "sha1:C7L3SJ5SEG2XC644MFCFSB7LW2KXRJXX", "length": 19442, "nlines": 266, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bhashasutra English Marathi words Treasury Platoon platform ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nभाषासूत्र : इंग्रजीतून आलेले तत्सम, तद्भव\nतत्सम आणि तद्भव या संज्ञा अनुक्रमे ‘संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द’ आणि ‘संस्कृत शब्दांत काही बदल होऊन मराठीत रूढ झालेले शब्द’ यासाठी योजल्या जातात.\nWritten by लोकसत्ता टीम\nतत्सम आणि तद्भव या संज्ञा अनुक्रमे ‘संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द’ आणि ‘संस्कृत शब्दांत काही बदल होऊन मराठीत रूढ झालेले शब्द’ यासाठी योजल्या जातात. पण आता या संज्ञा इंग्रजीसारख्या इतर कोणत्याही भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांसाठी विस्तारायला हव्यात असं वाटतं.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या ���ोक्यावर पडली विजेची तार अन्\nइंग्रजांशी संपर्क आल्यानंतर अनेक इंग्रजी शब्द मराठीत आले. इंग्रजीमधील अॅ, ऑ मराठीत नसल्याने पूर्वी ब्यांक, ब्याट, डाक्टर असे उच्चार आणि लेखन होत असे. तेव्हापासून आजपर्यंत मराठीत स्थिरावलेल्या इंग्रजी शब्दांचे तत्सम आणि तद्भव असे वर्गीकरण करून पाहू. तद्भव शब्दांमध्ये दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे तिजोरी (ट्रेझरी), पलटण (प्लाटून), फलाट (प्लॅटफॉर्म), बाटली (बॉटल) असे रूपात बदल होऊन आलेले शब्द आणि दुसरा म्हणजे कप, टेबल, पेन, शर्ट यांसारखे रूपात बदल न होता पण मराठी पद्धतीने लिंग, वचन आणि सामान्यरूप होणारे शब्द. हे इंग्रजी तद्भव शब्द अनौपचारिक बोलण्याबरोबरच लेखननियम पाळून औपचारिक लेखनातही स्थिरावलेले दिसतात.\nमराठीतल्या इंग्रजी तत्सम शब्दांचं उदाहरण म्हणजे बस, कुकर, फोन, कार, ई-मेल, कॉम्प्युटर, ऑफिस, बिल्डिंग, हॉस्पिटल असे अनेक शब्द. यातले बहुतेक शब्द नंतरच्या काळात मराठीत आले. यांना तत्सम म्हणण्याचं कारण म्हणजे या शब्दांचं लिंग ठरवता आलं तरी पूर्वीच्या इंग्रजी शब्दांप्रमाणे आपण बहुतेक जण त्यांचं सामान्यरूप आणि अनेकवचन करत नाही. उदा. कार – कारी (अनेकवचन), कारी-ला (सामान्यरूप). थोडक्यात अशा इंग्रजी शब्दांमध्ये आता आपण मराठीचे नियम लावून बदल करत नाही. त्यामुळेच हे इंग्रजी तत्सम शब्द बोलण्यात मोठय़ा प्रमाणावर स्थिरावले असले तरी औपचारिक लेखनात त्यांना कोणते लेखननियम लावावेत याबाबत संदिग्धता आहे. या नवतत्सम शब्दांना मराठी करून घ्यायला त्यांना मराठीचे नियम लावायला हवे का की त्यांच्यासाठी वेगळे नियम किंवा अपवाद करावे लागतील की त्यांच्यासाठी वेगळे नियम किंवा अपवाद करावे लागतील की त्यांची इंग्रजीतली कार्स, ई-मेल्स, कॉम्प्युटर्स अशी रूपं मराठीतही स्वीकारावीत की त्यांची इंग्रजीतली कार्स, ई-मेल्स, कॉम्प्युटर्स अशी रूपं मराठीतही स्वीकारावीत\nमराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nकुतूहल : पृथ्वी हाच मोठा चुंबक\nकुतूहल : वृक्षारोपणाचा समृद्ध वसा\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात ��ाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे ���ल आले हाती\nकुतूहल : वृक्षारोपणाचा समृद्ध वसा\nभाषासूत्र : पोर्तुगाल ते गोवा ते मराठी\nकुतूहल : शैवाल आणि पिण्याचे पाणी\nभाषासूत्र : भाषा प्रवाही असते\nकुतूहल : उष्ण झरे आणि रसायने\nभाषासूत्र : लोकमानसातील समजुती आणि वाक्प्रचार\nकुतूहल : उष्ण झऱ्यांचे तापमान\nभाषासूत्र : सारव भिंती तर म्हणते घराला कोपरे किती\nभाषासूत्र: ‘या’ अनेकवचनांमुळे गोंधळू नका..\nकुतूहल: उष्ण पाण्याचे झरे\nकुतूहल : वृक्षारोपणाचा समृद्ध वसा\nभाषासूत्र : पोर्तुगाल ते गोवा ते मराठी\nकुतूहल : शैवाल आणि पिण्याचे पाणी\nभाषासूत्र : भाषा प्रवाही असते\nकुतूहल : उष्ण झरे आणि रसायने\nभाषासूत्र : लोकमानसातील समजुती आणि वाक्प्रचार\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00786.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/18450/", "date_download": "2022-12-09T08:39:23Z", "digest": "sha1:D7T5XPQXWVMZ5FLBSOPNIRTEHOYP2YHN", "length": 9469, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "…म्हणून मिठाई विक्रेत्यांच्या संघटनेला एक लाखाचा दंड | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra …म्हणून मिठाई विक्रेत्यांच्या संघटनेला एक लाखाचा दंड\n…म्हणून मिठाई विक्रेत्यांच्या संघटनेला एक लाखाचा दंड\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमिठाईच्या दुकानांमध्ये सुट्या स्वरूपात विकण्यात येणाऱ्या मिठायांच्या ट्रेवर बेस्ट बीफोरची तारीख लिहिणे सक्तीचे करणाऱ्या भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या () निर्णयाविरोधात जनहित याचिका करणे ” या विक्रेत्यांच्या संघटनेला भोवले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी या संघटनेची याचिका फेटाळून लावतानाच संघटनेला एक लाख रुपयांचा दंडही लावला.\n‘एफएसएसएआय’ने २४ फेब्रुवारीला पहिल्यांदा आदेश काढला होता. त्यात सुटी व पाकीटबंद नसलेली मिठाई विकताना मिठाईचा बॉक्स किंवा ट्रेवर उत्पादनाची व बेस्ट बीफोरची तारीख उत्पादकांनी नोंदवावी, असे स्पष्ट केले. मुदतबाह्य नाशिवंत मिठाई विकल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर प्राधिकरणाने तसा आदेश काढला. नंतर २५ सप्टेंबरला मिठाईच्या दुकानांत मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बीफोरची तारीख नमूद करणे सक्तीचे करण्यात आले. तसेच उत्पादनाची तारीख नमूद करणे, हे बंधनकारक नसून ऐच्छिक असेल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर २५ सप्टेंबरचा आदेश हा भारतीय मिठायांसाठी लागू असून स्थानिक भाष��� वापरण्याची मुभा असेल, असे ३० सप्टेंबरच्या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले. प्राधिकरणाचे हे आदेश भेदभाव करणारे आहेत’, असे संघटनेने याचिकेत म्हटले होते.\nमात्र, याविषयी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिकेतील मुद्द्यांविषयी असहमती दर्शवली. ‘प्राधिकरणाकडून ग्राहकांच्या हितासाठी जे केले जात आहे, ते करू नये, अशाप्रकारचे म्हणणे याचिकादारांकडून एकप्रकारे मांडले जात आहे. त्यामुळे ही याचिका अत्यंत चुकीची आहे’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. तसेच या याचिकेबद्दल संघटनेला एक लाख रुपयांचा दंड लावत ही रक्कम संघटनेने वकिलांसाठी असलेल्या करोना कल्याण निधीत जमा करावा, असे निर्देश देऊन सविस्तर आदेश नंतर जाहीर करणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.\nPrevious articleभारतीय अर्थव्यवस्था पुढच्या वर्षी उसळी घेणार, चिनी ड्रॅगनही मागे पडणार\nNext articleसंघर्ष सुरूच राहणार कैदेतून सुटताच मेहबुबा मुफ्तींची केंद्रावर टीका\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\nवरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयांत होणार उपचार\neknath shinde raj thackeray, मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; भेटीचं कारणही आलं समोर –...\nbalasahebanchi shivsena, अखेर भाजपने डाव साधला, शिंदे गटाला बाळासाहेब देवरसांचे नाव; नेटकऱ्यांनी शिंदे गटाला झोडपलं...\n३१ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजाची विक्री, साठा आणि वापरावर बंदी\nuddhav thackeray, एकनाथ शिंदेंची स्टाईल बदलली, उत्स्फूर्त भाषणाऐवजी ‘गृहपाठ’ करुन शिवसेनेला घेरलं – cm eknath...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-attempted-stabbing-to-death/", "date_download": "2022-12-09T09:04:02Z", "digest": "sha1:DSMW3KNPXVDWU7KRCTU4ZNA3GCIL6QZL", "length": 4798, "nlines": 42, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न\nअहमदनगर ब्रेकींग: पोटात चाकू खुपसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न\nअहमदनगर- दुचाकी व्यवहाराच्या वादातून एकावर चाकूने वार केल्याची घटना सोनई परिसरातील मुळा कारखाना चौकात घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात पिता-पुत्रावर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी, मुळा कारखाना चौकात गुरुवार दि. 24 रोजी दुचाकीच्या जुन्या व्यवहारातून चाकूने वार केल्याची घटना घडली. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात मन्सूर काशीम पठाण (वय 20) धंदा-मजुरी रा. तिरमल वस्तीजवळ मुळा कारखाना यांनी फिर्याद दिली.\nफिर्यादीत म्हटले की, गुरुवार दि. 24 नोव्हेंबर रोजी मुळा कारखाना चौकातील पानटपरी समोर हसन मेहबूब शेख व त्याचा मुलगा सद्दाम हसन शेख यांनी मोटारसायकलच्या जुन्या व्यवहाराच्या कारणावरून सुलतान गफूर पठाण यांना शिवीगाळ करून पोटात चाकू खुपसून जखमी केले व दोघेही आरोपी शिंगणापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून पळून गेले.\nया फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 435/22 भारतीय दंड विधान कलम 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपास करत आरोपींना अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात करत आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221101", "date_download": "2022-12-09T08:56:57Z", "digest": "sha1:YLOSJDW3DEW4DLIM5RRZM4G4X2WNWK4F", "length": 5810, "nlines": 78, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 1, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nपत्रकार भाऊसाहेब गाठाळ यांचे दुःखद निधन…\nNov 1, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई: प्रतिनिधी येथील दैनिक रणवीरसंकेतचे संपादक भाऊसाहेब गाठाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. आनंद नगर येथील रहिवासी पत्रकार भाऊसाहेब गाठाळ वय 55 हे अत्यंत नम्र ,मनमिळावू,…\nआ. नमिता मुंडदांकडून अंबाजोगाईकरांना दिवाळी भेट शहरातील ११ रस्त्यांसाठी ९५ कोटींचा निधी मंजूर\nNov 1, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई – यंदाची दिवाळी आ. नमिता मुंदडा यांनी विकासकामांच्या आतिषबाजीने साजरी केली आहे. आ. मुंदडा यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान योजनेंतर्गत अंबाजोगाई शहरातील ११ रस्त्यांसाठी तब्बल ९५ कोटी रुपयांच्या निधीस सोमवारी…\nअंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी युवा कृती समिती शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्याची भेट* *अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडणार पालकमंत्री अतुल सावे यांचे शिष्टमंडळास आश्वासन\nNov 1, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी यासाठी अंबाजोगाई जिल्हा निर्मिती युवा कृती समिती शिष्टमंडळाने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेत सदरील मागणीचे निवेदन दिले. बीड जिल्हयाचे विभाजन करुन…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/hurricane-ian-devastates-florida-updates-2-dead-250-kmph-winds-shark-seen-on-roads-23-missing-after-boat-sinks-130377810.html", "date_download": "2022-12-09T10:19:20Z", "digest": "sha1:MB4BS62C5CBMOIX6ZMRAL7JCROC5DDB7", "length": 13551, "nlines": 74, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "250 KmPH वेगाने वाहताहेत वारे, रस्त्यांवर दिसली शार्क, बोट बुडून 23 जण बेपत्ता | Hurricane Ian devastates Florida Updates । 2 dead, 250 KmPH winds, Shark Seen On Roads, 23 Missing After Boat Sinks - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफ्लोरिडात इयान चक्रीवादळामुळे विध्वंस, 2 ठार:250 KmPH वेगाने वाहता���ेत वारे, रस्त्यांवर दिसली शार्क, बोट बुडून 23 जण बेपत्ता\nइयान चक्रीवादळाने अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये कहर केला आहे. नॅशनल हरिकेन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ फ्लोरिडाच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीला धडकले. फोर्ट मायर्स शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे जोरदार वारा वाहत असून पाऊस पडत आहे. दरम्यान, वार्तांकन करणारा एक रिपोर्टर धडपडताना दिसला. वादळामुळे परिस्थिती एवढी भीषण बनली आहे की, रस्त्यावर शार्क मासेही दिसत होते.\nसोशल मीडियावर वादळाशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये, जिम कॅंटर नावाचा रिपोर्टर फोर्ट मायर्स शहरातील स्थितीबद्दल वार्तांकन करत होता. दरम्यान, वाऱ्याच्या वेगामुळे जिम यांचा तोल गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते धडपडले. ते म्हणाले- मला उभे राहता येत नाही. वारा खूप जोराचा आहे. ते काही क्षण खांबाला धरून उभे होते. फोर्ट मायर्स शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक शार्क दिसून आला.\nफोर्ट मायर्स शहरात पावसानंतर पाण्याची पातळी वाढली. अशा स्थितीत येथील रस्त्यावर एक शार्क मासाही दिसला.\nबोटीतील 23 प्रवासी बेपत्ता\nवृत्तानुसार, किनारपट्टी भागात 2 ते 7 मीटर उंच लाटा उसळत आहेत. स्टॉक बेटावर जोरदार लाटांमध्ये एक बोट बुडाली आहे. 23 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. या बोटीवर क्यूबन प्रवासी होते. यूएस कोस्ट गार्ड बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.\nमुख्य गस्ती अधिकारी वॉल्टर श्लोसर म्हणाले - चक्रीवादळामुळे बोट बुडाल्यानंतर 3 क्यूबन स्थलांतरित पोहत किनाऱ्यावर आले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांचा आम्ही शोध घेत आहोत. कॅटेगरी 4चे हे वादळ 27 सप्टेंबर रोजी क्युबाच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले. यानंतर ते फ्लोरिडा राज्याकडे वळले.\nव्हेनिस, फ्लोरिडा येथील रॉबर्ट्स बेजवळ पार्क केलेल्या अनेक नौका बुडाल्या.\n25 लाख लोक प्रभावित\nएका अधिकाऱ्याने सांगितले- या कॅटेगरी 4च्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस होऊ शकतो. कॅरिबियन समुद्रातून निर्माण झालेल्या इयान वादळाने यापूर्वी क्युबामध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. हे वादळ 27 सप्टेंबर रोजी क्युबाच्या पश्चिम किनार्यावर धडकले. येथे 205 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. परंतु फ्लोरिडामध्ये 1921 मधील टार्पोन स्प्रिंग्स चक्रीवादळापेक्षा अधिक विनाश घडवू शकते. येथे 250 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. धोका लक्षात घेता साडेआठ लाख घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. सुमारे 20 लाख लोकांना याचा फटका बसला आहे.\nसरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या\nअमेरिकन सरकारने फ्लोरिडामध्ये आठवडाभराची आणीबाणी जाहीर केली आहे. जवळपास 25 लाख लोकांना घरे रिकामी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे वादळ धोकादायक रूप धारण करत आहे. जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.\nटाम्पा आणि ओरलॅंडोला जाणारी सर्व उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. फ्लोरिडामध्ये 3,200 राष्ट्रीय सुरक्षा दलाचे रक्षक आधीच तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 1,800 इतर रक्षकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. याशिवाय मदत आणि सुरक्षा यंत्रणांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.\nफोर्ट मायर्स शहरात मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.\nफोर्ट मायर्स शहराला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील अनेक भागांत दोन ते चार फूट पाणी साचले होते.\nफोर्ट मायर्स शहरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. त्यामुळे घरांचे व वाहनांचे मोठे नुकसान झाले.\nटाम्पा शहरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाल्याच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.\nहा फोटो पेमब्रोक पाइन्स शहरातील नॉर्थ पेरी विमानतळाचा आहे. येथे जोरदार वाऱ्यामुळे दोन विमाने उलटली.\nफ्लोरिडाच्या डेव्ही भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे घरे उद्ध्वस्त झाली. स्थानिक त्यांच्या घराची दुरुस्ती करताना दिसत आहेत.\nमुसळधार पावसामुळे फोर्ट मायर्स शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. अंधारामुळे कारचा अपघात झाला.\nनॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीतील अॅटमॉस्फिअरिक सायन्सचे प्राध्यापक गॅरी लॅकमन म्हणतात की, संपूर्ण जग सध्या हवामान बदलाच्या तडाख्याला तोंड देत आहे. त्यामुळे भीषण वादळ आणि अत्यंत खराब हवामानाच्या घटना समोर येत आहेत. हवामान बदलामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ही अतिशय धोकादायक चिन्हे आहेत.\nयूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या मते, इयान श्रेणी 4 मध्ये येणा���े हे 17 वर्षांतील तिसरे सर्वात धोकादायक वादळ आहे. याआधी 2018 मध्ये मायकेल चक्रीवादळाने भयंकर विध्वंस घडवून आणला होता.\nकॅनडात फियोना चक्रीवादळाने केला कहर\nफियोना चक्रीवादळाने गेल्या आठवड्यात कॅनडात कहर केला होता. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता. पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी ताशी 160 किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळ ओसरल्यानंतरही येथील परिस्थिती सध्या ठीक नाही. लोकांना वीज आणि अन्नाशिवाय राहावे लागत आहे.\nफियोनाने कॅनडाच्या अटलांटिक कोस्टवरील अनेक घरांना ढिगाऱ्यात रूपांतरित केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/625287.html", "date_download": "2022-12-09T10:31:29Z", "digest": "sha1:TELLEWJHW5DBNAZDVU7BFKK2GA6THE5Y", "length": 43221, "nlines": 180, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "महंमद कलीम याने हिंदु मुलावर प्रेम करणार्या स्वतःच्या १६ वर्षीय बहिणीची गळा चिरून केली हत्या - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदेश > महंमद कलीम याने हिंदु मुलावर प्रेम करणार्या स्वतःच्या १६ वर्षीय बहिणीची गळा चिरून केली हत्या\nमहंमद कलीम याने हिंदु मुलावर प्रेम करणार्या स्वतःच्या १६ वर्षीय बहिणीची गळा चिरून केली हत्या\nमध्यभागी आरोपी महंमद कलीम\nगोंडा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गोंडा येथील महंमद कलीम नावाच्या धर्मांध मुसलमानाने अरुण नावाच्या एका हिंदु मुलावर प्रेम करणार्या स्वतःच्या १६ वर्षांच्या बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे.\nयाविषयीच्या एका वृत्तानुसार, तस्लिमा नावाची एक महिला तिची १६ वर्षांची मुलगी आणि २२ वर्षांचा मोठा मुलगा महंमद कलीम यांच्यासमवेत गोंडामधील एका घरात रहात होती. २ नोव्हेंबरला संध्याकाळी तस्लिमा घरी परतल्या, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा बंद दिसला. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर दार उघडल्यामुळे त्यांनी घरात असलेल्या त्यांच्या मुलीची विचारपूस केली. त्याच वेळी त्यांना गावातील मुलगा अरुण हा त्यांच्या मुलीसमवेत घरात दिसला. तस्लिमा यांना पहाताच तो पळून गेला. यानंतर तस्लिमा यांनी दूरभाषवरून महंमद कलीम याला घटनेची माहिती दिली. काही वेळाने कलीम घरी पोचला आणि बहिणीशी वाद घालू लागला. या वेळी त्याच्या बहिणीने त्याला सडेतोड उत्तरे दिली. याचा राग आल्याने कलीमने धारदार शस्त्राने तिच्या मानेवर वार केले. त्यामुळे तिचे शिर शरीरापासून वेगळे झाले.\nया घटनेनंतर मृताची आई तस्लिमा यांनी कटरा बाजार पोलीस ठाण्यात स्वतःच्या मुलाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह कह्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी कारवाई करत आरोपी महंमद कलीम याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.\nलव्ह जिहादच्या प्रकरणांत हिंदूंना ‘प्रेमाला धर्म नसतो’ असे उपदेशाचे डोस पाजणारे आता या प्रकरणात गप्प का \nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Tags अटक, धर्मांध, राष्ट्रीय, हत्या Post navigation\nपाच मिनिटांत ‘भगवद्गीता’ ग्रंथ लिहिण्याचा जागतिक विक्रम \nफरीदाबाद (हरियाणा) येथील गीता महोत्सवामध्ये सनातन संस्थेचा सहभाग \nव्हॉट्सॲपवर ६ डिसेंबरला ‘शौर्य दिवस स्टेट्स’ ठेवल्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना धर्मांधांची धमकी \nकुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार \nअलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय में छात्रों की धमकी, ‘यह भूमि अल्लाह की है, यहां की मूर्तियां हटाएंगे \nगोरेगाव (मुंबई) येथे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्याला अटक \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नो���द राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्ध�� गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरु���ी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यांचे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवर���त्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन वि��ंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षा��क्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु रा���्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/friendship-socialmedia-flat.html", "date_download": "2022-12-09T09:11:15Z", "digest": "sha1:TWKY3I6RBNTT7JCFFYYAZZ6ZFPR2JJTJ", "length": 13597, "nlines": 70, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात, मित्राने फ्लॅटवर नेले अन्..... #Friendship #socialmedia #flat - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / बलात्कार / सोशल मीडियावरची मैत्री पडली महागात, मित्राने फ्लॅटवर नेले अन्..... #Friendship #socialmedia #flat\nसोशल मीडियावरची मैत्री पडली महागात, मित्राने फ्लॅटवर नेले अन्..... #Friendship #socialmedia #flat\nBhairav Diwase शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२ चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, बलात्कार\nनागपूर:- नागपुरच्या जाफर नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री उशिरा अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक झालेली नाही.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि एकमेकांना भेटण्याचं ठरलं. नागपुरातील रविनगर परिसरातून तो तरुण त्या मुलीला बाईकवर जाफर नगर परिसरात घेऊन गेला होता. तिथे एका फ्लॅटमध्ये त्यानं अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्यानं मुलीला गुंगीचं औषधही दिलं होतं. तरुणानं आपल्या काही मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांनाही त्याठिकाणी बोलवून घेतलं. आरोपीच्या काही मित्रांनीही आळीपाळीनं मुलीवर बलात्कार करुन तिचं शारीरिक शोषण केलं.\nदरम्यान, ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. मात्र काल मुलीची तब्येत बिघडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेलं आणि ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात चार तरुणांना आरोपी बनविण्यात आलं आहे. सध्या चारही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.\nसोशल मीडियावरची मैत्री पडली महागात, मित्राने फ्लॅटवर नेले अन्..... #Friendship #socialmedia #flat Reviewed by Bhairav Diwase on शनिवार, फेब्रुवारी १२, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, ल���ख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/marathi-news/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T08:11:11Z", "digest": "sha1:SYBF4ML4OIC4GLAZQI4NB57VX24IKFKO", "length": 9829, "nlines": 81, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "'त्या' सीनमुळे ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीचं 'हा' नवीन सीन प्रदर्शित झाल्यावर कौतुक ! - BollyReport", "raw_content": "\nHome Marathi News ‘त्या’ सीनमुळे ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीचं ‘हा’ नवीन सीन प्रदर्शित झाल्यावर कौतुक...\n‘त्या’ सीनमुळे ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीचं ‘हा’ नवीन सीन प्रदर्शित झाल्यावर कौतुक \nमराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा वि���य ठरली आहे. तिच्या रानबाजार या आगामी वेब सीरिजमधील एका बोल्ड सीनमुळे ती ट्रोल झाली होती. रानबाजार मधील तिच्या भूमिकेचं होत असलं तरी देखील नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. तिचा बोल्ड अंदाज अनेकांना रुचला नाही. तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर त्या वेब सिरीजचा व्हिडीओ पोस्ट केला होता त्यावर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाखुषी दर्शवली होती.\nरानबाजार या मराठी वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळी सोबतच तेजस्विनी पंडित देखील आहे. तेजस्विनी याम्शय मुख्य भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. या वेब सीरिजच्या टिझरला २४ तासांत १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेब सिरीज सध्या गाजत आहे. १० भागांची असलेल्या या वेब सीरिजचे ८ भाग प्रदर्शित झाले आहेत.\nरानबाजार वेब सीरिजच्या ८ व्या भागामध्ये प्राजक्ताच जबरदस्त काम आहे तो ८ वा भाग प्रदर्शित झाल्यावर प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याची पोस्ट केली आहे. त्या पोस्ट मध्ये तिने तिचे २ फोटो पोस्ट करता खाली कॅप्शनमध्ये लिहलं आहे, “जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… (one take one shot) 🎯#raanbaazaarजरूर बघा आणि प्रतिक्रिया द्या. @planetmarathiott 🎯” असं म्हणत तिनं तिच्या आवडत्या सीनविषयी तर सांगितले आहेच. शिवाय रानबाजार चे एकूण ८ भाग आलेत, फक्त २ राहिल्याची कल्पना देखील प्रेक्षकांना दिली आहे.\nप्राजक्ताने पोस्ट केलेल्या या वेब सीरिजच्या प्रत्येक पोस्टवर नेटकऱ्यांनी वेळोवेळी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसंच या पोस्टवर देखील अनेकांनी कमेंट्स करत आपले मते नोंदवली आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांनी तिच्या अभिनाय कौशल्याचं कौतुक केलं आहे.\n१. यात फक्त आमची जीवाभावाची अभिनेत्री प्राजक्ता खूप आवडली आणि तिने केलेला मनापासून काम हीच तिची पोचपावती आहे. आताच्या अनेक अभिनेत्री या झाल्या परंतु प्राजक्ता माळी यांच्यासारखीच अभिनेत्री झाली नाही आणि होणार नाही.❤️❤️❤️😍🔥 २. उच्च दर्जाचा अभिनय आहे तूझा आणि खूप उत्तम वेब सिरीज 👏👏♥️🌹\n३. प्राजू खरंच खूप उत्तम अभिनय तू या वेबसिरीजमध्ये केलंय.. आम्हाला fans ना आणि fan club’s ना तुझा खूप अभिमान वाटतो…तू चौकटी बाहेर जाऊन काही वेगळं केलंय खूप आनंद होतो आहे..खूप खूप शुभेच्छा… आम्हाला fans ना आणि fan club’s ना तुझा खूप अभिमान वाटतो…तू चौकटी बाहेर जाऊन काही वेगळं केलंय खूप आनंद होतो आहे..खूप खूप शुभेच्छा… 😍👏🔥🙌❤️❤️❤️ खरंच one of the best scene …🔥🔥#lotsoflove #prajuarmy अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी प्राजक्ता माळीचं कौतुक केलं आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleमिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानच्या लालसिंग चड्डा चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोक संतापले, म्हणाले …\nNext articleया कारणांमुळे सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही व्हिडीओ शेअर करत सांगितले धक्कादायक कारण \nया धक्कादायक कारणामुळे एका युवकाने एकाच मांडवात केले दोन बहिणींनीशी लग्न \nरानादा आणि पाठक बाई विवाह बंधनात, पहा त्यांच्या लग्नाचे खास फोटोज \nजेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन, भावपूर्ण श्रद्धांजली \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/09/blog-post_6.html", "date_download": "2022-12-09T09:28:29Z", "digest": "sha1:3VDO4TLCIXWHZHBKYFNYHM2GMNOSXJEC", "length": 9466, "nlines": 52, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "ग्रामसुरक्षा दलात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलीस उपनिरीक्षक शेटे मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक संपन्न - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक ग्रामसुरक्षा दलात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलीस उपनिरीक्षक शेटे मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक संपन्न\nग्रामसुरक्षा दलात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : पोलीस उपनिरीक्षक शेटे मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा दलाची बैठक संपन्न\nसुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे यांनी सांगितले. मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे ग्रामसुरक्षा यंत्रणा याबाबत ग्रामस्थांशी चर्चाविनिमय बैठकीदरम्यान बोलत होते.\nयावेळी गावातील मंदिर किंवा मोबाईल टावरवरती सायरन बसवणे, गावातील महत्त्वाच्या ठिकाणी किंवा चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे त्याचबरोबर ग्रामसुरक्षा दल सतर्क ठेवणे या विषयावर ग्रामसुरक्षा दलाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात ग्रामसुरक्षा दलाचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे.\nगाावचे ग्रामसुरक्षा दलही अतिशय सतर्क असून आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असताना गावांमध्ये सद्यपरिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या चोऱ्या झालेल्या नाहीत.गावच्या ग्रामसुरक्षा दलास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात सहकार्य असून गावातील ग्रामसुरक्षा दलातील सदस्य गावाच्या सुरक्षेसाठी पोलिस स्टेशन यांच्या आवाहनास सहकार्य करीत आहेत.गावातील नागरिकही त्यास चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.\nयावेळी पोलीस हवालदार राजू आवटे, माजी सरपंच गुलाब गावडे युवक नेते पोपट गावडे, नंदू गावडे, केराप्पा मेटकरी, लिंबा आमुंगे, राजू शिंदे, पांडुरंग इंगोले, संदीप खोत, उपस्थित अदी उपस्थित होते\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00787.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/09/11/18517/", "date_download": "2022-12-09T09:54:08Z", "digest": "sha1:IE2LUVK7BDD22L7QVLWBKRB7H3QPCITE", "length": 18292, "nlines": 149, "source_domain": "mavalmitra.com", "title": "सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे केलेले कार्य कौतुकास्पद:अर्थउन्नति अर्बन निधि लि बँकच्या उद्घाटन - MavalMitra News", "raw_content": "\nसर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे केलेले कार्य कौतुकास्पद:अर्थउन्नति अर्बन निधि लि बँकच्या उद्घाटन\nसर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याच्या भावना अर्थउन्नति अर्बन निधि लि बँकच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी व्यक्त केल्या.\nतळागाळातील घटकाच्या आर्थिक, सामाजिक व अध्यात्मिक उन्नतीसाठी केलेला प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न म्हणजेच अर्थउन्नति अर्बन निधि लि बँकचे मुख्य डायरेक्टर हे मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदाय भूषण ह भ प अक्षय महाराज येवले आणि त्यांच्या सौभाग्यवती कीर्तनकार ह भ प जयश्रीताई अक्षय येवले आहेत,येवले दाम्पत्यांच्या या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचा अभिमान पाचाणे पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केला.\nअर्थउन्नति अर्बन निधि लि या बँकेचा भव्य उद्घाटन सोहळा खासदार श्रीरंग बारणे तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि स्टार प्रवाह वरील मुरंबा मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री निशाणी बोरुले म्हणजेच रेवा व अध्यात्मिक क्षेत्रातील श्री श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा संस्थापक अध्यक्ष श्री ह भ प कृष्णा महाराज परेरा�� वराजकीय,सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितीत संपन्न झाला.\nअर्थ उन्नती अर्बन निधी लिमिटेड बँकेचे डायरेक्टर ह भ प श्री अक्षय महाराज येवले यांनी बँकेची माहिती देताना बँकेची मुख्य ध्येय हे सर्वसामान्य ग्राहकांना कुटुंबांना आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना जबाबदार वित्तीय सेवा आणि उपाय प्रदान करून शाश्वस विकासात योगदान देणेही आहे असे सांगितले.\nयावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर अन्य मान्यवर उपस्थित होते.\nअक्षय येवले महाराज म्हणाले ,”ही बँक आमच्यासाठी केवळ एक बँक नाही तर हे एक व्हिजन आणि मिशन आहे. सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जबाबदारी असलेली ही बँक सामान्य माणसाने सामान्य माणसांसाठी केलेली बँक आहे.आणि या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे सेवा आहे. आपण सर्वानी एकत्र येऊन एकत्र विकासात्मक काम करावे.\nमाजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी निधी बँक कशी उभे राहते याचे सविस्तर माहिती देऊन ह भ प डायरेक्टर अक्षय महाराज येवले यांच्या कामाचे कौतुक केले .अक्षय महाराजांनी उचललेले पाऊल हे अत्यंत अवघड आहे. मात्र महाराजांच्या विचारांमध्ये सेवाभाव असल्यामुळे निश्चितपणाने या बँकेच्या माध्यमातून लोकांची चांगली सेवा घडेल, रोजगार निर्मिती होईल,अनेक तरुणांना या बँकेच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल या बँकेसाठी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे साहेबांनी भरभरून शुभेच्छा दिल्या\nह भ प युवा कीर्तनकार जयश्रीताई येवले यांनी सर्व उपस्थित जनतेचे आभार व्यक्त केले. आभार मानत असताना महाराजांनी श्री संत तुकोबारायांचा अभंग उच्चारलाजोडोनिया धन उत्तम व्यवहारे| उदास विचारे वेच करी||\nत्या म्हणाल्या,” जीवन जगत असताना आज मुख्य गरज आहे तो म्हणजे पैसा .हीच गरज लक्षात घेऊन सर्वसामान्यांची अर्थ उन्नती व्हावी या हेतूने आम्ही अर्थ उन्नती अर्बन निधी बँकेकडे वाटचाल सुरू केली .जयश्रीताई येवले यांनी आभार मानले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nवडिलांच्या स्मरणार्थ शाळेला एक लाखाची मदत\nचार वर्षांचा चिमुकला पालकांच्या स्वाधीन :संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महाल��ीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221102", "date_download": "2022-12-09T09:55:15Z", "digest": "sha1:PTILM6IS2OEZNO4CUF6Y4INVHHVI5SOU", "length": 3589, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 2, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nरंगुबाई नारायण पोटभरे यांचे निधन\nNov 2, 2022 दैनिक अभिमान\nमाजलगाव :–(प्रतिनिधी ) येथील जुन्या काळातील सामाजिक कार्यकर्त्या रंगुबाई नारायणराव पोटभरे यांचे आज दिनांक 2 /11/ 2022 रोजी पहाटे तीन वाजता हाँस्पिटल मध्ये निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 80…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पे�� अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/bhavana-gawali-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:41:20Z", "digest": "sha1:4OWSPF4WRP3NOGGFBPCC7MLLXE2QYYYI", "length": 8115, "nlines": 54, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Bhavana Gawali | \"खरे गद्दार तर तुम्ही\" ; भावना गवळींचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nBhavana Gawali | “खरे गद्दार तर तुम्ही” ; भावना गवळींचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला\nBhavana Gawali | मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज (बुधवार) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतली. या बातमीने बिहारमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात देखील चर्चेला उधाण आले आहे. आदित्य यांची तेजस्वीसोबतची ही खासगी भेट होती, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामागे कोणत्याही प्रकारे राजकीय हेतू नव्हता. मात्र राज्यात राजकीय चर्चांना उत आला आहे. शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.\n“महाराष्ट्र सांभाळाता आला नाही आणि आदित्य ठाकरे बिहारमध्ये जात आहेत. आपले घर सांभळात आले नाही आणि आमच्यावर आरोप करता की गद्दार आहात. तुम्हाला सांभळता आलं नाही खरे गद्दार तर तुम्ही आहात. तुम्ही घर न सांभळाता दुसऱ्या ठीकाणी जात आहात. हे किती शोभणारे आहे त्यांनी विचार करायला पाहीजे,” असे भावना गवळी म्हणाल्या.\nविनायक राऊत आणि नितीन देशमुखांवर संतापल्या –\nशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी (Bhavana gawali) काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. यावेळी ठाकरे-शिंदे (Thackeray-Shinde) गट समोरा-समोर आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी गद्दार, गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या. भावना गवळी तोंडावर ‘गद्दार-गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे भावना गवळी प्रचंड संतापल्या आहेत. गवळी यांनी विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.\nभावना गवळी म्हणाल्या, “विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली. अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल ���णि बहिणीबद्दल केली असती तर ते पाहत उभे राहीले असते का. त्यामुळे मी अकोला पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि अटक व्हावी.”\n“मी अकोला स्टेशनवरुन मुंबईसाठी येत असतांना ही घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित कार्यकर्ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल अशा पद्धतीचे त्यांचे कृत्य होते. अत्यंत नीच वर्तन त्यांचं होत. हे सगळं काम विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी केले आहे. त्या मॉबमध्ये माझा जीव देखील केला असता,” असे भावना गवळी म्हणाल्या.\nLips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय\nAjit Pawar | “वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का”; अजित पवार म्हणाले,\nBhavana Gawali | “अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल आणि बहिणीबद्दल केली असती तर…” ; भावना गवळी राऊत आणि देशमुखांवर संतापल्या\nHealth Tips | हिवाळ्यामध्ये सकाळी केळी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे\nSupriya Sule | “ईडी सरकार हे इंग्रजांचं सरकार वाटतंय”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका\nDevendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या…\nAjit Pawar | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,\nBhupendra Patel | गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नेमके आहेत तरी कोण\nGujarat Election Results | विरमगाममधून हार्दिक पटेल विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/today-s-horoscope-for-all-zodiac-signs-7-september-2021-121090700013_1.html", "date_download": "2022-12-09T10:09:46Z", "digest": "sha1:7ZZQT2D2JG5EGYJHVWGM25W3ZBJRPDRK", "length": 30757, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मेष आणि कन्या राशींच्या जातकांना सावध राहण्याची गरज, सर्व राशींसाठी 'आजचं राशिफल' जाणून घ्या - 'Today's horoscope' for all zodiac signs 7 September 2021 | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nतुम्ही तुमच्या कारच्या चाव्या अशा तर ठेवत नाही न \nकर्क राशीच्या जातकांनी गुंतवणूक करु नये तर तूळ राशीने वाद घालू नये, इतर राशींचे भविष्यफल जाणून घ्या\nMasik Shivratri : शनि दोष दूर करण्यासाठी साडेसाती आणि ढैय्या असणार्याक लोकांनी मासिक शिवरात्रीवर हा उपाय करा\nशनी ग्रह जेव्हा रोहिणीचे भेदानं करतो तेव्हा हा योग येतो\nया राशीच्या लोकांसाठी येणारे 14 दिवस आनंदाचे जातील, सूर्य देवाची विशेष कृपा असेल\nवृषभ : आज मानसिक तणाव थोडा जास्त असू शकतो, हे समजून घेतल्याने शांत राहावे, मन शांत करण्यासाठी ध���यान करणे फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, शिक्षण आणि सरकारी विभागांशी संबंधित लोकांसाठी दिवस लाभदायक ठरणार आहे. तरुणांनी वादात अडकू नये आणि त्यांच्या मित्रांबरोबर ताल धरू नये. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ लक्षात ठेवा. आरोग्याबाबत आपण बसतो आणि बसतो त्या पद्धतीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. कुटुंबातील नातेवाईकाच्या आगमनाने मन प्रसन्न राहील.\nमिथुन : अधिकृत कामात सुधारणा होईल आणि परिस्थिती तुमच्या हिताची असेल, तुम्हाला सहकार्यांकडून अपेक्षित सहकार्यही मिळेल. स्टेशनरीचा व्यवसाय करणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती राहील, अशा परिस्थितीत शिक्षकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असेल. तरुणांनी त्यांचे करिअरकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. वाहन अपघातांबाबत सतर्क राहावे लागते. नातेसंबंध राखण्यात अधिक चांगले असल्याने तुम्ही सर्वांचे आवडते राहाल. पूर्वजांबद्दल आदर बाळगा, घरात असलेल्या वृद्धांची सेवा करा.\nकर्क : या दिवशी तुम्ही जितके सक्रिय आणि उत्साही असाल तितके ते तुमच्यासाठी चांगले सिद्ध होईल. जर तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागली तरी मागे हटू नका. कामाच्या ठिकाणी नियमांचे पूर्णपणे पालन करा, तसेच इतरांवर जास्त विश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकेल. जर तुम्ही वेतनवाढीची आणि पदोन्नतीची वाट पाहत असाल तर तुम्हाला या संदर्भात आणखी काही वाट पाहावी लागेल. काळजी करू नका, व्यापाऱ्यांनी व्यवसायाच्या जाहिरातीकडे लक्ष दिले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालू नका.\nसिंह : आज तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण करण्यासाठी जवळच्या लोकांची मदत घ्यावी लागेल. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, अगदी माल चोरीला जाऊ शकतो. नोकरी बदलायची आहे, किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना केली आहे, त्यांनी या दिशेने नियोजन सुरू केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळेचा पुरेपूर वापर करावा अन्यथा परीक्षा जवळ आल्यामुळे निकाल बिघडू शकतो. अग्नी घटक ग्रहांवर राज्य करत आहे, ते पोटात जळण्याची आणि वेदना होण्याची समस्या देऊ शकते, म्हणून आपले खाण्यापिण्याचे निराकरण करा. जर तुम्ही एखाद्या नवीन नातेसंबंधात कोणाशी जोडलेले असाल तर त्यांना वेळ द्यावा लागेल.\nकन्या: आज मन वेगाने चालेल, पण मन आळसाक���े आकर्षित होईल. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून स्वतःला पुढे घेऊन जा. कार्यालयात मीटिंगचे नेतृत्व करावे लागेल. व्यवस्थापनाशी संबंधित लोकांना मोठा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना भागीदार आणि ग्राहकांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागतील, तरुणांनी मित्रांशी चांगले वागावे. टीमवर्कद्वारे योग्य काम सहज पूर्ण होईल. व्यावसायिकांना मोठी कर्जे देणे टाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येकाला कुटुंबात प्रेम आणि सहकार्य मिळेल.\nतूळ : आज लक्षात ठेवा की नकळत कोणाचीही थट्टा करू नका, भविष्यात ते तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. कामाच्या ठिकाणी कामाचा भार जास्त आहे, त्यामुळे अत्यावश्यक कामात निष्काळजी राहू नका. शक्य असल्यास, आजचे काही काम उद्यासाठी हलवा. पदोन्नती आणि बदली होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित लोकांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. मोठ्या उद्योजकांना त्यांच्या प्रतिष्ठेची जाणीव असावी. तरुण चांगल्या संधी शोधत असतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज बाहेरचे अन्न टाळा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला लक्षात घेऊन मोठे निर्णय घ्या.\nवृश्चिक : आज कर्ज आणि रोग या दोन्ही बाबतीत सावध राहा. अनावश्यक बाबींमध्ये राग येणे आरोग्यासाठी चांगले होणार नाही. अधिकृत चुका तुमच्या कपाळावर लावल्या जाऊ शकतात, म्हणून अत्यंत गांभीर्याने काम करा. जर तुम्ही व्यवसाय सुरु करणार असाल तर पुन्हा एकदा योजना तपासा. फुलांचा व्यवसाय करणाऱ्यांना खूप चांगला नफा होण्याची शक्यता आहे. कला आणि साहित्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना लवकरच यश मिळेल. जे आधीच आरोग्याबाबत रुग्णालयात दाखल आहेत, त्यांची काळजी घ्या. घराचा मोठा खर्च अचानक येऊ शकतो, स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा.\nधनू: आज प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. वेळेचा पुरेपूर वापर करा आणि महत्वाच्या कामांसाठी आगाऊ योजना करा. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढणार आहे. राग आणि तणावामुळे थकवा येईल. जुन्या लोकांना भेटून आठवणी ताज्या होतील. स्वतः सतर्क रहा आणि इतरांनाही सावध करा. आरोग्याबाबत मानसिक ताण तुमच्यासाठी चांगला नाही. घरी हलके अन्न घ्या. लक्षात ठेवा तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर तुम्हाला पुढे घेऊन जाईल, म्हणून राग स्वतःपासून दूर ठेवा. कुटुंबातील प्रत्येकाशी आपुलकीने आणि सहकार्याने वागा. मित्रांचे सहकार्य मिळेल.\nमकर : आज तुम्हाला अनावश्यक खर्चाबाबत सावध राहावे लागेल. ज्यांच्या न्यायालयात खटले चालू आहेत, त्यांनी सतर्क राहावे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनात आणि मनात अनावश्यक गोष्टी न बनवण्यामध्ये स्वतःला आनंदी आणि उत्साही ठेवा. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, आयात-निर्यात कार्याशी संबंधित लोकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. आजारी रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते, परंतु सायंकाळपर्यंत आराम देखील अपेक्षित आहे. कुटुंबाच्या भविष्याबद्दल चिंता करणे त्रासदायक असू शकते. विचार केल्यानंतरच निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. जर तुम्ही कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल.\nकुंभ : जर तुम्ही या दिवशी गुंतवणूकीत गती दाखवली नाही तर काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. पाळीव प्राण्यांना आहार देणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिकृत जबाबदाऱ्या वाढतील. त्यात चूक होऊ देऊ नका. एखाद्याला अधिकृत डेटावर बारीक नजर ठेवावी लागते, अन्यथा कोणीतरी तोडू शकते. व्यवसायात जास्त प्रशासकीय वर्तन टाळा, तुम्हाला राग येणे आणि अधीनस्थांवर ओरडणे टाळावे लागेल, संयमाने व्यवस्थापन करा. हवामानातील बदलामुळे सर्दी -थंडीची समस्या उद्भवू शकते. मुलांना कलेशी संबंधित गोष्टी वितरित करा आणि त्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तयार करा.\nमीन : या दिवशी मेहनत कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्या, यामुळे कामाची गुणवत्ता वाढेल आणि वेळेची बचत होईल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण पाहता, अधिक वेळ द्यावा लागेल, दुसरीकडे, एखाद्याला अधिकृत डेटावर बारीक नजर ठेवावी लागेल, अन्यथा कोणीतरी खडसावू शकते. व्यवसायात तुम्हाला वाटलेला नफा तुम्ही मिळवू शकता, त्यामुळे प्रयत्न कमी ठेवावे लागणार नाहीत. आज आरोग्याबाबत संतुलित आहार ठेवा, जास्त खाणे हानिकारक ठरू शकते. घरगुती खर्चाबाबत काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी समरस होऊन चालावे लागेल, अनेक मुद्द्यांवरील त्यांचे मत तुमच्यासाठी प्रभावी सिद्ध होईल.\nवेबदुनिया वर वाचा :\nभगवान श्रीरामांनी हनुमानजींना मृत्युदंड दिला तेव्हा नारद मुनींनी त्यांचे प्राण वाचवले\nRamayan: हिंदू धर्मात महावीर हनुमानाला कलियुगातील देवता मानले जाते. हनुमानजीमध्ये अशी दैवी शक्ती आहे, जी इतर देवतांकडे नाही. हनुमानजींनी अनेक पराक्रमी असुर आणि राक्षसांचा वध केला. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की हनुमानजींच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. हनुमानजी हे श्रीरामाचे परम भक्त आहेत. हनुमानजी त्यांच्या सुखात आणि दु:खात श्री राम सोबत राहिले आणि त्यांची प्रेमाने आणि भक्तीने सेवा केली, पण एक वेळ अशीही आली जेव्हा श्री रामाने हनुमानजींना मृत्युदंड दिला, ज्याची कथा खालीलप्रमाणे आहे.\nDisadvantages of Loban : घरात लोबान जाळण्याचे तोटे जाणून घ्या\nगुग्गल प्रमाणेच Loban चा सुगंध देखील खूप आकर्षक आहे. अनेकदा दर्गा, शनी किंवा भैरव मंदिरात जाळले जाते. तुम्हाला काही ठिकाणी धूप जाळतानाही दिसेल जिथे भूत-पळवण्याचा दावा देखील केला जातो. घरात लोबान जाळण्याचे अनेक फायदे आहेत, पण घरात लोबान जाळण्याचे काय तोटे होऊ शकतात हे जाणून घ्या \nतुमची इच्छा नंदीच्या कानात बोलण्यापूर्वी नियम जाणून घ्या, अन्यथा ती होणार नाही पूर्ण\nदेवांचा देव महादेव दयाळू आणि कोमल मनाचा आहे. महादेव व्यतिरिक्त शंकर, भोलेनाथ इत्यादी नावांनी भगवान शिव ओळखले जातात. पुराणानुसार भगवान शिवाच्या गणांमध्ये भैरव, वीरभद्र, मणिभद्र, चंद्रासी, नंदी, जय आणि विजय हे मुख्य आहेत. भगवान शिवाच्या मुख्य गणांपैकी महाराज नंदी हा त्यांचा सर्वात आवडता गण आहे. यासोबतच नंदी महादेवाची आवडती राईडही आहे.\nअन्नपूर्णा जयंती : या दिवशी शिव प्रभुंनी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती\nAnnapurna Jayanti 2022: शास्त्रांप्रमाणे मार्गशीर्ष पोर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रुपात अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रुपात साजरा केला जातो. या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. धार्मिक मान्यतेनुसार माँ अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात असतो असे मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि ताटात खरकटं राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये. माँ अन्नपूर्णेच्या कृपेनेच सृष्टीचे पोषण होते. यंदा अन्नपूर्णा जयंती व्रत गुरूवारी 8 डिसेंबर रोजी पाळण्यात येणार आहे.\nश्री��हालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)\nमार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात.\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या ब���ने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C", "date_download": "2022-12-09T09:31:48Z", "digest": "sha1:7ZPAEQ5BTBLLPIQEWKQ5UXHDY5OMQFD6", "length": 60773, "nlines": 195, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "लाट/खुदा हाफिज - विकिस्रोत", "raw_content": "\nम्हातारा उबेदुल्ला एकटाच आपल्या आसनावर बसलेला असे. गुडगुडी ओढत. मागच्या आठवणी काढत. त्याच्यासमोर मागचे वैभव उभे राही. भविष्यकालाचा तो विचार करू लागे. अशा वेळी कधी कधी तो आपल्या बायकोला बाहेर बोलावी आणि तिच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलत बसे.\nउबेदुल्लाचे घर फार मोठे होते. अवाढव्य. तो, त्याची बायको आणि मुलगा, शिवाय दोन-चार नोकर अशी त्या घरात वावरत होती. पूर्वीएवढी माणसे आता घरात राहिली नव्हती. जहागिरीचे पूर्वीसारखे उत्पन्न येत नव्हते. एक दिवस दिल्ली सल्तनतचे रणगाडे संस्थानात शिरले आणि त्याच दिवशी उबेदुल्लाचे सारे वैभव, सारा दिमाख लयाला गेला. त्याचा थोरला मुलगा रझाकारांबरोबर भारतीय सैन्याचा प्रतिकार करताना प्राणास मुकला. कुळे मुजोर बनली. घरातले नोकर भराभर कमी होऊ लागले. धाकट्या मुलालाही त्याने कॉलेजातून काढून घरी बसवले. मुलाला घरच्या परिस्थितीची काही दिवस पुरती कल्पना नव्हती. उबेदुल्लाने त्याला नीट समजावून सारे सांगितले.\n\"हे बघ\" तो म्हणाला, \"आजपर्यंत आम्ही मोठ्या दिमाखाने दिवस काढले. ऐष आरामात राहिलो. चैन केली. पैसे उधळले आणि कमावले. परंतु आता त्यातले काही राहिले नाही. लोकांचे जोडे उचलायची वेळ आता आली आहे या वयात ते मला जमणार नाही. पुढे तर यापेक्षा कठीण दिवस येणार आहेत. काहीतरी केले पाहिजे. हात-पाय हलवले पाहिजेत. असे ऐद्यासारखे स्वस्थ बसून चालणार नाही.\"\nसद्रुद्दीनलाही काहीतरी जाणवू लागले होते. तो हैदराबादला राहत होता, तरी तिथेही ते खुपू लागले होते. पूर्वीसारखे जगता येत नाही. पूर्वीसारखा सन्मान होत नाही. पूर्वीसारखा दिमाख दाखवता येत नाही. उतरती कळा त्यांच्या वैभवाला सारखी उतरती कळा लागली होती. घसरगुंडी चालली होती. सतत घसरगुंडी\n\"हैदराबादला कुठं कामधंदा मिळाला तर बघ.\" उबेदुल्लाने त्याला आज्ञा केली. तेव्हापासून तो शिक्षण संपवून घरी राहिला होता. दर महिन्याला एकदा हैदराबादची निष्फळ वारी करीत होता.\nहैदराबादला अनेक खेपा मारूनही त्याला कामधंदा मिळाला नाही. उबेदुल्लाने कंटाळून त्याला सांगितले, “पुरे कर कशाला खेपा मारायच्या उगाच कशाला खेपा मारायच्या उगाच पूर्वीचे हैदराबाद आता राहिले नाही, पूर्वीची सल्तनत आता उरली नाही. आपले काहीच शिल्लक राहिलेले नाही.\"\nबापाचे म्हणणे सद्रुद्दीनला पटले. “तुम्ही म्हणता ते खरे आहे. पूर्वीचे हैदराबाद आता राहिलेले नाही. आमचे नामोनिशाण शिल्लक ठेवायचे नाही, असा या सल्तनतने चंग बांधला आहे. आमची कौम, आमची जबान, आमचे कल्चर-सारे कसे भराभर उद्ध्वस्त होत आहे. जाणूनबुजून केले जात आहे. पूर्वीसारखे आता एकमेकांचा निरोप घेताना कोणी 'खुदा हाफिज'देखील म्हणत नाही.\"\n आपली सद्दी आता संपली आहे. आता कधी काळी खुदाची मर्जी होईल तेव्हा खरी तोपर्यंत आपल्याला हे असे डुकराचे जिणे जगावे लागणार तोपर्यंत आपल्याला हे असे डुकराचे जिणे जगावे लागणार त्याला काहीच इलाज नाही त्याला काहीच इलाज नाही\n भांडले पाहिजे, आमच्या हक्कांसाठी झगडले पाहिजे. याचा मुकाबला केला पाहिजे.”\n\" उबेदुल्लाने आपली गुडगुडी खाली ठेवली. त्याचे हात कापू लागले. चेहऱ्यावर आडव्या-उभ्या रेषा उमटल्या. डोळ्यांत कटुता चमकू लागली. सद्रुद्दीनकडे भेदरलेल्या नजरेने पाहत तो म्हणाला, “याचा मुकाबला होणार नाही. याला रोकणारे कोणी नाही.\"\n तेव्हा काय झाले तुला माहीत नाही आमचे शेकडो नौजवान त्यांच्या रणगाड्याखाली चिरडले गेले. माझा रहीम त्यात होता. रणगाड्यांसमोर आडवा पडला होता. त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडवीत दिल्लीचे रणगाडे पुढे निघाले.\"\nउबेदुल्लाची बायको त्या क्षणी थरथरत आपल्या पडदानशीन खोलीतून बाहेर आली. बापलेकांचे संभाषण तिला ऐकू येत नव्हते. मुलाच्या उल्लेखानं तिला आत बसणे अशक्य झाले. ओझ्याने वाकल्यासारखी धापा टाकीत नवऱ्यासमोर ती आली आणि भारावलेल्या कंठाने म्हणाली, \"कुणी काढले त्याचे नाव\n का मला उगाच आठवण दिलीत\nघळघळ रडत ती तिथल्या आसनावर बसली.\n\"या सद्रुद्दीनला मी समजावीत होतो. तो वेड्यासारखा काहीतरी बडबडत होता. मुकाबल्याच्या गोष्टी मला सांगत होता\n झाला तेवढा सत्यानाश कमी झाला आणखीन करायचा आहे काय आहे तुझ्या मनात आपल्याला या गोष्टींशी काय करायचे आहे आपल्याला या गोष्��ींशी काय करायचे आहे दोन वेळचे जेवण मिळेल की नाही याची फिकीर करू या.” . \"तेच चालले आहे. जेवायचे तरी कसे दोन वेळचे जेवण मिळेल की नाही याची फिकीर करू या.” . \"तेच चालले आहे. जेवायचे तरी कसे कुठल्या आधारावर सारे हळूहळू जात चालले आहे. उद्या यातले काहीच उरणार नाही.\"\n\"उद्याचे उद्या बघू. तुला कशाला काळजी हवी आम्ही आहोत अजून आम्ही बघू. तू स्वस्थ राहा. घरात पडून राहा. तुम्ही याला नीट समजावून सांगा. तो अजून अनजान आहे. काही कळत नाही त्याला\n\"त्याची काळजी नको. आता तो इथेच राहणार आहे. यापुढे हैदराबादला जाण्याचे कारण नाही. काय मिळेल ते खायचे, नाहीपेक्षा उपाशी राहायचे. याखेरीज तिसरा मार्ग नाही.\"\nसद्रुद्दीनने आईबापांचे म्हणणे मुकाट्याने ऐकून घेतले; काही वेळ तो मान खाली घालून उभा राहिला. मग सावकाश चालत आपल्या खोलीत निघून गेला. बानो नवऱ्याजवळ बसून राहिली.\nती सहसा आपल्या खोलीतून बाहेर पडत नसे. तिचे आता वय झाले होते. शिवाय थोरल्या मुलाच्या मृत्यूने ती खचल्यासारखी झाली होती. मात्र तिचा तजेला कायम होता. सतत घरात वावरल्याने तिची त्वचा वाजवीपेक्षा जास्त गोरी झाली होती. पंडुरोगी माणसासारखी देह मात्र धष्टपुष्ट होता. तिच्या चालण्यात, वागण्यात आणि बोलण्यात जन्मजात ऐदीपणाच्या खुणा सहज उमटत होत्या.\nती बसून राहिलेली बघताच उबेदुल्लाने गुडगुडीला हात घालीत म्हटले, “कशाला बाहेर येऊन बसली आहेस जा, आत जा. पडून राहा जा, आत जा. पडून राहा' पण ती काही न बोलता तशीच बसून राहिली. काही वेळाने गार वारे वाहू लागले. हवेत गारठा आला. तिला खोकल्याची किंचित उबळ आली. जागची उठून ती झपाझप पावले टाकीत आपल्या खोलीत गेली. उबेदुल्ला तिथेच गुडगुडी ओढीत बसला.\nहैद्राबादच्या वाऱ्या बंद झाल्यापासून सद्रुद्दीनला घरात बसण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. दिवसभर तो आपल्या खोलीत बसून राहू लागला. सतत काहीतरी वाचू लागला. हातात काहीच सापडले नाही की शून्यपणे विचार करीत बसलेला राहू लागला. आरामखुर्ची तो अशा वेळी खिडकीपाशी घेई आणि बाहेर बघत राही. क्षितिजापर्यंत पसरलेली काळीभोर, अफाट जमीन तिथून त्याच्या दृष्टीस पडे. मधूनमधून खुरटी उगवलेली झुडपे आणि पुंजक्यापुंजक्यांनी वसलेली घरे यांचे त्याला दर्शन होत राही; पण एकदा घरात बसून राहायचा त्याला कंटाळा आला. तो आरामखुर्चीवरून उठला आणि नेहमी लांबून दिसणाऱ्या त्या ���पाट, अफाट जमिनीवरून चालू लागला. मागाहून नेहमी जाऊ लागला.\nत्या वर्षी फार कमी महसूल उबेदुल्लाच्या घरात येऊन पडला. नवरा-बायकोनी एकमेकांशी सल्लामसलत केली. मग घरातले काही नोकर कमी केले. खर्चात अधिक काटकसर केली आणि कसेबसे ती भागवू लागली. बानोने एक दिवस सद्रुद्दीनच्या लग्नाचा विषय नवऱ्यापाशी काढला. लग्न उरकून टाकावेसे त्यालाही वाटू लागले. त्याने मुलाला आपल्यासमोर बोलावले. बानो होतीच. तो मुलाला म्हणाला, \"तुझी शादी उरकायचा आमचा इरादा आहे.”\n\" त्याने आश्चर्याने विचारले.\n म्हणून काय शादी करायची नाही शादी लांबणीवर टाकण्याने काय आपली दुर्दशा टळणार आहे शादी लांबणीवर टाकण्याने काय आपली दुर्दशा टळणार आहे पुढे माझ्याने तुझे भले होईलसेही मला वाटत नाही.\"\n“सद्रुद्दीन, बहस करू नको. आमची आरजू पुरी कर. आपले पहिल्यासारखे असते तर केव्हाच तुझी शादी उरकली असती\nआईबापांना दुखवणे त्याला शक्य झाले नाही. त्यांच्या इच्छेपुढे त्याने मान तुकवली. धीमी पावले टाकीत तो आपल्या खोलीत गेला आणि नवरा-बायको लग्नाच्या गोष्टी बोलण्यात दंग झाली.\nचारपाच दिवसांनी उबेदुल्ला जवळच्या शहरात गेला आणि दोन दिवसांनी परत आला. तिथल्या कोणा नबाब घराण्यातली मुलगी त्याने बघितली. सगाई केली. ती नक्की केली. थोडीशी जमीन विकून पैसा उभारण्याचा बेतही त्याने केला. मुलाने ते ऐकून कडवटपणे हसून म्हटले, \"ठीक आहे. एके काळी निझामाला छोकरी अर्पण करून आपण जमीन मिळवली. आता घरात मुलगी आणण्यासाठी तीच जमीन विकायची पाळी आपल्यावर आली आहे.\"\nबानोने संतापून त्याच्याकडे पाहिले. “तू हे काय बोललास असल्या बेहिदायत गोष्टी तू कधीपासून करायला लागलास असल्या बेहिदायत गोष्टी तू कधीपासून करायला लागलास\n\"मला कळले तेव्हापासून. अब्बाजान, हे खरे आहे ना\n\"खरे आणि खोटे. तुला काय करायचे आहे या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेली. हैदराबादमधल्या सगळ्याच नबाबांची ही कहाणी आहे. आम्हीच तेवढे काही वाईट केलेले नाही या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेली. हैदराबादमधल्या सगळ्याच नबाबांची ही कहाणी आहे. आम्हीच तेवढे काही वाईट केलेले नाही\n\"पण याला या पंचायती कशाला\" बानोने त्याच्यावर डोळे वटारले. तो जड पावले टाकीत तिथून बाजूला झाला.\nथोड्याच दिवसांत त्याच्या लग्नाचा सोहळा पार पडला. थोडक्यात आणि कसलाही डामडौल न करता. शहरातली मुलीकडची आणि उबेदुल्लाच्या नात्यातली माणसे काही दिवस त्यांच्याकडे येऊन राहिली. पंधरा दिवसांनी ती सारी परत गेली. काही दिवस गजबजलेले हे घर पुन्हा पूर्ववत शांत, ओसाड वाटू लागले.\nसद्रुद्दीनची बायको बानोसारखीच देखणी आणि गोरी होती. पंडुरोग्यासारखी त्वचा आणि पुष्ट शरीर हा नबाबी घराण्यातला वारसा तिच्याही वाट्याला आला होता. काही दिवस तिचे दर्शनसुद्धा कुणाला झाले नाही. आपल्या खोलीत झोपून राहत तिने बरेच दिवस काढले. मग केव्हा तरी ती आपल्या खोलीतून बाहेर पडू लागली. संध्याकाळच्या वेळी त्या अवाढव्य, ओसाड घराच्या पाठीमागे ती एकटीच जाऊन उभी राहू लागली. तिचा चेहरा ओढगस्त दिसू लागला. तिची प्रसन्नता लोप पावली. तजेला नाहीसा झाला. आणि एक दिवस तिने सासूच्या कानांवर आपले दु:ख घातले.\n\"ते रात्ररात्र कुठं बाहेर असतात. कधीकधी दोनदोन दिवस त्यांचा पत्ता नसतो. विचारलं की रागावतात. माझ्यापाशी धड बोलतसुद्धा नाहीत\nबानोने विचारले, \"केव्हापासून हे असे चालले आहे\n\"मी या घरात आल्यापासून पाहते आहे. त्यांचे कशात लक्ष नाही.\"\n\"बोलले–अनेकदा बोलले. नेहमी बोलते. ते ऐकत नाहीत. त्यांची सारी कामे मी करते आहे. रात्री-बेरात्री दार उघडून त्यांना आत घेते आहे. त्यांच्या भोवताली सारखी वावरते आहे. पण त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीवही नाही. मी असून नसल्यासारखीच आहे.”\n\"तो जातो तरी कुठं करतो काय\n काही सांगत नाहीत. विचारलं की संतापतात. म्हणतात उगाच चांभारचौकश्या करू नकोस निमूटपणे सांगेन ते काम कर निमूटपणे सांगेन ते काम कर\n\"बरं. तू काळजी करू नकोस. उगाच जिवाला घोर लावून घेऊ नकोस. मी यांना सांगते. सारे ठीक करते.\"\nबानोने नवऱ्याच्या कानावर या गोष्टी घातल्या. नवरा-बायकोनी चिंताग्रस्त होऊन आपसांत विचार केला. उबेदुल्ला त्या दिवशी पहिल्या प्रथम हादरला. तो जागचा उठून मुलाच्या खोलीत गेला. सून तेव्हा पलंगावर झोपली होती. त्याला पाहताच ती उठून एका कोपऱ्यात जाऊन पाठमोरी उभी राहिली. उबेदुल्लाने खोलीभर नजर टाकली. मुलाच्या खोलीत केवढा तरी फरक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. पूर्वीचा भपका तिथे राहिला नव्हता. भिंतीवरले रंग उडून गेले होते. छताला लटकलेल्या हंड्या आणि झुंबरे काढली गेली होती. फर्निचर नाहीसे झाले होते. आणि भिंतीवर एकदोन नवीनच साधी छायाचित्रे लटकली होती. त्याने बराच वेळ त्या छायाचित्रांकडे निरखून पाहिले. परंतु त्यांची त्याला ओळख पटेना. त्याने बाहेर पडताना सुनेला सांगितले, \"तो आला की त्याला माझ्याकडे पाठव.”\nपरंतु जेव्हा सद्रुद्दीन त्याच्यापुढे येऊन उभा राहिला तेव्हा त्याला काय विचारायचे, हे उबेदुल्लाला समजेना. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. त्याने सद्रुद्दीनवर नजर टाकली.\nसद्रुद्दीनची प्रकृती पहिल्यासारखी राहिली नव्हती. त्याचे फुगीर गाल आत गेले होते. शरीर कल्पनातीत वाळले होते. केस निबरट झाले होते. पूर्वीचा त्याचा तजेला नाहीसा झाला होता आणि गोरा चेहरा काळवंडला होता.\n\"कुठल्या कामात एवढा गुंतला आहेस\" उबेदुल्लाने गुडगुडी खाली ठेवली.\n\"बायकोशी बोलायलादेखील तुला फुरसद नाही मला, बानोला हाक मारायलादेखील सवड नाही मला, बानोला हाक मारायलादेखील सवड नाही कुठं जातोस काय-विचारायचे तरी काय तुला कसली अवदसा आठवली आहे कसली अवदसा आठवली आहे\nसदुद्दीनने संथपणे बापाला उत्तर दिले, \"अब्बाजान, या दुर्दशेने मी बेचैन झालो आहे. या दुर्दशेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे.\"\n\"बाहेर भटकून कसला मार्ग शोधणार आहेस\n\"बाहेर भटकून मला मार्ग सापडला आहे. मी काय करतोय ते कळतेय मला त्यामुळे ही दुर्दशा नष्ट होणार आहे. पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आपल्याला लाभणार आहेत त्यामुळे ही दुर्दशा नष्ट होणार आहे. पुन्हा पूर्वीचे वैभवाचे दिवस आपल्याला लाभणार आहेत\n हे कसे शक्य आहे\n सारे काही शक्य आहे ही सल्तनत नेस्तनाबूद झाली तर तेही शक्य आहे. ह्या सल्तनतला बरबाद करायचे आहे. तिला नेस्तनाबूद करायचे आहे. तिचे तीन तुकडे करायचे आहेत. तेच आम्ही करतो आहोत ही सल्तनत नेस्तनाबूद झाली तर तेही शक्य आहे. ह्या सल्तनतला बरबाद करायचे आहे. तिला नेस्तनाबूद करायचे आहे. तिचे तीन तुकडे करायचे आहेत. तेच आम्ही करतो आहोत\n तुला हे कुणी सांगितलं ही बगावत आहे माझ्या जिवा ही बगावत आहे माझ्या जिवा तुला माहीत नाही. काही कळत नाही. ते चिरडून टाकतील तुला माहीत नाही. काही कळत नाही. ते चिरडून टाकतील वरवंटा फिरवतील आपल्या सर्वांचा खातमा करतील\nबानोने जागची उठून त्याला मिठी मारली\n“ते शक्य नाही. तुला काही माहीत नाही, अम्मी पूर्वीसारखी ही रझाकारी चळवळ नाही. आपल्यापुरती मर्यादित नाही. असंख्य माणसे यात शरीक झाली आहेत. ह्या वेळेला फार वेगळं घडणार आहे.\"\n\" उबेदुल्लाने विचारले, \"आहे तरी काय काय चाललं आहे आणि आम्हाला कसं कळलं नाही\n तुम्हालाही ते लवकर कळेल गावंच्या गावं स्वतंत्र होतील. सरकारी कारभार सारा संपृष्टात येईल. दिल्ली सल्तनत उलथून पडेल. आपण पूर्वीसारखे आझाद होऊ. पूर्वीसारखं आपल्याला शानमध्ये राहता येईल गावंच्या गावं स्वतंत्र होतील. सरकारी कारभार सारा संपृष्टात येईल. दिल्ली सल्तनत उलथून पडेल. आपण पूर्वीसारखे आझाद होऊ. पूर्वीसारखं आपल्याला शानमध्ये राहता येईल\n घडलं पाहिजे. केवढ्या मोठ्या प्रमाणात सारं चाललं आहे. मग का घडणार नाही\nउबेदुल्लाचे डोके भणाणून गेले. त्याला काहीच समजेनासे झाले. मुलाचे म्हणणे खरे व्हायला हवे होते. पण तो भीत होता. सरकारचा रोष ओढवून घ्यायची त्याची तयारी नव्हती. स्वत:च्या आणि मुलाच्या जीविताची त्याला चिंता वाटत होती.\nहळूहळू त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मुलाच्या खोलीतले छायाचित्र त्याला आठवले. आसपासच्या गावांहून ऐकू येणाऱ्या बातम्यांनी त्याच्या मनात गर्दी केली. त्याची चर्या गंभीर झाली.\n\"त्यांच्यात आपण शरीक व्हायचं त्यांचा खुदावर भरोसा नाही.\"\n आपल्याला काय करायचं आहे त्यांची आपल्यावर सक्ती नाही. ते आपले दुश्मन नाहीत. दिल्ली सल्तनतचे दुश्मन आहेत. आपल्या दुश्मनांचे दुश्मन ते आपले दोस्त त्यांची आपल्यावर सक्ती नाही. ते आपले दुश्मन नाहीत. दिल्ली सल्तनतचे दुश्मन आहेत. आपल्या दुश्मनांचे दुश्मन ते आपले दोस्त आपल्याशी ते चांगले वागतील आपल्याशी ते चांगले वागतील आपल्याला पुन्हा वैभवाने, सन्मानाने राहता येईल आपल्याला पुन्हा वैभवाने, सन्मानाने राहता येईल\nसमोर पसरलेल्या क्षितिजाकडे उबेदुल्लाची नजर लागली. मुलाच्या बोलण्याने तो गोंधळात पडला. त्याने उभ्या केलेल्या चित्राचे रंग पाहण्यात दंग होऊन गेला. सद्रुद्दीन तिथून केव्हा निसटून गेला हे त्याला समजलेही नाही. बानोने जवळ येऊन त्याला हलवले तेव्हा तो भानावर आला.\n\"त्याला आवरा, वेळीच आवरा. तो वेडा झाला आहे. काहीतरी बरळतो आहे. मला त्याची भीती वाटते. भीती वाटते. फार भीती वाटते\n\"तुला कळत नाही. तो बोलतोय ते मलाही पटू लागलं आहे. काहीतरी होऊ घातलं आहे.\"\n\"काही होत नाही. काही होणार नाही. आणि आपल्याला त्यात काही भाग घ्यायचं कारण नाही. आपण आपल्या व्यवहारात लक्ष घालू या. खुदा अजून आपल्याला सुखात ठेवील.\"\nपण उबेदुल्लाने तिला उत्तर दिले नाही. तो गुडगुडी ओढू लागला होता. हताश नजरेने ती त्याच्याकडे पाहू लागली.\nसद्रुद्दीन तेव्हापासून अधिक अनियमितपणे वागू लागला. केव्हातरी बाहेर पडू लागला. रात्री-बेरात्री बायकोला हाक मारून उठवू लागला. मित्रांना बरोबर आणू लागला. तिची अधिकाधिक कुचंबणा होऊ लागली. निराश झाल्यासारखी, कुढल्यासारखी, ती खिन्न मनाने वावरू लागली.\nएकदा त्याने आपल्या मित्रांना खोलीत बोलावले. त्यांचे ओसाड, अवाढव्य घर गुप्ततेच्या दृष्टीने त्यांना सोयीचे वाटले. ते आले आणि खोलीत बसून खलबते करू लागले. त्याच्या बायकोला त्यामुळे खोलीत जाता आले नाही. दरवाजापाशी तिने जमिनीवर अंग टाकले, तिथेच ती झोपी गेली.\nमित्रांना खोलीबाहेर घालवून सद्रुद्दीन परत आला तेव्हा त्याला बायकोची आठवण आली. तिला शोधीत तो दरवाजापाशी आला. तिथे जमिनीवर तिला अस्ताव्यस्त झोपलेली त्याने पाहिली. खाली वाकून त्याने तिला उचलली आणि पलंगावर आणून ठेवली. मग आपण तिच्या शेजारी झोपून तिला तो जागी करू लागला.\nत्याने जमिनीवरून उचलताच ती जागी झाली होती. त्याचा हात पकडून तिने विचारले, \"मला असे का छळता तुमचे माझ्यावर प्रेम नाही तुमचे माझ्यावर प्रेम नाही तुम्हाला मी पसंत नाही तुम्हाला मी पसंत नाही\n\"कोणी सांगितले तुला हे मला तू हवी आहेस.\" \"मग का असे वागता मला तू हवी आहेस.\" \"मग का असे वागता कशाला मग लग्न केलेत कशाला मग लग्न केलेत माझ्याशी चांगले वागायचे नव्हते तर तसे आधी का सांगितले नाही माझ्याशी चांगले वागायचे नव्हते तर तसे आधी का सांगितले नाही\n माझ्या मनात लग्न करायचे नव्हते. मी लग्न केले आईसाठी. बाबांच्या मर्जीखातर. केवळ नाइलाजाने. त्यांना दुखवू नये म्हणून\n\"त्यांना दुखवू नये म्हणून लग्न केलेत. पण माझ्या मनाचा विचार केला नाहीत. मला दुखवायला तुम्हाला काहीच कसे वाटत नाही\nतो काही बोलला नाही. तिला त्याने जवळ ओढली. त्याची इच्छा तिला समजली. तिने त्याला विरोध करीत म्हटले, “खोटे. सारे खोटे तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुम्हाला फक्त मी हवी आहे. तुम्हाला माझा उपभोग तेवढा हवा आहे. तुमची बटीक म्हणून मी वागावे अशी तुमची इच्छा आहे. मी तुमचा काय गुन्हा केला आहे तुमचे माझ्यावर प्रेम नाही. तुम्हाला फक्त मी हवी आहे. तुम्हाला माझा उपभोग तेवढा हवा आहे. तुमची बटीक म्हणून मी वागावे अशी तुमची इच्छा आहे. मी तुमचा काय गुन्हा केला आहे\n\"जास्त बोलायची आवश्यकता नाही. आम���्या खानदानातल्या बायका पुरुषाला कधी काही विचारीत नाहीत ते ठेवतील तशा त्या वागतात. तुलाही तसेच वागले पाहिजे ते ठेवतील तशा त्या वागतात. तुलाही तसेच वागले पाहिजे\n\"तुम्हाला स्वत:च्या जीवाची पर्वा कशी नाही बघा, तुमचे काय झाले आहे बघा, तुमचे काय झाले आहे तुमचा चेहरा कसा काळाठिक्कर पडला आहे. कशाला नसत्या फंदात पडला आहात तुमचा चेहरा कसा काळाठिक्कर पडला आहे. कशाला नसत्या फंदात पडला आहात तुम्ही बाहेर जात जाऊ नका. मी तुमचे सारे करीन. आपण सुखानं राहू-\"\nतो पुन्हा स्तब्धच बसला. हाताने त्याने तिला पुन्हा जवळ ओढली. ती प्रतिकार करू शकली नाही. भीतीने ती त्याच्याजवळ सरकली.\nदुसऱ्या रात्री तो बाहेर जायला निघाला, तेव्हा ती त्याचा हात पकडून म्हणाली, \"आज माझं ऐका. तुम्ही बाहेर जाऊ नका.\"\n\" त्याने तिचा हात झिडकारला. तो दरवाजाकडे वळला. ती जाऊन त्याच्या मार्गात उभी राहिली. त्याला तिने दरवाजापाशी अडविले.\n\"नका जाऊ. माझ्यासाठी मला तुम्ही हवे आहात.\"\n\" त्याने संतापाने म्हटले.\nत्याने आपली निखाऱ्यासारखी नजर तिच्यावर रोखली. तिला त्याने अलगद बाजूला ढकलली. कोलमडत ती बाजूला झाली. तो बाहेर पडला. निमूटपणे तिने पलंगावर अंग टाकले आणि मुसमुसून ती रडू लागली.\nएक दिवस संध्याकाळच्या सुमाराला पोलिसांनी उबेदुल्लाच्या घराला गराडा घातला. दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आत येऊन उबेदुल्लाला विचारले, \"तुमचा मुलगा कुठे आहे\nउबेदुल्लाला धडकी भरली. त्याने कापत सांगितले, \"आहे. इथंच आहे. घरात. पण का काय काम आहे\nत्याच्याकडे लक्ष न देता ते आत घुसले. सारे घर त्यांनी पालथे घातले. त्याच्या खोलीत ते शिरले. तिथल्या सामानाची, कागदपत्रांची, भिंतीवरच्या छायाचित्रांची त्यांनी उलथापालथ केली. काही कागदपत्रे आणि छायाचित्रे जप्त केली. रात्र होताच त्यांनी घराभोवतालचे पोलीस काढून घेतले आणि त्याच्या खोलीतच ते दबा धरून बसले.\nसद्रुद्दीनची बायको धडधडत्या अंत:करणाने त्यांच्याकडे बघत होती. एकदोनदा त्यांनी तिला खोलीतून बाहेर जायला सांगितले. पण ती जागची हलली नाही. आपला नवरा रात्री केव्हा तरी येईल. नेहमीसारखा दरवाजावर थाप मारील आणि अनायासे पोलिसांच्या सापळ्यात सापडेल हे तिला उमगले. तो येताच आपण चटकन जाऊ, त्याला सावध करू त्यामुळं तरी तो आपल्याशी चांगला वागू लागेल.\nपण पहाटे जेव्हा त्याने दरवाजावर थाप मारली, ते���्हा पोलिसांनी तिला मध्येच अडवले. दरवाजा उघडताच रिव्हॉल्व्हरच्या नळ्या आपल्यावर रोखलेल्या सद्रुद्दीनला दिसल्या. हतबुद्ध होऊन तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.\nत्याला पोलिसांनी नेले आणि उबेदुल्ला, बानो दु:खाच्या भाराखाली वाकल्यासारखी त्याच्या खोलीत आली.\n“आता मी काय करू कशी जगू माझी दोन्ही पोरं गेली. तुम्ही जाऊ दिलीत\" बानो दु:खात सुरात ओरडली. उबेदुल्लाची आधीच वाकलेली मान अधिक वाकून गेली. त्याच्या पायांचे बळ गेले. झालेला प्रकार आता कुठे त्याच्या पुरता लक्षात आला. असहायपणे, अपराधी नजरेने त्याने बायकोकडे पाहिले. मुलाची सुटका करण्याच्या तरतुदीला त्याचे मन लागले.\nपण तेही त्याला शक्य झाले नाही. सद्रुद्दीनला सुरक्षा कायद्याखाली पकडण्यात आले होते. त्याच्यावर खटला भरण्यात येणार नव्हता. त्याला जामिनावर सोडण्यात येणार नव्हते. बेमुदत तो कैदेत राहणार होता.\nदु:खाच्या भाराने उबेदुल्ला पिचून गेला. त्याला पोक आले. गुडगुडी हातात घेऊन ती न ओढताच तासनतास तो वेड्यासारखा कुठेतरी बघत आपल्या आसनावर बसू लागला. मुलाकड़े त्याचे मन ओढ घेऊ लागले. त्याला भेटायला तो अधीर झाला. त्याने शहरात जायचा बेत केला.\nत्याच्यापाशी आता पैसेही उरले नव्हते. होते-नव्हते ते एव्हाना निकालात निघाले होते. बानोजवळही काही उरले नव्हते. त्याने सुनेजवळ जाऊन पैसे मागितले. त्याची लाचार मुद्रा बघून ती आपले दु:ख विसरली. तिचे डोळे भरून आले. आपल्या गळ्यातील दागिना तिने सासऱ्याच्या हवाली केला.\nरखडत रखडत उबेदुल्ला संध्याकाळचा शहरात जाऊन पोहोचला. रात्रभर कुठेतरी राहिला आणि दुसऱ्या दिवशी मुलाला भेटायला तुरुंगात गेला. तुरुंगात त्याची प्रथम कुणी दखलच घेतली नाही. 'माझा मुलगा कुठं आहे कुठं आहे माझा मुलगा कुठं आहे माझा मुलगा' असे वेड्यासारखे ती ज्याला त्याला विचारू लागला. पोलिसाने वेडा समजून त्याला बाहेर काढले. अखेर एका अधिकाऱ्याला त्याची दया आली. त्याने भेटीची व्यवस्था केली. त्या अधिकाऱ्याने सांगितलेल्या जागी तो सद्रुद्दीनची वाट बघत बसला.\nसद्रुद्दीन समोर येऊन उभा राहिलेला पाहताच त्याची गाळण उडाली. सद्द्दीनला त्याने चटकन ओळखले नाही. त्याची प्रकृती अधिकच खालावली होती. त्याचे डोळे खोल गेले होते. चेहरा भकास झाला होता. गालाची हाडे बाहेर निघाली होती. त्याने बापाकडे पाहिले आणि मान खा��ी घातली.\n\"बरा आहे-बरा आहे. तुम्ही कशाला आलात इतक्या लांब\n\"तुला बघायला-तुला बघायला आलो माझ्या जिवा काय झालेय हे तुझे काय झालेय हे तुझे मी पहिल्यापासून सांगत होतो. अखेर तेच झाले ना मी पहिल्यापासून सांगत होतो. अखेर तेच झाले ना दिल्ली सल्तनत आहे तिथंच आहे.\"\n\"आमचे चुकले. थोडेसे चुकले-नाही तर-नाही तर-\"\n मलाही प्रथम तुझ्यासारखेच वाटले, पण त्यात अर्थ नव्हता आता हे बदलणार नाही. कधीच बदलणार नाही. नाहक आपण आपली सत्यानाशी करून घेतली.\"\nसद्रुद्दीनने अधिक युक्तिवाद केला नाही. त्याने विचारले, “आई कशी आहे\n\"आहे. बरी आहे. तुझ्या काळजीने रात्रंदिवस खंगत चालली आहे. काय सांगू तिला कधी सुटशील म्हणून सांगू कधी सुटशील म्हणून सांगू\n\"सुटण्याची सध्या काही आशा नाही.\"\n\"माफी माग-म्हणावं, मला माफ करा. मी चुकून या बाबतीत सापडलो. कम्युनिस्टांनी मला त्यात ओढलं. माझा काही अपराध नाही. मी काही गुन्हा केलेला नाही. हवं तर तसं लिहून देतो तुम्हाला\n\"त्याचा काही उपयोग नाही. सारं शांत झाल्याशिवाय आमची सुटका होणार नाही.\" वेळ संपल्याची शिपायाने वर्दी दिली, तेव्हा उबेदुल्ला मागे वळला. तेवढ्यात सद्रुद्दीनने त्याला हाक मारली, \"अब्बाजान\n\" उबेदुल्ला परत फिरला.\nसद्रुद्दीनचा कंठ दाटून आला. तो पुटपुटला, \"ती कशी आहे\n आहे, आमच्यासारखीच तुझ्या काळजीत बसली आहे. तिने दागिना मोडला तेव्हा माझे येणे झाले\n\"माझी तिला सलाम सांगा मी बोलावलं आहे म्हणून सांगा मी बोलावलं आहे म्हणून सांगा\n\"सांगतो-सांगतो.\"उबेदुल्लाने डोळे पुसत तिथून पाय काढला. बाहेर पडून तो घराकडे यायला निघाला.\nसंध्याकाळचा तो घरी पोहोचला तेव्हा बानो बाहेर अंगणात उभी राहून त्याची वाट बघत होती. तो अंगणातच उभा राहिला. धापा टाकीत त्याने तिला मुलाचे वृत्त कथन केले. मग धावपळीने तो घरात गेला. सुनेजवळ जाऊन त्यानं तेच पुन्हा तिला ऐकवलं. विलक्षण निर्विकारपणे तिने ते ऐकून घेतले.\n\"त्याने तुला बोलावले आहे. एकदा जा. त्याला भेटून ये. कधी जातेस मी बरोबर येईन तुझ्या-\"\n\" तिने मान वर करून म्हटले, \"आता भेटून काय उपयोग माझ्या आयुष्याची त्यांनी केव्हाच राखरांगोळी केली. आता काय इरादा आहे माझ्या आयुष्याची त्यांनी केव्हाच राखरांगोळी केली. आता काय इरादा आहे\n तो नवरा आहे तुझा\n\"काही नाही. माझ्यावर त्यांचा लोभ नाही. प्रेमाने मला एकदाही हाक मारली नाही. सुख असे म���झ्या वाट्याला केव्हा आले नाही. त्यांनी माझ्या आशा, आकांक्षा चिरडून टाकल्या. माझे मन मारून टाकले. आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल जरासुद्धा मोहब्बत उरलेली नाही. मला त्यांची नफरत वाटते, नफरत\nउबेदुल्ला गप्प राहिला. तिला अधिक आग्रह करायला त्याला शब्द सुचले नाहीत. मुकाट्याने तो खोलीबाहेर पडला.\nकाही दिवसांनी तिचा बाप तिला न्यायला आला. बापाबरोबर ती जायला निघाली. तेव्हा उबेदुल्ला तिला अडवू शकला नाही. त्याने असहायपणे तिला जायची संमती दिली. ती निघताना सासू-सासऱ्यांच्या पाया पडली. मग सासऱ्याला आपल्या खोलीत एकांतात बोलावून तिने आपले दागिने त्यांच्या हवाली केले.\n“हे तुमच्याजवळ असू द्या. माझे म्हणून ते मी तुम्हाला देत आहे. माझ्या हातून तुमची सेवा झाली नाही. तुम्ही माझे भले करू शकला नाहीत. पण त्याला तुमचा आणि माझा इलाज नाही. माझ्या किस्मतीत जे होते ते झाले. त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही. मी आता जात आहे. माझ्यावर नाराज होऊ नका. खुषीनं मला निरोप द्या. खुदा हाफिज\" तिने खाली वाकून सासऱ्याच्या पायाला स्पर्श केला.\n\" उबेदुल्ला थरथरत कसा तरी पुटपुटला. लटपटत तिथून बाहेर पडला.\nती गेली आणि घरातले उरलेसुरले चैतन्यही निघून गेले. दोघे नवराबायको तासनतास एकमेकांशी शब्दही न बोलता बाहेर बसलेली राहू लागली. नेहमीसारखे संध्याकाळच्या वेळी गार वारे वाहू लागल्यावर खोकल्याची आलेली उबळ बानो आतल्या आत दाबू लागली. गुडगुडीत तंबाखू नसल्याचे माहीत असूनही उबेदुल्ला ती ओढण्यात दंग राहू लागला. त्यांना सतत सान्निध्यात राहावेसे वाटू लागले, त्याचबरोबर एकमेकांशी काही बोलायचीही भीती वाटू लागली. घरातल्या एकदोन नोकरांचे पगार थकताच तेही निघून गेले. बानो रखडत घरातली कामे करू लागली आणि उबेदुल्ला रांगत तिला मदत करू लागला. मधूनमधून मुलाच्या आठवणींनी व्याकुळ झाला की, शहरात जाऊन त्याला भेटून येऊ लागला.\nएकदा असाच मुलाला भेटून तो संध्याकाळचा शहरातून परतला. रस्त्याने चालू लागला. कुणीतरी मागून ढकलल्यासारखी कशीतरी त्याची पावले पडू लागली. थकलेले शरीर तो भराभर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू लागला. चालता चालता रस्त्यातून एक लग्नाची वरात जाताना त्याला दिसली म्हणून तो जागच्या जागी थांबला. वरातीमधून सावकाश जाणाऱ्या मोटारीमध्ये आपल्या सुनेला सजून बसलेली पाहताच दचकला तिचे आपल्याकडे लक्ष वेधू नये म्हणून रस्त्यामधल्या गर्दीत मिसळला. डोळ्यांपुढे अंधारी आल्यासारखा एकटाच त्या गर्दीत उभा राहिला. काही वेळाने आपण एकटेच रस्त्यात उभे असल्याची त्याला जाणीव झाली. वरात गेली त्या दिशेने त्याने तोंड केले. मनातल्या मनात आपल्या सुनेला शुभ चिंतिले आणि मग ओझ्याने वाकल्यासारखा तो रखडत घराच्या दिशेने चालू लागला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०२२ रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://panchnamanews.in/news/who-is-mullah-baradar-the-taliban-leader-in-the-running-for-the-presidency-of-afghanistan/", "date_download": "2022-12-09T10:48:50Z", "digest": "sha1:OYRJL4ARDJWDUL4ZOI3NXXELA5SX5AZP", "length": 22415, "nlines": 187, "source_domain": "panchnamanews.in", "title": "अफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत असलेला तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर आहे तरी कोण? - पंचनामा न्युज", "raw_content": "\nगुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nअफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत असलेला तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर आहे तरी कोण\nचर्चित बातम्या बातम्या विश्व\nअफगाणिस्तानच्या भावी राष्ट्राध्यक्षपदासाठी चर्चेत असलेला तालिबानचा म्होरक्या मुल्ला बरादर आहे तरी कोण\nकाबुल : अफगाणिस्तानवर तालिबान या दहशतवादी संघटनेने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. सत्तेचे शांततेच्या मार्गाने हस्तांतरण करण्याची तयारी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी केली असून तालिबानच्या कोणत्या नेत्याकडे सत्तेची कमान जाते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. अशात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल घनी बरादार याचे नाव सर्वांत पुढे येत आहे. राष्ट्रपती पदासाठी त्याच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.\n१९९४ साली ज्या चार लोकांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानची स्थापना केली त्यापैकी एक नाव म्हणजे मुल्ला अब्दुल गनी बरादर. सध्या तो तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख आहे. तसेच तालिबानच्या शांती वार्ता पथकाचा प्रमुख सदस्य आहे. १९८० च्या दशकात मुल्ला बरादर यांने सोव्हिएत रशियाच्या सैन्याच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये जिहाद पुकारला होता. १९९२ साली, रशियन सैन्याच्या माघारीनंतर देशाचे नेतृत्व कोण करणार यावर गृहयुद्ध सुरु झाले. त्यावेळी मुल्ला बरादर यांने आपला नातेवाईक मुल्ला उमर याच्या मदतीने कंदहारमध्ये एक मदरसा स्थापन केला. नंतरच्या काळात १९९६ साली तालिबानने अफगाणिस्तानचे सरकार उलथवून आपली सत्ता स्थापन केली.\nया प्रदेशातील सगळी समिकरणे अमेरिकेतील ९/११ च्या घटनेनंतर बदलली. सन २००१ साली अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये दाखल झाले आणि त्यांनी तालिबानला सत्तेतून बाजूला सारले. त्यावेळी अमेरिकन सैन्याच्या विरोधात मोठे बंड झाले, त्याचे नेतृत्व मुल्ला बरादर याने केले होते. अमेरिका आणि पाकिस्तानच्या सन २०१० साली एका संयुक्त कारवाईत मुल्ला बरादर याला कराचीतून अटक करण्यात आली होती.\nमुल्ला बरादर याच्याबद्दल सन २०१२ पर्यंत जास्त काही माहिती नव्हती. २०१३ साली अफगाणिस्तान सरकारने देशातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तालिबानशी शांती वार्ता सुरु केली. त्यामध्ये ज्या प्रमुख कैद्यांना सोडण्यात आले, त्यामध्ये मुल्ला बरादर याचा समावेश होता. पाकिस्तानने सप्टेंबर २०१३ साली त्याला सोडून दिल्यानंतर तो कुठे गेला याची नेमकी माहिती कुणालाच नाही.\nतालिबानचा सर्वोच्च नेता आणि मुल्ला मोहम्मद उमर याचा सर्वात विश्वासू व्यक्ती म्हणून मुल्ला अब्दुल गनी बरादर याचे नाव घेतले जायचे. असे सांगण्यात येते की मुल्ला बरादरची बहिण ही मुल्ला उमर याची पत्नी होती आणि मुल्ला उमरची बहिण ही मुल्ला बरादरची पत्नी होती. मुल्ला बरादरची पत्नी ही तालिबानच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवायची. सन २०१८ साली अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी कतारमध्ये तालिबानने आपले कार्यालय सुरु केले. त्यावेळी मुल्ला अब्दुल गनी बरादरला राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले होते.\nअमेरिकेने ज्यावेळी तालिबानची सत्ता उलथवून लावली त्यावेली मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान सरकारचा उप संरक्षण मंत्री होता. अमेरिकेशी तालिबानने चर्चा करावी या गोष्टीचा मुल्ला अब्दुल गनी बरादर हा समर्थक होता. संयुक्त राष्ट���राने त्याच्यावर बंदी घातली होती.\nअमेरिका आणि नाटोचे सैन्य तब्बल वीस वर्षाच्या युद्धानंतर अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेने या देशावर कब्जा मिळवला आहे. तालिबानने आपल्याला सत्तेचे हस्तातरण हे शांततेच्या मार्गाने व्हावे, अशी मागणी राष्ट्रपती अशरफ घणी यांच्याकडे केली आहे. अशरफ घणी यांच्याकडे आता काहीच पर्याय नसून त्यांनीही आपली सत्ता सोडण्याची तयारी सुरु केल्यामुळे लवकरच तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तामध्ये सरकार अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n७५ वा स्वातंत्र्य दिना निमित्त अखिल भारत तौहिद जमात ने करोना आपत्ती रक्तदान शिबिर आयोजित केले\nऑनलाइन शिक्षण पद्धतीत कोणीही वंचित राहू नये यासाठी धारावी काळा किल्ला मनपा शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना आज टॅबलेट्स वितरित करण्यात आले.\nUmesh on दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nरोहित ताम्हणकर on मुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nanti kasan kahpe evladıyım on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nhotshot bald cop on मराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nशितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या विश्व\n२० व्या राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धेत भारतीय पॅरा-जलतरणपटूने दोन सुवर्ण पदके जिंकण्यासाठी कठोर परिश्रम व प्रशिक्षण केंद्रावरील अडचणींवर केली मात. ३२ किमीचा प्रवास, दोनदा खाली कोसळला: मोहम्मद शम्स आलम शेखचा वैभवशाली प्रवास\nकोकणातील नमन पारंपारिक लोककलेला राजाश्रय मिळण्यासाठी तालुका स्तरीय समित्यांची स्थापना….\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या विश्व\nदार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथे वाको इंडिया आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबिर १ ते १० सप्टेंबर २०२२किकबॉक्सिंगमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी\nचर्चित बातम्या बातम्या विश्व\nमुंबई शहर जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा संपन्न..\nचर्चित बातम्या बातम्या विश्व\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या विश्व\nमराठी रंगभूमीवर दमदार नाट्य आविष्कार…. आय लव्ह यु बाबा\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अन्य नेत्यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी व्यक्त केला संताप… मुंबई विद्यापीठात छात्र भारतीच्या पुढाकाराने सविनय मार्गाने निदर्शने.\nदादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, ठाणे येथे शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न\nपंचनामा न्यूज – गुन्हेगारी विश्वावर करडी नजर\nपंचनामा गुन्हेगारीचा या वार्तापत्राचे मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि मालक श्री. पांडुरंग गणपत सकपाळ यांनी येथे छापून '७३, करीम बिल्डिंग, पहिला मजला, खोली क्रं. ०५, 'क' वॉर्ड म्युनसिपल ऑफिस समोर सोनापूरi स्ट्रीट, चिरबझार, काळबादेवी, मुंबई - ४००००२. येथून अंक प्रकाशित केला.\nचर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nभारतात दरवर्षी १ लाख ड्रोन पायलट लागणार- अनुराग ठाकूर\nब्राइट मिशन संस्थेच्या वतीने विमानतळ प्राधिकरणाच्या प्रशिक्षण\nक्रीडा चर्चित बातम्या बातम्या मुख्य बातम्या लोकप्रिय\nएका ओव्हरमध्ये ७ सिक्स,ऋतुराज गायकवाड चा धमाका..\nचर्चित बातम्या बातम्या लोकप्रिय संपादकाची निवड\nभायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार\nश्री. पांडुरंग सकपाळ, मालक प्रकाशक व संपादक\nश्री. प्रभाकर दाते, कार्यकारी संपादक\nश्री. मिलिंद तांबे, कार्यकारी संपादक\nश्री. अनंत सोलकर, कार्यकारी संपादक\nCopyright © 2022 पंचनामा न्युज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/02/50-gondpipari.html", "date_download": "2022-12-09T10:09:47Z", "digest": "sha1:PE5ANIXTPPH4OSOXGHS5UN6HXSW2O2PB", "length": 12841, "nlines": 70, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "शेतकऱ्यांनी राज्यमार्ग अडविला; 50 वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही #gondpipari - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / शेतकऱ्यांनी राज्यमार्ग अडविला; 50 वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही #gondpipari\nशेतकऱ्यांनी राज्यमार्ग अडविला; 50 वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही #gondpipari\nBhairav Diwase रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२ गोंडपिपरी तालुका, चंद्रपूर जिल्हा\nगोंडपिपरी:- शासकीय काम लांबच लांब अस म्हटलं जातं,ते काही खोटं नाही.याचा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला.एक नाही दोन नाही तब्बल पन्नास वर्षापासून 11 शेतकऱ्यांना मार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला.आता मात्र शेतकऱ्यांनी कठोर भुमिका घेत नव्याने सूरू असलेलं मार्गाचे काम बंद पाडले.\nसन 1972 वर्षापुर्वी धाबा-पोडसा या मार्गाचा कामाला सूरवात झाली.मार्गालगत असलेल्या शेतजमीनी मार्गात गेल्या. जमिनीचा मोबदला देऊ असं प्रशासनानं सांगितलं. मात्र पन्नास वर्ष उलटले तरी मोबदल्याचा नावावर शेतकर्यांचे हात रीतेच आहे.जमिनीचा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयात चकरा मारल्यात.\nआमदार,खासदार मंत्र्यांना निवेदन दिलीत.मात्र फाईलवर साचलेली साधी धूळही उडालेली नाही.आता नव्याने धाबा-पोडसा या मार्गाचे बांधकाम सूरू झाले.जमिनीचा मोबदला द्या ,मगच कामाला सूरवात करा,अशी कठोर भुमिका शेतकर्यांनी घेतली.मार्गाचे काम बंद पाड��े.जो पर्यत मोबदला मिळणार नाही,तो पर्यत काम करू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.\nशेतकऱ्यांनी राज्यमार्ग अडविला; 50 वर्षापासून जमिनीचा मोबदला नाही #gondpipari Reviewed by Bhairav Diwase on रविवार, फेब्रुवारी ०६, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2015/12/blog-post_6.html", "date_download": "2022-12-09T09:03:25Z", "digest": "sha1:YMZ6LHPBC74BWIDOSTPESWARTAK4QMSS", "length": 21586, "nlines": 356, "source_domain": "www.atgnews.com", "title": "फेब्रुवारी दिनविशेष - ATG News", "raw_content": "\nHome post for teacher फेब्रुवारी दिनविशेष\n१८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ति प्रकाशित.२००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. कल्पना चावला सहीत सात अंतराळवीर (चित्रित) मृत्युमुखी.\n१९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.१९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क (चित्रित) ठेवण्यात आले.१८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.\n१९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.\n१४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपल�� वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.१९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.१९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.\n३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनन सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.१७८९ - अमेरीकेचे पहिले अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची नेमणूक.१९४८ - ब्रिटेनकडून श्रीलंका देशास स्वातंत्र्य मिळाले.\n१९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.१९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब (चित्रित) अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.\n३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.१९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.१९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.१९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्या तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.१९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी (चित्रित) पहिला पेटंट घेतला.\n१९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.१९७१ - स्वित्झर्लंडमध्ये (राष्ट्रध्वज चित्रित) स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.१९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.\n१८१२ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.\n१९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.१९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुले.१९७४ - बर्किना फासोत (राष्ट्रध्वज चित्रित) लष्करी उठाव.१८९९ - रॅंडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.१९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.\n१८९७ - डॉ.झाकीर हुसेन, भारताचे तिसरे राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ.\nफेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ५\n१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या काराग��हात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.१९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.१९८६ - हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.\n२००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.२००८ - बाबा आमटे, समाजसेवक\n१२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.१८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.१९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.१९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.\n१९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली.त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.१९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.१९९० - वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची (चित्रीत) केप टाउन जवळच्या तुरुंगातून सुटका.\n१८४७ - थॉमस अल्वा एडिसन.\n१९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.१९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.\nफेब्रुवारी १२: डार्विन दिन\n१७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील मुत्सद्दी.१८०९ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. (चित्रित)१८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.\n१७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.१९९८ - पद्मा गोळे, कवयित्री.२००१ - भक्ती बर्वे, ज्येष्ठ अभिनेत्री.\n१६६८ - स्पेनने पोर्तुगालचे (राष्ट्रध्वज चित्रित) स्वातंत्र्य मान्य केले.\n१८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.\nफेब्रुवारी १४: व्हॅलेन्टाईन्स डे\n१९८० - अमेरिकेतील लेक प्लेसिड शहरात तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ (मुद्रा चित्रित) सुरू झाले.\n१४८३ - बाबर, मोगल सम्राट.१९३३ - मधुबाला, भारतीय चित्रपट अभिनेत्री.\n१९४२ - जपानी सैन्याने सिंगापूर जिंकले. शेकडो भारतीयांसह ८०,००० दोस्त सैनिक युद्धबंदी.\n१८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवि.\n१९७२ - किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी, मराठी साहित्य- सुंदर हस्ताक्षर प्रचारक मार्गदर्शक.\n१७४५ - थोरले माधवराव पेशवे\n१९४४ - दादासाहेब फाळके (चित्रित), मराठी चित्रपटसृष्टीचे जनक.\n१८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.\n१८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक\n१६३० - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म\n१८२७ - महात्मा फुले यांचा जन्म.\nफेब्रुवारी २१:आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन\n१८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.१९७० - मायकेल स्लेटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.२००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.\n१९१८ - एस्टोनियाने (राष्ट्रध्वज चित्रित) रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.\n१९४८ - जे. जयललिता, तामीळनाडूच्या मुख्यमंत्री.\n१९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि.\nजागतिक प्रतिवार्षिक पालन : मराठी भाषा दिवस\n१८८७ - आनंदीबाई जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.१९३१ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.\n१८९६ - मोरारजी देसाई (चित्रीत), भारताचे माजी पंतप्रधान.\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T10:00:44Z", "digest": "sha1:D2J5ZBLPBNUGN6TSCKNOBW5TPKSRH6Q5", "length": 8244, "nlines": 126, "source_domain": "www.batmidar.in", "title": "राज्यात दोन पत्रकारांवर हल्ले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र राज्यात दोन पत्रकारांवर हल्ले\nराज्यात दोन पत्रकारांवर हल्ले\nमहाराष्ट्रात काल आणि आज मुंबई आणि औरंगाबाद येथे दोन पत्रकारांवर हल्ले झाले ���र अंबाजोगाई येथील दोन पत्रकारांना गंभीर गुन्हयात अडकवून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रकार घडला.एबीपी माझाचे प्रतिनिधी ऋुत्विक भालेराव यांना मुंबईत कुर्ला स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी बेंदम मारहाण केली.या घटनेची तीव्र प्रतिक्रिया मुंबईतील मिडियात उमटली असून मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागीय चिटणीस हेमंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज विरोधी पक्ष नेत ेराधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन हा मुद्दा विधान भवनात उपस्थित करण्याची मागणी केली.शिष्टमंडळात राहूल पहूरकर,विनोद राऊत ,सुरेश ठमके,शाहरूख मुलानी,प्रविण मरगळे तसेच विकास मिरगणे सहभागी झाले होते.काही पत्रकार मुख्यमंत्र्यांना ही भेटले .\nअन्य एका घटनेत औरगाबाद येथील दीव्य मराठीचे पत्रकार दिनेश हरे यांना बसच्या कंन्डक्टरने माराहाण केली आहे.हरे औंरगाबादहून वडिगोद्रीला जात असताना कंन्डक्टर आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.त्यातून कंन्डक्टरने त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला.त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.\nतिसर्या घटनेत अंबाजागोगाई येथील स्थानिक वृत्तपत्र विवेकसिंधु आणि पुण्यनगरीच्या पत्रकारांवर 306 (34 कलमाखाली गुन्हा दाखल केला गेला आहे.एका कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याचे हे प्रकरण आहे.या तीनही घटनांमुळे महराष्ट्रात पत्रकारिता करणे किती कठिण झाले आहे याचा प्रत्यय परत येत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनाचां निषेध करीत आहे\nPrevious articleतरूण पत्रकाराचे अकाली निधन\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/10177/", "date_download": "2022-12-09T08:57:43Z", "digest": "sha1:A4TIY3NKEAOZ42WW322ODSFHML47FI74", "length": 16667, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ महासंचालकांना भेटले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्��ा विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्स मराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ महासंचालकांना भेटले\nमराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ महासंचालकांना भेटले\nमराठी पत्रकार परिषदेचे शिष्टमंडळ\nपत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत ब्रिजेश सिंग यांचा सकारात्मक प्रतिसाद\nमराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी नवनिर्वाचित माहिती महासंचालक तथा विभागाचे सचिव श्री.ब्रिजेश सिंग यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या दीर्घकाल प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तसेच अधिस्वीकृती समितीच्या कार्यपध्दतीबाबत वीस मिनिटे चर्चा केली.ही चर्चा सकारात्मक झाली असून पत्रकारांच्या प्रश्नांच्या संदर्भात श्री ब्रिजेश सिंग फारच सकारात्मक दिसले.पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा माहिती जनसंपर्क ने तयार केला असून तो दीर्घकाळ विभागातच धुळ खात पडला होता.श्री. ब्रिजेश सिंग यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ही फाईल आता गृह विभागाकडे गेली असून पुढील कारवाईला सुरूवात झाल्याचे ब्रिजेश सिंग यांनी स्पष्ट केले.या बरोबरच पेन्शनच्या प्रश्नावरही काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार आरोग्य योजनेत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय ब्रिजेश सिंग आल्यानंतर घेतला असला तरी या योजनेत केवळ 22 आजारांसाठीच मदत दिली जाते,ती सर्व प्रकारच्या आजारांना मिळावी अशी मागणी शिष्ट मंडळाने यावेळी सचिवांकडे केली.तसेच ज्यांना अधिस्वीकृती नाही पण जे अधिस्वीकृतीसाठी पात्र आहेत अशा पत्रकारांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी विनंतीही शिष्टमंडळाने सचिवांकडे केली आहे.\nअधिस्वीकृती समि तीच्या संदर्भात अनेक बाबी सचिवांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या.अधिस्वीकृती समितीला कोणताही नवा निमय करण्याचा अधिकार नाही,ही समिती केवळ सरकारकडे शिफारस करू शकते हे वास्तव ब्रिजेश सिंग यांनी स्पष्ट केले..वयाची अट पूर्ण न करणार्या राज्यातील 54 पत्रकारांना नियमाकडे हेतुतः डोळेझाक करीत कशा पध्दतीने कार्ड दिले आहेत हे देखील माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीसह सचिवांच्या निदर्शनास आणून दिले गेले.( निमयमांकडे डोळेझाक करून वाटलेली कार्ड रद्द करावीत अशी मराठी पत्रकार परिषदेची भूमिका नाही . कारण यातील बहुतेकजण आज वयाने साठी पूर्ण केलेले आहेत.मात्र यापुढे नियमांकडे दुर्लक्ष करून कामकाजे केले जावू नये असा आग्रह शिष्टमंडळाने सचिवांकडे धरला.तो त्यांनी मान्य केला आहे.) गुन्हे दाखल असलेल्या मालकाचे कार्ड वाचविण्यासाठी निमय बाजुला ठेऊन ज्या पध्दतीने कार्डाचे वाटप करण्यात आले आहे ती बाबही महासंचालकांच्या सप्रमाण नजरेस आणून दिली गेली.इतिवृत्ताच्या संदर्भातला पोरखेळ, एस.एम.देशमुख यांना इतिवृत्त,अजेंडा मिळू नये म्हणून अर्धवट पत्त्यावर टपाल पाठविण्याचा सुरू असलेला बालिशपणा ( ही बाब संचालक श्री.मानकर यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर देशमुख याना इ-मेलने काल शिर्डी बैठकीचा अजेंडा पाठविला गेला.टपालाने आजही अजेंडा मिळालेला नाही.तसेच अन्य सर्व सदस्यांना प्रवास खर्चाची बिले मिळाली आहेत मात्र एस.एम.देशमुख यांना अजून एकाही बैठकीची बिले जाणीवपूर्वक दिली गेली नाहीत.ही बाब दोन वेळा श्री.मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली.म्हणजे नियमानुसार कामकाज चालावे आणि जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्वीकृती मिळाली पाहिजे यासाठी जे आग्रह धरतात त्यांची सर्व प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न अधिकारी पातळीवर सुरू आहे.) आदि बाबीदेखील महासंचालकांच्या नजरेस आणून दिल्या गेल्या.पुण्याच्या सांजवार्ता दैनिकाचे संपादक विनोद कुलकर्णी यांनीही कट-कारस्थान करून आपले अधिस्वीकृती कार्ड कसे रद्द केले गेले आणि आपल्यावर कसा अन्याय केला गेला हे विविध पुराव्यांसह सचिवांच्या नजरेस आणून दिले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत समितीचे कामकाज नियमानुसारच चालेल या संबंधीच्या सूचना मी सदस्य सचिवांना देत असल्याचे ब्रिजेश सिंग यांनी सांगितले. पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांवर दाखल केल्या जात असलेल्या खोट्या केसेस दाखल करून राज्यातील पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा होत असलेल्या प्रयत्नांच्या निषेधार्थ येत्या 2 ऑक्टोबर रोजी राज्यातील पत्रकार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत असून निर्धार मोर्चे काढून आपला संताप व्यक्त करणार असल्याची बाबही लेखी स्वरूपात महासंचालकांच्या नजरेस आणून दिली गेली.पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शन,पत्रकार आरोग्य योजना, आदी प्रश्नाबरोबरच छोटया वृत्तपत्रांसाठीचे जाहिरात धोरण,राज्यातील प्रलंबित पत्रकार भवनं,गृह निमाण योजना,मजिठियांची अंमलबजावणी कऱण्यास होत असलेली टाळाटाळ आदि प��रश्नांवर सविस्तर चर्चा झाली\nमहासंचालकांच्या अत्यंत सकारात्मक भूमिकेबद्दल,आणि पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याबाबत त्यांनी दाखविलेल्या प्रतिसादाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी ब्रिजेश सिंग यांनी एस.एम.देशमुख आणि विनोद कुलकर्णी यांना लोकराज्य आणि अन्य अंक भेट दिले.\nएस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महासंचालकांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक,परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागाचे माजी अध्यक्ष ,ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी,ज्येष्ट पत्रकार शशिकांत सांडभोर आदिंचा समावेश होता.\n( मराठी पत्रकार परिषदेतर्फे प्रकाशित )\nPrevious articleआंबा आंबा कोपली\nNext articleपत्रकार निर्धाऱ मोर्चाच्या संदर्भात …\nग्रुप अॅडमिनला आता नोंदणीची सक्ती\nशासनाने पत्रकारांच्या मागणीची दखल न घेतल्यास एक वर्ष वाट पहा.- जयंत पाटील.\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/video/other-videos/diesel-tanker-caught-fire-in-latur-after-accident-vehicles-including-st-bus-gutted-in-fire/mh20221124121939454454052", "date_download": "2022-12-09T10:12:35Z", "digest": "sha1:NDIANBDB34GK5TYFV26ZBI6Y2D3BCZTL", "length": 2309, "nlines": 10, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "Diesel Tanker Caught Fire : अपघातानंतर डिझेल टॅंकर पेटला, लालपरीसह सात वाहनांचा कोळसा", "raw_content": "\nDiesel Tanker Caught Fire : अपघातानंतर डिझेल टॅंकर पेटला, लालपरीसह सात वाहनांचा कोळसा\nलातूरहून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या डिझेलच्या टँकरला ट्रॅक्टरने धडक दिल्याने टॅंकरचा भडका diesel tanker caught fire in latur vehicles gutted उडाला. या आगीत एसटी बससह 7-8 वाहने जळून खाक झाले. ही घटना बुधवारी रात्री 10 च्या सुमारास भातखेडा नदीच्या पुलाजवळ घडली. टँकर लातूरहून नांदेडकडे जात Diesel Tanker Caught Fire होता. भातांगळी पाटीवर उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने रस्त्याच्या एकाच बाजुच्या छोट्या रस्यावरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु आहे. धडकेनंतर टॅंकरमधून डिझेलगळती सुरू झाली. त्याचवेळी टँकरने पेट diesel tanker caught fire in latur घेतला. क्षणात ही आग रोडवरील अन्य वाहनांपर्यंत पोहोचली व त्यांनीही पेट घेतला. ���ात लातूर विभागाची लालपरीया बससह कार, टँकर, ट्रॅक्टरसह 7 ते 8 वाहनांचा अक्षरशः कोळसा झाला. vehicles including ST bus gutted in fire\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00788.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T09:38:58Z", "digest": "sha1:TEGJBMWKXPBSCYASWIWEHZTB2LOR65BO", "length": 8646, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "सप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता; या पद्मश्री डॉक्टरांनी दिली माहिती - India Darpan Live", "raw_content": "\nसप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता; या पद्मश्री डॉक्टरांनी दिली माहिती\nनाशिक – साधारण ऐंशी वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीनंतर संपूर्ण जगभरात आलेला करोना आजार अंगावर काढू नये, अन्यथा विशिष्ट तापाची लागण होऊन हा आजार जीवावर बेततो असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला. सप्टेंबर पासून राज्यात हा आजार कमी होण्याची शक्यता वर्तवणारी दिलासादायक बाब ही डॉ. लहाने यांनी ‘आरोग्य चिंतन’ फेसबुक लाईव्ह वेबिनार माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना सांगितली.\n‘जनतेच्या आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांची भूमिका’ या विषयावर डॉ. लहाने यांनी आरोग्य चिंतन वेबिनार व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ते म्हणाले की, कोणताही आजार अचानक आल्यानंतर शासन यंत्रणा प्रभावी पणे कशी कार्यरत होते ते आपण अनुभवत आहोत. लॉक डाऊन चा निश्चितच मोठा उपयोग झाला. यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन करोना चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. तीन वरून आता ही संख्या १४४ प्रयोगशाळा पर्यंत करण्यात आली आहे. यापैकी राज्यात सध्या ७१ खाजगी प्रयोगशाळा असून उर्वरित सर्व शासकीय प्रयोगशाळांमध्ये करोनाची मोफत चाचणी केली जाते.\nसध्या करोना शहरी भागापासून ग्रामीण भागांमध्ये पाय पसरत असल्याबाबत त्यांनी नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये. कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून करोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मक रित्या पडत असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील डोंबिवली नागरी बँकेने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी योजना तयार केली असून याबाबत बँकेचे जेष्ठ अधिकारी उदय पेंडसे यांनी विशद केलेल्या माहितीवर डॉ लहाने यांनी अशा सुविधेचा करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल असे मत व्यक्त केले. आरोग्य चिंतनचे सल्लागार मिलिंद आरोलकर यांनी प्रास्ताविक आणि डॉ लहाने यांचा परिचय करून दिला तर संपादक वैद्य विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.\nचांदवड – गुजरात गल्ली येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ\n‘मिशन झिरो’ मध्ये सापडले ३१०० कोरोना बाधित; आतापर्यंत २७ हजार चाचण्या\n'मिशन झिरो' मध्ये सापडले ३१०० कोरोना बाधित; आतापर्यंत २७ हजार चाचण्या\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/margashirsha-guruvar-2022-puja-upay-marathi-122112300049_1.html?utm_source=Religion_Marathi_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2022-12-09T09:06:29Z", "digest": "sha1:ZTVAI3C7ZI7XBUHX6JULVBM7TQEWY27G", "length": 15932, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2022 मार्गशीर्ष गुरुवार खूप खास, हे उपाय केल्याने धनाचा वर्षाव होईल - margashirsha guruvar 2022 puja upay marathi | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nमार्गशीर्ष गुरुवार 2022 कधी पासून किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या\nमार्गशीर्ष गुरुवार संपूर्ण माहिती Margashirsha Guruvar Vrat\nPaush Amavasya 2022: कुंडलीत कालसर्प दोष असल्यास पौष अमावस्येला करा हे काम, सर्व दु:ख दूर होतील\nDarsh Amavasya दर्श अमावस्या पूजन विधी आणि महत्त्व\nयासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी. याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते.\nमार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते.\nदेवी लक्ष्मीच��� आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यासोबतच विष्णूजींना गूळ आणि हरभरा अर्पण करावा. याने दोघांचेही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होईल.\nया दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.\nमार्गशीर्ष गुरुवारी गायीला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर या दिवशी गायीला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.\nया दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीप दान अवश्य करावे. याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nलग्नात गठबंधन विधी का करतात, जाणून घ्या त्याचा अर्थ आणि महत्त्व\nहिंदू विवाहांमध्ये अनेक विधी आणि परंपरा आहेत ज्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. तुम्हाला हे माहित असेलच की लग्नात हळदीपासून ते पेढेपर्यंत, मेहंदीपासून विदाईपर्यंत अनेक विधी आहेत, ज्यांचा ज्योतिषशास्त्रात काही विशेष अर्थ आहे. विधी युतीचा यात समावेश आहे. खरं तर, या विधीमध्ये, फेर्याच्या वेळी, वधू आणि वर यांना दुपट्टा किंवा चुनरीने गाठ बांधली जाते आणि एकत्र जोडली जाते आणि फेर्यासा\nDatta Janam Katha 2022 दत्त जयंती माहिती अणि दत्त जन्म कथा\nमार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जन्म पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो.\nदत्त आरती.. जय देव जय देव दत्ता अवधूता\nजय देव जय देव दत्ता अवधूता ॥ आरति ओवाळूं तुज सदगुरुनाथा ॥जय.॥ स्वच्छंदें व्यवहारी आनंद भरिता ॥ कायामाया अनसूयासुता ॥जय.॥१॥ रजतमसत्त्वाविरहित दत्तात्रय नामा ॥ नामाकामातीता चैतन्यधामा ॥जय.॥२॥\nदत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ जनार्दन स्वामी एकनाथ ॥ हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥\nअंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है जप का केला जातो\nमग हे शब्द कोणाच्या तरी मृत्यूनंतरच का उच्चारले जातात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. तर ते समजून घेऊया.\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे ना���िक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T08:07:23Z", "digest": "sha1:WRAWTJAQCEWTR6OUF253XXTZD5ZM4HM3", "length": 5516, "nlines": 123, "source_domain": "www.batmidar.in", "title": "राज ठाकरें उद्या रायगडात | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome कोंकण माझा राज ठाकरें उद्या रायगडात\nराज ठाकरें उद्या रायगडात\nरायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या शनिवारी रायगडात दोन सभा घेणार आहेत.राज ठाकरे यांची पहिली सभा दुपारी 4 वाजता महाड येथे आणि दुसरी सभा 7 वाजता पनवेलनजिक खांदेश्वर येथे होणार आहे.रमेश कदम आणि लक्ष्मण जगताप यांना मनसेने पाठिबंा दिलेला आहे.\nPrevious articleऑपरेशन कपडे फाडो…\nNext articleपप्पा कहते है…\nकोणाला हवाय रायगड भूषण पुरस्कार \nशेतकरयांचा सन्मान… त्यांच्या बांधावर\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2010/01/6709/", "date_download": "2022-12-09T08:20:50Z", "digest": "sha1:GOVZSLU7OXSYD6EKSHEIDKESFXVMOTJK", "length": 6690, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सभ्यता आणि राज्यशास्त्र - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nजानेवारी, 2010इतरक्रिस्टफर डी. कुक\nसभ्यता (civilizaton) म्हणजे जे नगरांत घडते ते; आणि नगरे अन्नोत्पादकाकडे गरजेपेक्षा जास्त अन्न असण्यावर अवंलबून असतात. ते ज्यादा अन्न उत्पादकाकडून घेणारी संस्थाही असावी लागते. या ज्या���ा अन्नातून ती राजकीय संस्था राजांची पोटे भरते ……. सैन्याची, वास्तुशिल्पींची आणि बिल्डरांचीही पोटे भरते. आणि यांतून नगर जन्माला येते. अन्नोत्पादकापासून त्याचे ज्यादा उत्पन्न फारसा काही मोबदला न देता कसे घ्यावे, हे राज्यशास्त्राचे सर्वांत प्राचीन रूपातले ज्ञान आहे.\n[चार्ल्स वॉल्टर्स, ज्यूनियरच्या अँग्री टेस्टामेंट (१९६९) मधले हे अवतरण, क्रिस्टफर डी. कुकच्या डायट फॉर अ डेड प्लॅनेट (२००४)मध्ये उद्धृत केलेले. मुळातला builder हा शब्द जसाच्या तसा ठेवला आहे\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00789.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221104", "date_download": "2022-12-09T09:28:30Z", "digest": "sha1:7ZTZJYJYE6IDIKE67Y2APMVGGGY25FSA", "length": 4040, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 4, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nस्व. गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील शेकडो प्रस्ताव प्रलंबित विमा कंपनीची नियुक्ती करून शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याची आ. नमिता मुंदडा यांची मागणी\nNov 4, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई – स्व. गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी विमा कंपनी नियुक्त नसल्याने मागील सहा महिन्यापासून अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रस्ताव मंजूर होत नाहोत. त्यामुळे सदरील योजनेसाठी त्वरित…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2058239", "date_download": "2022-12-09T09:18:54Z", "digest": "sha1:DUOIQKMCDJWJ7VEHIB4ULPISVNNILA5U", "length": 8395, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"अल्बर्ट आइन्स्टाइन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"अल्बर्ट आइन्स्टाइन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:३४, २७ मार्च २०२२ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ८ महिन्यांपूर्वी\n१४:१७, २४ फेब्रुवारी २०२२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (शुद्धलेखन (अधिक माहिती))\n२१:३४, २७ मार्च २०२२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (शुद्धलेखन (अधिक माहिती))\nहिब्रू विद्यापीठाच्या अल्बर्ट आइनस्टाईन आर्काइव्हजच्या बार्बरा वोल्फ यांनी बीबीसीला सांगितले की 1912 ते 1955 दरम्यान सुमारे 3,500 पानांचा खाजगी पत्रव्यवहार लिहिले���ा आहे.\nकॅलिफोर्नियातील फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टात 2015 मध्ये आइन्स्टाईनच्या प्रसिद्धीच्या अधिकारावर खटला भरला गेला. जरी न्यायालयाने सुरूवातीलासुरुवातीला हा अधिकार संपुष्टात आणला होता, त्या निर्णयावर ताबडतोब अपील करण्यात आले आणि नंतर हा निर्णय संपूर्णपणे रद्द करण्यात आला. त्या खटल्यातील पक्षांमधील अंतर्निहित दावे शेवटी निकाली काढण्यात आले. हा अधिकार लागू करण्यायोग्य आहे आणि जेरुसलेमचे हिब्रू विद्यापीठ हे त्या अधिकाराचे अनन्य प्रतिनिधी आहे. कॉर्बिस, द रॉजर रिचमन एजन्सीचे उत्तराधिकारी, विद्यापीठासाठी एजंट म्हणून त्यांचे नाव आणि संबंधित प्रतिमा वापरण्यास परवाना देतात.\n== लोकप्रिय माध्यंमात ==\ntitle=Social_Studies_of_Science&oldid=1017121995|journal=Wikipedia|language=en}} सामान्य लोकांना त्यांच्या कार्याची फारशी माहिती नसतानाही, त्यांचे प्रचंड नाव झाले. त्यांना भरपूर प्रशंसा आणि प्रसिद्धी मिळाली.\nदुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या काळात, द न्यू यॉर्करने त्यांच्या \"द टॉक ऑफ द टाऊन\" एक विग्नेट प्रकाशित केले, ज्यामध्ये असे म्हटले होते की आइन्स्टाईन अमेरिकेत इतके प्रसिद्ध होते की त्यांनी \"त्या सिद्धांताचे स्पष्टीकरण द्यावे म्हणून लोक त्यांना रस्त्यावर थांबवतील.\" सततच्या चौकश्या हाताळण्याचा त्यांनी शेवटी एक मार्ग शोधला. त्यांनी त्यांच्या चौकशीकर्त्यांना सांगियला सुरूवातसुरुवात केली, \"मला माफ करा, माफ करा\nआइन्स्टाईन अनेक कादंबऱ्या, चित्रपट, नाटके आणि संगीताच्या कामांचा विषय किंवा प्रेरणा आहेत.{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cindymctee.com/einsteins_dream.html|title=Cindy McTee|website=www.cindymctee.com|access-date=2022-01-11}} अनुपस्थित मनाच्या प्राध्यापकांच्या चित्रणासाठी ते एक आवडते मॉडेल आहेत; त्यांचा अर्थपूर्ण चेहरा आणि विशिष्ट केशरचना मोठ्या प्रमाणात कॉपी आणि अतिशयोक्तीपूर्ण केली गेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/03/13/tanajinidhn/", "date_download": "2022-12-09T10:12:55Z", "digest": "sha1:2RA4J476VWHYWV4SDN7UYSAFT7EJ3TVA", "length": 5945, "nlines": 133, "source_domain": "spsnews.in", "title": "पिशवीचे तानाजी तोरस्कर यांचे अपघाती निधन – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nपिशवीचे तानाजी तोरस्कर यांचे अपघाती निधन\nपिशवी, तालुका शाहुवाडी येथील तानाजी विष्णू तोरस्कर यांचे कोल्हापूर हून येत असताना, खुटाळवाडी येथे अपघाती निधन झाले आहे.\nतानाजी तोरस्कर हे आपल्या दुचाकीवरून कोल्हापूरहून आपल्या गावाकडे येत होते. खुटाळवाडी जवळ आले असताना, एका अज्ञात चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.\n← शाहुवाडी पंचायत समिती सभापती स्नेहा जाधव तर उपसभापती दिलीप पाटील \nभाडळे खिंडीजवळ तरुणाचा गळफास →\nयेलूर पैकी शेळकेवाडी इथं जमिनीच्या वादातून हाणामारीत वृद्ध व महिला जखमी\nबांबवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे ५३ अर्ज दाखल\nविशाल साठे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा\n4 thoughts on “पिशवीचे तानाजी तोरस्कर यांचे अपघाती निधन”\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/mumbai-sai-resort-in-dapoli-is-owned-by-anil-parab-mumbai-print-news-amy-95-3149095/", "date_download": "2022-12-09T08:47:29Z", "digest": "sha1:W3RUXYH32F2CUMIDN2UNLLOM7UBHOCGY", "length": 23978, "nlines": 277, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्याच मालकीचा ; उच्च न्यायालयात हस्तक्षेप | Mumbai Sai Resort in Dapoli is owned by Anil Parab mumbai print news amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nमुंबई : दापोली येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्याच मालकीचा ; उच्च न्यायालयात हस्तक्षेप\nयाचिकेद्वारे सोमय्या यांचा आरोप रिसॉर्ट पाडण्याचे आदेश कायम करण्याची मागणी\nWritten by लोकसत्ता टीम\nदापोली साई रिसॉर्टच्या जमिनीच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख शिवसेना नेते अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती. त्यामुळे हे रिसॉर्ट परब यांच्याच मालकीचे आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिकेद्वारे केला आहे.\nहेही वाचा >>> मुंबई : रिक्षा-टॅक्सी प्रवाशांच्या सवलती कागदावरच\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nसाई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधात रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. रिसॉर्टच्या मालकाला तातडीचा दिलासा देण्यास नकार देताना याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यानुसार या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. याच याचिकेत सोमय्या यांनी हस्तक्षेप याचिका केली असून कदम यांच्या याचिकेला विरोध केला आहे. सोमय्या यांची याचिकाही कदम यांच्या याचिकेसह सोमवारी सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा >>> मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती\nपरब यांनी ही मालमत्ता मिळवण्यासाठी कदम यांच्याशी संगनमताने कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी या याचिकेत केला आहे. परब यांनी विभास साठे यांच्याकडून रिसॉर्टसाठी एक कोटी रुपये देऊन जमीन विकत घेतली. त्याबाबतची नोंदही परब यांनी निवडणुकीसाठी मालमत्तेचा गोषवारा लिहिताना नमूद केल्याचा दावा सोमय्या यांनी याचिकेत केला. टाळेबंदीच्या म्हणजे २०२०-२१ या काळात परब यांनी महावितरणकडे रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज ११ हजार रुपयांचे शुल्क जमा झाल्यावर महावितरणने मंजूर केला. हे पैसे परब यांच्या खात्यातून देण्यात आले होते. याशिवाय परब यांनी २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षांची रिसॉर्टच्या जागेची घरपट्टीही भरल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. हे रिसॉर्ट आपल्या मालकीचे नाही हा परब यांचा दावा आहे, तर त्यांनी या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज का केला असा प्रश्न सोमय्या यांनी याचिकेत उपस्थित केला आह���.\nशेत जमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. परब यांनी केलेल्या फसवणुकीत कदम यांचाही सक्रिय सहभाग होता. तसेच कदम हे परब यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबई : वृद्धाला लूटणाऱ्या तिघांना अटक\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\n‘कर्णाटक बँके’तून वेतनाचा निर्णय ठाकरे सरकारचा; देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे\nउद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nआंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे\nमहाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा\nशिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल\nठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच\nमुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाड�� तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nमुंबईत गोवर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ; महिनाभरात ५०० हून अधिक रुग्ण गोवरमुक्त\nमुंबई: तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध केला नाही, तर पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा\nShraddha Murder Case : न्यायासाठी श्रद्धाचे वडील विकास वालकर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रे दरम्यानच्या झाडांचा समावेश\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/late-mohan-delkars-wife-kalaben-and-son-abhinav-will-join-shivsena-552049.html", "date_download": "2022-12-09T10:23:42Z", "digest": "sha1:Y2WTVTFN5PLTDYYI6YWZ4GXABSDIBR72", "length": 13970, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nमोहन डेलकरांचे कुटुंबीय हाती शिवबंधन बांधणार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिवसेना प्रवेश\nमोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहन डेलकर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते.\nदिनेश दुखंडे | Edited By: सागर जोशी\nमुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहिलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांचे कुटुंबिय आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. (late Mohan Delkar’s wife Kalaben and son Abhinav will join Shivsena)\nमोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मोहन डे���कर यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. डेलकर हे दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते. डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीत डेलकर यांच्या पत्नी शिवसेनेकडून उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आण मुलगा अभिनव शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\nमोहन डेलकर यांची सुसाईड नोट\nमरीन लाईन्स चौपाटी येथील सी ग्रीन हॉटेलमधील रूममध्ये मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली असून, ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.\nकोण होते मोहन डेलकर\n58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.\nमोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे एकमेव विद्यमान खासदार होते\nडेलकर यांची कारकीर्द कामगार संघटनेचा नेता म्हणून सुरु झाली\nआदिवासी जनतेच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला\n1985 मध्ये त्यांनी आदिवासी विकास संघटना सुरु केली.\n1989 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले, अपक्ष म्हणून त्यांनी दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात विजय मिळवला होता.\nमग ते 1991 ते 1996 दरम्यान दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं.\nमग 1998 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, त्यांच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली.\nत्यानंतर 1999 मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.\nमग 2004 मध्ये भारतीय नवशक्ती पक्षाकडून ते पुन्हा लोकसभेवर गेले.\n4 फेब्रुवारी 2009 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला\nमग 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन, अप���्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.\n2020 मध्ये मोहन डेलकर यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला होता.\nभाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला जयंत पाटलांचा खोचक सवाल\nVIDEO: भाजप-एनसीबीच्या संगमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप\nनिया शर्माने बोल्ड स्टाईलमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00790.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-two-groups-clash-if-the-police-had-not-arrived-on-time/", "date_download": "2022-12-09T08:49:54Z", "digest": "sha1:A2M2MCYIGZSFIN2UHJAOOFVMTOPXAETU", "length": 5210, "nlines": 48, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: दोन गट भिडले ; वेळीत पोलीस पोहचले नसते तर... - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: दोन गट भिडले ; वेळीत पोलीस पोहचले नसते तर…\nअहमदनगर ब्रेकींग: दोन गट भिडले ; वेळीत पोलीस पोहचले नसते तर…\nकिरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना अहमदनगर शहरातील पीरशहा खुंट येथे सोमवारी रात्री घडली. कोतवाली पोलीस वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.\nदरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे फौजफाट्यासह दाखल झाले होते.\nकोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पीरशहा खुंट येथील एका केशकर्तनालयाच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून हे भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nया ठिकाणी जमावाने वाहनांची तोडफोड केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. केशकर्तनालयच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली.\nयानंतर येथे मोठा जमाव जमला. दोन्ही बाजूंनी तरुणांचा मोठा जमाव जमल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.\nमात्र घटनेची खबर कोतवाली पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक शिंदे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.\nत्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशि��ापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.\nदोन गटांत तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच आम्ही तेथे गेलो. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस फिर्यादी होत गुन्हा दाखल केला जाणार आहे. – संपत शिंदे (पोलीस निरीक्षक, कोतवाली)\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221105", "date_download": "2022-12-09T10:23:20Z", "digest": "sha1:YF5YRGUOPQ6J535DOQODZTG6UXHRYD4X", "length": 3702, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 5, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nप्राणी सर्कस चा प्राण होते; मानेनच्या तीन पिढ्या सर्कस मध्ये सुपरस्टार\nNov 5, 2022 दैनिक अभिमान\nप स्टार सर्कस बीड मध्ये आल्यानंतर या सर्कसचे संचालक प्रकाश माने यांच्याशी संवाद साधून सर्कस विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्कस चा एक तंबू म्हणजे चारशे ते पाचशे लोकांच्या…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/ratan-rajput-emotional-story-pratyusha-banerjee-balika-vadhu-ki-anandi-and-her-father-death-130390889.html", "date_download": "2022-12-09T09:32:05Z", "digest": "sha1:AHNGJFSTZGKKLXHUCFSNDMREPZFQWO52", "length": 32901, "nlines": 97, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "म्हणणारी रतन राजपूत, त्यांच्या मृत्यूनंतर 2 वर्ष�� डिप्रेशनमध्ये गेली होती | Ratan Rajput went into depression for 2 years after his death - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंडे भावविश्वपप्पा तुम्हाला कॅन्सर आहे, पण घाबरू नका:म्हणणारी रतन राजपूत, त्यांच्या मृत्यूनंतर 2 वर्षे डिप्रेशनमध्ये गेली होती\nमी रतन राजपूत, बिहारची आहे. टीव्ही अभिनेत्री म्हणून माझी ओळख आहे. पापा राम रतन सिंह आयुक्त होते आणि आई गृहिणी होती. सर्व काही सुरळीत सुरू होते, त्या नंतर आयुष्यात असे वळण घेतले की, सर्व काही बदलले. प्रथम माझी मैत्रीण प्रत्युषा बॅनर्जी म्हणजेच बालिका वधू हिचे निधन झाले, त्यानंतर पप्पांचे निधन झाले.\nमला आठवतं प्रत्युषाचा मृतदेह माझ्या समोर ठेवण्यात आला होता. अगदी शांत. एवढ्या जवळून मी पहिल्यांदाच एखादं प्रेत पाहत होते. तीच्या केसांना मी कधी हात लावला तर ती गोंधळ करायची, चिडायची. पण त्या दिवशी पंख्याच्या वाऱ्याने तिचे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते, पण ती शुद्धीत नव्हती, पडून होती.\nमी माझ्या वडिलांना शेवटचा श्वास घेताना पाहिले. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की, त्यांच्या मृत्यूचा धक्का तू सहन करू शकणार नाहीस, तू इथून निघून जा, पण मी तिथेच थांबले.\nमला आताही कामाच्या ऑफर येत आहेत, पण मी नकार देतेय. मी सध्या फक्त गावात, ग्रामीण भागात आणि शेतात फिरत राहते. मला मृत्यूची इतकी भीती वाटते की, मला जीवनातील प्रत्येक क्षण जगायचा आहे. असे वाटते की, जे आहे ते फक्त आता आहे. उद्या मी असेन की नाही, माहिती नाही.\nही माझी मैत्रीण प्रत्युषा बॅनर्जी. 6 वर्षांपूर्वी तीचे निधन झाले होते. तीचा मृतदेह गोरेगाव येथील एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. अगदी अल्पावधीतच तीने आपला ठसा उमटवला होता.\nही घटना त्या दिवसाची आहे, जेव्हा आम्ही जय माँ संतोषी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो. शूटिंगचा शेवटचा दिवस होता. आम्ही सगळे खूप खुश होतो. मी माझ्या भावाला आधीच सांगितले होते की, या वेळी मी सुट्टीत पाटण्याला येणार नाही, मी डोंगरांमध्ये फिरायला जाणार आहे.\nसंध्याकाळी मी मित्रासोबत दागिन्यांची खरेदी करत होते. फोनवर डॉक्टरांनी सांगितले की पप्पांची तब्येत खूप खराब आहे, जगण्याची आशा नाही, लवकर ये. तो डॉक्टरही माझा चुलत भाऊ होता.\nमी दागिने तिथेच ठेवले आणि घरी पळत सुटले. विमानाचे तिकीट काढले आणि थेट पाटण्याला आले. तिथे पोहोचल्यावर कळलं की पप्पाला शेवटच्या स्टेजचा कॅन्सर आहे. ही गोष्ट मी माझ्या आई-वडिलांना आणि घरातल्या कुणालाही सांगितली नाही. मला वाटलं रडावं. पण त्यामुळे पप्पा जगण्याची आशा सोडून देतील.\nमला वाटले की मी माझ्या वडिलांना वाचवेल. पाटण्यात पूर्ण तपासणी करून घेतल्यानंतर डॉक्टरांना सांगितले की, मला माझ्या वडिलांना मुंबईला घेऊन जायचे आहे, परंतु डॉक्टरांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांना खूप वेदना होत आहेत आणि ते प्रवास करू शकणार नसल्याचे डॉक्टर म्हणाले.\nपण मला ते पटले नाही. अखेरीस डॉक्टर म्हणाले की, ते त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबई गाठू शकतात, पण त्यासाठी काहीतरी कथा तयार करावी लागेल.\nमी माझ्या वडिलांना सांगितले की मला एक मुलगा आवडतो. त्याला तुमची भेट घ्यायची आहे, तुम्ही माझ्याबरोबर मुंबईला येताल का बाबा जणू वेडे झाले होते. म्हणाले.. फोटो दाखव.. हो.. हो.. नक्की चालणार, कधी जायचे. आता कोणाचा फोटो दाखवायचा त्यामुळे मी अडकले.\nएक टीव्ही अभिनेता जो माझा मित्रही आहे, तो म्हणाला माझा दाखवून दे. त्याचा फोटो पाहून पप्पा खूप आनंदी झाले. ते माझ्यासोबत मुंबईला येत होते, तेव्हा फ्लाईटमध्येच त्यांना खूप त्रास झाला. वाटले त्यांचा आताच जीव जातो. इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली होती.\nमी माझ्या वडिलांशी माझ्या लग्नाबद्दल बोलू लागले, माझे वडील माझे ऐकत होते. चालक दल त्यांना काय झाले ते विचारत होते, मी कोणालाही सांगू शकले नाही की, पप्पाला कॅन्सर आहे, कारण आई देखील माझ्यासोबत होती.\nकसेतरी आम्ही मुंबईला पोहोचलो. येथून रुग्णवाहिकेतून वडिलांना थेट रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी उत्तर दिले म्हणाले, त्यांच्याकडे एक महिन्यापेक्षा जास्त वेळ नाही. तरीही मी आशा सोडली नाही. माझ्या घरातून अॅल्युमिनियम आणि नॉन स्टिक पूर्णपणे काढून टाकले. 4 लाख रुपये किमतीचे मेडिकेटेड वॉटर प्युरिफायर लावले, माझी ‘I-10’ कार विकून क्रेटा विकत घेतली. म्हणजे त्यामध्ये पप्पा झोपू शकतील.\nघरामध्ये पूर्णपणे सेंद्रिय, नैसर्गिक मसाले, भाज्या येऊ लागल्या. मी धर्मशाळा येथील मॅकलोडगंज येथून माझ्या वडिलांसाठी तिबेटी औषध आणत होते. सर्व ठिकाणी विमानाने प्रवास होत होते. मला काहीही करुन माझ्या वडिलांना वाचवायचे होते. पप्पा नेहमी दवाखान्याला घाबरायचे, म्हणून मी घरालाच हॉस्पिटल बनवले.\nक��णीही सल्ला दिला की, लगेचच त्याने सांगितल्या प्रमाणे औषधी वनस्पती, पाणी, अन्न देण्यास सुरुवात करत होते. 24 तास केवळ पप्पांची सेवा करत होते, त्या व्यतिरीक्त कोणतेही काम करत नव्हते. याच दरम्यान, आईच्या पित्ताशयात दगड झाला. त्याचे ऑपरेशनही झाले.\nएकदा मी डॉक्टरांना विचारले की, मी माझ्या वडिलांना जेवणासाठी काय देऊ तर ते म्हणाले, काहीही द्या, सोडून जाणाऱ्या माणसासाठी काय निवड करायची. पप्पांना रसगुल्ले खूप आवड होते, मी त्यांना रसगुल्ले द्यायला सुरुवात केली. एके दिवशी जेव्हा मी Google वर वाचले की कर्करोग गाेड पदार्थांचा भुकेला असतो, तेव्हा मी केलेल्या कृत्याबद्दल मला स्वतःचा राग आला.\nहॉस्पिटल आणि अॅम्ब्युलन्स पुरतेच माझे जीवन गुंतलेले होते. पप्पा समोर हसायचे, खूप गप्पा मारायच्या आणि एकटीच बाथरूममध्ये जाऊन रडत बसायचे. मी दुहेरी आयुष्य जगत होते. यात 3 महिने उलटले. मी अजूनही माझ्या वडिलांना आणि आईला सांगितले नव्हते की, वडिलांना कॅन्सर आहे. बहिणींना माहीत झाले होते. बाबांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.\nवडिलांनी निदान जाऊन सांग की, त्यांना कॅन्सर झाला आहे, असे बहिणींनी सांगितले. वडिलांना न सांगता, त्यांच्याशी खोटं बोलत राहिले, या ओझ्याखाली मी आयुष्यभर जगू शकणार नाही, असंही मला वाटत होतं.\nत्या दिवशी मी माझ्या वडिलांसमोर पाठ करत बसले होते. डॉक्टर म्हणाले की, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही मरणासन्न व्यक्ती बघू शकणार नाही. यावेळी मी त्यांना एकटे सोडू शकत नाही, असे सांगितले. जमेल तितके मी माझ्या वडिलांसोबत राहीन. ते शुद्धीवर होते, पण बोलू शकत नव्हते. मी त्यांना म्हणाले की, पापा तुम्हाला कॅन्सर आहे, घाबरू नको. जा, तुम्ही आरामात जा आणि पप्पा गेले.\nजाता-जाता त्यांनी मला पूर्णपणे बदलून टाकले. 2 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होते. मग थोडी थेरपी घेतली. निसर्गाशी स्वत:ला जोडून, शेताच्या काठांवर हिंडू लागले. मी भारतातील खेड्यापाड्यात राहू लागले. मी मातीच्या भांड्यात स्वयंपाक करायला सुरुवात केली, अनेक गोष्टी आणि काही लोकांना आयुष्यातून कायमचे काढून टाकले.\nआता मी तुम्हाला माझ्या आयुष्यात थोडे मागे घेऊन जाते\nमी रतन राजपूत बनण्याची गोष्ट सांगते. मी 5 बहिणींमध्ये सर्वात लहान होते. एके दिवशी मला कळलं की, आमच्या एका शेजाऱ्याने माझं नाव ठेवले आहे, तेव्हा म��ा माझ्या वडिलांना खूप राग आला. मी माझे नाव बदलले. मला वाटलं निदान मुलाचं नाव तरी ठेवता येईल. यानंतर ती बहिणीसोबत दिल्लीला आले. वडिलांना सांगितले की, आता मी इथेच शिकणार आहे, पण त्यांना काय माहीत की मी डान्सचा क्लास लावणार आहे.\nहे माझ्या बालपणीचे छायाचित्र आहे. 5 बहिणींमध्ये सर्वात लहान होते. मला लहानपणापासून नटण्याची म्हणजेच मेकअप करण्याची आवड होती.\nनृत्य किंवा अभिनयाला आमच्यात चांगले मानले जात नव्हते. जेव्हा मी कथ्थक शिकायला गेले तेव्हा गुरुजी म्हणाले की, तू चांगला डान्स करते, पण आता तू मोठी झाली आहेस. लहान वयात आली असती तर बरे झाले असते. त्या दिवशी मी खूप रडले.\nत्यानंतर मी थिएटर करायला सुरुवात केली. मंडी हाऊसमध्ये मी अनेक नाटके केली. पैसे मिळत नव्हते. मी गुरुजींना विचारले यानंतर काय कारण फक्त नाटके होत होती आणि लोक टाळ्या वाजवत होती.\nगुरुजी म्हणाले मुंबईला जा. त्यानंतर मी मुंबईत आले. सर्व सामान सोबत आणले होते जेणेकरून इथे एकही भांडे विकत घ्यावे लागले नाही. काही दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहिले. त्यानंतर मला तेथून हाकलून देण्यात आले. यानंतर माझा संघर्ष सुरू झाला. इकडे तिकडे सगळीकडे भटकले.\nअनेकवेळा घरभाडे भरायला पैसे राहत नव्हते. रुममेट म्हणायचे की, आज भाडे देणार असशील तरच रुमवर ये. टीव्ही मालकांच्या सेटवर इतर सर्व अभिनेत्रींचे ड्रेस लटकवलेले असायचे, पण माझा ड्रेस कोणीही टांगत नव्हते. सेटवर मी एकटीच होते जीचे कपडे वारंवार रिपीट होत होते. मला वाटायचे माझ्याकडे पैसे आले तर आधी कपडे विकत घेईन.\nटिफिनमध्ये रोज न्यूट्रेला भात घेऊन जात होते. प्रत्येकजण आलटून पालटून खायला आणत असल्याने मला टिफिन उघडायला संकोच वाटत असे. एकदा तर मी पहिल्यांदाच खूप फॅशनेबल बुफे पाहिला. डाळी-भाज्यांना वेग-वेगळी नावे दिलेली होती, सर्वांची ताटे भरलेली होती. मात्र, माझे ताट रिकामे होते, काय खावे तेच मला कळत नव्हते.\nमी मुंबईत असे दिवस पाहिले आहेत, पण जेव्हा कधी पप्पाचा फोन यायचा तेव्हा मी त्यांना उत्साहाने सांगायची की, हो सगळं ठीक चाललंय, खूप जेवण केलं, खूप मजा केली. सर्व काही ठीक आहे. वडिलांना सत्य सांगितले असते तर त्यांनी एक दिवसही मुंबईत राहू दिले नसते.\nरतन मुंबईत अभिनय शिकवत असल्याचे असे पप्पांनी त्यांच्या पाटण्यातील मित्रांना सांगितले. हे ऐकूण मला खूप राग आल��, आणि मी दुखी देखील झाले. मला राग आला कारण माझे वडील खोटे बोलले आणि मी दुखी: झाले कारण त्यांना माझ्यामुळे खोटे बोलावे लागले.\nमाझी पहिली टीव्ही सिरियल आली तेव्हा सगळे मला बघायला घरी टीव्हीसमोर बसले होते. बाबांचा फोन आला. ते खूप आनंदी होते म्हणाले, ‘अरे बेटा तू का थांबल नाहीस, ट्रे घेऊन निघून का गेली, अरे थांबायला हवं होतंस ना, काहीतरी बोलायला हवे होते, तरच आम्ही तुला पाहू शकलो असतो ना.’ आता यावर मी वडिलांना काय समजावणार होते. तो फक्त एक पासिंग सीन होता. पडद्यावर किती दिसायचे हे माझ्या हातात नव्हते. इतके भोळे होते माझे वडिल.\nएकदा पप्पांकडून ऐकलेली एक आठवण सांगते. ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी ‘ या चित्रपटाच्या सेटवर चर्चा सुरू होती. गाेरेगाव इम्पीरियल हाईट्स मध्ये केवळ 7,000 रुपयांचा फ्लॅट मिळतोय. ही चर्चा ऐकून मी वेडी झाले. मी लगेच म्हणाले मी पण एक घेते. नंतर माहिती मिळाली की ते 7,000 प्रति चौरस फूट होते. त्यानुसार एका फ्लॅटचे 70 लाख होत होते. मला यातले काहीच माहीत नव्हते.\nमी थेट पप्पाना फोन केला आणि म्हणाले की, पप्पा मला 70 लाख हवे आहेत. पप्पांनी स्पष्ट नकार दिला. माझ्या वडिलांकडे पैसे नसतील, हेही मी गृहीत धरले. ‘राधा की बेटियां’, ‘अगले जन्म मोहे बिटिया ही कीजो’, ‘स्वयंबर’ या सारख्या मालिका करून जेव्हा मी पैसे कमावले तेव्हा तोच 70 लाखांचा फ्लॅट मी 2 कोटींमध्ये विकत घेतला.\nएके दिवशी मला कळले की पप्पांजवळ पैसे होते, पण त्यांनी ते मला दिले नाहीत. एके दिवशी ते माझी स्तुती करत होते की, बघा आमची मुलगी किती चांगली आहे, आम्हाला कधीच पैसे मागितले नाही, हे सर्व स्वतः कमावले. तेव्हा मी त्यांच्याशी भांडले की, मी मुलगी असल्यानेच त्यांनी मला कधीच पैसे दिले नाही. तुम्हाला, वाटले असेल की मी मुलगा नाही, तुमचे पैसे परत करणार नाही. मी मुलगी असल्याने तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. अरे बापरे मी माझ्या वडिलांशी किती भांडले होते.\nएके दिवशी एका सेटवर दुसऱ्या सीनच्या तयारीत अंधार पडला. याचा फायदा घेत एका लाईटमनने मला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न केला. मी लाईट येईपर्यंत त्याचा हात पकडून ठेवला. लाईट आल्यावर मी त्याला विचारले काय करत होता तो हसला आणि म्हणाला, \"कुठे काय करत होतास तो हसला आणि म्हणाला, \"कुठे काय करत होतास\" माझा राग अनावर झाला. मी त्याला मारायला स��रुवात केली. सर्वांनी त्याला माझ्यापासून सोडवले आणि त्याला हाकलून दिले.\nमी एका पुरुष अभिनेत्याला दाखवले की, त्याने मला कसे हात लावण्याचा प्रयत्न केला. तर सगळे म्हणाले अरे तो विवाहित आहे, गरीब आहे, असे करू शकत नाही. मी सेटवरून मेकअप रूममध्ये गेले आणि बाहेर आले नाही. नंतर कळले की, त्याला कामावरून काढून टाकण्यात आले, पण तरीही सर्वांनी त्याचीच बाजू घेतली.\nएकदा ऑडिशनमध्ये एका अतिउच्च पदावर बसलेल्या वृद्धाने मला प्रपोज केले. मी त्याला म्हणाले की, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. मग तो म्हणाला माझी मुलगी पण अभिनेत्री असती तर मी पण तिच्यासोबत ही झोपलो असतो. भीतीमुळे मी अनेक महिने ऑडिशनलाच गेले नाही.\nहे मी माझ्या वडिलांना सांगितले असते तर त्यांनी एक क्षणही मला तिथे राहू दिले नसते. त्यामुळे एकटीने रडण्याशिवाय माझ्याकडे मार्ग नव्हता. वडिलांच्या इज्जतीची भीती, त्यांच्या बोलण्याची भीती, समाजाची भीती, नातेवाइकांची भीती, उपासमारीची भीती, काम न मिळण्याची भीती या सर्व गोष्टींचा मी सामना केला आहे.\nपप्पा गेल्यानंतर सर्व भीती दूर झाली. आता भुकेने मरण्याची भीती नाही. माझ्याकडे सन्मानाने जीवन जगण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. कामही येत आहे. पण आता एक वर्ष मी स्वत:ला देईन. मी थकले आहे, मला थोडी विश्रांती घ्यायची आहे.\nमी अभ्यासात आणि लेखनात कधीच हुशार नव्हते. फक्त लग्नासाठी अभ्यास करत हाेते. मला लग्नाची खूप आवड होती. मी पैजन घालीन, मी जेवण बनवीन, नवरा ऑफिसला जाईल, असे आयुष्य हवे होते, पण लग्नच होऊ शकले नाही.\nहे छायाचित्र ‘स्वयंवर-3 रतन का रिश्ता’ च्या सेटवरचे आहे. यात मी अभिनव शर्मासोबत साखरपुडा केला होता.\nएक वर्ष अभिनवसोबत रिलेशनशिपमध्ये होते, पण गोष्टी पुढे सरकल्या नाहीत. कोणतंही नातं तुटणे चांगले वाटत नाही, दोन वर्षं त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. आता तर असे झाले आहे की, आयुष्यात कोणी आले किंवा नाही आले तरी, लग्न माझ्यासाठी आवश्यक नाही.\nराध की बेटियांचा प्रोमो शूट मला अजूनही आठवतो. माझ्याकडे फक्त 50 रुपये होते. स्टुडिओत जाण्यासाठी मी कधी ऑटोने, कधी बसने तर कधी पायी लांब अंतरावर गेले. मुंबईत माझे स्थान निर्माण करण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत.\nअसे वाटले होते की, वडिलांसोबत मुलीचे नाते राहिले आहे, आता त्यांची मैत्रीण होईल. त्यांच्यासाठी 5 मुलांना व���ढवणे सोपे नव्हते. परंतु आता जेव्हा मी हे करू शकते, तेव्हा माझे वडीलच राहिले नाहीत.\nया सर्व गोष्टी रतन राजपूत यांनी दिव्य मराठी नेटवर्कच्या रिपोर्टर मनीषा भल्ला यांच्या सोबत शेअर केल्या आहेत.\nमी काझी झाले तर जसे काही कयामतच आली होती:पुरुष म्हणाले- घरी राहा, मुले जन्माला घाल; धर्म बायकांना कुठे कळतो\nजीव वाचवण्यासाठी गोमांस शिजवले:स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी मुंडन केले, फाळणीच्या आठवणींनी आजही शहारा येतो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/09/14/18376/muzaffarnagar-people-still-eats-flour-grinded-by-168-years-old-panchakki/", "date_download": "2022-12-09T08:30:23Z", "digest": "sha1:WDMGL7KMB73BTZB3QVCQB633KKKETT6Y", "length": 16435, "nlines": 135, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून मुजफ्फरनगरमध्ये 168 वर्षांपासून सुरू आहे चक्की पिसिंग.. पिसिंग.. & पिसिंग..! - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»Krushirang News»म्हणून मुजफ्फरनगरमध्ये 168 वर्षांपासून सुरू आहे चक्की पिसिंग.. पिसिंग.. & पिसिंग..\nम्हणून मुजफ्फरनगरमध्ये 168 वर्षांपासून सुरू आहे चक्की पिसिंग.. पिसि���ग.. & पिसिंग..\nदिल्ली : काही गोष्टी ऐकावे ते नवलच असतात. आता पहा ना, सध्या घरगुती आटा चक्की घेऊन घरातच पीठ बनवण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे पिठाची गिरणी हा व्यवसाय तितका जोरात चालत नाही. त्यातच या व्यवसायाला सामाजिकदृष्ट्या खूप वजन आहे असेही नाही. मात्र, तरीही उत्तरप्रदेश राज्यातल्या मुजफ्फरनगरमधील एका गावातील पिठाच्या गिरणीची न्यूज सध्या चर्चेत आहे. कारण ही वेगळी चक्की असून तब्बल 168 वर्षांपासून तिच्यामार्फत चक्की पिसिंग.. पिसिंग.. & पिसिंग.. हे कार्य अविरतपणे सुरू आहे.\nआजही उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या भोपा भागातील निर्जनी गावात पाण्यावर चालणारी पिठाची गिरणी चालू आहे. ही 168 वर्ष जुनी पिठाची गिरणी ब्रिटिशांनी 1850 मध्ये बांधली होती. ही गिरणी आजही चालू आहे आणि लोक याचे पीठ आवडीने खातात. यापासून बनवलेले पीठ पूर्णपणे थंड असते. ही भारतातील सर्वात जुनी आटा मिल मानली जाते. आतापर्यंत अनेक पिढ्या या गिरणीचे पीठ सतत खात आहेत. याची बातमी पत्रकार मिर्झा गुलझार बेग यांनी नवभारत टाईम्स या हिंदी न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे.\nया पाणचक्कीचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा कालव्यात पाणी येते तेव्हा ही यावर चालते आणि त्याचे दळलेले पीठ थंड राहते. हे पीठ चार ते सहा महिने खराब होत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या पाणचक्कीमध्ये पीठ दळण्यासाठी वापरले जाणारे दगड हे नैसर्गिक दगड आहेत. तर आजच्या गिरण्यांमध्ये विविध मसाल्यापासून बनवलेले दगड वापरले जातात. अशा स्थितीत या गिरणीचे पीठ खाल्ल्याने स्टोनसारखे इतर आजार होत नाहीत. तसेच धान्याचे सर्व गुणधर्म पीठात राहतात.\nया भागातील लोक या पाणचक्कीला आपला वारसा मानतात. सरकारनेही याकडे खूप लक्ष दिले आहे आणि या वॉटर मिलचे नूतनीकरण केले आहे. ही पाणचक्की पाहण्यासाठी लोक दुरूनही येतात, तर मुजफ्फरनगरच्या आसपासचे लोक इथे पिठाची चक्की घेण्यासाठी येतात. या गिरणीबद्दल लोकांमध्ये अशी भावना आहे की तिचे पीठ खराब होत नाही. या मिलचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथे वजनासाठी स्केल नाही. येथे दळणे 60 रुपये प्रति क्विंटल रेटने केले जाते. या मिलमध्ये ग्राहकाला स्वतःचे पीठ दळावे लागते.\nमुझफ्फरनगरच्या भोपा परिसरातील निर्गाजनी कालव्यावर बांधलेली ही मिल पाण्यावर चालते. कालव्याचे पाणी मोठ्या लोखंडी पंख्यावर पडते, जेणेकरून ते फिरतात आणि गिरणी चालू असते. येथे सहा गिरण्या आहेत. जे एका तासात सुमारे दोनशे चाळीस किलो गहू दळतात. ही मिल सिंचन विभागाच्या अंतर्गत येते, जी वार्षिक करारावर चालवण्यास दिली जाते. मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या निर्गजनीला लागून असलेल्या तीन डझनहून अधिक गावे या पाणचक्कीवर पीठ दळण्यासाठी येतात.\nब्रेकिंग : पाकिस्तानची आता गुजरातवरही वक्रदृष्टी; पहा नेमके काय म्हटलेय रेडिओ पाकिस्तानच्या अहवालात\nलाल मुंग्यांच्या चटणीने कोरोना गायब होणार.. याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने काय म्हटलेय वाचा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://wikihubmarathi.com/paris-shantata-parishad-kadhi-bharvnyat-aali/", "date_download": "2022-12-09T09:06:55Z", "digest": "sha1:QZSSCMFKWTW7W5ET2XBRTV4M7OHFLSZ3", "length": 3509, "nlines": 53, "source_domain": "wikihubmarathi.com", "title": "( History ) परिस शांतता परिषद कधी भरवण्यात आली? GK-MARATHI 2022 - WikiHubMarathi.com", "raw_content": "\n( History ) परिस शांतता परिषद कधी भरवण्यात आली\n1914 मध्ये सुरू झालेले पहिले महायुध्द 1918 मध्ये\nसमाप्त झाले होते या 4 वर्षे 3 महिने 11 दिवसा मध्ये युध्दात विजयी राष्ट्रांनी जगात शांतता प्रस्थापित करून तसेच\nहे राष्ट्र पराजित झालेले होते राष्ट्रांसोबत तह करण्याचे ठरवले\nया शांतता परिषदेत पराजित राष्ट्रांवर वेगवेगळे तह लादण्यात आलेले होते त्यापैकी व्हर्सायचा तह हा जर्मनीवर लादण्यात आला होता\nपॅरिस शांतता परिषदेचे फ्रांसचे पंतप्रधान क्लेमेन्शो अध्यक्ष हे होते . या शांतता परिषदेत 32 राष्टे सहभागी घेतला होता.\nपरिस शांतता परिषद कधी भरवण्यात आली\nपॅरिस ( परिस ) शांतता परिषद 1919 ला भरण्यात आली\nहे पण वाचा ⤵️⤵️\n👉 इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे \n👉 मोबाईलवरून Gmail अकाउंट कस बनवायचं \nfci recruitment 2022 for 5043 post | भारतीय अन्न महामंडळा मार्फत 5043 पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा जवळचे गोंड आदिवासी चे गाव कोणते\n[ भूगोल ] आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात . 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00791.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221106", "date_download": "2022-12-09T08:58:16Z", "digest": "sha1:JF3LXMNPLEO4CIKW2W4SYCDJE3FCYKHK", "length": 4605, "nlines": 74, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 6, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nभारत जोडो याञेत बीड जिल्ह्यातून २५ हजार काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक सहभागी होणार – जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख\nNov 6, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई “भारत जोडो यात्रा” ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेले एक मोठे आणि विधायक जनआंदोलन आहे, ज्याचा उद्देश नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित विभाजनवादी राजकारणा विरूद्ध देशाला एकत्र…\nमाजलगावातील व्यापाऱ्यास दिवसाढवळ्या लुटले\nNov 6, 2022 दैनिक अभिमान\nमाजलगाव :– (किशन भदर्गे) माजलगाव चे प्रसिद्ध व्यापारी उत्तम दगडूबा गडम यांना आम्हाला दान द्यायचे आहे असा बहाना करत येथील मध्यवस्तीतील हनुमान चौक मारुती मंदिरात दर्शन घेत सज्जन असल्याचा…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील ���ाजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%82%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3/", "date_download": "2022-12-09T08:40:42Z", "digest": "sha1:2VIM7HLZFZZ7UIDVS2S42IIQ2RSLGOQQ", "length": 17471, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मोदींचा झंझावात कोण रोखणार? – Janshakti Newspaper", "raw_content": "\nमोदींचा झंझावात कोण रोखणार\nमोदींचा झंझावात कोण रोखणार\nउत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा अंदाज खुद्द त्या पक्षाच्या नेत्यांनाही नव्हता. काही मोजक्या पत्रकारांनी आणि एक्झिट पोल्सनी भाजप पुढे असल्याचं दाखवलं असलं, तरी या पक्षाला 324 एवढ्या विक्रमी जागा मिळतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. सहाजिकच आता हे यश कशामुळे मिळालं याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. एका मुद्याबाबत मात्र सर्वांचं एकमत आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची रणनीती याचा परिणाम आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. आज तीन वर्षांनंतरही ती कायम आहे. याचाच पुरावा उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीने दिला आहे.\nपण, केवळ लोकप्रियता किंवा करिष्म्यावर विसंबून नरेंद्र मोदी राजकारण करीत नाहीत. त्यापाठी त्यांची निश्चित योजना आणि आडाखे असतात. एखादा उद्योजक धंद्यामध्ये 10 लाख रुपये गुंतवत असेल, तर त्याचा परतावा काय आणि कसा मिळणार याबद्दलची त्याची योजना आधीच तयार असते. मोदींच्या राजकारणात हीच व्यावसायिक दृष्टी दिसते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या तयारीला त्यांनी आणि अमित शहांनी 2014 सालीच सुरुवात केली. विविध जाती-धर्मांच्या लोकांची मोट बांधण्याच्या या प्रक्रियेला रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी मोठा हातभार लावला आहे. उत्तर प्रदेशात भाजपकडे मुख्यमंत्रीपदासाठी चांगला चेहरा नव्हता. मग मोदींच्याच चेहर्याचा प्रभावी वापर करण्यात आला. अखिलेश, मायावती आणि राहुल गांधी यांच्या राजकीय-सामाजिक समिकरणांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या विरोधात कोणतं समीकरण उपयोगी ठरेल, याचा निर्णय मोदी-शहा यांनी दोन वर्षांपूर्वीच घेतला होता. त्यानुसार पक्ष कार्यकर्त्यांच्या जिल्हावार, विभागवार बैठका घेण्यात आल्या. आवश्यक तिथे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा पत्ताही वापरण्यात आला. भाजपने एकाही मुसलमान उमेदवाराला तिकीट दिलं नाही. पण, मुस्लीम महिलांची मतं मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात तलाकचा मुद्दा उपस्थित केला. अखिलेश आणि मायावती यांनी मुस्लीम मतांची विभागणी केल्यामुळे मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झालेले दिसतात. आज 40 टक्क्यांहून अधिक मतदारांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकली आहेत. हे सगळे काही संघाचे स्वयंसेवक नाहीत, पण मोदींच्या नेतृत्त्वावर विश्वास टाकलेले मतदार आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही इथे भाजपला 42 टक्के मतं मिळाली होती. ती या निवडणुकीत टिकवण्यात मोदी-शहांना यश आलं आहे. भारतीय राजकारणाच्या दृष्टीने ही अपवादात्मक घटना आहे. कारण सत्तेत तीन वर्षे काढल्यानंतर फारच थोड्या नेत्यांची लोकप्रियता अशा प्रकारे टिकून राहिली आहे.\n जळगावच्या खटल्यात राज ठाकरें निर्दोष\nम्हणून प्रत्येकाने प्यावा ‘हर्बल टी’\nम्हणूनच राजकीय विश्लेषक आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाची तुलना जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधींशी करीत आहेत. मोदी हे नेहरू-इंदिरेनंतरचे सध्याचे सगळ्यात प्रभावी पंतप्रधान आहेत काय, या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे होय असं आहे. पण, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी हिमालयाएवढ्या चुका केल्या. 1962चं चीनचं आक्रमण नेहरूंच्या विरोधात गेलं, तर आणीबाणी लादण्याचा निर्णय इंदिराजींच्या मुळावर आला. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच नेत्याला अत्यंत सावध रहावं लागतं. सभोवताली गणंगांचा गराडा पडतो आणि जनतेशी थेट संपर्क तुटतो. सध्या तरी मोदी हे लोकांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांची कार्यपद्धती एकाधिकारशाहीची आहे यात शंका नाही. आता एवढ्या मोठ्या विजयानंतर ते अधिक कठोर होतात का, हे पहावं लागेल. त्यांच्याकडून असलेल्या विकासाच्या अपेक्षा अजून पूर्ण झालेल्या नाहीत. निवडणुका जिंकण्याचं कौशल्य त्यांनी दाखवलं आहे. पण, जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर नरेंद्र मोदींना येत्या दोन वर्षांत द्यावं लागेल.\nमोदींचा हा झंझावात कोण आणि कसा रोखणार, हा खरा प्रश्न आहे. देशातला प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस पूर्णपणे गलितगात्र झाला आहे. पंजाबमध्ये मिळालेल्या विजयाचा योग्य तो फायदा राहुल गांधींना उठवता आलेला नाही. गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही सरकार स्थापन करण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. नितिशकुमार, ममता, नवीन पटनायक, केजरीवाल यांचा प्रभाव स्वत:च्या राज्याबाहेर नाही. अशा परिस्थितीत मोदींना उत्तर देण्यासाठी भाजपविरोधकांनी एकजूट केली तरी त्याचा फायदा मोदींनाच होऊ शकतो, हे राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांचं मत लक्षात घेण्यासारखं आहे. असा फायदा इंदिरा गांधींना 1971 ते 75 या काळात झाला होता. मोदींना चोख उत्तर द्यायचं असेल तर विरोधकांना जनतेचे प्रश्न घेऊन लढावं लागेल. हस्तिदंती मनोर्यात बसून राजकीय काड्याकुड्या करता येणार नाहीत. आज मोदी निवडणुका जिंकत असले तरी देशातल्या शेतकर्यांत, कामगार वर्गात, अल्पसंख्याकांत अस्वस्थता आहे. ठोस कार्यक्रमाच्या आधारे जनतेतल्या या असंतोषाला वाट करून द्यावी लागेल. मोदींची रणनीती आणि जनतेशी संवाद साधण्याची हातोटी यांचा अभ्यास अजून विरोधकांनी केलेला दिसत नाही. म्हणूनच पाच राज्यांतल्या निवडणुकीच्या निकालानंतर बसलेल्या धक्क्यातून ते अजून सावरलेले नाहीत. डिमॉनेटायझेशनमुळे निर्माण होत असलेल्या प्रतिकुल वातावरणाला मोदींनी कसं तोंड दिलं आणि ही काळ्या पैशाविरुद्धची लढाई आहे हे गरिबांना कसं पटवलं, हे समजून घ्यावं लागेल. जनतेशी संवाद साधण्याची हीच कला नेहरू किंवा इंदिरा गांधींना अवगत होती. सेक्युलरिझमच्या बाता आजवर विरोधकांनी खूप मारल्या. निवडणूक जिंकण्याचं हत्यार म्हणून घटनेतल्या तत्त्वांचाही त्यांनी गेली अनेक दशकं वापर केला. पण, जनतेला या तत्त्वांचा अनुभव प्रत्यक्ष आयुष्यात कधीही आला नाही. म्हणूनच या देशातल्या अल्पसंख्याकांची हलाखीची परिस्थिती सुधारली नाही आणि महिलांनाही समतेचा पल्ला अजून गाठता आलेला नाही. आज भाजपने आपली रणनीती अधिक व्यापक केली आहे. गांधींपासून आंबेडकरांपर्यंत सगळे आदर्श त्यांनी आपल्या दावणीला बांधले आहेत. अशा वेळी त्यांना उत्तर देण्यासाठी विरोधकांनाही नवीन रणनीती आणि शैली यांचा शोध घ्यावा लागेल. नाहीतर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव अटळ आहे.\n‘सल्ल्याची’ पाच घरफोडी केल्याची कबूली; साडेसात लाखांचा ऐवज हस्तगत\nपॅरिसमध्ये लेटर बॉम्बचा स्फोट\n जळगावच्या खटल्यात राज ठाकरें निर्दोष\nम्हणून प्रत्येकाने प्यावा ‘हर्बल टी’\nजळगाव जिल्हा परिषदेत मोठी भरती ; ५०,०००/- ते ७०,०००/- रुपये पगार\nजनशक्ती Reader’s letter : वाचकांचे पत्र\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/10/09/19466/", "date_download": "2022-12-09T09:23:23Z", "digest": "sha1:SY7QNYIUVPMC62PKYPE3UT6UT4WEWIXK", "length": 18847, "nlines": 149, "source_domain": "mavalmitra.com", "title": "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न - MavalMitra News", "raw_content": "\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\n‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे सब सेंटर स्थापना समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्र गॅप्टर ऐयरमल आर्किटेक्ट सदीप बावडेकर आणि तळेगाव दाभाडे सब सेंटर अध्यक्ष आर्किटेक्ट अजय बवले यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.\nराष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट सी. आर. राजू ,राष्ट्रीय आर्किटेक्ट विलास,आर्किटेक्ट सतीश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी आय. आय. ए. महाराष्ट्र चॅप्टर पदाधिकारी आग आय. ए. लोणचे पदाधिकारी, आय आय एतदाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी समिती तळेगावमधील आर्किटेक्चर महाविदयालयाचे मुख्याधापक, तळेगावमधील वरिष्ठ आर्किटेक्ट शरद मोहिते, आर्किटेक्ट श्याम कोल्हटकर आणि तळेगावमधील इतर आर्किटेक्ट उपस्थित होते.\nद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाई सब सेंटरच्या अध्यक्षपदी आर्किटेक्ट अजय बवले,उपाध्यक्ष ऑर्किटेक्ट राजेश राठोड, खजिनदार आर्किटेक्ट संगीता कुवळेकर, सचिव आर्किटेक्ट प्रसाद दलाल सर्वानुमते निवड झाली. या कार्यकारिणीत आर्टिकेक्ट अमेय वाडेकर आर्किटेक्ट राजगुरव ,आर्किटेक्ट विजय दाभाडे, आर्किटेक्ट प्रियांका भेगडे, आर्किटेक्ट गौरी जाधव यांची सर्वानुमते निवड झाली.\nतळेगाव मधील नागरिकामध्ये या पेशाविषयी आणि आर्किटेक्चर विषयी जागरुकता निर्माण करणे, तसेच आर्किटेक्ट व इंजिनियर मधील फरक लोकाना समय याविषयी प्रबंधन करणे, तळेगावच्या विकासात तसेच सौंदर्यात भर घालण्यासाठी नगरपरिषदेचे सोने कल्पना मांडणे, नगरपरिषद व इतर सरकारी कार्यालयात आर्किटेक्ट व नागरिकांना येणाऱ्या समस्या एकतपणे ला देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच तळेगावमधील आर्किटेक्टसाठी व आर्किटेक्चरच्या विद्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबविणे असे या लस्येचे सेंटर स्थापन करण्यामागील उदिष्ट आहे.\nकार्यक्रमात तळेगाव दाभाडे सब सेंटर ची स्थापना कशी झाली व यामध्ये आय. आय. ए. लोणावळा सेंटरने मदत केली याची माहिती आर्किटेक्ट प्रियांका यांनी दिली. तळेगाव दाभाडे बदल आर्किटेक्ट गौरी जाधव आर्किटेक्ट भाग्यश्री कुलकर्णी-दलाल यांनी माहिती देत सादरीकरण केले. तळेगाव दाभाडे सब-सेंटर चे अध्यक्ष आर्किटेक्ट अजय बवले यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये व पुढील कामाचा आढावा मांडला .\nडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ टेक् मुख्याध्यापक आर्किटेक्ट ओंकार समुद्र यांनी भूतान मध्ये शहर आणि नगर नियोजन मध्ये महत्वाची भूमिका बजावून कसे काम केले याचे सादरीकरण करून अनुभव माडले.\nआर्किटेक्ट सी. आर. राजू यांनी सब सेंटरमधील आर्किटेक्टला या संस्थेचा तळेगाव मधील नागरिकांना कसा फायदा होईल, संस्था कोणकोणते उपक्रम व कार्यक्रम राबवू शकेल. प्रत्येक सदस्याची भूमिका आणि जवाबदारी काय असेल, एकत्रित संघटन कसे असंत संस्था पुढे कशी वाढवता येईल या विषयावर मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.\nहसन विडोज चे सहसंस्थापक मंगेश भुसारी यांनी बिल्डिंग कसा डिझाईन आणि आधुनिक खिडक्यावर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन आर्किटेक्ट गौरी आधव आर्किटेक्ट भाग्यश्री कुलकर्णी दलाल, आर्किटेक्ट सुरज अगरताल आर्किटेक्ट पाये ववले यांनी केले आणि कार्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आणि इतर उपस्थितांचे आभारप्रदर्शन आर्किटेक्ट संगीता कुवळेकर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-09T09:27:27Z", "digest": "sha1:H4IOKIPW53UHRCQ7DUJ35LF2TLZXYCGA", "length": 2777, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नुनो गोम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनुनो मिगुएल सोआर्स पेरिरा रिबिरो\n१.८१ मी (५ फु ११+१⁄२ इं)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल.\n† खेळलेले सामने (गोल).\nहा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास म���त करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ तारखेला ०८:३२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:३२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8309", "date_download": "2022-12-09T09:06:04Z", "digest": "sha1:WK4LEKEMOLW4IXL3ISKKS2AOVPFFIG6P", "length": 9767, "nlines": 103, "source_domain": "www.khaasre.com", "title": "नितीन गडकरींना तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांचे खुले पत्र.. - Khaas Re", "raw_content": "\nनितीन गडकरींना तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांचे खुले पत्र..\nin नवीन खासरे, राजकारण\nप्रति आदरणीय नितीन गडकरी साहेब\nविषय :- ‘हिजड्यानी लग्न केली तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही’ ह्या तुमच्या विधानाचा निषेध नोंदवणे बाबत…\nजय भीम, जय भारत\nसर्व प्रथम एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपणास सांगू इच्छिते कि, आपण भारतात राहतो आणि ह्या देशाचं संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या ओळखी सोबत जगण्याचा अधिकार देत, आणि हा सन्मान जर कुणी हिरावून घेत, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा उपहास करत असेल तर तो त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा नाही, तर या देशाच्या संविधानाचा उपहास आणि अनादर आहे. आणि तुम्ही हा गुन्हा केलायत. लोक प्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजांचा आदर करण आणि त्यांना सामाजिक सन्मान बहाल करणं हे तुमच कर्तव्य आहे.\nजात, वर्ग, लिंग भेदावर आधारलेल्या इथल्या पितृसत्ताक शोषणाच्या बळी पडलेल्या आपल्या समाज व्यवस्थेला या शोषणातून वर काढणं लोकप्रतिनिधींची जवाबदारी आहे. त्याच साठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे.\nहिजडा समाजाच्या अस्तित्वाचा त्यांच्यात असलेल्या मातृत्वाचा असल्या घाणेरड्या पद्धतीने उपहास म्हणून वापरणे तुम्हाला शोभले नाही. एखाद्या शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या, सामाजिक स्थरात मागासलेल्या समुदायाचा असा उपहास म्हणून वापर करण त्या समूहाचा अपमान आहे .\nखरं तर ह्या अपमानाच्या विरोधात तुमच्यावर हिजडा समूहाने मानहाणीचा दावा करायला पाहिजे, पण ह्या देशात तुमच्या सारख्या नेतृत्वनमुळे स्वातंत्र्याच्या सत्तार पंच्याहत्तर वर्षानंतरही माझ्या समूहाच्या भुकेचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून माझ्या भगिनी तुमच्यासारख्यांकडून होणाऱ्या अपमानजनक व���गणुकीलाही आपलं नशीब समजून भोगताना आणि जमाजीक अवहेलनेला सामोरे जातात… पण मी शिव, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र्रातील ‘हिजडा’ आहे.\nहो मी हिजडा आहे. त्यात अपमान वाटण्यासारखा काही नाही उलट हिजडा समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्यासारख्यानी इतिहासातून गायब केलाय, आणि त्याच इतिहासाची मी वारसदार आहे. म्हणून मी तुम्ही जो माझ्या हिजडा समूहाचा त्यांच्या लैगिकतेचा जो उपहास केला त्या कृत्याचा जाहीर निषेध करते,\nतुम्हाला निषेधाची माझी प्रमाण संवैधानिक भाषा समजेल अशी मी आशा बाळगते, आणि अनावधाने तुम्हाला किंवा तुमच्या समर्थक महानपुरुषी व्यक्ती कार्यकर्त्यांना माझं हे पत्र मिळालं तर त्यांनी ते तुम्हाला पोचवावं हि भोळी आशा बाळगते. हे पत्र तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही माफी मागाल किंवा नाही हे तुमच्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन असेल..\nकिमान परत कधी तुम्ही माझ्या आणि याचं भारताच्या समाजाचा भाग असलेल्या हिजडा समुदायाचा आदर कराल अशी भाबडी आशा बाळगते\nआपली मतदार या नात्याने मालक\nदिशा पिंकी शेख (मु.पो:- श्रीरामपूर, जिल्हा:- अहमदनगर, ता:-श्रीरामपूर)\nअंडरवर्ल्डच्या धमक्यांना न घाबरता साक्ष दिलेल्या प्रीती झिंटाचे महाराष्ट्राशी असलेले हे नाते माहिती आहे का\nमध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव)\nमध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव)\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00792.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/health/this-information-is-about-the-tandoori-roti/", "date_download": "2022-12-09T09:51:04Z", "digest": "sha1:VVXZ4QCOY2SZK2AYCA7UQIPH7RG2DQLI", "length": 8653, "nlines": 78, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "तुम्ही जर तंदुरी रोटी आवडीने खात असाल तर सावध व्हा, वाचून तुम्हालाही धक्का बसेल ! - BollyReport", "raw_content": "\nHome Health तुम्ही जर तंदुरी रोटी आवडीने खात असाल तर सावध व्हा, वाचून तुम्हालाही...\nतुम्ही जर तंदुरी ��ोटी आवडीने खात असाल तर सावध व्हा, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभारतात प्रत्येक प्रांतात , राज्यात, शहरात, किंवा गावात भाषा बदलते तसेच तेथील खाद्य संस्कृतीतही बदल होत जातो. प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपरंपरेचे एक अनोखे वैशिष्ट्य असते. या शिवाय घरात जेवण बनवायला कंटाळा आला किंवा वेळे अभावी काही जणांचे रोजचे हॉटेलमध्ये खाणे होत असते. अशावेळी सर्वाधिक मागविला जाणारा पदार्थ म्हणजे रोटी.\nआत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पदार्थ बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे रोटी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही ठिकाणी गव्हापासुन तयार केलेली तवा रोटी असते. तर काही ठिकाणी बाजरीची, ज्वारीची मक्क्यापासुन तयार केलेली रोटी सुद्धा असते. त्यातही सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे नान आणि तंदुरी रोटी.\nतंदुरी रोटी ही सर्वांचीच आवडती असते. हॉटेल मध्ये गेल्यावर बहुतेक जण भाजी सोबत गरमागरम तंदुरी रोटी ऑर्डर करतात. या रोटया तंदुर मध्ये भाजल्या जातात त्यामुळे त्या खाताना कोळश्याचा स्वाद लागत असतो. पण तुम्हाला तंदुरी रोटीचे दुसरे सत्य माहित आहे का..\nजी तंदुरी रोटी सर्व आवडीने खातात तीचे सत्य माहित पडल्यावर कदाचित लोक ती सोडुन तवा रोटी खाणेच पसंत करतील. खरेतर तंदुरी रोटी ही आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. ती खाल्यावर शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. ती बनवण्याची पद्धतच मुळात तिला हानिकारक बनवत असते. तंदुरी रोटी या मैद्यापासुन तयार करतात. मैदा हा अनेक आजारांना निमंत्रण देणारा घटक आहे.\nमैदा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवतो. मैद्यात ग्लाइसेमिक इंडेक्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे डायबेटीस होण्याची शक्यता वाढते. आणि एकदा का डायबेटीस झाला तर इतर आजार देखील शरीराला घेरतात. त्यामुळेच ज्यांना शुगरचा त्रास असतो अशा व्यक्तींनी तंदुरी रोटी खाणे टाळले पाहिजे. तंदुरी रोटीत ११० ते १५० कॅलरीज असतात. त्यामुळे तिचे शक्य तितके कमी सेवन करा. मैदा हा ह्रदयासाठी सुद्धा हानिकारक असतो. त्यामुळे ह्रदयासंबंधित विकार होण्याची शक्यता असते. म्हणुन ह्रदयासंबंधित विकार असलेल्यांनी सुद्धा तंदुरी रोटी खाणे टाळावे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleसलमान खानने वापरलेला हा टॉवेल विकण्यासाठी तब्बल लागली एवढी बोली, वाचून थक्क व्हाल \nNext articleकमाईच्या बाबतीत पतीपेक्षाही आहे अव्वल, एकटी आहे तब्बल एवढ्या करोड संपत्तीची मालकीण \nदबलेल्या नसा या ५ घरगुती आयुर्वेदिक उपायांनी होतील मोकळ्या, जाणून घ्या \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00793.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bettercotton.org/mr/where-is-better-cotton-grown/bci-is-helping-cotton-farmers-in-madagascar-to-improve-their-farming-practices/", "date_download": "2022-12-09T09:34:34Z", "digest": "sha1:SCGQZUBV5EYKQ3FVY4CEOEMHNYC4SXMP", "length": 29294, "nlines": 290, "source_domain": "bettercotton.org", "title": "मादागास्करमधील उत्तम कापूस - उत्तम कापूस", "raw_content": "\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता\nलोगोच्या मागे काय आहे\nआम्हाला निधी कसा दिला जातो\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nबेटर कॉटन हा कापूससाठी जगातील आघाडीचा शाश्वत उपक्रम आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना, कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.\n'उत्तम' परिभाषित करणे: आमची तत्त्वे आणि निकष\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nकेवळ 10 वर्षांमध्ये आम्ही जगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम बनलो आहोत. आमचे ध्येय: पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्संचयित करताना कापूस समुदायांना टिकून राहण्यास आणि भरभराट करण्यास मदत करणे.\nजिथे उत्तम कापूस पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA)\nआज जगभरातील 24 देशांमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो आणि जागतिक कापूस उत्पादनात 20% वाटा आहे. 2020-21 कापूस हंगामा��, 2.2 दशलक्ष परवानाधारक शेतकऱ्यांनी 4.7 दशलक्ष मेट्रिक टन उत्तम कापूस पिकवला.\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकीटकनाशके आणि पीक संरक्षण\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nआज बेटर कॉटनचे 2,400 पेक्षा जास्त सदस्य आहेत, जे उद्योगाची व्यापकता आणि विविधता दर्शवतात. शाश्वत कापूस शेतीचे परस्पर फायदे समजणाऱ्या जागतिक समुदायाचे सदस्य. ज्या क्षणी तुम्ही सामील व्हाल, त्या क्षणी तुम्हीही याचा भाग व्हाल.\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nकापूस आणि त्याची शेती करणाऱ्या लोकांसाठी निरोगी शाश्वत भविष्य हे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येकाच्या हिताचे आहे हा बेटर कॉटनचा पाया आहे.\nतुम्ही जे शोधत आहात ते शोधण्यात आम्हाला मदत करूया\nसाठी परिणाम {वाक्यांश} ({परिणाम_काउंट} of {परिणाम_गणना_ एकूण})\nप्रदर्शित करीत आहे {परिणाम_काउंट} च्या परिणाम {परिणाम_गणना_ एकूण}\nहोम पेज » जिथे उत्तम कापूस पिकवला जातो » मादागास्करमध्ये उत्तम कापूस\nशेती हा मादागास्करच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे, जीडीपीच्या सुमारे 30% वाटा आहे आणि कोणत्याही वेळी केवळ एक लहान भूभाग (सुमारे 75%) लागवडीत असूनही सुमारे 5% लोकांना रोजगार देते.\nव्हॅनिला आणि कॉफीसह कापूस हे मादागास्करमधील मुख्य नगदी पिकांपैकी एक आहे. देशातील बहुतांश कापूस हे अल्पभूधारक शेतकरी घेतात, सामान्यत: एक हेक्टरपेक्षा कमी जमिनीवर लागवड करतात. मादागास्करमधील आमचे अंमलबजावणी भागीदार, Tianli Agri, जागतिक बँकेसारख्या भागीदारांच्या समर्थनासह देशातील कापूस क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणाऱ्यांपैकी एक आहे.\n2018-19 कापूस हंगामात, 663 परवानाधारक उत्तम कापूस शेतकऱ्यांनी अत्सिमो-आंद्रेफाना प्रदेशातील तुलेर येथे 700 हेक्टर जमिनीवर 2,000 टन बेटर कॉटन लिंटचे उत्पादन केले. मादागास्करच्या एकमेव उत्पादक युनिटने 2019-20 मध्ये उत्तम कापूस परवाना मिळवला नाही आणि म्हणूनच या हंगामासाठी शेतकरी, क्षेत्र आणि उत्पादनाची आकडेवारी शून्य आहे.\nमेडागास्करमधील उत्तम कापूस भागीदार\nमादागास्करमधील बेटर कॉटनचा अंमलबजावणी करणारा भागीदार तिय��नली अॅग्री आहे. 2019 मध्ये, Better Cotton आणि Tianli Agri यांनी मादागास्करमधील कापसाचे प्रोफाइल वाढवण्यासाठी आणि उत्तम कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विकण्यासाठी अधिक बाजारपेठेच्या संधी निर्माण करण्यासाठी पावले उचलली. बेटर कॉटन आणि टियानली अॅग्री देशाच्या कापूस भागधारकांशी संबंध निर्माण करत आहेत आणि उत्तम कापूस सदस्य बनण्याचे फायदे सामायिक करत आहेत, उत्तम कापूस सोर्सिंग करत आहेत आणि अधिक शाश्वत शेती पद्धतींना पाठिंबा देत आहेत.\nमादागास्कर एक उत्तम कापूस आहे मानक देश\nशोधा याचा अर्थ काय\nमानक वि समतुल्य मानक देश\nउत्तम कापूस मानक देश\nज्या देशांमध्ये BCI च्या ऑन-द-ग्राउंड अंमलबजावणी भागीदारांद्वारे बेटर कॉटन स्टँडर्ड सिस्टम थेट लागू केली जाते.\nउत्तम कापूस समतुल्य मानक देश\nज्या देशांची स्वतःची मजबूत शाश्वत कापूस मानके आहेत, ज्यांना उत्तम कापूस मानकांविरुद्ध बेंचमार्क केले गेले आहे आणि समतुल्य म्हणून ओळखले गेले आहे.\nमादागास्करमध्ये कोणते प्रदेश चांगले कापूस पिकवतात\nअॅट्सिमो-आंद्रेफाना प्रदेशात तुलियरमध्ये उत्तम कापूस पिकवला जातो.\nमादागास्करमध्ये उत्तम कापूस कधी पिकवला जातो\nनोव्हेंबर ते जानेवारी या काळात कापसाची पेरणी केली जाते आणि एप्रिल ते जुलैमध्ये कापणी केली जाते.\nमादागास्करमध्ये, कापूस शेतकरी त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पावसावर अवलंबून असतात. तथापि, गेल्या दोन दशकांत, तापमान वाढले आहे, आणि पाऊस क्वचितच झाला आहे आणि पारंपारिक वाढत्या हंगामात खूप नंतर झाला आहे. हवामान बदलाचा अर्थ असा आहे की शेतकरी ज्या भागात कापूस पेरू शकतात ते क्षेत्र कमी होत आहे आणि कीटकांचा दाब ही पुनरावृत्ती होणारी समस्या आहे. याला जोडून, अॅलिझे वारा मागील वर्षांपेक्षा दुप्पट लांब वाहतो, पोषक तत्वांनी युक्त वरची माती विस्थापित करतो आणि शेतकऱ्यांच्या मातीच्या आरोग्याच्या आव्हानांमध्ये भर घालतो. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अधिक सेंद्रिय आणि खनिज खतांचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पद्धती सुधारण्यास मदत करण्यासाठी Tianli Agri कार्यरत आहे.\nबालमजुरी रोखण्यात मदत करण्यासाठी, आमचा अंमलबजावणी करणारा भागीदार महिला संघटना आणि स्थानिक शाळांसोबत शिक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करतो. शिक्षण आणि ���रोग्य सेवा तसेच सुरक्षित पाणी यांच्या प्रवेशाचा विस्तार करण्यासाठी सामूहिक कृतीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी लोकसंख्या आणि महिला, बाल संरक्षण आणि सामाजिक कृती मंत्रालयासोबत काम करण्यास सुरुवात केली आहे.\nआमच्या नवीनतम मधील बेटर कॉटन प्रोग्राममध्ये सहभागी होऊन शेतकरी अनुभवत असलेल्या परिणामांबद्दल अधिक जाणून घ्या शेतकरी परिणाम अहवाल.\nमादागास्करमधील उत्तम कापूस शेतकर्यांसह हवामान बदलाच्या अग्रभागी\nटिकाव हवामान बदल शेती मेडागास्कर टिकाव प्रशिक्षण\nआमच्या उत्तम कापूस प्रशिक्षणाद्वारे, आम्ही हे देखील शिकलो आहोत की झाडे जैवविविधता वाढण्यास मदत करतात. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताच्या आसपास फळझाडे लावावीत आणि फळे निर्माण करावीत आणि सावली निर्माण करावी. यामुळे आपल्या शेतात आणि त्याच्या आजूबाजूला जैवविविधता वाढते आणि त्यामुळे उत्पन्न आणि नफा वाढू शकतो\nउत्तम कापूस शेतकरी मिशेल पॉल\nजर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असेल, भागीदार बनायचे असेल किंवा तुम्ही बेटर कॉटनची शेती करण्यास इच्छुक शेतकरी असाल तर संपर्क फॉर्मद्वारे आमच्या टीमशी संपर्क साधा.\nआमची उद्दिष्टे आणि धोरण\nलोगोच्या मागे काय आहे\nकिरकोळ विक्रेता आणि ब्रँड सदस्यत्व\nपुरवठादार आणि उत्पादक सदस्यत्व\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\n'उत्तम' परिभाषित करणे: आमचे मानक\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे: क्षमता वाढवणे\nअनुपालन आणि सतत सुधारणा प्रदर्शित करणे: आश्वासन कार्यक्रम\nपुरवठा आणि मागणी जोडणे: कस्टडीची साखळी\nविश्वासार्ह कम्युनिकेशन्सचे समर्थन करणे: दावा फ्रेमवर्क\nपरिणाम आणि प्रभाव मोजणे: देखरेख, मूल्यमापन आणि शिक्षण\nकृषी समुदायांमध्ये गुंतवणूक: उत्तम कापूस वाढ आणि नवोपक्रम निधी\nफील्ड स्तर परिणाम आणि प्रभाव\nपरिणाम आणि प्रभाव प्रदर्शित करणे\nकापूस कुठे पिकवला जातो\nएकाधिक आफ्रिकन देश (CmiA आणि SCS)\nउत्तम कापूस तत्त्वे आणि निकष: पुनरावृत्ती\nसंसाधने - उत्तम कापूस परिषद 2022\nउत्तम कापूस कार्यक्रमात सहभागी व्हा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nउत्तम कापूस डेटा गोपनीयता धोरण\nजगातील सर्वात मोठा कापूस टिकाव कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला जाणून घ्य��यचे आहे का नवीनतम घडामोडींसह अद्ययावत रहा आणि नवीन BCI त्रैमासिक वृत्तपत्रामध्ये BCI शेतकरी, भागीदार आणि सदस्यांकडून ऐका. BCI सदस्यांना मासिक सदस्य अद्यतन देखील प्राप्त होते.\nखाली काही तपशील द्या आणि तुम्हाला पुढील वृत्तपत्र प्राप्त होईल.\nहे पृष्ठ सामायिक करा\nफेसबुक ट्विटर संलग्न ई-मेल\nआम्ही आमच्या साइटवर आणि ट्रॅकिंगच्या उद्देशाने तुमचा अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरतो. आमची वेबसाइट वापरणे सुरू ठेवून तुम्ही आम्हाला तसे करण्याची परवानगी देता. कुकीज आणि निवड रद्द करण्याच्या पर्यायांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया आमचा संदर्भ घ्या कुकी आणि डेटा गोपनीयता धोरण.\nजीडीपीआर कुकी सेटिंग्ज बंद करा\n3 रा पक्ष कुकीज\nही वेबसाइट कुकीज वापरते जेणेकरून आम्ही शक्य तितका सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करू शकू आपल्या ब्राउझरमध्ये कुकी माहिती संग्रहित केली जाते आणि आपण आमच्या वेबसाइटवर परत येतो तेव्हा आपल्याला ओळखणे आणि आपल्याला सर्वात मनोरंजक आणि उपयुक्त असलेल्या वेबसाइटचे कोणते विभाग आपल्याला समजून घेणे हे आमच्या संघाला मदत करण्यासारख्या कार्य करते.\nकाटेकोरपणे आवश्यक कुकी नेहमीच सक्षम असली पाहिजे जेणेकरून आम्ही कुकी सेटिंग्जसाठी आपली प्राधान्ये जतन करू शकू.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nआपण ही कुकी अक्षम केल्यास आम्ही आपली प्राधान्ये जतन करू शकणार नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण या वेबसाइटला भेट देता तेव्हा आपल्याला पुन्हा कुकीज सक्षम किंवा अक्षम करण्याची आवश्यकता असेल.\n3 रा पक्ष कुकीज\nसाइटवर अभ्यागतांची संख्या आणि सर्वात लोकप्रिय पृष्ठे यासारखी निनावी माहिती संकलित करण्यासाठी ही वेबसाइट गूगल ticsनालिटिक्सचा वापर करते.\nही कुकी सक्षम ठेवल्याने आमची वेबसाइट सुधारण्यात मदत होते.\nकुकीज सक्षम किंवा अक्षम करा\nकृपया आधी कडकपणे आवश्यक कुकी सक्षम करा जेणेकरून आम्ही तुमची प्राधान्ये जतन करू शकू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221108", "date_download": "2022-12-09T08:28:00Z", "digest": "sha1:HJEDO32RHHWG4O3GTNMY7LB774FPX4LD", "length": 3830, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 8, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nआयपीएस बी धीरज कुमार यांची दमदार एन्ट्री काळ्या बाजारात जाणारा 38 लाखाचा तांदळासह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त\nNov 8, 2022 दैनिक अभिमान\nमाजलगाव :– (किशन भदर्गे) य��थील नव्याने सुरू झालेले आयपीएस अधिकारी बी धीरजकुमार बच्चू यांनी आपली दमदार एन्ट्री करून माजलगावकरांना गुन्हेगारांना दिला आहे तालुक्यातील तालखेड फाटा येथे गुजरात येथील काळया…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/a-third-scam-against-hassan-mushrif-will-come-out-kirit-somaiya-warns-121092100062_1.html", "date_download": "2022-12-09T08:37:32Z", "digest": "sha1:6XHKOJVQOEXT3SI6KJKJ7PRPZVPVWLW4", "length": 16856, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्याविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे ईडी कार्यालयात सादर - a-third-scam-against-hassan-mushrif-will-come-out-kirit-somaiya-warns | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nखासदार उदयनराजे भोसले यांचे कोरोनाबाबत अजब वक्तव्य\nसोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तब्बल 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल\nनिवडणूक आयोगाकडून भाजपच्या 12 आमदारांना दिलासा\nNew Air Chief Marshal: एअर मार्शल व्ही आर चौधरी हे देशाचे पुढील हवाई प्रमुख असतील\nनरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर संतांमध्ये रोष, काय आहे प्रकरण\nहसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे. शेल कंपन्यांद्वारे म्हणजे ज्या कंपन्या अनेक वर्षांपूर्वी बंद झाल्या आहेत, त्याच्यात बोगस अकाउंट उघडायचं, त्यात पैसे टाकून कारखान्यात आले. आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला होता, इतकंच नाही तर राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला आणखी आर्थिक मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते, या सगळ्याचा सातबारा ईडीला दिल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.\nहसन मुश्रीफ आणि परिवाराने घोटाळ्याचा पैसा या दोन साखर कारखान्यांमध्ये गुंतवले आहेत, त्या संबंधी तपास सुरु आहे, या तपासाला गती मिळावी यासाठी आपण ईडीकडे कागदपत्र जमा केली आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होण���र आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nकन्नड रक्षण वेदिके : बेळगावात हिंसक आंदोलन करणारी ही संघटना काय आहे\nदीपाली जगताप महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या मुद्यावरून कर्नाटकातील ‘कन्नड रक्षण वेदिके’ ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. संघटनेकडून कधी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांवर हल्ला होताना दिसतो तर कधी गाड्यांना काळं फासलं जातं. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे दोन मंत्री शंभुराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमाप्��श्नाचे समन्वयक म्हणून बेळगाव येथे आपला दौरा जाहीर केला आणि इकडे बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके संघटना आक्रमक झाली.\nलग्नातील सिलिंडर स्फोटात मृत्यू\nजयपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी एका लग्न समारंभात दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन मुलांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, लग्नाच्या मेजवानीची तयारी सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गॅस सिलेंडरमध्ये गळती झाल्याने मोठा स्फोट झाला. ज्या घरामध्ये लग्न होत होते त्याचा काही भागही स्फोटामुळे कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-12-09T09:11:14Z", "digest": "sha1:SDCAGXROI4S3U2KRYSV72QSR6WEHBTU4", "length": 4506, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२६१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १२६१ मधील जन्म\n\"इ.स. १२६१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22044/", "date_download": "2022-12-09T08:27:33Z", "digest": "sha1:S7HNHPUZ2NOLFOOG7GK6VRB2PPOB7YFU", "length": 14446, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "औंध – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्र���निकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nऔंध : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थल. लोकसंख्या ४,९७४ (१९७१). हे सातारा शहराच्या आग्नेयीस ४२ किमी. वसलेले असून पंतप्रतिनिधींच्या भूतपूर्व जहागिरीची राजधानी होती. राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत (१६९० च्या सुमारास) सातारा जिल्ह्यातील किन्हई गावच्या त्र्यंबक कृष्णाजी कुलकर्णी यास प्रथम पंतप्रतिनिधीची वस्त्रे मिळाली [→ औंध संस्थान]. गाव खोलगट भागात वसलेले असून त्याच्या उत्तरेस व पूर्वेस टेकड्या आहेत. त्यांपैकी २४४ मी. उंचीच्या मूळपीठ टेकडीवर पाच बुरुजांची तटबंदी असलेले पंतप्रतिनिधींच्या श्री भवानी कुलदेवतेचे पुरातन भव्य देऊळ आहे व गावातील श्री यमाई मंदिराशेजारी सुबक नक्षीकाम असलेली दीपमाळ आहे. दीपमाळेचा चौथरा ४·५ मी. व्यासाचा व एकूण उंची १८ मी. असून तिच्यावर १७६ दिवे लावता येतात. पौषी पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. मूळपीठ टेकडीवर प्रसिद्ध ‘श्री भवानी संग्रहालय’ हे सरकारी वस्तुसंग्रहालय आहे. गावात पूर्वीच्या संस्थानिकांचा प्रेक्��णीय वाडा व त्याच्याशेजारी श्री यमाई देवीचे मंदिर आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/central-government-declares-pfi-as-unlawful-association-scsg-91-3155771/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-12-09T09:29:02Z", "digest": "sha1:XITG6V3T2Z5V3QYJDS7TSTHM4WOUJYQR", "length": 24978, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महत्त्वाची बातमी! 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी... | PFI Declared as Unlawful Association Under UAPA scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी…\nमागील गुरुवारी ‘एनआयए’ने १५ राज्यांत छापे घालून ‘पीएफआय’चे १०६ कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली होती.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय\nपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सीमी’चे सदस्य असल्याची माहिती दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहेत.\nनक्की वाचा >> मोदी सरकारने PFI वर बंदी घातल्यानंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा उल्लेख करत राम कदम म्हणाले, “आता देशात काँग्रेसचं…”\nरिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन अॅण्ड रिहॅब फाउंडेशन (केरळ) या संस्थांवरही पीएफआयबरोबर बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घालण्यात आली आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nअग्रलेख : अधर्मयुद्धाचा बीमोड\n‘पीएफआय’ ही संघटना म्हणजे समस्त इस्लामी नव्हेत. तिचा प्रतिवाद आणि प्रतिकार करण्यासाठी त्या धर्मातील नेमस्तांचे हात बळकट करावे लागतील..#PfiRaids #PFI #PFICrackdown #Editorial #लोकसत्ता_अग्रलेख #Editorial @girishkuber\nमंगळवारी तपास यंत्रणांनी या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. यात महाराष्ट्रासह सात राज्यांत छापेमारी करण्यात आली. दिवसभरामध्ये तब्बल १७० जणांना अटक करण्यात आल्यानंतर आज पहाटेच्या सुमारास ही संघटना बेकायदेशीर असल्याची घोषणा केंद्रातील मोदी सरकारने केल्याचं वृत्त एएनआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. मागील गुरुवारी ‘एनआयए’ने १५ राज्यांत छापे घालून ‘पीएफआय’चे १०६ कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक केली होती. या कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात पोलिसांसह तपास यंत्रणांनी मंगळवारी महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, गुजरात, आसाम आणि मध्य प्रदेश या राज्यांत दिवसभर छापे घातले. आज पहाटे एएनआय़ने केलेल्या ट्वीटनुसार, “केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संस्थांना बेकायदेशीर घोषित केलं आहे. तात्काळ प्रभावाने हा निर्णय लागू होत असून तो पुढील पाच वर्षांसाठी असेल.”\nराष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) पोलिसांनी मंगळवारी पुणे, नांदेड, औरंगाबाद, नगर, संगमनेर, मिरज, ठाण्यात छापे टाकून ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कालच दिवसभरात महाराष्ट्र आणि आसाममध्ये या संघटनेच्या प्रत्येकी २५ जणांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५७ जणांना, दिल्लीत ३० जणांना, मध्य प्रदेशात २१ जणांना तर गुजरातमध्ये पीएफआयच्या १० जणांना अटक करण्यात आली. कर्नाटकमध्येही काही जणांवर कारवाई करण्यात आली.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभारत-जपान मैत्रीत आबे यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी यांची श्रद्धांजली; अंत्यसंस्कारांस जगभरातील नेते\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\n निर्दयीपणे कुत्र्याला त्रास देणाऱ्याला गाईने शिकवला धडा; पाहा घटनेचा थरारक Video\nमुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक\nENG vs PAK 2nd Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमा���ल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\n“तू खरोखरच…”; घरच्याच लोकांनी विरोधकाचा प्रचार करुनही BJP च्या तिकीटावर पत्नीने विजय मिळवल्यानंतर रविंद्र जडेजाची खास पोस्ट\nराज्यपालांचे शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान : “पंतप्रधानांना प्रकरणाच्या तीव्रतेची कल्पना, लवकरच…”, मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया\nKhakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nVideo: एक पक्ष, तीन राज्य, तीन निकाल… हिमाचल, गुजरात, दिल्ली पालिका निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर…\n बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral\nमुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान\nपंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्र्ह बँकेच्या वकिलांचा दावा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00794.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3092", "date_download": "2022-12-09T09:37:20Z", "digest": "sha1:YCBD43P35TGS27ZE64MJHXXKWQVBJQJG", "length": 31106, "nlines": 97, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स\nपुस्तकपरीक्षण: नॉट ओन्ली पोटेल्स (चार सत्यकथा)\nप्रकाशनकाल: पहिली आवृत्ती: ७ ऑगस्ट २०१०\nइडली, ऑर्किड आणि मी, एक असतो बिल्डर, ही तो ’श्री’ची इच्छा व मुंबईचा अन्नदाता, या लोकप्रिय पुस्तकांचे शब्दांकन; ’लेगॉसचे दिवस’ हे आत्मकथन; आभाळमाया, अभिलाषा, ऊनपाऊस, अर्धांगिनी इत्यादी मालिकांचे संवादलेखन; याशिवाय कथा, कादंबरी इत्यादी विपुल साहित्याचे सृजन करणार्या शोभा बोंद्रे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले हे पुस्तक वाचनीय आहे. एकदा हातात धरल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय सोडवत नाही इतके ते सुरस झालेले आहे.\nमुळात ज्या चार सत्यकथा सांगायला घेतलेल्या आहेत, त्या पूर्णतया सत्य स्वरूपात कथन करण्याचे धोरण अखेरपर्यंत अबाधित राखल्याने, लिखाणास तथ्यात्मक वैधता प्राप्त झालेली आहे. \"गुजराथी माणूस व्यवसायात हमखास यशस्वी होतो. इथे परदेशातही. ह्याचे कारण काय ते विशद करणार्या, शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा ते विशद करणार्या, शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा \" अशीच ह्या पुस्तकाची जाहिरात मलपृष्ठावर केलेली दिसून येते; आणि ती सार्थ आहे.\nमोटेल्स म्हणजे अमेरिकेतील स्वस्त आणि मस्त अशी, हायवेच्या कडेला असलेली, राहण्याची सोय. शहरभागात वसवलेल्या हॉटेल्सपेक्षा यांचे दर तुलनेने कमी असतात. जेव्हापासून अमेरिकेतल्या मोटेल्सच्या व्यवसायात गुजराती लोक बहुसंख्येने शिरले, तेव्हापासून लोक मोटेल्सना पोटेल्स म्हणू लागले. कारण या गुजराती लोकांतील बहुतांश लोक ’पटेल’ असत. तेव्हा पटेल म्हटले की केवळ पोटेल्स. हा समज रुजू झाला.\nमात्र, पटेल लोक आता त्याच्याही पलीकडे जाऊन इतर व्यवसायात आपले बस्तान बसवू लागलेले दिसून येतात. एवढेच नव्हे तर, त्या त्या नव्या व्यवसायांत दैदिप्यमान यशही मिळवून दाखवत आहेत. परक्या देशात, परक्या व्यवसायांत जिद्दीने आणि अपार कष्टाने आपली ओळख निर्माण करत आहेत. परदेशातील लोकप्रतिनिधी होऊन परदेशांतील नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरण्याची किमया करून दाखवत आहेत. हे अधोरेखित करण्याकरताच ह्या पुस्तकाचे नाव ठेवलेले आहे \"नॉट ओन्ली पोटेल्स\"; आणि तेही पूर्ण अर्थाने सार्थ ठरले आहे.\nपुस्तकाचे मनोगत लिहितांना त्या म्हणतात, \"अमेरिकेतल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसंबंधी काही माहिती आणि आकडेवारी प्रकाशित झालेली होती. त्यात म्हटले होते की, अमेरिकेतल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोटेल्स आणि हॉटेल्स एकत्रित धरून सुमारे त्रेपन्न हजार प्रॉपर्टीज येतात. त्यांपैकी ५०% हून अधिक प्रॉपर्टीज भारतीयांच्या आहेत. त्यातही बहुतांश गुजराती आणि त्यातील ९९% पटेल. या प्रॉपर्टीजची किंमत आहे, चाळीस बिलियन डॉलर्स. त्यांचे मालक वर्षाला सातशे मिलियन डॉलर्स इतक�� कर भरतात. त्यांच्या व्यवसायात सुमारे दहा लाख कर्मचारी काम करतात. आज पटेल हे नाव केवळ मोटेल्सशी जोडलेले नाही तर हिल्टन, मॅरिऑट, स्टारवूड, हॉलिडे इन अशा अनेक नामांकित पंचतारांकित हॉटेल्सचे मालक आहेत पटेल. \"\nपहिली गोष्ट आहे मोहनभाई पटेल यांची. तिचे नाव ’वर्तुळाचे दुसरे टोक’. १९५८ साली हिमालयन ड्रग कंपनीची, औषध भरण्याच्या अल्युमिनमच्या ट्यूब्जची ऑर्डर मिळवून त्यांनी व्यवसायाचा पाया घातला. मेटलबॉक्स ह्या भारतातील विख्यात ब्रिटिश कंपनीच्या एकाधिकारशाहीस धुळीला मिळवत, आत्मविश्वासाने पदार्पण करणार्या मोहनभाईंनी, १९८० साली, अशा ट्यूब्ज बनवणार्या जगातील सर्वात मोठ्या उद्योगात आपली कंपनी कशी परिणत केली त्याची ही यशोगाथा आहे.\nउमेदवारीच्या वर्षांत आय. सी. एस. होण्याकरता लंडनला गेलेले मोहनभाई, त्या वर्षीपासूनच ती परीक्षा लंडनमध्ये घेणे बंद होणार असल्याने, त्यांच्या आय. सी. एस. होण्याची शक्यता उरली नाही. म्हणून खूपच निराश झाले होते. अगदी भारतात परत जावे काय या विचारापर्यंत. पण मग त्यांनी बॅरिस्टर होण्याचे ठरवले. मात्र अखेरीस ते इलेक्ट्रिकल इंजिनियर झाले. कसे ती कथा लेखिकेने अतिशय सुरस सादर केलेली आहे.\nपुढे टाटांच्या कंपनीत अनेक वर्षे नोकरी, इनॅमल्ड रिफ्लेक्टर्सच्या व्यवसायात पाय रोवणे, अल्युमिनमच्या कोलॅप्सिबल ट्यूब्जच्या व्यवसायात प्रवेश, मग ऑप्थल्मिक नोझल ट्यूब्जची निर्मिती अशी यशाची शिखरे त्यांनी पादाक्रांत केली. पण ऑप्थल्मिक नोझल ट्यूब्जची निर्मिती सुरू करतांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीस वेळेला डाय तुटल्याने सामान्य माणूस असता तर खचूनच गेला असता. पण त्यातूनही त्यांनी धीराने मार्ग काढला. पुढे मोहनभाईंनी \"सुपा फार्म\" कसे निर्माण केले आणि स्वतः आदिवासी नसलेला \"आदिवासी उत्कर्ष मंडळाचा\" एकमेव सदस्य, तसेच अध्यक्षही कसे झाले ती कथाही लेखिकेने सुरस वर्णन केलेली आहे.\nकथेचे नाव \"वर्तुळाचे दुसरे टोक\" असे का दिले, याचे मात्र समाधानकारक स्पष्टीकरण कथेत कुठेही सापडत नाही.\nबडोदा विद्यापीठातून इंजिनियर होऊन, अमेरिकेतील सिव्हिल इंजिनियरींगमधील उच्च पदवी प्राप्त करून, पूल बांधणार्या एका कंपनीत नोकरीला लागलेले दलपत पटेल आणि त्यांचे बंधू मगन पटेल यांची गोष्ट, दुसरी आहे. \"मोटेलवाला झाला मेयर\". १९७० मध्ये या बंधुंनी ए�� मोटेल खरेदी केले. ते व्यवस्थित चालवले. तेव्हापासून मग गुजराथी लोक मोटेलच्या व्यवसायात धडाधड उतरू लागले आणि त्यावरूनच मग ’पोटेल’ हे नावही उदयास आले. त्यांच्या व्यावसायिक यशाचा मागोवा घेत घेत, लेखिकेने दीड वर्षे अनेक गुजराथी लोकांच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक सिद्ध केलेले आहे. दलपत पटेल पुढे डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून न्यू जर्सीतल्या मॅन्सफिल्ड काऊंटीत, एकूण मतदानाच्या ६१% मते मिळवून कमिटीवर निवडून आले. पुढे नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्यांनी असे काम केले की लोक, \"अवर मेयर हॅज डन अ गुड जॉब\" असे म्हणत असत. ही सर्वच कहाणी लेखिकेने सुसंगत सादर केलेली आहे.\nतिसरी गोष्ट आहे \"लाईफ ऑफ अ सेल्समन. \" बडोदा विद्यापीठातून रसायनशास्त्रात एम. एस. सी. केलेल्या जयदेव पटेल यांना अमेरिकेत नोकरी मिळेना झाली. मुलाच्या संगोपनाच्या कर्तव्य भावनेने प्रेरित होऊन, काहीसे अबोल असणारे जयदेव विमा एजंटचा व्यवसाय करण्यास तयार झाले. त्या निर्णयाने त्यांच्या पत्नी पूर्णिमा यांना रडू फुटले. अबोल जयदेव, लोकांच्या गळ्यात पॉलिसी कशी काय मारू शकेल आणि मग त्यावर आपला चरितार्थ तो कसा चालणार, या सार्थ शंकेपोटी त्यांनी जयदेवला दुसरा कुठलाही व्यवसाय करायला सांगितले. मात्र जयदेव बधला नाही.\nपुढे दरवर्षी आपलेच, विमा-विक्रीचे नवनवीन उच्चांक मोडीत काढत जयदेव \"आदर्श विमा एजंट\" बनला. १९९२ साली वॉलस्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेतला क्रमांक एकचा विमा एजंट म्हणून जयदेवची सविस्तर माहिती छापून आली. जयदेव आणि पूर्णिमाच्या निवेदनात्मक लिखाणातून लेखिकेने ही सारीच कहाणी पुन्हा उभी केली आहे. अखेरीस गुजराथमधील सोजित्रा या आपल्या मूळ गावी कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या शाळेचा कसा जीर्णोद्धार केला तेही वर्णन मुळातच वाचावे असे, हृद्य केलेले आहे. लेखिकेच्या साहित्यिक सादरीकरणाची सर, माझ्या रूक्ष परीक्षणास कशी बरे येईल. तेव्हा ते मुळातच वाचलेले चांगले.\nशेवटली \"नॉट ओन्ली पोटेल्स\" ही गोष्ट मात्र पटेलांची नाही. ती आहे हसू, हर्षा, जय आणि नील या चौकोनी शाह कुटुंबाची. २००१ च्या अमेरिकेतील \"लॉजिंग\" मासिकात कव्हर स्टोरी म्हणून त्यांचीच यशोगाथा लिहिलेली आहे. हॅरिसबर्गमध्ये राहणार्या, शिक्षणाने केमिकल इंजिनियर असणार्या आणि व्यवसायाने सरकारच्या पर्यावरणशास्त्र विभागात नोकरी करणार्या हसूने १९८४ मध्ये आपले पहिले हॉटेल विकत घेतले तेव्हा त्यांची मुले शाळेत शिकत होती. १९९९ पर्यंत त्यांनी आणखी पाच पार्टनर जोडले, दहा हॉटेल्स विकत घेतली, अनेक धाडशी निर्णय घेतले; \"हर्षा हॉस्पिटॅलिटी ट्रस्ट\" स्थापन केली. कुटुंब, व्यवसाय, समाजसेवा या सर्वच क्षेत्रांत हसूभाई आणि हर्षाबेन यांनी उत्तम ताळमेळ कसा साधला याची कहाणीही लेखिकेने सुरेख सादर केलेली आहे.\nजिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट यांच्या जोरावर अशक्य वाटणारी यशोशिखरे प्रत्यक्षात जिंकून घेणार्या चार कुटुंबांचे हे पुस्तक प्रेरणादायी आणि नमुनेदार आहे. केवळ अनुकरणीय\nमलाही आवडले हे पुस्तक...\nमला आवडलं हे पुस्तक. संग्रहात दाखल केलं.\nउद्योगाभिमुख दृष्टिकोन बाळगणार्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावे, असे सुचवावेसे वाटते.\nपुस्तक वाचण्याची इच्छा प्रबळ होते आहे.\nगुजराथी लोकांमध्ये पारंपारीक व्यवसायकौशल्ये असावीतच पण मला वाटतं त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठा ही देखील भरपूर असते. खालच्या पायरीवरून सुरुवात करायला ही मंडळी कचरत नसावीत. जो मनुष्य डंकीन डोनटस मध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून लागतो तोच एके दिवशी त्याच रेस्टॉरंटचा मालक होण्याचे स्वप्न पहातो आणि होऊन दाखवतो.\nयाउलट माझ्या ओळखीतील एक मराठी बाई आहे जिला नवरा, सासू अक्षरक्षः हिडीस फिडीस करतात का तर नोकरी नाही. नवर्याची बाजू घ्यायचा उद्देश नाही पण ह्या बाईला के मार्ट मध्ये (जे की ४ पावलावर आहे) नोकरी मिळते आहे ती करायला तयार नाही का तर खोटी प्रतिष्ठा आड येते. हिला पहीली नोकरीच कमीत कमी ५०K ची हवी आहे.\nगुजराथी माणूस व्यवसायात हमखास यशस्वी होतो.\nगुजराथी माणूस व्यवसायात हमखास यशस्वी का होतो हे अगदी जवळून पाहिले आहे. आमचे सख्खे शेजारी मुंबई उपनगरातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. एका खोलीत राहणारे हे कुटुंब कसे वर आले हे शिकण्यासारखे आहे. मेहनत, हुशारी, गोड बोलणे, इतरांचा आदर हे अंगातले किमान गुण. आज इतकी वर्षे झाली पण सकाळी उठून आमचे दार वाजवून 'काका कैसा है' असे माझ्या वडलांना विचारण्याचा या माणसाने नेम चुकवलेला नाही. घरात बायकोशी, मुलांशी, सुनांशी मोठ्या आवाजात बोलणे नाही. तसेच बायकोचे. कधी सुनांशी वाजलेले पाहिलेले नाही आणि सुनांचेही आपापसांत वाजलेले पाहिलेले नाही. कधी आपल्या नातेवाईकांबद्दल वाईट बोलणे नाही, कधी आजूबाजूंच्यांबद्दल वाईट बोलणे नाही. सगळं गोड. आज इतका पैसा आहे की घरातल्या बहुधा प्रत्येकाच्या नावावर अलिशान फ्लॅट्स आहेत पण सर्व कुटुंब आजही एका छपराखाली एकत्र राहते. आईवडिल असेपर्यंत एकत्र राहू असे म्हणते.\nआता दुसरी बाजू ही आहे, काळा पैसा तयार करायला, वापरायला यांना भीती वाटत नाही. संकोच वाटत नाही की अपराधी वाटत नाही. व्यवसायात खोट आली, नुकसान झाले तरी दुसर्या दिवशी कुणीतरी काका-मामा पाठीशी उभा राहून मदत करतो असे पाहिले आहे. एकमेकांचे पाय खेचणे नाही पण गरज लागले तर पाय पकडायला मागे बघणार नाही.\nनितिन थत्ते [21 Jan 2011 रोजी 02:32 वा.]\nसध्या गुजरातमध्ये रहात असल्याने एकूणच कोणताही समाज (समाजातली बहुतांश माणसे) मुळातच \"असा\" किंवा \"तसा\" असतो अशा विधानांबाबत प्रश्न उभा राहिला आहे.\nआपल्या स्वतःच्या प्रदेशात राहणारा गुजराती माणूस हा स्वतःच्या प्रदेशात राहणार्या मराठी माणसासारखाच (आळशी, कामचुकार, नोकरी करण्यात समाधान मानणारा) असतो. गुजराती माणसाला अर्थव्यवहार उपजतच उत्तम कळतो हा समजही गळून पडला.\nयूपी किंवा बिहार मध्ये राहणारा भय्याही तसाच असावा.\nआपला प्रदेश सोडून बाहेर पडलेला मराठी माणूसही हुन्नरी, कामसू, गोडबोल्या, इतरांशी जुळवून घेणारा वगैरे असतोच. उद्योजक नसेल कदाचित.\nजी उदाहरणे घेतली आहेत, ती त्यांच्या अंगभूत कौशल्याने व योग्य वेळी योग्य डिल्स केल्यामुळे. माझ्या ओळखीचे एक गुजराथी जोडपे आहे, त्यांचा मिलीयनेर ते दिवाळखोर ते पुन्हा मजबूत अबब मल्टाय-मिलीयनेर हा प्रवास (एका दशकात) मी पाहीला आहे. रिस्क टेकिंग,टायमिंग, कॉन्टॅक्ट्स, पैसा उभा करण्याची कला. साधी नोकरी करणारे गुजराथी तसेच अन्य भाषीक देशविदेशात आहेत.\nपंजाबी, सिंधी, मारवाडी, बंगाली, तेलगू, कन्नड, तमीळ, मल्याळी, मराठी इ इ भाषीक मंडळी देशपरदेशात यशस्वी उद्योजक झालेली पाहीली आहेत. अशी अनेक सर्वच प्रदेशातील व भाषीक लोक जगात वेगवेगळ्या जागी आपल्या कर्मानी यशस्वी झाले आहेतच.\nहे पुस्तक बहुदा वाचणार नाहीच.\nनितिन थत्ते यांनी प्रत्यक्ष गुजरातमधल्या गुजराती माणसाबद्दल सांगीतलेली माहिती विषय आणि समज दोन्हीला कलाटणी देणारी आहे.\nकदाचित कंफर्ट झोन मधून बाहेर पडलेला कोणत्याही समाजाचा माणूस यशस्वी होण्याची शक्यता वाढत असावी. त्यामुळे मराठी माणूस कंफर्ट झोन मधू�� बाहेर पडतो की नाही किंवा बाहेर पडून कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतो किंवा बाहेर पडून कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतो त्याची पुरेपूर पब्लिसिटी होते का त्याची पुरेपूर पब्लिसिटी होते का हे प्रश्न निर्माण होतात.\nयावर आधी चर्चा झालेली कोणाला माहित असल्यास लिंक द्यावी ही विनंती.\nअनिल अवचटांचे \"कार्यरत\" हे पुस्तक नक्की वाचावे. यशस्वी मराठी माणसांबद्दल आहे.\nअवांतरः अमेरिकेतली(सिनसिनाटी, शिकागो येथली) भारतीय हॉटेले अनुभवली आहेत पण पचली नाहीत. इथेही बरेच कायदे तोडत असावीत असे वाटते. पोटेल्सचा स्वानुभव नाही पण त्याबद्दलही माझ्या मित्रांचे मत वेगळे नाही.\nता. कर्हाड जि. सातारा\nतुम्हा सार्यांशी मीही पूर्णपणे सहमत आहे\nनरेंद्र गोळे [25 Jan 2011 रोजी 08:42 वा.]\nयोगप्रभू, शुचि, प्रियाली, नितिन, सहज, अभिजीत आणि धनंजय\nसगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद\nइडली, ऑर्किड आणि मी, एक असतो बिल्डर, ही तो ’श्री’ची इच्छा व मुंबईचा अन्नदाता या सर्व पुस्तकांतून शोभाबाईंनी मराठी माणसाचीच तर स्फूर्तीदायक यशोगाथा वर्णिली आहे\nतेव्हा तुम्हा सार्यांशी मीही पूर्णपणे सहमत आहे.\nअर्थातच, मला हेही पुस्तक वाचनीय वाटले ह्यात मात्र काही शंका नाही.\nपुस्तकाचे मुखपृष्ठही इथे चढवल्याखातर प्रशासकांचे/नेमस्तकांचेही मनःपूर्वक आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mymemory.translated.net/de/Hindi/D%C3%A4nisch/my-name-is-ramya", "date_download": "2022-12-09T10:09:16Z", "digest": "sha1:RUMBYTFELSJRPFFUZDJJRW47LFOTWG44", "length": 12880, "nlines": 58, "source_domain": "mymemory.translated.net", "title": "My name is ramya - Hindi - Dänisch Übersetzung und Beispiele", "raw_content": "\n (कार इंजिन) यहाँ, कैमरा असल में समझ रहा है कि कैसे आपने कागज़ को पकड़ा हुआ है और आप एक कार-रेसिंग गेम खेल रहे हैं (तालियाँ ) आप में से बहुतों ने यह सोचा होगा, ठीक है, आप ब्राउज़ कर सकते हैं (तालियाँ ) आप में से बहुतों ने यह सोचा होगा, ठीक है, आप ब्राउज़ कर सकते हैं हाँ, आप किसी भी वेबसाइट को ब्राउज़ कर सकते हैं या आप किसी भी प्रकार की क्म्प्यूटिंग कर सकते हैं एक कागज़ पर जहाँ भी आप चाहें हाँ, आप किसी भी वेबसाइट को ब्राउज़ कर सकते हैं या आप किसी भी प्रकार की क्म्प्यूटिंग कर सकते हैं एक कागज़ पर जहाँ भी आप चाहें तो, दिलचस्प तौर पर, मैं इसे एक और परिवर्तनात्मक तरीके में उपयोग करना चाहूँगा तो, दिलचस्प तौर पर, मैं इसे एक और परिवर्तनात्मक तरीके में उपयोग करना चाहूँगा जब म��ं वापस आऊँ मैं उस जानकारी को बस दबाकर अपने डेस्क्टोप पर ला सकता हूँ ताकि उसे मैं अपने क्म्प्यूटर पर प्रयोग कर सकूँ जब मैं वापस आऊँ मैं उस जानकारी को बस दबाकर अपने डेस्क्टोप पर ला सकता हूँ ताकि उसे मैं अपने क्म्प्यूटर पर प्रयोग कर सकूँ (तालियाँ ) और सिर्फ़ क्म्प्यूटर ही क्यों (तालियाँ ) और सिर्फ़ क्म्प्यूटर ही क्यों हम बस कागज़ों के साथ खेल सकते हैं हम बस कागज़ों के साथ खेल सकते हैं कागज़ी दुनिया के साथ खेलना अधिक दिलचस्प है कागज़ी दुनिया के साथ खेलना अधिक दिलचस्प है यहाँ, मैं एक पत्र का एक भाग लेता हूँ और वहाँ दूसरी जगह से दूसरा भाग लेता हूँ-- और मैं असल में जानकारी में परिवर्तन करता हूँ जो वहाँ मेरे पास है यहाँ, मैं एक पत्र का एक भाग लेता हूँ और वहाँ दूसरी जगह से दूसरा भाग लेता हूँ-- और मैं असल में जानकारी में परिवर्तन करता हूँ जो वहाँ मेरे पास है हाँ, और मैंने कहा, \"ठीक है, ये अच्छा लगता है, क्यों न मैं इसे प्रिंट कर दूँ हाँ, और मैंने कहा, \"ठीक है, ये अच्छा लगता है, क्यों न मैं इसे प्रिंट कर दूँ \" तो अब मेरे पास उस चीज़ का प्रिंट-प्रति मेरे पास है, और अब-- कार्यप्रवाह बहुत ही सहजज्ञान हो गया है आज से 20 साल पहले के अपेक्षा, हमें इन दोनों संसारों को बदलने की ज़रूरत नहीं है\" तो अब मेरे पास उस चीज़ का प्रिंट-प्रति मेरे पास है, और अब-- कार्यप्रवाह बहुत ही सहजज्ञान हो गया है आज से 20 साल पहले के अपेक्षा, हमें इन दोनों संसारों को बदलने की ज़रूरत नहीं है तो, मेरे ख्याल में, मैं सोचता हूँ कि रोज़मर्रा की वस्तुओं की जानकारियाँ एक करने से न सिर्फ़ हमें डिजिट्ल विभाजन से छुटकारा मिलेगा, इन दोनों संसारों के बीच की दूरी, बल्कि यह हमारी एक तरह से मदद भी करेगा, मानव रहने में, भौतिक दुनिया से और जुड़े रहने में तो, मेरे ख्याल में, मैं सोचता हूँ कि रोज़मर्रा की वस्तुओं की जानकारियाँ एक करने से न सिर्फ़ हमें डिजिट्ल विभाजन से छुटकारा मिलेगा, इन दोनों संसारों के बीच की दूरी, बल्कि यह हमारी एक तरह से मदद भी करेगा, मानव रहने में, भौतिक दुनिया से और जुड़े रहने में और यह वास्तव में हमारी मदद करेगा, कि हम मशीन बनकर मशीनों के सामने न बैठे रहें और यह वास्तव में हमारी मदद करेगा, कि हम मशीन बनकर मशीनों के सामने न बैठे रहें बस यही (तालियाँ ) क्रिस एंडर्सन: तो, प्रणव, सबसे पहले, तुम प्रतिभाशाली हो ये अविश्वसनीय है, सच में ये अविश्व��नीय है, सच में तुम इसके साथ क्या करोगे तुम इसके साथ क्या करोगे क्या किसी कंपनी की योजना है क्या किसी कंपनी की योजना है या यह हमेशा शोध रहेगा, या क्या या यह हमेशा शोध रहेगा, या क्या प्रणव मिस्ट्री: वैसे बहुत सी कंपनियाँ हैं-- असल में media lab की प्रायोजक कंपनियाँ-- जो इसे किसी न किसी तरीके से आगे ले जाने के लिए उत्सुक हैं प्रणव मिस्ट्री: वैसे बहुत सी कंपनियाँ हैं-- असल में media lab की प्रायोजक कंपनियाँ-- जो इसे किसी न किसी तरीके से आगे ले जाने के लिए उत्सुक हैं मोबाइल फ़ोन ओपरेटर कंपनियाँ जो इसे अलग रूप में देखती हैं जैसे भारत के ngo, जो सोचती हैं,\"हमारे पास केवल sixth sense ही क्यों मोबाइल फ़ोन ओपरेटर कंपनियाँ जो इसे अलग रूप में देखती हैं जैसे भारत के ngo, जो सोचती हैं,\"हमारे पास केवल sixth sense ही क्यों हमारे पास fifth sense भी होनी चाहिए इंद्रि रहित लोगों के लिए जो बोल नहीं सकते हमारे पास fifth sense भी होनी चाहिए इंद्रि रहित लोगों के लिए जो बोल नहीं सकते इस तकनीक को अलग तरीके से बोलने के लिए उपयोग कर सकते हैं जैसे एक स्पीकर सिस्ट्म के साथ इस तकनीक को अलग तरीके से बोलने के लिए उपयोग कर सकते हैं जैसे एक स्पीकर सिस्ट्म के साथ\" क्रिस एंडर्सन: आपकी क्या योजनाएँ हैं\" क्रिस एंडर्सन: आपकी क्या योजनाएँ हैं क्या आप mit में रहेंगे, या आप इसके साथ कुछ करने वाले हैं क्या आप mit में रहेंगे, या आप इसके साथ कुछ करने वाले हैं प्रणव मिस्ट्री: मैं इसे लोगों को ज़्यादा उपल्ब्ध कराना चाहता हूँ ताकि हर कोई अपना खुद का sixth sense यंत्र विकसित कर सकें क्योंकि न तो हार्डवेयर बनाना असल में इतना मु्श्किल है, न खुद का बनाना प्रणव मिस्ट्री: मैं इसे लोगों को ज़्यादा उपल्ब्ध कराना चाहता हूँ ताकि हर कोई अपना खुद का sixth sense यंत्र विकसित कर सकें क्योंकि न तो हार्डवेयर बनाना असल में इतना मु्श्किल है, न खुद का बनाना हम उनके लिए सारा ओपन सोर्स सोफ़्ट्वेयर देंगे, शायद अगले महीने से हम उनके लिए सारा ओपन सोर्स सोफ़्ट्वेयर देंगे, शायद अगले महीने से क्रिस एंडर्सन: ओपन सोर्स, वाह क्रिस एंडर्सन: ओपन सोर्स, वाह (तालियाँ ) क्रिस एंडर्सन: क्या आप इसके साथ भारत वापस आना चाहेंगे (तालियाँ ) क्रिस एंडर्सन: क्या आप इसके साथ भारत वापस आना चाहेंगे प्रणव मिस्ट्री: हाँ क्रिस एंडर्सन: क्या योजना है आपकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:08:38Z", "digest": "sha1:6GGFDHMYGVM4TLRHTRBFU6HBISMVTIIK", "length": 6990, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#आरती Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nकमळाबाईची आरती करत राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन\nMay 11, 2022 May 11, 2022 News24PuneLeave a Comment on कमळाबाईची आरती करत राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन\nपुणे- पुण्यातील शनीपार चौकात महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कमळाबाईची आरती करण्यात आली. हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान, गॅसची सबसिडी कुठे आहे सबसिडीचे पैसे कुठे गेले सबसिडीचे पैसे कुठे गेले गॅसचे दर आज एक हजाराच्या पुढे गेले […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00795.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/mazya-ya-otivar/", "date_download": "2022-12-09T09:56:07Z", "digest": "sha1:T5BEWUSDINJDOPED6GLLEQV7V73ALNTX", "length": 12812, "nlines": 190, "source_domain": "activeguruji.com", "title": "माझ्या या ओटीवर | 1ली,बालभारती भाग 3 - Active Guruji नवीन अभ्यासक्रम", "raw_content": "\nसारे शिकूया पुढे जाऊया \n1ली ते 4थी प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन\nआकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन\nऑनलाईन आकारिक चाचणी 1\nमाझ्या या ओटीवर | 1ली,बालभारती भाग 3\nकोण कोण येते-कोण कोण येते\nचिमणी येते नि कावळा येतो,\nटपटप दाणे टिपून जातो-टिपून जातो.\nहोला येतो नि पारवा येतो,\nहू हू घू घू करून जातो-करून जातो.\nमैना येते नि पोपट येतो,\nमंजूळ मंजूळ बोलून जातो-बोलून जातो.\nमोर येतो नि लांडोर येते,\nथुई थुई थुई थुई नाचून जाते-नाचून जाते.\nकोण कोण येते-कोण कोण येते\nचिमणी येते नि कावळा येतो,\nबुडबुड गंगे न्हाऊन जातो-न्हाऊन जातो.\nहोला येतो नि पारवा येतो,\nथेंबथेंब पाणी पिऊन जातो-पिऊन जातो.\nमैना येते नि पोपट येतो,\nपाणी उडवून खेळून जातो-खेळून जातो.\nमोर येतो नि लांडोर येते,\nथुई थुई थुई थुई नाचून जाते-नाचून जाते.\nकोण कोण येते-कोण कोण येते\nचिमणी येते नि कावळा येतो,\nइकडे तिकडे उडून जातो-उडून जातो.\nमैना येते नि पोपट येतो,\nपेरू, डाळिंब खाऊन जातो-खाऊन जातो.\nमोर येतो नि लांडोर येते,\nआंब्याच्या डहाळीवर झुलून जाते-झुलून जाते.\nकोकीळ येतो नि बुलबुल येतो,\nगोड गोड गाणी गाऊन जातो-गाऊन जातो.\nसाभिनय व तालासुरात गीतगायन करणे.\nमराठी व सेमी माध्यम\nक्र घटकाचे नाव लिंक\n1 बालभारती भाग 1 क्लिक करा\n2 बालभारती भाग 2 क्लिक करा\n3 बालभारती भाग 3 क्लिक करा\n4 बालभारती भाग 4 क्लिक करा\n5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा\n6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा\nअध्ययन निष्पती – येथे क्लिक करा\nया पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.\nPosted in 1ली बालभारती भाग 3Tagged 1ली, इयत्ता पहिली, नवीन अभ्यासक्रम, बालभारती भाग 1, बालभारती भाग 2, बालभारती भाग 3, बालभारती भाग 4, बालभारती-मराठी, माझ्या या ओटीवर\nNext प्राणी (Animals) | 1ली,बालभारती भाग 3\nआपल्या प्रतिक्रिया लिहा. Cancel reply\nपहिली ते दहावी ऑनलाईन टेस्ट व शालेय माहिती अपडेट्स\nदैनंदिन सेतू अभ्यास PDF\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती-3,नवीन अभ्यासक्रम\nपहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम, 2022-2023\n1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती भाग 1, पहिली\nपहिली ते चौथी प्रश्नपत्रिका\n1ली ते 10वी घरचा अभ्यास\nCategary Select Category 1ली बालभारती भाग 1 (73) 1ली बालभारती भाग 1-सेमी (22) 1ली बालभारती भाग 2 (53) 1ली बालभारती भाग 2-सेमी (13) 1ली बालभारती भाग 3 (54) 1ली बालभारती भाग 3-सेमी (16) 1ली बालभारती भाग 4 (53) 1ली बालभारती भाग 4-सेमी (19) 2री प्रश्नोत्तरे (26) 3री प्रश्नोत्तरे (5) 4थी प्रश्नोत्तरे (14) 5वी नवोदय (16) 5वी शिष्यवृत्ती (39) 8वी नवोदय (11) 8वी शिष्यवृत्ती (20) आकारिक चाचणी 1 (48) आठवी टेस्ट (159) उपक्रम (3) चौथी टेस्ट (144) तिसरी टेस्ट (110) दहावी टेस्ट (146) दुसरी टेस्ट (86) नववी टेस्ट (147) निष्ठा प्रशिक्षण (1) पहिली टेस्ट (94) पाचवी टेस्ट (181) बदली प्रक्रिया (2) बाराखडी (2) मराठी व्याकरण (18) वाचनीय लेख (40) शालेय भाषणे (5) सहावी टेस्ट (167) सातवी टेस्ट (164) स्पर्धा परीक्षा (31) स्वाध्याय उपक्रम (1)\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T09:09:03Z", "digest": "sha1:4AE2SH4XBX4I7YUBO2KAWOCKEK4RQMZ4", "length": 7488, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#आर्थिकदृष्ट्या दुर्बल Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट – चंद्रकांत पाटील\nJanuary 24, 2022 January 24, 2022 News24PuneLeave a Comment on ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ट्रस्ट – चंद्रकांत पाटील\nपुणे -ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या दृष्टीने ट्रस्ट स्थापन करण्याचे चे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ह्या माध्यमातून गरजूना मदत दिली जाईल अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक च्या पुणे केंद्राच्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे केंद्र प्रमुख मकरंद […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/ubhayanvayi-avyay-ani-prakar-quiz-in-marathi/", "date_download": "2022-12-09T10:29:15Z", "digest": "sha1:775ITGSI5FB2WMXTLU7S4M6WFBEKWUT6", "length": 10584, "nlines": 215, "source_domain": "www.studywadi.in", "title": "उभयान्वयी अव्यय आणि प्रकार", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nउभयान्वयी अव्यय आणि प्रकार\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nउभयान्वयी अव्यय आणि प्रकार\nशब्दयोगी अव्यय आणि प्रकार या घटकावर आधारित महत्वाचे प्रश्�� एकत्रित करून तयार केलेली ही मराठी व्याकरण टेस्ट सोडवा आणि येणाऱ्या परीक्षेत मराठी विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा.\n1. कोणत्या वाक्यात विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे\nदादा म्हणाला की या वर्षी तुला मी कॉम्प्युटर घेऊन देईल\nमाझे ठरले की मी तुला सांगेन\nमग मी लॅपटॉप घेऊ की डेस्कटॉप घेऊ\n2. ज्या वाक्यात अट दाखवलेली असते असे वाक्य …. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असते\n3. खालील पैकी कोणते उभयान्वयी अव्यय नाही\n4. आत्याला मुलगा झाला की मुलगी हे मला माहीत नाही पण आनंद मात्र सर्वांना झाला.\nक्रमाने आलेले उभयान्वयी अव्यय ओळखा\n5. खालील पर्यायातून समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय निवडा\n6. योग्य जोड्या जुळवा\nअ गट – 1. परंतु 2. किंवा 3. अथवा 4. शिवाय\nब गट – 1. न्यूनत्वबोधक 2. विकल्पबोधक 3. समुच्चयबोधक\n7. अनिल खरे बोलला म्हणून त्याची शिक्षा कमी करण्यात आली – या वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे\n8. उभयान्वयी अव्यय कशाला जोडण्याचे काम करतात\n1. दोन किंवा अधिक वाक्ये 2. दोन किंवा अधिक शब्द\n9. समीर बागेत दिसला म्हणून मी त्याच्याबद्दल विचारले नाही – या वाक्यातील म्हणून हा शब्द …. आहे\n10. उभयान्वयी अव्ययाचे प्रमुख प्रकार किती आहे\n11. खालीलपैकी कोणता पर्याय न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचा नाही\n12. आणि अन् व हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहेत\n13. तु ‘सकाळ ‘ वाचतोय की ‘ लोकमत ‘ \nया वाक्यात कोणते उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे\n14. गणितात पदावली म्हणजे अनेक गणिती क्रिया एकत्रित असणारे उदाहरण होय – या वाक्यातील म्हणजे हा शब्द …. आहे\nस्वरूपबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय\nसंकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय\nउद्देशबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय\nकारणबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय\n15. खालील पर्यायातून चुकीची जोडी ओळखा\nइन्वर्टर संपले आणि लाईट पण गेली – समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय\nतुझे झाले असेल तर हर्षु जेवायला घे – संकेतबोधक उभयान्वयी अव्यय\nलाईट नव्हती यास्तव सर्व एकत्र बसले – न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय\nआजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मला कमेंट करून नक्की कळवा\n10 thoughts on “उभयान्वयी अव्यय आणि प्रकार”\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00796.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2022-12-09T09:32:35Z", "digest": "sha1:CDSXV3HKGVGLW3XTHSBMR3YV5LF7A5YP", "length": 7327, "nlines": 79, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "लोकमान्य आणि अण्णा भाऊ दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते - India Darpan Live", "raw_content": "\nलोकमान्य आणि अण्णा भाऊ दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न\nमुंबई – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे, यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्त्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nउच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या दोन्ही महापुरुषांकडे मत-हिंमत आणि किंमत होती. स्वतःचे मत होते आणि ते मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि त्याही पलीकडे जाऊन होणारे परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हे सगळे पचविण्याची ताकद त्यांच्यात होती. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडले. निवडणूक-सत्ता-अधिकार नसताना देशाचे नेतृत्व करणे सोपे नव्हते, त्याकाळी जनजागृतीसाठी मीडियासारखे माध्यम नसताना जनतेला जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. घराघरांत साजरा होणारा गणेशोत्सव हा सार्वजनिक केला. टिळकांच्या आयुष्यात अचूकतेला खूप महत्त्व होते. गणित आणि संस्कृत या विषयामध्ये त्यांचे प्रभुत्व होते. टिळकांच्या प्रेरणेच्या उर्मीने देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांना अपेक्षित असणारे स्वराज्य आपण निर्माण करणे अपेक्षित आहे.\nविद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:18:28Z", "digest": "sha1:ENFL62KBDB53M4GS6CAC3V3ZPBUO56ZA", "length": 7268, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "'सियावर रामचंद्र की जय'; अयोध्येत दिमाखदार भूमीपूजन समारंभ - India Darpan Live", "raw_content": "\n‘सियावर रामचंद्र की जय’; अयोध्येत दिमाखदार भूमीपूजन समारंभ\nप्रभू रामलल्लाचे दर्शन घेतेवेळी नतमस्तक झालेले पंतप्रधान मोदी\nअयोध्या – प्रभूरामचंद्रांचे जन्मस्थान असलेली अयोध्यानगरी आज ऐतिहासिक घटनेची साक्षीदार झाली. गेल्या ५०० वर्षांपासून ज्या घटनेची सर्वजण वाट पाहत होते ती बुधवारी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौतन्यमत वातावरणात भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह १५० मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.\nगेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशवासियांचे लक्ष अयोध्येकडे लागले होते. अतिशय प्रसन्न वातावरणात भूमीपूजन समारंभ संपन्न झाला. जवळपास तीन तासांच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे सारेच डोळे लावून होते. दूरदर्शन या सरकारी दूरचित्रवाहिनीवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता पंतप्रधान अयोध्येत आले. ११.४० वाजता त्यांनी हनुमान गढी येथे जाऊन दर्शन घेऊन पूजन केली. १२ वाजता त्यांचे रामजन्मभूमी स्थळी आगमन झाले. तेथे रामलल्लाचे त्यांनी दर्शन घेतले. १२.३० वाजता भूमीपूजन सोहळ्यास प्रारंभ झाला. १२ वाजून ४५ मिनिटांनी भूमीपूजन संपन्न झाले. यावेळी मुख्य शिलेवर पंतप्रधान नवरत्नजडीत पंचधातूद्वारे निर्मित कमलपुष्प अर्पण केले. त्यानंतर मोदींसह मान्यवरांचे व्या���पीठावर आगमन झाले. प्रारंभी आदित्यनाथ यांनी भाषण केले. त्यानंतर सरसंघचालक भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर, पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांसह देशवासियांना संबोधित केले. त्यानंतर समारंभ सोहळा संपन्न झाल्याचे घोषित करण्यात आले. कोरोनाचा संकटकाळ सध्या सुरू असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हा सोहळा संपन्न करण्यावर विशेष भर देण्यात आला.\nराममंदिर पायाभरणीनिमित्त भाजपची घरोघरी दिवाळी\nअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची आज अनोखी गांधीगिरी\nअंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची आज अनोखी गांधीगिरी\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\nकलानगर भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nमोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/tag/rutuja-latke/", "date_download": "2022-12-09T10:27:25Z", "digest": "sha1:7GLKF7YBBGF3ZR6MJN5KCBBKGJWACWGH", "length": 8996, "nlines": 71, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Rutuja Latke - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. य��� ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\nExplained | शेलार म्हणतात हे ‘उपरे’, ठाकरे म्हणतात ही ‘हिटलरशाही’ ; एका…\nअंधेरीत ठाकरे गट आणि भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका करत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja…\n “…तरी ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करताना दिलेला त्रास विसरता येणार…\n( Sachin Sawant ) मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी माघार घेतली असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. पराभवाच्या…\nExplained | राज ठाकरेंची भाजपशाही, पराभवाच्या भीतीने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची…\nसंदीप कापडे | मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मोठे राजकारण पाहायला मिळाले. उद्धव…\n अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार\nमुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. त्यामुळे ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय निश्चित मानला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती दिली. भाजपचे…\n भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप, कारणही सांगितलं…\nमुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्व���ूमीवर राजकीय हालचालींना वेग येत आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या निवडणुका होत असून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/bjps-12-suspended-mlas-will-be-able-to-vote-in-rajya-sabha-elections-election-commission-decision-121092100059_1.html", "date_download": "2022-12-09T10:19:34Z", "digest": "sha1:7RHYJPFK7OT27IYDSVM5ZMOGULAMNGD4", "length": 17694, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निवडणूक आयोगाकडून भाजपच्या 12 आमदारांना दिलासा - bjps-12-suspended-mlas-will-be-able-to-vote-in-rajya-sabha-elections-election-commission-decision | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nयेत्या 24 तासात मुसळधार पावसाचा धोका\nराज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी असं दिल उत्तर\nउदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत : नितेश राणे\nकरुणा शर्मा यांचा अखेर जामीन मंजूर, २५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून सुटका\nशिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर\nराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात गैरवर्तनाचं कारण देत भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीत या आमदारांना मतदान करण्याची परवानगी असणार आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला होता. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली होती. त्याचबरोबर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं.\nओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यात आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.\nवेबदुनि���ा वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर का���वाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबं���ीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/09/30/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-09T08:24:10Z", "digest": "sha1:7NCSUM55WEDNM4WODO2DNFSYPYMS52N5", "length": 13198, "nlines": 86, "source_domain": "onlinenews15.com", "title": "‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात मुलाला दू’ध पाजण्याच्या सीनवर बोलली ‘मंदाकिनी’, म्हणाली – त्या सीननंतर सगळेजण माझ्यासोबत… – Epic Marathi News", "raw_content": "\n‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात मुलाला दू’ध पाजण्याच्या सीनवर बोलली ‘मंदाकिनी’, म्हणाली – त्या सीननंतर सगळेजण माझ्यासोबत…\n‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात मुलाला दू’ध पाजण्याच्या सीनवर बोलली ‘मंदाकिनी’, म्हणाली – त्या सीननंतर सगळेजण माझ्यासोबत…\nSeptember 30, 2022 RaniLeave a Comment on ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात मुलाला दू’ध पाजण्याच्या सीनवर बोलली ‘मंदाकिनी’, म्हणाली – त्या सीननंतर सगळेजण माझ्यासोबत…\nतुम्हा सर्वांना 1985 मध्ये आलेला ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आठवत असेलच. काही लोकांनी तो क्लासिक चित्रपट मानला तर काहींनी तो ‘ ‘अ-श्ली-ल,’ असल्याचेही सांगितले. या चित्रपटात अभिनेत्री मंदाकिनीचे असे अनेक सीन्स होते,ज्यावर बरीच टीकाही झाली होती. तिचा धबधबाच्या खालचा सीन आजही बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये चर्चेत आहे.\nयाशिवाय मंदाकिनीने या चित्रपटात ‘ब्रे-स्ट-फीडिंग’ सीनही केला होता. चित्रपटातील या दृश्याचीही खूप चर्चा झाली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता-दिग्दर्शक राज कपूर यांचा 1985 साली आलेला “राम तेरी गंगा मैली” हा चित्रपट तुम्हा सर्वांना आठवत असेल. हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.\nया चित्रपटात दिसणारे सर्व स्टार्सही रातोरात प्रसिद्ध झाले. या चित्रपटामुळे मंदाकिनी रातोरात प्रसिद्ध झाली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि अभिनेत्रीचे बो-ल्ड सीन्सही चर्चेचा विषय ठरले. चित्रपटातील या दृश्यांमुळे मंदाकिनीला एक बो-ल्ड अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. आता 37 वर्षांनंतर मंदाकिनीने स्त-न-पानाच्या सीनवर मौन तोडले आहे.\nतिने त्या सीनमागचे कारण सांगितले आहे. मंदाकिनी यांनी एका मुलाखतीदरम्यान या सीनवर मनमोकळेपणाने ���ोलले. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने हा सीन केला तेव्हा लोकांनी तिच्यासाठी विविध गोष्टी तयार केल्या. मुलाखतीदरम्यान मंदाकिनीला याबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, सर्वप्रथम मी तुम्हाला हे स्पष्ट करते की हा केवळ स्तनपानाचा सीन नव्हता.\nते शूट लोकांना दिसेल अशा पद्धतीने करण्यात आले होते. मला वाटले की ही चित्रपटाची मागणी आहे. मंदाकिनीने मुलाखतीदरम्यान पुढे सांगितले की, तो सीन कसा शूट झाला, हे मी स्पष्ट केले तर खूप वेळ लागेल. सीन शूट करण्यामागे एक मोठी कथा आहे. स्क्रीनवर दिसणारे क्लीवेजही तांत्रिक आहे.\nपण आज चित्रपटांमध्ये ज्या प्रकारे स्किन शो होतात, त्या तुलनेत ते दृश्य काहीच नव्हते. खरे सांगायचे तर ते दृश्य खूप अचूकतेने चित्रित केले गेले होते, पण आजच्या चित्रपटांमध्ये फक्त का-मु-क-ता एवढंच दिसतं. जेव्हा मंदाकिनीला हा प्रश्न विचारण्यात आला की, पद्मिनी कोल्हापुरी म्हणाली की, तिने ‘राम तेरी गंगा मैली’साठी ४५ दिवस शूटिंग केले होते.\nपण मंदाकिनीमुळे हा चित्रपट गमावला हे खर आहे का त्यावर मंदाकिनी पुढे म्हणाली की, राम तेरी गंगा मैलीमधील गंगाच्या भूमिकेसाठी राज कपूरला फक्त एक नवीन चेहरा हवा होता. मला पद्मिनी कोल्हापुरी बद्दल माहिती नाही. मला एवढंच माहीत आहे की, प्रत्येकाला ती भूमिका करायची होती, पण राज कपूरला मी हवी होते, कारण मी एक फ्रेश चेहरा होते.\nआम्ही तुम्हाला सांगतो की, ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांना त्यांचा मुलगा राजीव याला लॉन्च करायचे होते. त्यामुळेच तो त्याच्या समोर नवीन चेहरा शोधत होता आणि मंदाकिनी भाग्यवान ठरली, की राज यांचा शोध त्यांच्यावरच संपला.1996 मध्ये मंदाकिनी शेवटची ‘जोरदार’ या चित्रपटात दिसली होती.\nपरंतु हा चित्रपट काही खास करू शकला नाही. यानंतर मंदाकिनीने फिल्म इंडस्ट्रीपासून स्वतःला दुर केले. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मंदाकिनीने तब्बल २६ वर्षांनी पुनरागमन केले आहे. मंदाकिनीने तिचा मुलगा रबिल ठाकूरसोबत ‘मा ओ माँ’ या व्हिडिओमध्ये काम केले होते.\n‘द कपिल शर्मा’ शो मधील ‘चंदू चायवाला’ची बायको आहे अत्यंत सुंदर, तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्र्याही आहे झिरो.. पहा तिचे फोटोज\nअनेक वर्षांनंतर ‘रेखाने’ व्यक्त केले तिचे दुःख, म्हण��ली – मी रडत होते, सारखी ओरडत होते, नकार देत होते तरी त्याने मला सोडलं नाही करत राहिला…\nऐश्वर्याने केला मोठा खुलासा, म्हणाली- ह’नि’मू’नच्या दिवशी अभिषेकने माझ्यासोबत केलं असं काही, ज्यामुळे २ दिवस मला खूप त्रास झाला, मी त्याच्यासोबत…\nबायकोच्या पर्समध्ये ‘पेन’ शोधता-शोधता पतीला पर्समध्ये असं काय सापडले कि, ज्यामुळे पतिने घेतला डायरेक्ट घटस्फोट घेण्याचा निर्णय..”\nजेव्हा ‘करणं जोहर’ ने ‘कियारा अडवाणी’ला विचारले तू खरच व’र्जि’न आहेस का कीयारा म्हणाली – नाही, मी लहानपणीच एक-दोन वेळा…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2006/09/", "date_download": "2022-12-09T08:05:07Z", "digest": "sha1:PYW33UUXWMXNL3IBKRMZIYRMG3DTCF5K", "length": 28526, "nlines": 118, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: September 2006", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nप्रत्येकाच्या मनात काहितरी सूप्त इच्छा असतातच.. म्हणजे काहितरी अत्रंगी प्रकार करावे असं प्रत्येकाला कधितरी वाटतचं.. परवा Mask movie बघताना सहज विचार आला की खरच आपल्याला हवं ते काहिssssssही करायची एक दिवस permission मिळाली तर कित्ती धमाल येईल.. मी काय काय करेन \"त्या\" दिवशी\nआमच्या घरासमोर रहाणार्या एका फ़िरंगी बाई कडे एक मांजर आहे.. इथल्या लोकांप्रमाणेच त्या मांजरीच्या तोंडावर भयंकर देखिल मंद भाव असतात.. खावून खावून ती फ़ार जाड पण झालिये..(थोड्क्यात माजलिये..) का कोण जाणे ती मला फ़ार irritating वाटते.. मला एकदा chance मिळेल तेव्हा तिच्या पेकटात लाथ घालायचिये... ए��� जोरदार लाथ बसल्यावर तरी तिच्या तोंडावरचे मंद भाव बदलतात का ते पहायचयं..\nमिसळणाचा डबा ही स्वैपाकघरातील एक important गोष्ट आहे हे मला इथे आल्यावर कळलं... एकदा त्यातला हळदिचा लहान डबा थोडा हलला आणि हळद इतर डब्यांमधे गेली.. तेव्हापासून मला पूर्ण भरलेला मिसळणाचा डबा घट्ट बंद करुन गदागदा हलवून आत तयार होणार्या मिश्रणाचा रंग कोणता होईल ते पहायचं आहे.. :) पण हे मी mostly पूण्याला गेल्यावरच करेन कारण नंतर तो राडा निस्तरत कोण बसणार \nमुंबाईला असताना रात्री पाणी येत असे..त्यामूळे पिण्याचं पाणी तेव्हा भरून ठेवावं लागे.. आम्ही एका कळशी मधून पिंपात पाणी ओतत असू.. मला ती पूर्ण भरलेली कळशी हातातून धपकन पाडून \"जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे\" करायची खूप इच्छा होत असे.. पण मी हे चुकून आई जवळ बोललो आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीमूळे कधि करता आलं नाही.. :( नंतर कळशी भर नाही पण लोटी भर पाणी मी माझ्या पूतण्यांना सांडायला देउन ही इच्छा थोडीफ़ार तरी पूर्ण केली.. :)\nऑफ़िस मधे आमच्या मजल्यावर एक गुबगुबीत काका बसतात...फ़िरंगीच आहेत..त्यांचे गाल मस्त गुबगुबीत आहेत आणि जरा थंडी पडली लाल होतात.. ते समोर दिअले की मला त्यांचे गाल ओढायची तीव्र इच्छा होते.. अर्थात ही कधिच पूर्ण न होणारी इच्छा आहे.. मी असं काही करायचा प्रयत्न जरी केला तरी मला ऑफ़िस मधून हाकलून देतिल...\nअमेरीकेच्या वाह्तूक व्यवस्थेत पादचारी हा भयंकर लाडावलेला घटक आहे.. फ़ार जास्त डोक्यावर चढवून ठेवलेला.. मला इथे एखाद्या पाद्चार्याला जोरदार कट मारून घाबरवायचं आहे.. :)\nMixer वर milkshakes किंवा juices बनवण एकदम सोप्प असतं.. म्हणजे फळं, दूध आणि साखर घालून mixer चालू करायचा..पण मला एकदा mixer चं झाकण बंद न करता तो चालू करुन काय होतं ते बघायचयं.. हे पण मला पूण्यालाच करून बघाव लागणारे आणि ते पण घराला नविन रंग देण्याच्या आधी... :)\nकाही काही लोकं खूप डोक्यात जातात... म्हणजे कोणीही अगदी मित्र मैत्रिणी, ऑफ़िस मधले किंवा नातेवाईक.. कधिकधि ते इतकी जास्त डोक्यात जातात की ते दिसले की मला त्यांच्या एक कानाखाली माराविशी वाटते...माझी अशी एक यादीच आहे की ज्यांना मला एकदातरी श्रिमूखात द्यायचीच आहे.. \nआता माझच मला असं जाणवायला लागलय की माझे विचार फ़ारच distructive होत चाल्लेत.. :) त्यामूळे उगाच स्व्प्न न बघत बसता उठून काहितरी constructive कामाला लागावं.. :)\nP.S. \"आता प्रवास वर्णनं पूरे.. कहितरी वेग���ं लिहा\" असा \"feedback\" मिळाल्यामूळे जरा वेगळं लिहीलयं.. feedback देणार्यांनो वाचताय ना... ;)\nऑगस्ट महिना सुरू झाल्या झाल्याच लोकांचं सप्टेंबर मधल्या long week end चे प्लॅन करण चालू झालं... आमच्या इथली एक गॅंग न्यूयॉर्क ला US Open बघायला जाणार होती... तर दुसरी कॅलिफ़ोर्निया ला जाणार होती.. मला दोन्ही कडे जायचं होतं..;) पण कामामुळे कुठे जाता येइल की नाही ते ठरत नव्हतं..आणि मग मी कुठेच न जाता stl मधेच बसतो का काय असं वाटायला लागलं.. शेवटी १५ दिवस आधी मला जाता येणारे हे नक्की झालं.. पण तोपर्यंत न्यूयॉर्क आणि कॅलिफ़ोर्निया दोन्हीची tickets इतकी महाग झाली होती की मला गणपती साठी भारतात जाउन येणं स्वस्त पडलं असतं.. :)\nमधेच एकदिवस सुक्रुत चा फोन आला..नेहमी प्रमाणे त्याच्या शिव्या ऐकून झाल्यावर तो मला म्हणाला long week end ला तू, मी आणि निलेश (म्हणजे आमचा कॉलेज मधला rather कोथरूड ग्रुप मधला अजून एक मित्र) ट्रिप ला जायचं का मी काय तयारच होतो.. आणि आम्ही तिघं जणं जवळजवळ १.५ वर्षांनी एकत्र भेटणार होतो. आमचा कोथरूड ग्रुप मधला चवथा member अनिकेत पण खरं US मधेच आहे... पण त्यानी as usual कहितरी माज करून ट्रिप ला यायला जमणार नाही असं सांगितलं..(पण बहूतेक ह्यावेळी कहितरी genuin reason होतं म्हणे..:) निलेश फ़िनीक्स ला असल्याने ग्रॅंड कॅनियन नक्की होतं.. आधी चाललं होतं की लास वेगास ला जाऊ पण तिघांनीही ते पाहिलं असल्याने सॅन डिएगो ला जायचं ठरलं. मुख्य म्हणजे तिघांनी एकत्र मजा करणं महत्त्वाचं होतं... आणि as per my picnic related fundas कंपनी चांगली असली की ठिकाणं immaterial असतं.. (माझ्या roomie चं सध्या ह्या विषयावर वैचारीक चिंतन चालू आहे.. त्या बद्दल detail मधे पुन्हा कधितरी.. :) सुक्रुत ची त्यावेळेला सुट्टी चालू असल्याने ट्रिप च्या planning ची सगळी जबाबदारी proactively त्यानीच घेतली. अगदी माझं flight चं deal पण त्यानीच शोधलं.\n१ सप्टेंबर ला संध्याकाळी flight नी निघून साधारण ६.३० ला मी फिनीक्स मधे पोचलो.. security मधे वाटला तेव्हडा त्रास झाला नाही... air port ला पोचल्यावर नेहमी प्रमाणे सुक्रुत आणि निलेश ला झालेला उशिर, मग आल्यावर मी वेगळी कडे उभा ते वेग्ळ्याच गेट ला गेलेले मग फोनाफोनी हे सगळं नित्यनियमाने पार पडल्यावर आमची एक्दाची भेट झाली.. सुक्रुत अमेरिकेला आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच एकत्र भेटत होतो.. खूप जबरी वाटलं.. कॉलेज च्या दिवसांची आठ्वण झाली... Enterprise car rental मधून माझी आवडती Pontiac grand prix घेतली.. गाडी एकदम नविन कोर��� होती.. फ़क्त ८०० मैल चाललेली.. साधारण ८.३० चा सुमारास ग्रॅंड कॅनियन कडे प्रयाण केले.. बाहेर पडता पडता फ़िनिक्स शहराचं दर्शन झालं.. अमेरीकेच्या एकदम south ला असलेल्या ऍरिझोना राज्यातलं हे मोठ शहर.. south ला असल्याने खूप उन्हाळा आणि सगळी कडे वाळवंट.. शहरात मधे मधे रस्त्यांवर देखिल निवडूंगाची झाडं आहेत.. ऍरिझोना राज्याचं चिन्ह सुद्धा निवडूंगाचं झाडंच आहे..शहर छान आटोपशिर आहे...मी पोचलो तेवहा तिथे जवळ जवळ ४० deg. temp होतं...ग्रॅंड कॅनियन फ़िनिक्स च्या उत्तरेला तसच उंचावर आहे.. रस्ता वळणावळणाचा आणि बर्याच डोंगरांमधून जाणारा होता..निलेश गाडीत बसल्याबसल्या लगेचच झोपला.. माझी आणि सुक्रुत ची अखंड बडबड चालू होती...मी माझ्या CDs न्यायला विसरल्याने गाडीत पूर्ण वेळ रॅप नावाचा प्रकार चालू होता..लोक ते एव्ह्ड्या आवडीने का ऐकतात काय माहित.. एकाच सुरात अखंड पणे काहितरी म्हणSSSSत बसतात.. ना सूर ना ताल..हे मी सुक्रुत आणि निलेश ला सांगितल्यावर त्यांनी माला \"गाढवाला गुळाची चव काय\" types look दिले.. :)\nसाधारण शेवटचा अर्धा तास हायवे संपून लहान रस्त्यावारुन drive होता.. त्या रस्त्यावर इतका अंधार होता कि आम्हाला वाटलं आम्ही चूकलो.. म्हणून सुमारे १० मैल परत्त उलट दिशेला आलो..पण रस्ता तोच असल्याच कळलं.. तिथून Grand Canyon National Park ची हद्द चालू होत होती त्यामूळे speed limit पण बरच कमी होतं.. मधेच १०-१२ हरीणांचा एक कळप रस्ता ओलांडून गेला...आणि रस्त्याच्या कडेला एक सांबर पण सामाधी लावल्यासारखं स्तब्ध उभं होतं.. आम्ही त्यारात्री camping करणार होतो.. Camp site शोधल्यावर बरोबर नेलेला तंबू उभारला..\nतंबू उभारत असताना लक्षात आलं की बाहेर चांगलीच थंडी आहे.. फ़िनिक्स मधलं ४० deg आणि इथलं १०/१२ deg.. हवेत खूपच फ़रक होता.. आमच्या कडे २ च sleeping bags असल्याने रात्री खूपच जास्त थंडी वाजायला लागली... शेवटी मी गाडीत जाउन full blow वर heater लावून झोपलो..\nसकाळी उठल्यावर आजुबाजूचा परीसर दिसला.. खूपच छान होता.. जंगल, थंड हवा, पक्षांची किलबिल, झाडीत मधेमधे उभारलेले तंबू आणि नुकताच होत असलेला सूर्योदय सगळ खूप छान होतं... इथे camp sites पण एकदम सोईस्कर असतात.. म्हणजे आसपास एखादं दुकान, shower rooms, rest rooms वगैरे सगळं असतं पण त्यामुळे camping खोटं खोटं वाटतं.. आपल्याकडे गडावर जाऊन राहिल्यावर जसा अनूभव येतो तसं नाही वाटतं..\nसकाळी photo session करून झाल्यावर आणि आवरून झाल्यावर (स्वतःला पण आणि तंबू पण)आम्ही बाहेर पडलो..Grand Canyon National Park मधे स्वत:चे २/३ bus routs आहेत.. ह्या सर्व बसेस natural gas वर चालतात आणि मुख्य म्हणजे free आहेत.. :) ह्यामधला red route आहे तो canyon च्या rim जवळून जातो आणि प्रत्येक point ला stop आहे... ही बस पहिल्या stop वर आल्यावर Grand Canyon चं पहिलं दर्शन झालं..आहाहा.. खोल खोल दरी आणि डोंगरांचे errorion मुळे झालेले आकार, प्रत्येक डोंगरावर मातिची वेगळ्य़ा रंगाची shade आणि नजर पोहोचते तिथ पर्यंत हेच द्रुष्य.. निसर्ग किती करामती आहे ह्याचा हा उत्तम नमूना आहे...\nकोलोरॅडो नदीच्या प्रवाहा मूळे आणि जमिनीतील इतर हालचालींमूळे हा अजस्त्र canyon तयार झाला आहे...दरीमधे एकदम खोल कोलोरॅडो नदी दिसते आणि जर तिथपर्य़ंत खाली उतरून गेलं तर white water rafting पण करता येतं... Canyon जवळ जवळ २७७ मैल लांब आहे आणि पूर्ण पणे Arizona राज्यात आहे.. इथे राज्याराज्यांमधली स्पर्धा पण खूप जास्त आहे त्यामूळे जिथे तिथे Arizona Arizona लिहिलेलं असतं.. :)\nतिथल्या होपी आणि मोहोव पॉईंट वरून खूप सुंदर द्रुष्य दिसतात.. फोटो काढायला लागलं की थांबतवतच नाही.. Hermits Rest हा तिथला शेवटचा पॉईंट आहे जिथे बस जाउ शकते.. आणि मधे मधे बरेच trails आहेत जे खाली नदी पर्यंत जातात... आम्ही एका trail वरुन चालत खाली गेलो पण पूर्ण खाली जाण्याएव्हडा वेळ नव्हता...\nसाधारण चार पर्यंत परत येउन आणि lunch करुन आम्ही फ़िनिक्स च्या परतिच्या प्रवासाला सुरुवात केली.. परत एकदा grand canyon चं दर्शन झालं... जितक्यावेळा पहाल तितकं ते वेगळं आणि सुंदर दिसतं की तिथून निघवतच नाही.. आणि आकारानी देखिल ते इतकं प्रचंड आहे की निसर्गापुढे आपण किती शुल्लक आहोत ह्याची जाणिव होते..\nजाताना चा drive रात्री होता त्यामुळे आजूबाजूच काही दिसलं नव्हतं पण परतिचा प्रवास दिवसा असल्याने ते ही बघता आलं.. आपल्या कडाच्या घाटांची खूप आठवण झाली.. पावसाळ्यात असतं तस typical वातावरण होतं फ़िनिक्स पर्यंत पोचेपर्यंत पाऊस चालू झाला आणि नंतर तो इतका वाढला की गाडी चालवणं अवघड होत होतं... रात्री घरी गेल्यावर इतकी गाढ झोप लागली की मला वाटलं नव्हतं की मी सकाळी लवकर उठू शकेन.. पण आम्ही तिघेही अगदी ७ ला तयार होऊन सॅन डिएगो ला जायला निघालो पण.. \nआधिचे दोन दिवस सुक्रुत नी बराच वेळ गाडी चालवल्याने हा drive मला कारायचा होता...फ़िनिक्स मधून बाहेर पडल्यावरब संपूर्ण वाळवंट होतं... मधे मधे cactus ची झाडं होती.. हा drive मेक्सिको boarder वरून जातो.. युमा नवाच गाव arizona, California आणि Mexico तिन्हीच्या सिमांवर आहे. युमा गावा���ासून पुढे कॅलिफ़ोर्निया सुरु होतं.. मला वाटलं होतं कॅलिफ़ोर्निया आल्यावर तरी वाळवंट संपेल.. उलट आणखिन वाळूच्या टेकड्या ही दिसायला लागल्या.. मला तर dubai च्या आसपास कुठे drive करतोय का असं वाटत होतं... ऎकलेलं कॅलिफ़ोर्निया आणि बघत होतो ते कॅलिफ़ोर्निया ह्यात फ़ारच जास्त फ़रक होता.. थोड्यावेळाने डोंगर चालू झाले तेही पूर्ण खडकाळं.. एकावर एक दगड रचून ठेव्ल्यासारखे कधिही कोसळतिल की काय असं वाटणारे... दूरदूर पर्यंत एकही झाड दिसत नव्हतं.. एक अतिशय वेगळा अनूभव होता...\nSpeed Limit जास्त असल्याने drive करायला ही खूप मजा येत होती... सॅन डिएगो १० मैंल वर आलं तरी डोंगर संपतच नव्हते... सुक्रुत ला दाट शंका होती की either आम्ही रस्ता चूकलोय किंवा रस्त्यावरच्या पाट्या चूकीच्या आहेत... :) पण नंतर अचानक शहर चालू झालं समूद्र दिसायला लागला... सॅन डिएगो पण छान शहर आहे.. टेकड्यांवर वसलेलं.. Hotel मधे chek-in करून आम्ही लगेच sea world ला गेलो..\nइथलं sea world US मधलं सगळ्यात मोठं आहे म्हणे... तिथे प्रचंड गर्दी होती... पण देसी आणि Mexicon लोकच जास्त होते... शामू ह्या Dolphin मश्याचा खेळ बघितला.. Sealc चा Dance पण खूप छान होता... :)इथल्या सगळ्या parks मधे अपंग आणि senior citizan ह्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी खूपच चांगली सोय असते.. त्यामूळे ते ही इतरांएव्ह्डच enjoy करू शकतात... आणि मुख्या म्हणजे बाकीचे लोकं ही co-operate करतात \nसंध्याकाळी cable car मधून शहराचं सुंदर द्रुष्य दिसत होतं.. हवा देखिल चांगली असल्याने त्यान खूप मजा आली.. sea world मधे जवळ जवळ १० तास घालवून साधारण १२ च्या सुमारास परत आलो... sea wordl हा ही एक चांगला अनूभव होता...सकाळी उठून समुद्र किनार्यवर चककर मारली...\nसॅन डिएगो हे एक महत्त्वाचे बंदर आहे.. त्यामूळे तिथे बर्याच लहान मोठ्या बोटी नांगरून पडल्या होत्या.. star of India नावाची बोट देखिल होती..\nमला संध्याकाळी फ़िनिक्स हून flight पकडायच असल्याने परतिचा प्रवास लवकरच चालू केला... परत एकदा त्या वाळवंटाच सौंदर्य़ अनूभवलं.. :) (ते सुंदर असलं तरी आपल्या कोकणाचं असं कॅलिफ़ोर्निया नको करायला... :)\nसुक्रुत आणि निलेश ला घरी सोडून मी air port वर वेळेवर पोचलो आणि flight चालू होताच मनात प्लॅन चालू झाले ते thanks giving च्या long week end चे.. :)\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2021/05/", "date_download": "2022-12-09T09:41:28Z", "digest": "sha1:KCE3XMCLHLXU76P2JI5KYZAY2KHZX6TN", "length": 5382, "nlines": 107, "source_domain": "spsnews.in", "title": "May 2021 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवा���ी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nउद्गीरीचे सरपंच पांडुरंग पाटील यांचे अल्पश: आजाराने निधन\nशित्तूर तर्फ वारुण (शिवाजी नांगरे ) : शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी चे लोकनियुक्त सरपंच श्री पांडुरंग बंडू पाटील वय ३५ वर्षे\n‘ डोणोली ‘ त तरुणाची गळफास लावून आत्महत्त्या\nबांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हि घटना आज दि.११ मे २०२१ रोजी\n” संजयदादां ” चे आनंदाश्रू गुलालाच्या रूपाने बरसले….\nबांबवडे : अखेर दख्खन चा जोतीबा मुक्त चेहऱ्याने हसला. शाहुवाडीचा धोपेश्वर आनंदाने तांडव करू लागला, येळवण च्या जुगाई नं आपल्या\nमुंबईच आपल्या महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, हे कोण सांगणार \n” जय जय महाराष्ट्र माझा “: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा बांबवडे : आज १ मे महाराष्ट्र दिन. अवघ्या मराठी माणसांनी या\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_51.html", "date_download": "2022-12-09T08:14:42Z", "digest": "sha1:PXAFEWS6RXPNXFS67FOI5VMFOIK6XQXD", "length": 10360, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "कुरआन आकलनाची मुलतत्त्वे | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- अबुल आला मौदूदी\nकुरआन अध्ययन कर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच���या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णन शैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय विषयीची चर्चा आहे.\nकुरआन अवतरण स्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरण टप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करतांना त्याचे संकलन तसेच क्रम बद्धता व पुनरावृत्तीचे औचित्य वर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सर्वकालिक ईश ग्रंथ आहे आणि कुरआन आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 12 -पृष्ठे - 32 मूल्य - 18 आवृत्ती - 4 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/14785", "date_download": "2022-12-09T10:04:53Z", "digest": "sha1:DP3YIZWI4EG4QKU323MYS7B7GVR5SPOM", "length": 8208, "nlines": 95, "source_domain": "www.khaasre.com", "title": "विराटला प्रपोज करणाऱ्या 'या' तरुणीला सचिनचा मुलगा करतोय डेट! नेमकी आहे तरी कोण ती? - Khaas Re", "raw_content": "\nविराटला प्रपोज करणाऱ्या ‘या’ तरुणीला सचिनचा मुलगा करतोय डेट नेमकी आहे तरी कोण ती\nin बातम्या, जीवनशैली, नवीन खासरे\nक्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ मानले जाते. या खेळाच्या बाबतीत केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही काय होईल हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर हे अतूट नाते आहे. सचिनला तर क्रिकेटचा देवही मानले जाते.\nकारण जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत सचिनने केलेले अनेक विश्वविक्रम अबाधित राहतील. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी सचिनने केली आहे. परंतु आज आपण साहिब नाही, तर त्याच्या मुलाच्या वेगळ्याच कामगिरीबद्दल बघणार आहोत.\nसचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये उतरला आहे. अर्जुन हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो डावखुरा फलंदाज आणि चांगला गोलंदाज आहे. हे झालं अर्जुनच्या खेळाबद्दल, पण आता आपण त्याच्या लव्हस्टोरीबद्दल बघणार आहोत.\nसध्या अर्जुन तेंडुलकर आणि ���ंग्लंड महिला क्रिकेट संघातील बॅट्समन डॅनियल वॅट यांच्यातील वाढती जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्यामध्ये खूपच गाढ मैत्री झाली आहे.\nअर्जुनचे वय २१ वर्ष असून डॅनियल २९ वर्षांची आहे. डॅनियल अर्जुनापेक्षा आठ वर्षांनी मोठी असली तरी दोघांच्या मैत्रीमध्ये वय आडवे आले नाही. हे सांगण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही देखील सचिनपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर अर्जुन आणि डॅनियलचे अनेक फोटो येत आहेत ज्यामध्ये दोघे एकमेकांसोबत दिसत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा आहे.\nडॅनियल वॅटने यापूर्वी भारताचा कॅप्टन विराट कोहली याला लग्नाची मागणी घातली होती. तिने ४ एप्रिल २०१४ रोजी ट्विटरवर “Kholi marry me” असे ट्विट करुन विराटला प्रपोज केले होते. परंतु विराटने तिला सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करु नकोस असे सुनावले होते. त्यानंतर विराट आणि अनुष्काची जोडी जमली आणि दोघांनी लग्न केले. आता अर्जुनच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॅनियल चर्चेत आली असून पुढे काय होतंय ते पाहण्यासारखे आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nराफेल-सुखोई हि जगातील सर्वात विध्वंसक जोडी भारताकडे असणार आहे\nमिशा असणाऱ्या “या” राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता\nमिशा असणाऱ्या \"या\" राजकुमारीच्या नादात १३ पोरांनी स्वतःचा जीव दिला होता\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/politics/chaos-in-kalyan-dombivali-and-challenges-ahead-of-bjp-print-politics-news-asj-82-3167682/lite/", "date_download": "2022-12-09T10:17:54Z", "digest": "sha1:QL5SMDSTIUSUHISEUBWMGS7SWW7SF44Q", "length": 28528, "nlines": 297, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chaos in kalyan dombivali and challenges ahead of BJP | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nकल्याण डोंबिवली महापालिकेतील सावळागोंधळ आणि भाजपला चटके\nशहरातील खड्डे, कोंडी, अस्वच्छता यासारख्या अनागोंदीला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भाजपलाही जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे यासंबंधीची अस्वस्थता भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.\nWritten by भगवान मंडलिक\nकल्याण डोंबिवली महापालिकेतील सावळागोंधळ आणि भाजपला चटके\nकल्याण डोंबिवली शहरातील खड्डे, कोंडी, अस्वच्छता, बेकायदा बांधकामांची वाढती संख्या यामुळे महापालिकेच्या कारभारावर चहुबाजूंनी टीका होत असताना महापालिका क्षेत्रातील भाजपच्या स्थानिक नेत्यांचीही अस्वस्थता यामुळे टोक गाठू लागली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेवर गेल्या काही वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांचा एकहाती वरचष्मा राहीला आहे. गेल्या अडीच वर्षात तर ही पकड अधिक घट्ट झाली आहे. या काळात भाजपचे स्थानिक आमदार आणि विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण तसेच कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांना महापालिकेतील कारभारात फारसा वाव दिला जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्यांच्या मुद्दयावरून स्थानिक आमदार म्हणून चव्हाण आणि गायकवाड यांना अनेकदा लक्ष्य केले जाते. यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावरून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्याचे वृत्त आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nहेही वाचा… अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राजकीय शक्तीची पहिली चाचणी\nराज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला कल्याणमध्ये शिंदे गटाशी जुळवून घ्यावे लागत आहे. मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी विश्वासदर्शक ठरावा दरम्यान एकनाथ शिंदे यांना मतदान केले असले तरी स्थानिक राजकारणात ते अजूनही शिंदे विरोधक मानले जातात. अनेक मुद्दयांवरून खासदार डाॅ.श्रीकांत यांच्याशी आमदार पाटील यांचे खटके उडताना दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीतील समस्यांना डोंबिवली बाहेरील नेते कारणीभूत असल्याची टीकाही मध्यंतरी आमदार पाटील यांनी केली. अर्थातच त्यांचा रोख खासदार शिंदे यांच्यावर होता. मनसेचे नेते एकीकडे महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात जाहीर भूमिका घेत असताना भाजपला मात्र नव्या सत्ता समीकरणामुळे शिंदे गटाशी जुळवून घ्यावे लागत असल्यामुळे टीकेचा रोखही सहन करावा लागत आहे. आगामी निवडणुकांना समोरे जाताना कल्याण डोंबिवलीतील समस्यांना स्थानिक आमदार म्हणून आम्हालाही जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात आमच्या शब्दालाही मान असायला हवा अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे समजते. याविषयी भाजपच्या गोटातून कुणीही जाहीर भूमिका मांडली नसली तरी या भेटीची चर्चा येथील राजकीय वर्तुळात जोरात आहे.\nहेही वाचा… राज ठाकरे यांनी नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून काय साध्य केले\nकेंद्रीय मंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे अस्वस्थता वाढली\nकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर हे कल्याण डोंबिवली शहरात येऊन गेल्यापासून कल्याण-डोंबिवली शहरे आणि पालिका प्रशासन सर्वाधिक चर्चेत आले आहे. प्रशासक आणि प्रतिनियुक्ती अधिकाऱ्यांवर पालिकेचा रामभरोसे कारभार सुरू आहे. येथील नगरसेवक, आमदार, खासदार करतात काय असा एक संदेश केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे विशेषत थेट पंतप्रधानांच्या दालनापर्यंत पोहचला आहे. यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीचे नाव देशातील १०० स्मार्ट सिटी शहरांच्या यादीत येण्यासाठी सहा वर्षापूर्वी खूप धडपड केली. त्यामुळे कडोंमपाची वर्णी लागली. कडोंमपाला स्मार्ट सिटीचा सुमारे ३५० कोटीचा निधी मिळाला. त्या निधीतून देखणे प्रकल्प, लोकांची कोंडी मुक्तता करण्यासारखे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्याऐवजी स्कायवाॅक तोडा संथगतीने पूल बांधा, रस्ते दर्शक (सिग्नल) बसवा असले उद्योग येथे सुरू आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने ड���ंबिवलीत भाजपला मंत्रीपद मिळाले असले तरी महापालिकेतील प्रशासनात खासदार शिंदे यांचे वर्चस्व दिसून येते. महापालिकेत आयुक्तपदी आलेले अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही मंत्री चव्हाण यांनी जाहीरपणे टीका केली आहे. शहरातील खड्डे, कोंडी, अस्वच्छता यासारख्या अनागोंदीला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भाजपलाही जबाबदार धरले जाऊ शकते. त्यामुळे यासंबंधीची अस्वस्थता भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.\nहेही वाचा… कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष सहकार क्षेत्रातही ; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची गोकुळ संचालकपदाची नियुक्ती रद्द\nमनसे -भाजप छुपा समझोता \nराज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्यापूर्वीपासून डोंबिवलीत भाजप आणि मनसेच्या नेत्यांमध्ये मधुर संबंध निर्माण झाले आहेत. खासदार शिंदे यांच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे भाजप आणि मनसेच्या नेत्यांचीही अनेकदा कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यापूर्वी पाण्यासाठी मोर्चा असो वा इतर नागरी प्रश्नांच्या मुद्दयावर दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले होते. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतरही मनसेने विविध प्रश्नांवर महापालिका प्रशासनाच्या आडून खासदार शिंदे यांच्यावर टीकेचे बाण सोडणे सुरूच ठेवले आहे. भाजपने मात्र याविषयी उघडपणे विरोधाची भूमिका घेणे बंद केले असले तरी उपमुख्यमंत्र्यांकडे मात्र याविषयीची अस्वस्थता बोलून दाखविल्याची चर्चा आहे.\nमराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राजकीय शक्तीची पहिली चाचणी\nडोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले\nठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच\nकल्याण: नागरी समस्यांवरुन कल्याण डोंबिवली पालिकेसमोर जागरुक नागरिकांची धरणे आंदोलने\nकोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nपाऊले चालती.. : नाही रम्य तरीही..\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\n“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल\n आयपीएलवर आगपाखड करणारा खेळाडू होणार बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष\nभान हरपून सायली संजीवने कॉफी शॉपमध्येच केलं असं काही की…; फोटो व्हायरल\n“सैराटने मराठी चित्रटसृष्टी उद्ध्वस्त केली”; अनुराग कश्यपचं मोठं विधान, ‘कांतारा’च्या यशानंतर रिषभ शेट्टीला सल्ला देत म्हणाला…\nरणबीर कपूरला करायचंय पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम; म्हणाला “अभिनेत्याला मर्यादा…”\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nकोकणातील शिवसेनेच्या आमदारांभोवती कारवाईचा फास, ठाकरे गटाला शह देण्याकरिता शिंदे-भाजपची योजना\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई\nसोलापुरात क्षीण झालेल्या काँग्रेसची पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंवर आशा\nतमणगोंडा रवि पाटील : ग्रामीण विकासासाठी वचनबद्ध\nHimachal Result 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये बहुमत मिळालं, पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तीन बड्या नेत्यांमध्ये रस्सीखेच\nGujarat Election Result 2022 : घरच्यांनीच केला विरोधात प्रचार, पण जिंकूनच दाखवलं रविंद्र जडेची पत्नी रिवाबा जडेजांचा दणदणीत विजय\ngujarat election: २०२४ च्या भव्य विजयाचा भक्कम पाया\nHimachal Pradesh election 2022: मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळय़ात\nभाजपचा पराभव शक्य.. हाच या निकालांचा संदेश..\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/12-vi-nantar-kay-karave/", "date_download": "2022-12-09T08:11:34Z", "digest": "sha1:CC3L7AUPSQBVUYR6MFOAYX6K5TDTRLKV", "length": 14605, "nlines": 184, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ? Best For You.", "raw_content": "\n12 वी नंतर काय करावे 12 vi nantar kay karave \n प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर खूप महत्वाचे आहे. विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. बहुतेक विद्यार्थी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेच्या तयारीत व्यस्त असतात. काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. 12 वी नंतर काय करावे 12 vi nantar kay karave हा प्रश्न सर्वांना पडतो. याचे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे.\nतर काही देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षा देतात. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थी परिश्रमपूर्वक काम करतात. कठोर परिश्रमानंतर विद्यार्थ्यांना यश मिळते.\nआता प्रश्न आहे की या परीक्षांची तयारी कशी करावी विविध स्तरांच्या परीक्षांच्या (अभियंता, वैद्यकीय, कायदा,शिक्षण ) तयारीसाठी हे पृष्ठ तुम्हाला सविस्तर सांगत आहे.\n12 वी नंतर काय करावे\n12 वी नंतर काय करावे\n12 वी science नंतर काय करावे\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी commerce नंतर काय करावे\nजर तुम्हाला अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जायचे असेल तर त्यासाठी आयटीआय, पॉलिटेक्निक, बीटेक, बीई इत्यादी अभ्यासक्रम करता येतील. हे प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम आहे. आपण आपल्या क्षमतेनुसार ते निवडू शकता.\n12 वी science नंतर काय करावे\nवैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्या संधी\nया वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (एनईईटी) पास करावी लागेल. ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे. या तयारीसाठी, आपल्याला कोणत्याही कोचिंगची मदत घ्यावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल, त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संबंधित क्षेत्रात नोकरीच्या बर्यापैकी संधी मिळतील.\nवैद्यक क्षेत्रामध्ये एमबीबीएस, बी ए एम एस, बी एच एम एस, एम डी. , एम. एस. यासारखे विविध टप्प्यावरील अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर होता येते.\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी commerce नंतर काय करावे\nकायद्याच्या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला कायदा (LAW) करावा लागेल, इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही आणि पदवीनंतरही तुम्ही हे करू शकता. इंटर नंतर, आपल्याकडे पाच वर्षांचा लॉ कोर्स असेल आणि पदवीनंतर ती तीन वर्षे असेल. यात प्रत्येक विद्यापीठाद्वारे वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत भाग घेऊन आपण प्रवेश घेऊ शकता. देशातील सर्वात प्रसिद्ध एलएलबी प्रवेश परीक्षा (सीएलबी) सीएलएटी आहे, आपण त्यातही सहभागी होऊ शकता.\nशिक्षण क्षेत्रात असणाऱ्या संधी\nशिक्षण क्षेत्रात जाण्यासाठी डी. एड, बीएड,एम. एड,SET,NET ह्यासारखी पात्रता धारण करणे आवश्यक असते. बारावीनंतर डीएड करता येते तर पदवी नंतर बी एड करता येते. स्नातकोत्तर पदवी नंतर एम् एड करता येते. याहीपुढे जाऊन सेट नेट या परीक्षा देऊन शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून कार्य करता येते. शिक्षण क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणक्षेत्र हे एक प्रभावी आहे असं म्हणता येईल.\nशिक्षणक्षेत्र हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये शास्त्र वाणिज्य व कला या कोणत्याही शाखेतील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मात्र कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना संधी मिळत नसते.\nशिक्षक होण्यासाठी काय करावे\nलेखा व लेखा परीक्षणक्षेत्रात असणाऱ्या संधी – 12 vi nantar kay karave \nवाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना लेखा व लेखा परीक्षण संदर्भात असंख्य संधी उपलब्ध अस��ात. यामध्ये सीए, सी एस, आय सी डब्ल्यू ए, जीडीसी अँड ए, यासारखे विविध कोर्सेस करून लेखा क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडवता येऊ शकते.\n सीए बनण्यासाठी काय करावे\nप्रशासकीय सेवाक्षेत्रात असणाऱ्या संधी\nयाव्यतिरिक्त राज्य प्रशासकीय सेवा (MPSC) व केंद्रीय प्रशासकीय सेवा(UPSC) यामध्ये जाण्यासाठी तयारी करता येते. यातून विविध दर्जाच्या प्रशासकीय विभागामध्ये काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12 वी पासूनच प्रशासकीय घटकांचा अभ्यास सुरू केल्यास पदवीनंतर अशा परीक्षा देणे सोपे व सोयीस्कर ठरते. या माध्यमातून चांगला प्रशासकीय अधिकारी होता येते.\nप्रशासकीय अधिकारी हे राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाचे असू शकतात. प्रशासकीय अधिकारी हे करिअरअलीकडील काळामध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक आवडणारे क्षेत्र ठरले आहे.\nतुमच्या 12 वी नंतर काय करावे 12 vi nantar kay karave या प्रश्नाचे उत्तर या लेखात मिळाले अशी अपेक्षा करतो.\nयेथे आम्ही आपल्याला विविध स्तरांच्या परीक्षांच्या तयारीबद्दल सांगितले आहे, या माहितीशी संबंधित आपल्याकडे काही प्रश्न असल्यास किंवा त्यासंबंधित इतर कोणतीही माहिती मिळवायची असेल तर आपण कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता. होय, आम्ही तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांची वाट पाहत आहोत.\nडॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते\nPanchayat Raj,पंचायत राज व्यवस्था.\nतुमच्या या प्रश्नाचे उत्तर येथे मिळेल – https://www.nitinsir.in/d-pharmacy/\nBank ya सेत्रात काम करण्यासाठी काय करावे\nबँक या क्षेत्रात काम करण्यासाठी काय करावे\nआपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/shetkari/", "date_download": "2022-12-09T08:16:40Z", "digest": "sha1:EP2WUSXYXZUBSL3PDZXEUZC56HVEWTY7", "length": 17533, "nlines": 91, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "शेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी", "raw_content": "\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n1857 उठावानंतरच्या शेतकरी चळवळी–\nभारतीय स्वातंत्र्य वेळेचे शेतकरी आंदोलने–\n1857 उठावानंतरच्या शेतकरी चळवळी–\n1. संथाळाचे बंड (1955-56)\nसिद्धू व कानू यांच्या नेतृत्वाखाली जून 855 मध्ये उठावाची सुरुवात झाली. संथाळाचा राग शांत करण्यासाठी संथाळ परगणा नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करावा लागला होता. इंग्रज आणि जमीनदार शेतकऱ्यांचे शोष�� करत असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी हे बंड पुकारले होते.\n2. बंगालमधील निळचे बंड (1859)\nशेतकऱ्यांवर अत्याचार करून व त्यांना जबरदस्तीने नीळ उत्पादन करण्यास भाग पाडत असत त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व दिगंबर विश्वास व विष्णू विश्वास यांनी केले. नीलदर्पण या नाटकांमध्ये दीनबंधू मित्र यांनी आंदोलनाचे वर्णन केले आहे. खिस्ती मिशनरी लोकांनी देखील या उठावाला पाठिंबा दिला होता.\n3. पवणा ( पूर्व बंगाल ) येथील उठाव(1873-76)\nशंभू पाल यांनी चळवळीचे नेतृत्व केलेले आहे. बंकिमचंद्र चटर्जी व आर सी दत्त यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा होता देखील यांना पाठिंबा होता.हिंदू पेट्रीयट या वृत्तपत्राचे संपादक हरिश्चंद्र यांनी यासंदर्भातील भूमिका महत्त्वाची होती.\nदख्खन मधील हा खूप महत्त्वाचा रिवोट झालेला आहे त्याला देखन रिवोट देखील म्हणतात. 1828 मध्ये रॉबर्ट किथ पिंगल यांनी रयतवारी पद्धत लागू केली होती. रयतवारी पद्धतीचा पहिला परिणाम हा शेतकरी व सावकार यांच्या संबंधावर झालेला आहे. जून 1875 पर्यंत हा उठाव पुणे जिल्ह्यात पसरला. प्रामुख्याने शेतकऱ्यांचा रोख गहाणपत्राकडे होता. ज्या ज्या शेतकऱ्यांवर सावकाराकडून अन्याय व अत्याचार झालेला होता ते सर्व शेतकरी या उठावाचे नेतृत्व करत होते. हे बंड इतके जबरदस्त होते की सरकारला देखील या बंडखोराविरुद्ध साक्षीदार मिळाला नाही.\n5. डेक्कन राइट्स कमिशन\nशेतकरी उठावाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने डेक्कन राइट्स कमिशन नेमले होते. यामध्ये सी डब्ल्यू कारपेंटर, जेबी रीची, सर ऑकलँड कॉलविल हे इत्यादी सदस्य डेक्कन राइट्स कमिशन मध्ये बघायला मिळतात. त्यांनी द डेक्कन एग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 मध्ये हा कायदा देखील मंजूर केलेला आहे. हा कायदा तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी तो मंजूर केला. टेम्पल ला शेतकऱ्यांच्या परिस्थितीची चांगली माहिती होती त्यामुळे मंजूर झालेल्या कायद्यावर टेम्पल च्या विचारांचा चांगला प्रभाव होता. पूर्ण सार्वजनिक सभा व काही राष्ट्रीय वृत्तपत्राची द डेक्कन एग्रीकल्चर रिलीफ ॲक्ट या कायद्याला पाठिंबा मिळाला.\nRivers In India | भारतातील 10 प्रमुख नद्या\n6. उत्तर प्रदेशातील किसान सभा\nफेब्रुवारी 1918 उत्तर प्रदेशातील गौरीशंकर मिश्रा व इंद्र नारायण द्विती यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेची स्थापना झाली या सभेत पं. ��दन मोहन मालवीय यांनी पाठिंबा दिलेला आहे.\nन्हावी धोबी बंद-न्हावी धोबी बंद ही एक चळवळ आहे. हा सामाजिक बहिष्कार याचा एक प्रकार होता. झींमोरीसिंह, दुर्गापात सिंग व बाबा रामचंद्र यांची नावे या नेतृत्वच्या संदर्भात पुढे येऊ लागली.\n7. अवध किसान सभा (1920)\nअसहकारावर विश्वास असणाऱ्यांनी प्रतापगड येथे 17 ऑक्टोंबर 1920 रोजी अवध किसान सभा ही पर्यायी किसान सभा स्थापन केले आहे. गौरीशंकर मिश्रा, माता बदल पांडे, बाबा रामचंद्र, देवनारायण पांडे, केदारनाथ यांच्या प्रयत्नाने नव्या संघटनेमध्ये वाढ झाली. यामध्ये 330 किसान सभा या संघटनेमध्ये स्थापन झाल्या. अयोध्या येथे 20 -21 डिसेंबर रोजी कसे किसान सभेचा एक लक्ष शेतकऱ्यांचा विराट मोर्चा येथे काढण्यात आलेला होता. या मेळाव्यात बाबा रामचंद्र हे शेतकऱ्यांवरील अत्याचारांचे प्रतीक म्हणून दोरखंडाने बांधलेल्या अवस्थेत हजर राहिले होते.\nराष्ट्रीय काँग्रेस व खिलाफत च्या नेत्यांनी एकत्रित येऊन ही चळवळ सुरू केली होती म्हणून या चळवळीला ऐक्य अर्थात एका या नावाने ओळखले गेले. एका चळवळीचे नेतृत्व सामान्य लोकांकडे होते. शिस्त व अहिंसा अशी तत्त्वे न पाळली गेल्याने चळवळीचा राष्ट्रीय कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला आणि अत्यंत दडपशाहीमुळे 1922 पर्यंत या चळवळीचा शेवट झाला.\n9. मलबारच्या मोपल्याचे बंड(1921)\nदक्षिण मलबारमधील केरळ मुसलमानांच्या पट्टेदारांना व शेतकऱ्यांना मोपला म्हटले जाईल. ते शेती करत किंवा हिंदू जमीनदारांकडे कुळे म्हणून राबत. ब्रिटिशांच्या कर धोरणांमुळे जसजशी त्यांची पिळवणूक होऊ लागली तसतसे 836 ते 1894 या काळात या भागांमध्ये त्यांनी 22 उठाव केले.\nसरदार वल्लभभाई पटेल यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले. बार्डोली येथील शेतकऱ्यांच्या ब्रिटिशांनी हिसकावून घेतलेल्या जमिनीच्या विरोधातील हा सत्यग्रह होता. यावेळी बार्डोलीच्या स्त्रिया या सत्याग्रहांमध्ये सहभागी झाल्या होत्या वल्लभभाई पटेल यांचे कार्य पाहून त्यांनी त्यांना सरदार ही पदवी दिली.\n11. चौकीदार करा विरुद्ध आंदोलन\nबिहार व बंगालमधील शेतकऱ्यांना त्यांच्या वरती जूलूम जबरदस्ती करणारे अधिकारी होते ते वेतन भागवण्यासाठी हा चौकीदार कर द्यावा लागत असे या कराराविरुद्ध आंदोलन तेथे सुरू झाले.\n12. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन (1930)-\nसुभाषचंद्र बोस यांच्या आव्हानाने प्रभावित होऊन आनंदस्वामी यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1939 ते 40 यावर्षी लाल डगलेवाला या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली होती.\n13. अखिल भारतीय किसान सभा (11एप्रिल 1936)\nया सभेची स्थापना 1936 मध्ये लखनऊ येथे झाली या सभेचे संस्थापक स्वामी सहजानंद व त्याचे महासचिव एन जी रंगा होते. पहिल्या अधिवेशनासाठी पंडित नेहरू उपस्थित होते आर्थिक शोषणापासून शेतकऱ्यांचे रक्षण करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.\n14. साने गुरुजी व शेतकरी आंदोलन\n1938 साली पूर्व खानदेश मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली होती. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी ठिकठिकाणी सभा व मिरवणुका घेतल्या. त्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली.धुळे, अमळनेर या कामगार संघटनांची प्रबळ केंद्र बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेर गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष देखील होते.\nभारतीय स्वातंत्र्य वेळेचे शेतकरी आंदोलने–\n15. 1946 ची बंगालची तेभागा चळवळ\nतेभागा चळवळ प्रामुख्याने जमीनदाराविरुद्ध होती. तेभागा म्हणजे तीन भाग अर्थात बंगालच्या बटाईदार शेतकऱ्यांची भूमिका होती की बटाईच्या हिश्यातील आपल्या पिकाच्या अर्ध्या ऐवजी तिसरा भाग जमीनदारांना देण्यात यावा. हजोम या आदिवासी शेतकऱ्यांची मागणी होती की आपला कर वस्तूच्या स्वरूपात न घेता तो पैशांच्या स्वरूपात रोख घ्यावा. अशा पद्धतीने ही चळवळ होती.\n16. तेलंगणा मधील शेतकरी चळवळ (1946-1959)\nहैदराबाद संस्थानातील निजामच्या मालकी हक्काची जी जमीन आहे जिला सर्व खास असे म्हणत. ती राज्याच्या एक तृतीयांश होती.\nसावकार,जमीनदार व निजामाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करत त्रास देत.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे आंदोलन सुरू झाले होते. साम्यवादी नेतृत्वाने या बरीच आघाडी घेतली होती.\nमुंबई जवळील वारली या आदिवासी जमातीच्या शेतकऱ्यांनी जगल ठेकेदार,सावकार, सरकारचे पाठबळ असलेले जमीनदार यांच्याविरुद्ध ही चळवळ सुरू केली. मे 1945 मध्ये किसान सभेच्या मदतीने ही सर्व सुरू झाली. साम्यवादी विचारांचा प्रभाव या चळवळीवर होता.\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00797.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/60436/", "date_download": "2022-12-09T08:55:26Z", "digest": "sha1:AAGYB4JHIY2GT4KEQO3G25DBLY4LSOX5", "length": 8307, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "जालना बातम्या लाईव्ह: बॅनर लावण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, हाणामारीत एकाकडून गोळीबार – dispute between shivsena workers over hoisting of banners firing from one side in a fight | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra जालना बातम्या लाईव्ह: बॅनर लावण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, हाणामारीत एकाकडून गोळीबार –...\nजालना बातम्या लाईव्ह: बॅनर लावण्यावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, हाणामारीत एकाकडून गोळीबार – dispute between shivsena workers over hoisting of banners firing from one side in a fight\nजालना : जालना तालुक्यातील रामनगर येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. रात्री बॅनर लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे समोर येते आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणावर गोळीबार केला. पोटावर गोळीबार झाल्याने हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं आहे.\nया घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. रामनगरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी यांच्यात रात्री रोडवर बॅनर लावण्याचा कारणावरून वाद झाल्याची घटना घडली होती. या वादाचं रूपांतर सकाळी मोठ्या हाणामारीत झालं आणि दोन्ही गट आमने सामने आल्याने दोन गटात हाणामारी झाली.\n अन्न सुरक्षा योजनेतून गरिबांना मिळतंय बुरशी आणि किडे पडलेलं धान्य\nया वादात एका गटाने दुसऱ्या गटाच्या तरुणावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून विजय ढेगळे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या पोटात गोळी लागल्यानं हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून परीसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे.\nआता तर कहरच झाला दारु पिण्यासाठी ग्लास दिला नाही म्हणून असं काही केलं वाचून हादराल\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\nशेअर बाजार तेजीत, खरेदीदारांनी सावरला बाजार; सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हात, बँक शेअर्समध्ये वाढ कायम – stock...\nगौरीला नव्हे तर शाहरुखला पाच दिवस अगोदरच मिळालं ‘बर्थ डे गिफ्ट’\n IAF च्या महिला अधिकाऱ्यावर बलात्कार, केली टू-फिंगर टेस्ट\n'गृहमंत्री जी, तर तुम्ही ट्वीटमध्ये बदनामीकारक मजकूर वापरला नसता'\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/video-navneet-ranas-dancing-on-garba-seen-playing-dandiya-in-amravati-made-special-appearance-at-navratri-festival-130369149.html", "date_download": "2022-12-09T10:18:04Z", "digest": "sha1:ISOQ2QX3UTGGFBM4EB5DJ4BJAYNH2XUF", "length": 5986, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अमरावतीमधल्या नवरात्रोत्सवात लावली हजेरी; बिनधास्त अंदाजाचा धमाल VIDEO | VIDEO Navneet Rana's Dancing on Garba | Seen playing Dandiya in Amravati | made special appearance at Navratri festival - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखासदार नवनीत राणांचा 'लुंगी डांस'वर ठेका:अमरावतीमधल्या नवरात्रोत्सवात लावली हजेरी; बिनधास्त अंदाजाचा धमाल VIDEO\nनवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदा 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर गरबा खेळण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. नवरात्रोत्सवात सेलिब्रिटी आणि राजकीय नेतेमंडळीसुद्धा रमलेले दिसत आहेत. यात आता दांडिया खेळण्याचा मोह खुद्द खासदार नवनीत राणा यांनी देखील आवरता आला नाही.\nयंदा गणेश उत्सवानंतर आता नवरात्री उत्सव देखील मोठया प्रमाणात साजरा केला जात आहे. गरबा आणि दांडिया खेळत आपण नवरात्रीचे नऊ दिवस साजरा करत असतो. या सर्व जल्लोषाच्या वातावरणात गरबा-दांडियाची मजा तर काहीतरी वेगळीच असते. यामध्ये कोरोना काळात 2 वर्षे दांडिया खेळण्यास ब्रेक लावण्यात आला होता. यावर्षी मात्र कुठलेही बंधने नसल्याने सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे.\nभाजपच्या खासदार नवनीत राणा देखील गरब्याचा आनंद घेताना दिसून आल्या. अमरावती शहरात यंदा मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी हजेरी लावली. यावेळी राणा यांनी तरुणांसोबत गरबा खेळला. दांडिया स्��ेशल हिंदी आणि गुजराती गाण्यांच्या चालीवर नवनीत यांनी ठेका धरला.\nरंगीबेरंगी स्वरूपात सजविलेल्या बांबूच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात. या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे संबोधिले जाते. स्त्री आणि पुरुष गोलाकार फेर स्वरूपात हे नृत्य करतात. रंगीबरंगी पोशाख, दागिने घालत महिला या नृत्यात सहभागी होतात तर पुरुषही पारंपरिक वेशभूषा करतात.\nया नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे. आणि युवापिढीत या नृत्याचे आकर्षण आहे. शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्था मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे व्यावसायिक स्वरूपात आयोजन करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/11/19/61378/foot-tanning/", "date_download": "2022-12-09T09:05:33Z", "digest": "sha1:N7BTVGWCDOLZZBZP6HNAQUHC7LR7JROB", "length": 14286, "nlines": 135, "source_domain": "krushirang.com", "title": "Foot Tanning: पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी' या\" सोप्या टिप्स फॉलो करा - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»अ 1 न्यूज»Foot Tanning: ���ायांचा काळेपणा दूर करण्यासाठी’ या” सोप्या टिप्स फॉलो करा\nFoot Tanning: पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी’ या” सोप्या टिप्स फॉलो करा\nमहिला त्यांच्या सौंदर्याकडे खूप लक्ष देतात. त्यासाठी ते विविध प्रकारचे उपाय करतात. बाजारात उपलब्ध असलेली सौंदर्य उत्पादने वापरणे टाळू नका. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा दीर्घकाळ वापर केल्याने सौंदर्यावरही परिणाम होतो. यासाठी या गोष्टींचा अतिवापर टाळा.त्याच वेळी, महिला चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देतात, परंतु पायांच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतात. सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यासोबत पायांकडेही लक्ष द्या. त्यामुळे सौंदर्यात भर पडते. तुम्हालाही पायांचा काळेपणा दूर करायचा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. जाणून घेऊया-\nसंत्र्याची साल :संत्र्याची साले दातांसोबतच पायांसाठीही फायदेशीर असतात. याच्या वापराने पायाचा काळेपणा सहज दूर होतो. यासाठी संत्र्याची साल सुकवून पावडर तयार करा. आता त्यात दूध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट पायाला लावा. आता साधारण 10 मिनिटे असेच राहू द्या. यानंतर पाय सामान्य पाण्याने धुवा. यामुळे पायाचा काळेपणा दूर होतो.\nAyurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर\nHealth Tips: म्हणून सकाळी उठल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळाव्यातच; वाचा महत्वाची कारणे\nलिंबू :ब्युटीशियनच्या म्हणण्यानुसार लिंबूमध्ये ब्लिचिंग एजंट आढळते. हे ब्लीचिंग एजंट डाग, डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. ब्लीचिंग एजंट गुणधर्मांमुळे, लिंबू पायांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यासाठी लिंबाच्या मदतीने पाय स्वच्छ करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साखरेचीही मदत घेऊ शकता. लिंबू आणि साखरेच्या मदतीने पायाचा काळेपणा दूर केला जाऊ शकतो.\nबेकिंग सोडा : जर तुम्हाला पायांचा काळेपणा दूर करायचा असेल तर तुम्ही लिंबू आणि संत्र्याची साल तसेच बेकिंग सोडा वापरू शकता. बेकिंग सोडा आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पायाला लावा. काही वेळाने पाय सामान्य पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने पायाचा काळेपणाही दूर होतो.\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फ��नमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:12:06Z", "digest": "sha1:KLLBXOXHF7PRUSI4FOSV7FO4REZNI35E", "length": 4084, "nlines": 57, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "माणगंगा - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nऊठ शिवबा ऊठ शिवबा “शिवबा, ऊठ शिवबा कृष्णामाई बघ भेटी आली.” माणगंगा माय माझी आज मजला हाक देई. “उठू कसा माये तुझ्याच कुशीत आता पहुडलो आहे, चिरकाल निद्रा घेतो आहे, ऊन वारा सोसतो आहे पावसाचे थेंब झेलतो आहे. धन्य होती ती माय विठाई जिच्या उदरी जन्मासी आलो अन राख होउनी आज तुझ्या कुशीत बागडलो. जरी जाहलो राख आज तरी राखेतूनही […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कविता 14\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/10/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T10:00:01Z", "digest": "sha1:6QHZ2QNH5VIRI7QH4SXTVSWGGKHZKQGR", "length": 11013, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "यामी गौतमने उघड केले बॉलीवूडचे घृणास्पद रहस्य, मोठ्या कलाकारांसोबत इच्छा नसतानाही कराव्या लागल्या अशा गोष्टी, रूम मध्ये बोलवून काढायचे… – Epic Marathi News", "raw_content": "\nयामी गौतमने उघड केले बॉलीवूडचे घृणास्पद रहस्य, मोठ्या कलाकारांसोबत इच्छा नसतानाही कराव्या लागल्या अशा गोष्टी, रूम मध्ये बोलवून काढायचे…\nयामी गौतमने उघड केले बॉलीवूडचे घृणास्पद रहस्य, मोठ्या कलाकारांसोबत इच्छा नसतानाही कराव्या लागल्या अशा गोष्टी, रूम मध्ये बोलवून काढायचे…\nJune 10, 2022 RaniLeave a Comment on यामी गौतमने उघड केले बॉलीवूडचे घृणास्पद रहस्य, मोठ्या कलाकारांसोबत इच्छा नसतानाही कराव्या लागल्या अशा गोष्टी, रूम मध्ये बोलवून काढायचे…\nयामी गौतम बॉलीवुड के घिनौने राज को किया एक्सपोज, बड़े एक्टर्स के साथ ना चाहते हुए भी करने पड़ते थे ऐसे काम\nहिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट बनतात आणि अनेक नवे कलाकार या इंडस्ट्रीत येत राहतात पण असे काही कलाकार आहेत ज्यांना दीर्घकाळासाठीचे यश मिळते. अशा उत्तम कलाकारांमध्ये यामी गौतम धारलकाच्या नावाचाही समावेश होतो. नुकतीच यामी गौतमने एक मुलाखत दिली आहे.\nज्यामध्ये तिने इंडस्ट्रीत टिकण्यासाठी कोणते काम करावे लागते हे सांगितले आहे. यात यामीने बॉलीवूडमधील काही गुपित��� उघड केली आहेत.यामी गौतमला इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण होत आहेत. अलीकडेच यामी गौतमने बॉलिवूड हंगामाच्या फरीदून शहरयारला एक मुलाखत दिली आहे.\nयामीने हिंदी चित्रपटसृष्टीत दहा वर्षे पूर्ण केली आहेत आणि म्हणूनच ही मुलाखत घेण्यात आली आहे. मुलाखतीदरम्यान यामीने आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना फरीदूनला सांगितले की, तिला सुरुवातीला अशा अनेक गोष्टी कराव्या लागल्या ज्या तिला करायची इच्छा नव्हती.\nमुलाखतीदरम्यान फरीदूनने यामीला विचारले की तिला स्वतःची ओळख निर्माण करणे किती कठीण गेले या प्रश्नाला उत्तर देताना यामी गौतम म्हणाली की, इतर अनेक कलाकारांप्रमाणेच तिनेही करिअरच्या सुरुवातीलाच असे सर्व काही केले जेणेकरून ती या इंडस्ट्रीत टिकू शकेल.\nतिने तिच्या इच्छेविरुद्ध कृती केली, जेणेकरून ती प्रेक्षकांच्या स्मरणात राहील आणि त्यांच्या मनात किंवा ध्यानातून हरवून जाणार नाही पहिल्या चित्रपटाच्या यशानंतरही यामीला आणखी अडचणींचा सामना करावा लागला. त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे की, ज्या चित्रपटांमध्ये जास्त गाणी आहेत.\nअसे चित्रपट इतर कलाकारांनी यापूर्वी केले आहेत, अशा चित्रपटांची अपेक्षा प्रेक्षकांना आहे, कारण तोच चित्रपट जास्त ‘चालतो’ आहे. बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला ते सर्व करावे लागेल ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. यामी गौतमने असेही सांगितले की, मला सल्ला देण्यात आला होता.\nकी, मी मोठ्या कलाकारांसोबत काम करावे, जरी माझी भूमिका चित्रपटामध्ये खूपच लहान असली तरीही मी मोठ्या कलाकारांसोबत काम केल्याने मला यश मिळू शकेल. यामीनेही हे केले पण तरीही तिला यश मिळाले नाही. मग तिला समजले की पटकथा आणि त्यातील महत्त्वाचे पात्र तिला ती ओळख देईल.\nलग्नाआधी से-क्स न करणे म्हणजे बकवास, रेखाचे बो-ल्ड वक्तव्य, म्हणाली थंक गॉड मी प्रेग्नंट नाही झाले -कोणासोबत..\nक्रू मेंबर्स समोर नोरा फतेहीचा खाली सरकला टॉप, opps मोमेंटचा ब-ळी ठरली नोरा, दिसत होत सगळं काही\nअ’श्ली’ल बो’ल्ड सिन देऊन बनल्या रातोरात स्टार बनल्या या ५ अभिनेत्र्या, घरच्यांसमोर चुकूनही पाहू नका त्यांच्या या ५ वेबसीरीज…\nएकेकाळी बॉलिवूड ची टॉप ची हेरॉईन होती तब्बू ची हि मोठी बहीण, पण आज लाइमलाईट पासून दुर असं भरतेय स्वतःच पोट..फोटो पाहून धक्का बसेल\n8 विच्या या मु��ाने केला खतरनाक खुलासा, बोलला माझे वर्गशिक्षक मला चावी देण्याच्या बहाण्याने एकटे रूम मध्ये बोलवायचे, माझा हात त्यां-च्या पँ-ट मध्ये टा-का-यला ला-वायचे आणि मग…’\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sabtechtalk.com/maharashtra-shahir-kedar-shinde-marathi-movie-maharashtra-shahir-new-poster-out-atul-kale-will-be-seen-in-the-role-of-yashwantrao-chauhan/", "date_download": "2022-12-09T09:31:50Z", "digest": "sha1:B7XUOVVBU7AJCO5FYH6WN24WI5TNI456", "length": 10126, "nlines": 154, "source_domain": "sabtechtalk.com", "title": "Maharashtra Shahir Kedar Shinde Marathi Movie Maharashtra Shahir New Poster Out Atul Kale Will Be Seen In The Role Of Yashwantrao Chauhan | SABTechTalk", "raw_content": "\nTeam India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर\nKedar Shinde On Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या सिनेमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chauhan) यांच्या भूमिकेत अतुल काळे (Atul kale) दिसणार आहेत.\nआज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. पोस्टर शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलं आहे,”संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पार पडल्यावर महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन आले असे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण”.\nकेदार शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,”जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत ज्यांच्या समोर पहिल्यांदा सादर झालं असं धोरणी व्यक्तिमत्त्व यशवंतराव चव्हाण…हे सारं असूनही शाहीर साबळे आणि यशवंतराव चव्हाण यांचं नातं राजकारण्याच्याही पलिकडचं होतं…हेच नातं उलगडणार 28 एप्रिल 2023 रोजी ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात…आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे खास पोस्टर…यशवंतरावांच्या भूमिकेत आहेत अतुल काळे”.\nअतुल काळे कोण आहेत\nअतुल काळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘वास्तव’,’जिस देश मै गंगा रहता है’,’दे धक्का’ अशा अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. तसेच अतुल काळे यांनी ‘बाळकडू’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.\n‘महाराष्ट्र शाहीर’ हा बहुचर्चित सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि केदार शिंदे प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.\nMaharashtra Shahir : ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर; केदार शिंदेंनी केली खास पोस्ट शेअर\nVikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम …\nVikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन …\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस\nIn Pics: फुलाफुलांचा भन्नाट ड्रेस नुसरतच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस Source link\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2-5/", "date_download": "2022-12-09T08:11:02Z", "digest": "sha1:CUQO4EK7GZBV7BSG7W7FTXMADYQNO3ZG", "length": 4689, "nlines": 114, "source_domain": "www.batmidar.in", "title": "बातमीदार पोल -5 | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nतीन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nजनार्दन, तू लवकर बरा हो…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nमोदींचे एकही भाषण “कॉंग्रेस ���ल्लेख मुक्त” का नसते\nशुधांशू.. शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद\nसातारयात पत्रकार भवन होणार\nएस एम. देशमुख यांची मागणी\nमुंबई – गोवा महामार्ग का रखडला\nपत्रकार संरक्षण कायदा राज्यात लागू\nपत्रकार संरक्षण कायदा झाला पण…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/suhana-khan-and-ibrahim-khans-photos-getting-viral/", "date_download": "2022-12-09T08:13:33Z", "digest": "sha1:6JCLG6JDU5OPZ76NPZ262UML2EMRMBIZ", "length": 9190, "nlines": 77, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "शाहरुख खानच्या मुलीचा आणि सैफ अली खानच्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News शाहरुख खानच्या मुलीचा आणि सैफ अली खानच्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल...\nशाहरुख खानच्या मुलीचा आणि सैफ अली खानच्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल \nशाहरुख खान ला बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखले जाते. इतक्या वर्षे झाली तरी शाहरुख खानची जादू काही कमी झालेली नाही. एक काळ तर असा होता जेव्हा शाहरुख व्यतिरिक्त कोणताही अभिनेता बॉक्सऑफिसवर जास्त चालायचा नाही. शाहरुखची दोन्ही हात पसरून उभे राहायची सिग्नेचर स्टेप अजूनही लोकांना भुरळ घालून जाते. शाहरुखने त्याचे शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केले त्यानंतर त्याने त्याची बालपणीची मैत्रीण गौरी सोबत लग्न केले. शाहरुखला गौरी पासून सुहाना आणि आर्यन अशी दोन मुले आहेत. त्यानंतर २०१३ मध्ये शाहरुख आणि गौरी सरोगसीद्वारे अबराम आई-वडील बनले. शाहरुखच्या मुलांविषयी बोलायचे झाले तर त्याची मुलगी सुहाना ही शाहरुख प्रमाणेच नेहमी चर्चेत असते. यामुळे ती काही वेळेस वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडली आहे.\nतसे बघायला गेले तर सुहाना नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेचे कारण बनते. तिचे अनेक फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हल्लीच तिचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आम्ही ज्या फोटोबद्दल बोलत आहोत त्या फोटोत सुहाना बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान च्या मुलासोबत म्हणजेच इब्राहिम अली खान च्या गळ्यात हात घालून बसलेली दिसते. याव्यतिरिक्त या फोटोमध्ये तिने तिचे केस मोकळे सोडले असून लाल लिपस्टिक लावली आहे.\nसोशल मीडियाद्वारे तिच्या लुकची तारीफ केली जात आहे. या फोटोमध्ये सुहाना आणि इब्राहिम दोघेही खूप खुश दिसत आहेत. त्यामुळे सुहाना आणि इब्राहिम या��ची जोडी सध्या चर्चेत आली आहे.\nसुहाना तिचे उच्चशिक्षण लंडन मधून करीत आहे. शिवाय तिला डान्स आणि खेळाची खूप आवड आहे. शाहरुखला त्याच्या मुलीने डान्सर बनावे असे वाटते परंतु सुहाना मात्र तिच्या वडिलांनी प्रमाणे अभिनयक्षेत्रात येऊ इच्छिते. यामुळेच ती तिच्या कॉलेज मार्फत आयोजित केलेल्या अनेक नाटकांमध्ये सहभागी होत असते.\n२०१८ मध्ये सुहाना वोग या ग्लॅमर मॅगझिनच्या फ्रंट पेज वर दिसली होती. या कव्हर पेजसाठी तिने जे फोटोशूट केले होते त्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. या मॅगझीनच्या कव्हर पेजचे लॉन्चिंग खुद्द शाहरुख खानने केले होते. फेमिना या फिल्म मॅक्झिनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते की जो मुलगा त्याच्या मुलीला डेट करू इच्छितो त्याच्यासमोर माझ्या काही अटी असतील. मला माझ्या मुलीच्या आयुष्यात एखादा चांगला मुलगा आलेला नक्कीच आवडेल.\nPrevious articleया देशात दोन लग्न करणे मान्य आहे आणि तेथील सरकार दोन लग्न करणाऱ्यास देते इनाम \nNext articleआइटम सॉंगवर परफॉर्मन्स करण्यासाठी या अभिनेत्रींनी घेतात तब्बल एवढे मानधन \nमहाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले \nसुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_27.html", "date_download": "2022-12-09T08:36:22Z", "digest": "sha1:FIDTJJ3SXMGNU6NNYWH3PL6ZSJ5QU7OK", "length": 10128, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामचा शैक्षणिक दृष्टिकोन | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आल�� आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- प्रा. खुर्शीद अहमद\nइस्लाममध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. मानवी इतिहासात केवळ इस्लाम परिपूर्ण ज्ञानाच्या स्वरूपात अवतरला आहे आणि त्याच्या अवतरणानेच ज्ञानाचे क्रांतिकारक वातावरण सर्वत्र पसरलेले आहे.\nया पुस्तिकेत शिक्षण म्हणजे काय शिक्षणाबाबतच्या गैरसमजुतीचे निरसन, श्रद्धाहीन शिक्षणाचे दुष्परिणाम, इस्लामी शिक्षण पद्धत, शिक्षणाचा उद्देश, शिक्षणाचे ऐतिहासिक स्वरूप, प्रेषित कालीन शिक्षण व्यवस्था आणि प्रेषितानंतरचा काळ यांचे वर्णन आले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 134 -पृष्ठे - 20 मूल्य - 10 आवृत्ती - 2 (2013)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान क��ळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/04/1814/", "date_download": "2022-12-09T08:24:39Z", "digest": "sha1:5AMB36BYRPFQEM3J3BEUUANGVQVMURH7", "length": 11552, "nlines": 80, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nएप्रिल, 1998संपादकीयदि. य. देशपांडे\nअलीकडे जाणवत असलेल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि वाढत्या वयामुळे संपादकमंडळाकडे मी संपादकत्वाच्या जबाबदारीमधून निवृत्त होण्याची इच्छा एक वर्षापूर्वीच व्यक्त केली होती. मासिकाचे संपादकत्व नव्या संपादकाकडे सोपविण्याची वेळ आता आली\nसंपादकपदाची धुरा कोणाकडे सोपवावी याचा मी पुष्कळ विचार केला, बहुतेक सर्वांशी चर्चा केली. या सर्व विचारातून एक योजना मला सुचली. ती अशी –\nसंपादकमंडळ एकूण पाच जणांचे करावे, आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने एक एक वर्षभर संपादकत्व करावे.\nसंपादकमंडळ पुढीलप्रमाणे असावे :\nदिवाकर मोहनी, प्र. ब. कुळकर्णी, बा. य. देशपांडे, नंदा खरे आणि सुनीती देव.\nसल्लागार मंडळ : पु. वि. खांडेकर आणि भा. ल. भोळे\nमासिकाचे स्वरूप व धोरण\nमासिकाचे स्वरूप व ध���रण गेली आठ वर्ष राहिले तेच राहावे. उदा. त्यात जाहिराती घेऊ नयेत. देणग्या मिळविण्याचे प्रयत्न करू नयेत. विशेषतः ज्यामुळे आपल्याला किंचितही मिंधेपणा येईल अशा देणग्या अनाहूत आल्या तरी स्वीकारू नयेत.\nमासिकाचे गेल्या आठ वर्षांत एक विशिष्ट रूप बनले आहे. त्याला एक व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले असून त्याला एक दर्जा आहे. या दोन्ही गोष्टी कायम राहाव्यात, मासिकाला वर्गणीदार फार नाहीत हे खरे आहे. पण केवळ वर्गणीदार वाढावेत म्हणून त्याचा दर्जा खाली आणू नये. तसेच ते रंजक करण्याकरिताही त्यात फारसा बदल करू नये.\nमासिकाचे स्वरूप विवेकवादी आहे. केवळ विवेकवादाला वाहिलेले दुसरे मासिक महाराष्ट्रात नाही असे मला वाटते. ते त्याचे वैशिष्ट्य टिकवून ठेवावे. त्याचा कटाक्ष श्रद्धेचा उच्छेद, विचार आणि जीवन यात विवेकावर भर देणे, जीवनाच्या विविध क्षेत्रांत समंजसपणा, विवेकीपणा अंगी बाणेल असे प्रयत्न यावर असावा. लोक पूर्ण विवेकवादी होतील अशी आशा करणे भाबडेपणाचे होईल. पण तरीही विवेकवाद जितका वाढेल तितका वाढविण्याचा प्रयत्न\nमासिकाचे धोरण व्यक्तिस्वातंत्र्यवादी आणि समतावादी राहिले आहे. सर्व मानव समान आहेत, त्यात स्त्रियांचाही समावेश आहे. तसेच त्याचा विज्ञानावर भर असावा. वैज्ञानिक दृष्टी अंगी बाणेल असा प्रयत्न करावा. विज्ञानाच्या विकृतीपासून सावध राहावे.\nआपले मासिक सामान्य नाही. ते एका हेतूने, एका ध्येयाने प्रेरित झालेले आहे. ते तसेच राहावे, त्यामुळे ते केवळ विद्वानांकरिताच, किंवा विवेकवाद्यांकरिताच आहे अशी टीका कोणी केली तरी हरकत नाही. विद्वानांकरिताही मासिक चालवणे महत्त्वाचे आहे.\nराजकीय विषय आपल्याला वज्र्य नाहीत. पण सर्व राजकीय घडामोडींचा समाचार आपण घेतला पाहिजे असे नाही. ज्याने बुद्धी सुसंस्कृत होईल असे काहीही वर्ण्य नाही.\nसंपादकाला संपादक म्हणून अन्य चार सहसंपादकापेक्षा काही जास्त मोकळीक अर्थात् असावी. पण त्याने वरील चौकटीत सामान्यपणे राहून काय उपक्रम किंवा प्रयोग करायचे असतील ते करावेत. त्याला सहसंपादकांचे साह्य आणि पाठिबा असावा.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00798.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/investment-in-ipo-sansera-engineering-ipo-to-open-for-subscription-on-14-sept-2021-check-price-band-and-other-details-mhjb-602130.html", "date_download": "2022-12-09T08:16:44Z", "digest": "sha1:HU7ZIQZUATPDFQ77TKAZ45ZOMH2AW7QN", "length": 8603, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमाईची आणखी एक संधी! 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nकमाईची आणखी एक संधी 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक\nकमाईची आणखी एक संधी 14 सप्टेंबरला येत आहे नवा IPO; किती करावी लागेल गुंतवणूक\nयावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मार्केटमध्ये येत आहे.\nयावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मा��्केटमध्ये येत आहे.\nनवी दिल्ली, 08 सप्टेंबर: ऑटोमोबाइल कंपोनेंट बनवणाऱपी कंपनी Sansera Engineering लवकरच तुम्हाला कमाईची संधी देणार आहे. यावर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आयपीओ येत आहेत. या दरम्यान Sansera Engineering चा देखील एक महत्त्वाचा आयपीओ (Intital Public Offering) मार्केटमध्ये येत आहे. कंपनीने याकरता प्राइस बँड देखील निश्चित केला आहे. कंपनीचा आयपीओ 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यामध्ये जवळपास 1.72 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जातील.\nकंपनीने यावर्षी जूनमध्ये या आयपीओसाठी मार्केट रेग्युलेटर सेबीकडे (SEBI) ड्राफ्ट पेपर्स सबमिट केले होते. सेबीने या कंपनीला आयपीओकरता ऑगस्टमध्ये मंजुरी देखील दिली होती. त्यानुसार कंपनीचा आयपीओ मार्केटमध्ये येत आहे. कंपनीने यआधी 2018 मध्ये आयपीओसाठी पेपर सबमिट केले होते, पण त्यावेळी मंजुरी मिळाली नव्हती. आयपीओसाठी ICICI सिक्योरिटीज, IIFL सिक्योरिटीज आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायजरी लीड मॅनेजर आहेत.\nहे वाचा-'लेट लतिफ' ट्रेनला बसला 30000 रुपयांचा दंड सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय\nIPO बाबत महत्त्वाचे मुद्दे\n>>या आयपीओच्या इश्यूसाठी 734-744 रुपये प्रति इक्विटी शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे.\n>>आयपीओकरता 20 शेअर्सची लॉट साइझ असणार आहे.\n>> प्राइस बँडच्या हिशोबाने एका लॉटसाठी गुंतवणुकदाराना साधारण 14880 रुपये गुंतवावे लागतील\n>> गुंतवणूकदार 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान यात पैसे गुंतवू शकतात.\nहे वाचा-सरकारी योजनेत 12 हजार द्या आणि 4 कोटी मिळवा RBI चा असा मेसेज आला आहे का\nSansera Engineering ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह सेक्टर्ससाठी काँप्लेक्स आणि क्रिटिकल प्रेसिशन इंजीनिअर्ड कंपोनेंट्स तयार करते. सध्या कंपनीचे देशभरात 15 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. यापैकी 9 बंगळुरूमध्ये आहेत. याशिवाय कंपनीचे प्लांट्स कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये आहेत. या कंपनीचा एक प्लांट स्वीडनमध्ये देखील आहे. कंपनीचा 65 टक्के महसूल भारतातून येतो तर 35 टक्के इतर देशातून. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचं उत्पन्न वाढून 1,572.36 कोटी झालं होतं. नेट प्रॉफिटमध्ये 109.86 कोटींची वाढ झाली होती.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज व���बसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/lifestyle/woman-solo-travellers-must-ensure-they-carry-these-things-before-they-go-backpacking/index.html", "date_download": "2022-12-09T08:20:43Z", "digest": "sha1:XLMK3SN3QP2R77IA2YHXZIR2RGVRD5CW", "length": 1831, "nlines": 13, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘सोलो ट्रिप’ साठी असं करा सामान पॅक", "raw_content": "‘सोलो ट्रिप’ साठी असं करा सामान पॅक, एन्जॉय करा तुमचा ‘मी टाईम’\n‘Me time’ साठी सोलो ट्रिप करताना महिलांनी अशी भरावी बॅग.\nसोलो ट्रिपचं प्रमाण गेल्या काही वर्षांपासून खूप वाढलंय.\nपुरुषांप्रमाणे आता महिलाही सोलो ट्रिप प्लॅन करत आहेत.\nसोलो ट्रिपसाठी बॅग भरणं हे महिलांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही.\nदरवेळी ट्रिपनुसार ठरवा तुमच्या बॅगचा आकार.\nपॉवर बँक, हेडफोनसारख्या महत्त्वाच्या वस्तू कायम बॅगेत असू द्या.\nमहिलांनी त्यांच्या बॅगेत नेहमी इमर्जन्सी किट ठेवायलाच हवं.\nतुमचं आधार कार्ड, ओळखपत्र सोलो ट्रिपमध्ये कायम ठेवा सोबत.\nसोलो महिला ट्रॅव्हलर्सनं एक लगेज बॅग नेहमी सोबत न्यायलाच हवी.\nएक स्वतंत्र मेकअप बॅगही सोबत बाळगा.\nतुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/msrtc-mumbai-legal-adviser-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:53:25Z", "digest": "sha1:6IZCM54QNHYTQE2HUIXGJLNM3O3CYLSY", "length": 14226, "nlines": 217, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "MSRTC Mumbai Legal Adviser Recruitment 2017 Apply Offline For 01 Post", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nमहाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम ने एमएसआरटीसी मुंबई भर्ती 2017 लागू करने के लिए कहा नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन कानूनी सलाहकार की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन कानूनी सलाहकार की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 01 रिक्तियां हैं पूरी तरह से 01 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२०.\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1510146", "date_download": "2022-12-09T10:27:52Z", "digest": "sha1:BKEBL2YUVETTH35VTVWB6RSCHTTBYZPC", "length": 4196, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nविकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - डीपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशन, सोलापूर विद्यापीठ (संपादन)\n१५:२३, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती\n२३० बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१५:२२, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nस्नेहल शिवानंद पवार (चर्चा | योगदान)\n१५:२३, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nवर्षा कणसे (चर्चा | योगदान)\n#--[[सदस्य:ऋतुराज बालिंग स्वामी|ऋतुराज बालिंग स्वामी]] ([[सदस्य चर्चा:ऋतुराज बालिंग स्वामी|चर्चा]]) १५:०८, १५ सप्टेंबर २०१७ (IST)\n#--[[सदस्य:स्नेहल शिवानंद पवार|स्नेहल शिवानंद पवार]] ([[सदस्य चर्चा:स्नेहल शिवानंद पवार|चर्चा]]) १५:२२, १५ सप्टेंबर २०१७ (IST)\n#--[[सदस्य:वर्षा कणसे|वर्षा कणसे]] ([[सदस्य चर्चा:वर्षा कणसे|चर्चा]]) १५:२३, १५ सप्टेंबर २०१७ (IST)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/18/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T08:30:26Z", "digest": "sha1:LAD3NLAONEDB4GFI5SDJNGA3VWAG4RAX", "length": 11133, "nlines": 85, "source_domain": "onlinenews15.com", "title": "लग्न झालेल्या ‘शाहरुख’ च्या प्रेमात वेडी झाली होती ‘प्रियांका चोपडा’, गौरी खान ने दिली होती शाहरुख पासून लांब राहण्याची धमकी… – Epic Marathi News", "raw_content": "\nलग्न झालेल्या ‘शाहरुख’ च्या प्रेमात वेडी झाली होती ‘प्रियांका चोपडा’, गौरी खान ने दिली होती शाहरुख पासून लांब राहण्याची धमकी…\nलग्न झालेल्या ‘शाहरुख’ च्या प्रेमात वेडी झाली होती ‘प्रियांका चोपडा’, गौरी खान ने दिली होती शाहरुख पासून लांब राहण्याची धमकी…\nNovember 18, 2022 Nikita ShrivastavLeave a Comment on लग्न झालेल्या ‘शाहरुख’ च्या प्रेमात वेडी झाली होती ‘प्रियांका चोपडा’, गौरी खान ने दिली होती ���ाहरुख पासून लांब राहण्याची धमकी…\nबॉलीवूड इंडस्ट्रीची सेन्सेशनल क्वीन बनलेली प्रियांका चोप्रा आंतरराष्ट्रीय अभिनेत्री म्हणूनही समोर येते. तिच्या यशाच्या पातळीचे शब्दात वर्णन करणे सोपे नाही.तुम्हाला ओळखीचे असलेले हे गुपित सांगतो, प्रियांकाने निक जोनाससोबत लग्न केले, त्यानंतर ती खूप चर्चेचा विषय राहिली होती.\nआणि काही महिन्यांपूर्वी प्रियांका आणि निक देखील पालक बनले. देवाने त्यांना एक सुंदर मुलगी दिली. इंडस्ट्रीत असताना प्रियांकाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रोज रंगत होती, ज्यामध्ये शाहरुख खानचेही नाव होते, जाणून घेऊया तिचे शाहरुखसोबतचे अफेअर कसे होते. हा प्रकार तेव्हा घडला.\nजेव्हा प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान डॉन या चित्रपटाचे शूटिंग करत होते.आणि शूटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते, या गोष्टीबद्दल दोघांनी उघडपणे मीडियाशी बोलले नाही. परंतु काही किस्से आणि काही घटना अशा घडल्या की त्यावेळी दोघांमध्ये काहीतरी चालले होते हे खरे ठरते.\nस्पष्टपणे सांगतो, प्रियांका चोप्राचे नाव अक्षय कुमारसोबतही जोडले गेले आहे. जेव्हा प्रियांका चोप्राचे नाव शाहरुख खानसोबत जोडले जाऊ लागले तेव्हा तिच्या चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आणि प्रियांकाला सांगितले की, शाहरुख खान आधीच विवाहित आहे, जरी या अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.\nआणि नंतर शाहरुख खान म्हणाला की ते फक्त चांगले मित्र आहेत. परंतु तुम्हाला सांगतो की असे कोणते किस्से होते, ज्यामुळे प्रियांका आणि शाहरुखच्या अफेअरचे प्रकरण समोर आले. एका मुलाखतीदरम्यान खुद्द प्रियांकाने खुलासा केला आहे की, मी शाहरुखचे जॅकेट घालूनच विमानतळावर जायचे.\nतिने हे प्रत्यक्ष सर्वांना सांगितले नसले तरी अप्रत्यक्षपणे ती शाहरुखकडे बोट दाखवत असल्याचे सर्वांना समजले. वास्तविक, मुलाखतीत असा नियम होता की तिथून निघताना तिचं एक सामान सोडावं लागनार होतं आणि प्रियांकाने तपकिरी रंगाचं जॅकेट तिथे सोडलं होतं.आणि तिने सांगितलं की ती अनेकदा हे जॅकेट एअरपोर्टवर घालुन जाते.\nआणि हेच बीन जॅकेट शाहरुखकडे ही दिसलं होतं. त्यामुळे तिने परिधान केलेल्या जॅकेट वरून ती शाहरुखला डेट करत असल्याचे स्पष्ट झाले, मात्र जेव्हा गौरी खानला या बातम्या समजल्या, तेव्हा तिने शाहरुखला प्रियांकापासून पूर्णपणे दूर केले. आणि त्यामुळे हळूहळू दोघेही एक- दुसऱ्यापासून वेगळे झाले.\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीसमोर ‘सारा अली खान’ आणि ‘अनन्या पांडे’ सुद्धा आहे अपयशी, दिसते इतकी सुंदर कि, तुम्ही पाहतच रहाल…\nरडत रडत नोरा फतेहीने सांगितले तिची दर्दभरी कहाणी, म्हणाली – प्रियकराने बंद हॉटेल मध्ये माझे खूप हाल केले, रात्रभर त्याने माझ्यासोबत प्रत्येक पो’जि’श’न मध्ये…\nचित्रपटाच्या बदल्यात या अभिनेत्रींना आली होती शा’री’रि’क सं’बं’ध ठेवायची ऑफर, जाणून घ्या कोणकोणत्या अभिनेत्रींनीं दिला होता होकार…\nअक्षय कुमार समोर तिचे सर्व कपडे काढायला तैयार होती चित्रांगदा सिंग, म्हणाली – मी अक्षय म्हंटला तर त्याच्यासोबत शा’री’रिक….\nनर्गिस’ने केला रेखाच्या चा’रि’त्र्यावर प्रश्न, म्हणाली – रेखाला एक मजबूत पुरुष हवा असतो जो तिला पुरेपूर आनंद देईल..\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.atgnews.com/2015/12/paripath.html", "date_download": "2022-12-09T09:01:58Z", "digest": "sha1:NQNIKVGHUSV2MMJXY2X6LPJKOUKBZ2BI", "length": 22776, "nlines": 440, "source_domain": "www.atgnews.com", "title": "Paripath - ATG News", "raw_content": "\n१) आजचे पंचाग \nशुक्ल पक्ष तृतियानक्षत्र : उत्तराषाढा\n२) सुविचार \n14. कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडता कामा नये.\n३) म्हणी व अर्थ \n14. टाकीचे घाव सोसल्याशिवाय\n– कष्टाशिवाय यश मिळत नाही.\n४) सुभाषित \nविद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.\n५) दिनविशेष \n. ~:: सोमवार : १४ डिसेंबर ::~\n•~राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन.\n•~हा या वर्षातील ३४८ वा दिवस आहे.\n~$ महत्त्वाच्या घटना $~\n१९६१:टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.\n१९४१:दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.\n१९२९:’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.\n१९०३:किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.\n१८१९:अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.\n$ जन्मदिवस / जयंती / वाढदिवस $\n१९५३:विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू\n१९४६:संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०)\n१९३९:सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)\n१९३४:श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक\n१९२८:प्रसाद सावकार – गायक व नट\n१९२४:राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)\n१९१८:योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. 'Light on Yoga' हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.\n१८९५:जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)\n१५४६:टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)\n१५०३:नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)\n$ मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन $\n१९७७:गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)\n१९६६:शंकरदास केसरीलाल ऊर्फ 'शैलेन्द्र' – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)\n१७९९:जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)\n६) ⭕ स्फुर्तिगीत ⭕\n14. ~$ महाराष्ट्र जय महाराष्ट्र $~\nमहाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान\nमहाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान\nकोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान\nबलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान\nतूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण\nतू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण\nतूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महान\nमातीच्या चित्रात ओतले विजयवंत तू प्राण\nमराठमोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान\nपंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान\nब्रीद न सुटले झुंझारांचे रणी होता निर्वाण\nवज्रापुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण \nकाळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान\nमानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान\nपराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान\n७) ⭕ देशभक्ती गीत ⭕\n14. $ गे मायभू तुझे मी फेडीन $\nगे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;\nआणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.\nआई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;\nशब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.\nआई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला \nजेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला \nमी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,\nमाझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी \nआई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;\nमाझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी \n८) प्रार्थना \n14. ~$ सर्वेश्वरा शिवसुंदरा $~\nसर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना\nतिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना\nसुमनात तू, गगनात तू\nत्यांच्या मध्ये वसतोस तू\nचोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना\nजे रंजले अन् गांजले\nस्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना\nन्यायार्थ जे लढती रणीं\nतलवार तू त्यांच्या करीं\nध्येयार्थ जे तमीं चालती\nतू दीप त्यांच्या अंतरी\nज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना\nअसता मला भय कोठले \nपाहीन मी तव पाउलें\nसृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना\n९) बोधकथा \n14. $ स्वप्न आणि सत्य $\nएकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्या पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यात सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग अस���ो.’’\nख-या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे करायला पाहिजे.\n१०) प्रेरणादायी विचार \n14. ~यशाच्या बारा गोष्टी~\n२) इच्छाशक्ती (will power)\n११) सामान्य नान \n14. मुख्य पदावरील व्यकी\n* सर्वोच्च न्यायलय के मुख्य न्यायधीश\n~श्री एच एल दत्तू\n* राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के अध्यक्ष\n~श्री के. जी.बाल क्रष्णन\n* राष्ट्रीय महिला आयोग के अध्यक्ष\n~श्रीमती ललिता कुमार मंगलम\n14. $ ग.दि. माडगूळकर $\nयांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन\nजन्म नाव:गजानन दिगंबर माडगूळकर\nशेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nसाहित्य प्रकार:गीतरचना, कथा, कादंबरी\nग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत.\nschool paripath in hindi शालेय परिपाठ कैसे होना चाहिए 2 * प्राथमिक शिक्षा सभी शिक्षा क्षेत्र का फोकस है छात्रों का भावी जीवन प्र...\nudyoga mahithi कड़कनाथ मुर्गे का प्रजनन\nकड़कनाथ मुर्गे का प्रजनन जाधव देशी कड़कनाथ मुर्गियों से वित्तीय स्थिरता हासिल करते हैं सांगली जिले के उरुण इस्लामपुर (ताल वालवा) के ...\nमहाराष्ट्र के युवकोने ठान ली उद्योग में आने का सोच लेंगे तो अमेरिका को पछाड देगे और दुनिया पें राज करेंगे दोस्तो मैं आपको आज इस त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/04/3125/", "date_download": "2022-12-09T08:27:10Z", "digest": "sha1:MPP3ACDFCZIK6EUJKVYMA7A44PVTTHMF", "length": 27289, "nlines": 80, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्वयंसिद्ध विधाने आणि परतःसिद्ध विधाने - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nस्वयंसिद्ध विधाने आणि परतःसिद्ध विधाने\nएप्रिल, 2001इतरदि. य. देशपांडे\nअमुक विधान स्वयंसिद्ध आहे असे आपण अनेकदा ऐकतो, आणि आपणही म्हणतो. तेव्हा स्वयंसिद्ध विधान म्हणजे काय आणि अशी काही विधाने आहेत काय आणि अशी काही विधाने आहेत काय असे प्रश्न उपस्थित होतात. या प्र नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करावयाचा विचार आहे.\nस्वयंसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न होत नाही, आणि ते अन्य कोणत्याही विधानापासून निष्पन्न व्हावे हे आवश्यकही नाही. त्याची सत्यता उघड असते. उलट परतःसिद्ध विधान म्हणजे असे विधान की जे दुसऱ्या एका किंवा अधिक विधानांपासून निष्पन्न होते. एक विधान दुसऱ्या विधानापासून निष्पन्न होते याचा अर्थ असा की जर दुसरे विधान खरे असेल तर पहिले विधानही अपरिहार्यपणे खरेच असते. खोटे असू शकत नाही. ज्या विधानावस्न दुसरे विधान निष्पन्न होते त्याला ‘premise’ (‘साधक विधान’) आणि निष्पन्न होणाऱ्या ‘विधानाला’ ‘conclusion’ (‘निष्कर्ष’) असे म्हणतात. साधक आणि निष्कर्ष हे अनुमानाचे घटक होत व त्यांच्यातील जो संबंध आहे त्याला ‘entailment’ असे नाव आहे. त्याला आपण ‘प्रव्यंजन संबंध’ असे नाव वापरू म्हणजे जर साधक विधान निष्कर्ष विधानाला प्रव्यंजित करीत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की जर साधक विधान खरे असेल तर निष्कर्ष विधानही अवश्यपणे खरेच असले, खोटे असू शकत नाही. साधकाला प्रव्यंजक विधान आणि निष्कर्षाला प्रव्यंजित विधान अशी नावे आहेत.\nप्रव्यंजित विधाने अर्थातच परतःसिद्ध असतात. परतःसिद्ध विधानाविषयी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे साधक विधान जर खरे असेल तर प्रव्यंजित विधानही खरेच असते. पण केवळ एवढ्यानेच प्रव्यंजित विधान खरे होत नाही. त्यासाठी प्रव्यंजक विधान खरे असावे लागते. म्हणजे प्रव्यंजक विधान खोटे असूनही त्यापासून एक किंवा अनेक विधाने वैधपणे प्रव्यंजित होऊ शकतात, पण ती अर्थात् खरी असतील अशी शाश्वती नाही. याप्रमाणे परतःसिद्ध विधानाच्या दोन अटी आहेत : (१) ते विधान अन्य विधानावरून प्रव्यंजित झाले पाहिजे, आणि (२) प्रव्यंजक विधान खरे असले पाहिजे. एखादे विधान परतःसिद्ध असण्याकरिता अन्य एखादे विधान स्वयंसिद्ध असले पाहिजे. कारण परतःसिद्ध विधान हे अन्य विधानापासून निष्पन्न होते हे आपण पाहिले. हे विधानही जर परतःसिद्ध असेल तर तेही अन्य कोणत्यातरी विधानापासून निष्पन्न झालेले असणार. ही साखळी कुठेतरी थांबली पाहिजे. ती ज्या विधानाशी थांबते ते विधान स्वयंसिद्ध असणार. जर एकही विधान स्वयंसिद्ध नसेल तर कोणतेही विधान परतःसिद्ध असणार नाही. म्हणून स्वयंसिद्ध विधाने आहेत काय असा प्र न निर्माण होतो. गणिता-तील आदिविधाने (axioms) स्वयंसिद्ध असतात असे मानले जाई. आता तसे मानीत नाहीत. आदिविधानापासून गणिताच्या एखाद्या शाखेची सर्व विधाने प्रव्यंजित होतात एवढाच दावा अलीकडे केला जातो. मग अन्य कोणती विधाने आपण स्वयं-सिद्ध मानू शकतो\nतार्किकीय विधाने (logical propositions) निर्विवादपणे सत्य असतात असे मानतात. यानांच तार्किकीय सत्ये (logical truths) असेही म्हणतात. म्हणजे आपण वर उपस्थित केलेल्या प्र नाचे उत्तर ‘तार्किकीय सत्ये’ हे असावे असे दिसते. तेव्हा तार्किकीय विधाने म्हणजे काय, आणि ती सर्व सत्य कशी असू शकतात हे आपण पाहू. स्वयंसिद्ध, तार्किकीय सत्याचे उदाहरण म्हणून ‘विचार नियम’ (Laws of Thought) या नावाने प्रसिद्ध असलेले नियम सांगितले जातात. हे नियम तीन आहेत.\n(१) तदेवतेचा नियम (Law of Identity) : जर एखादे विधान सत्य असेल तर ते सत्यच असते, ते असत्य असू शकत नाही. (२) व्याघात नियम (Law of Contradiction) : कोणतेही विधान आणि ते नाकारणारे विधान ही दोन्ही सत्य असू शकत नाही. जर एक सत्य असेल तर दुसरे असत्य असते.\n(३) मध्यम व्यावृत्ति नियम (Law of Excluded Middle) : कोणतेही विधान एकतर सत्य तरी असले पाहिजे किंवा असत्य तरी असले पाहिजे. ते दोन्हीही नाही असे असणार नाही.\n‘विचार नियम’ म्हणून सांगण्यात येणारी सर्व विधाने सत्य आहेत, ती असत्य असू शकत नाहीत हे उघड आहे. तार्किकीय विधानांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती द्वितीयस्तरीय विधाने असतात. स्तरांची (levels) कल्पना अशी आहे:\nविधाने सामान्यपणे निसर्गातील वस्तूंविषयी किंवा घटनांविषयी असतात. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’, ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’, ‘गाय चतुष्पाद आहे’, ‘मनुष्य मर्त्य आहे’ इ. या विधानांचे विषय निसर्गातील घटना किंवा वस्तू हे आहेत. त्यांना आपण वस्तुस्थितिविषयक विधाने म्हणू. परंतु काही विधाने ही नैसर्गिक वस्तू किंवा घटना याविषयी, किंवा वस्तुस्थितिविषयक नसतात; ती विधानांविषयीची विधाने असतात. उदा. ‘पृथ्वी गोल आहे हे विधान सत्य आहे’, ‘अमुक विधान अस्तिवाचक आहे’ इ. वस्तुस्थितीविषयी असणाऱ्या विधानांना प्रथमस्तरीय विधाने (first order propositions) म्हणतात आणि विधानांविषयीच्या विधानांना द्वितीय-स्तरीय विधाने (second order propositions) म्हणतात. तार्किकीय विधाने ही दुसऱ्या वर्गात मोडतात.\nविधानांचे प्रथमस्तरीय आणि द्वितीयस्तरीय हे एक विभाजन झाले. अन्यही अनेक विभाजने आहेत. सरल (simple) विधाने आणि संयुक्त (compound) विधाने हे दुसरे एक विभाजन. सरल विधान एका वस्तूविषयी एखादा गुण प्रतिपादणारे असते. ��दा. ‘सॉक्रेटीस मनुष्य आहे’, ‘ताजमहाल सुंदर आहे’ इ. संयुक्त विधानात एकाहून अधिक विधाने असतात. ती ‘आणि’, ‘किंवा’, ‘जर-तर’ अव्ययांनी जोडून बनवलेली असतात. उदा. ‘राम वनात गेला आणि त्याने रावणाला मारले’, ‘सुनील स्कूटरने येईल किंवा गाडीने येईल’, ‘जर पाऊल पडेल तर जमीन भिजेल’ इ.इ. या संयुक्त विधानांना अनुक्रमे संयोगी विधान, वियोगी विधान आणि औपाधिक विधान असे म्हणतात.\nआता असे म्हणता येईल की कोणतेही केवल विधान स्वयंसिद्ध असू शकत नाही. पण द्वितीयस्तरीय औपाधिक विधान स्वयंसिद्ध असू शकेल. ‘जर पाऊस पडला तर जमीन भिजेल’ हे औपाधिक विधान वस्तुस्थितिविषयक असल्या-मुळे ते प्रथमस्तरीय आहे. परंतु द्वितीयस्तरीय औपाधिक विधानेही असू शकतात. जसे ‘जर “जर पाऊस पडेल तर जमीन भिजेल, आणि पाऊस पडला आहे” तर जमीन भिजेल’.\nविवेचनाच्या सोयीसाठी आपण विधानांऐवजी कोणत्याही केवल विधानाचा निर्देश करण्यासाठी ‘प’, ‘फ’, ‘ब’ इ. एकाक्षरी चिन्हे वापरू म्हणजे ‘जर पाऊस पडला तर जमीन भिजेल’ या प्रथमस्तरीय औपाधिक विधानातील ‘पाऊस पडला’ या ऐवजी ‘प’ व ‘जमीन भिजेल’ या ऐवजी ‘फ’ लिहिले तर आपल्याला ‘जर प तर फ’ मिळेल. ‘जर पाऊस पडला तर जमीन भिजेल’ हे औपाधिक विधान होय, तर ‘जर प तर फ’ हा औपाधिक विधानाकार होय. तसेच आपल्याला ‘जर “जर पाऊस पडेल तर जमीन भिजेल, आणि पाऊस पडला आहे” तर जमीन भिजेल’ या द्वितीयस्तरीय औपाधिक विधानाचा ‘जर “जर प तर फ आणि प” तर फ’ असा आकार मिळेल. अनुमान वैध किंवा निर्दोष असल्यामुळे त्याचे औपाधिक विधानात केलेले त्यांतरही सत्यच आहे हे त्या विधानाकडे पाहिल्यावर मान्य करावे लागेल.\nवरील आकारिक औपाधिक विधान तार्किकीय आहे. ते सत्य आहे. स्वयंसिद्ध आहे. हीच गोष्ट अन्य तार्किकीय विधानांविषयीही खरी आहे.\nतार्किकीय विधानांची वैशिष्ट्ये आपल्याला अशी सांगता येतील : (१) ती सर्व सत्य असतात, (२) ती सर्व द्वितीयस्तरीय असतात आणि (३) ती वस्तुस्थितिविषयक नसल्यामुळे तिच्याविषयी सत्य असत्य काही सांगू शकत नाही. वस्तुस्थितिविषयक माहितीकरिता वस्तुस्थितीचे अवलोकन याखेरीज अन्य उपाय नाही.\nआपल्याला स्वयंसिद्ध विधानांचा एक वर्ग सापडला, तार्किकीय आकारिक विधानांचा. आकारिक विधानांच्या विरुद्ध विधाने म्हणजे ज्यांना द्रव्यात्मक विधाने म्हणतात ती. प्रत्येक विधानाला जसा आकार (form) असतो तसेच त्यात द्रव��यही (matter) असते. विधानाचे द्रव्य म्हणजे त्याचा विषय. द्रव्यात्मक विधानांनाच आनुभविक विधाने अनेक प्रकार आहेत. एक प्रकार आहे एकवचनी विधानांचा. ही विधाने कोणत्यातरी एका वस्तूविषयी असतात. उदा. ‘शिवाजी राजा होता’, ‘अमरावती शहर आहे’ इ. दुसरा प्रकार सार्विक विधानांचा. उदा. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत’, ‘सर्व गायी रवंथ करतात’ इ. सार्विक विधाने एखाद्या प्रकारच्या सर्व व्यक्तींविषयी असतात. एकवचनी विधाने प्रतिपादणे अर्थातच प्रत्यक्ष अनुभवाशिवाय अशक्य आहे. ती स्वयंसिद्ध असणार नाहीत, कारण आपले निरीक्षण पुष्कळदा चुकते. उदा. आपल्याला वाटते की आपण साप पाहात आहोत; पण तिथे साप नसतो, केवळ दोरी असते. तीच गोष्ट सार्विक विधानांची. द्रव्यात्मक सार्विक विधाने अनुभवावर आधारलेली असली तरी ती अनुभवापलीकडे जाणारी आहेत. कारण कोणत्याही प्रकारच्या सर्व वस्तूंचे आपण निरीक्षण करू शकत नाही. आपला अनुभव मर्यादित असतो. अशा परिस्थितीत मर्यादित अनुभवाच्या आधाराने आपण एखाद्या प्रकारच्या सर्व व्यक्तींविषयी बोलायचे म्हणजे अनुभवाच्या मर्यादा ओलांडल्या-शिवाय ते अशक्य आहे. उदा. ‘सर्व कावळे काळे आहेत’ हे विधान तसे आहे. आपण कितीही कावळे पाहिले तरी त्यांना सर्व कावळे म्हणता येणार नाही. अशा द्रव्यात्मक सार्विक विधानांना उद्गामी विधाने म्हणतात. उद्गमनात आपण काहींच्या अनुभवा-वस्न सर्वांविषयी अनुमान केलेले असते. उद्गामी विधाने अर्थातच स्वयंसिद्ध असू शकत नाहीत.\nयाप्रमाणे द्रव्यात्मक विधाने—-मग ती एकवचनी असोत वा सार्विक—-स्वयंसिद्ध असू शकत नाहीत असे म्हणावे लागते. पण याला एक अपवाद आहे आणि तो म्हणजे अनुभवाचे वर्णन करणारी विधाने. आपले निरीक्षण पुष्कळदा चुकते हे खरे आहे. पण त्याचे कारण आपण अनुभवापलीकडे जाऊन विधान करतो हे होय. आपल्या ज्ञानेंद्रियांचे विषय म्हणजे भौतिक वस्तू नव्हेत. ते आहेत आवाज, स्पर्शा पृष्ठे, चवी आणि गंध. यांना ‘sense data’ (‘वेदनदत्ते’) हे पारिभाषिक नाव जी. ई. मूर या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने दिले. आपण वेदनदत्तांपुरताच दावा केला तर आपले चुकू शकत नाही. ‘हा साप आहे’ असे न म्हणता जर आपण म्हणालो की ‘काहीतरी लांब, लालसर आणि नागमोडी वस्तू इथे दिसते’ तर आपण चुकू शकत नाही. कारण तसा जर अनुभव असेल तर त्याचा विषय अमुक अमुक आहे हे खरेच असते. तेव्हा तार्किकीय विधाने आणि वेदनदत्तांविषयीची विधाने ही स्वयंसिद्ध विधाने होत. अन्य सर्व विधाने ही त्यांच्यावरून निष्पादित केलेली असतात. त्यापैकी गणिताची विधाने आदिविधानांइतकीच विश्वसनीय असतात, पण द्रव्यात्मक विधाने मात्र संभाव्य असतात, ती कधीही खात्रीने सत्य म्हणता येत नाहीत.\n३/४, कर्मयोग अपार्टमेंट, सुशीला बलराज मार्ग,\nधंतोली, नागपूर — ४४० ०१२\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शंतनू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00799.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/ranbir-alia-are-planning-for-long-vacation/", "date_download": "2022-12-09T08:53:09Z", "digest": "sha1:2EEKHKD2ESELC6KKO3T5WWDWENMMXHG6", "length": 7128, "nlines": 79, "source_domain": "hellobollywood.in", "title": "आम्ही चाललो भ���र्रर्र..! रणबीर- आलिया घेणार मोठा ब्रेक; एकमेकांसोबत हवाय खास वेळ | Hello Bollywood", "raw_content": "\n रणबीर- आलिया घेणार मोठा ब्रेक; एकमेकांसोबत हवाय खास वेळ\nin फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट\n रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांनी खूप दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर लग्नगाठ बांधली. त्यांचं लग्न खूप घाईत आणि गपचूप झालं. पण गाजावाजा मात्र सगळीकडे आपोआपच झाला. रणबीर आलियाचा लग्न सोहळा सगळ्यांसाठीचं खास ठरला. मुख्य म्हणजे लग्नाला जेमतेम काही महिने होताच आलियाने गुड न्यूज दिली आणि चर्चांसाठी विषयच मिळाला. या दरम्यान आपले आगामी चित्रपट, त्यांचं शूटिंग, प्रमोशन यामध्ये त्यांना एकमेकांसाठी असा काही वेळच मिळाला नाही. म्हणूनच आता रणबीर आपल्या पत्नीला घेऊन भुर्रर्रर्र म्हणजेच फिरायला जायचं प्लॅनिंग करतोय.\nसध्या अभिनेता रणबीर कपूर हा वाणी कपूर आणि संजय दत्तसोबतच्या ‘शमशेरा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तरीही मीडियासोबत बोलताना त्याने हि गोष्ट आवर्जून सांगितली आहे कि, तो लवकरच आलियाला घेऊन कुठेतरी लांब फिरायला जाणार आहे. कारण त्याला लग्नानंतर त्याच्या पत्नीसोबत एकांताचे आणि शांततेचे क्षण मिळाले नाहीत. याच शांततेसाठी आणि एकांतासाठी तो पत्नी आलियासोबत मोठा ब्रेक घेत फिरायला जायचा विचार करतो आहे. त्याच झालं असं कि, त्यांच्या लग्नानंतर वचनबद्धतेमुळे त्यांना आपापल्या कामावर परतावे लागले. ज्यामुळे मिस्टर आणि मिसेस होऊनही ते लॉन्ग डिस्टन्स रिलेशनचा अनुभव घेत होते.\nपण महत्वाचं म्हणजे लग्न होऊनही त्यांनी आपल्यामुळे इतर कुणाचेही वेळापत्रक बिघडणार नाही याची काळजी घेतली. म्हणून ते हनीमूनला जाऊ शकले नाहीत. लग्नानंतर २ दिवसातच रणबीर आलिया वेगवेगळ्या देशात आपल्या आपल्या कामावर रुजू झाल्याचे दिसले. तेव्हा दोघांनीही सांगितले होते कि, कामाची बांधिलकी महत्वाची आहे. पण यानंतर आता जेव्हा शमशेरा’च्या प्रमोशनसाठी रणबीर मीडियासमोर आला तेव्हा त्याने पत्नीसोबत फिरायला जाणार असल्याचे सांगितले. लग्नानंतर पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर आलिया एका हॉलिवूड चित्रपटात देखील दिसणार आहे. शिवाय रणबीरचा शमशेरा तर लवकरच रिलीज होतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T08:14:24Z", "digest": "sha1:WKWB6R7DR6P5TV2OIOKKP3MZ6GR5UWUC", "length": 4074, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:१९९५ मध्ये स्थापन झालेल्या संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:१९९५ मध्ये स्थापन झालेल्या संस्था\n\"१९९५ मध्ये स्थापन झालेल्या संस्था\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2021/", "date_download": "2022-12-09T09:23:52Z", "digest": "sha1:AJ2YEGTGMYIXVIUHCHUQL4TDA46KIJSQ", "length": 12979, "nlines": 86, "source_domain": "onlinenews15.com", "title": "2021 – Epic Marathi News", "raw_content": "\n41 वर्षीय हि शिक्षिका झाली अचानक प्रे-ग्नें-ट, हॉस्पिटल मध्ये DNA रिपोर्ट केल्यावर मुलाचा बाप निघाला तिच्याच वर्गातील….”\nDecember 31, 2021 adminLeave a Comment on 41 वर्षीय हि शिक्षिका झाली अचानक प्रे-ग्नें-ट, हॉस्पिटल मध्ये DNA रिपोर्ट केल्यावर मुलाचा बाप निघाला तिच्याच वर्गातील….”\nअमेरिकेत विद्यार्थी-शिक्षक सं-बंधांची बातमी समोर आली आह�Read More…\nह-नि-मून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nDecember 31, 2021 January 4, 2022 adminLeave a Comment on ह-नि-मून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nलग्नानंतर प्रत्येक जोडपे हनीमूनला जातात. ते या दिवसाची आRead More…\n17 वर्षाची हि मुलगी युट्युब ला पाहून घरीच झाली प्रे-ग्नें-ट आणि हातानेच का-प-ली स्वतःची ना–ळ, पण जेव्हा सकाळी उठल्यावर आई-वडील तिच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून रडायला लागले दोघेही…”\nDecember 30, 2021 adminLeave a Comment on 17 वर्षाची हि मुलगी युट्युब ला पाहून घरीच झाली प्रे-ग्नें-ट आणि हातानेच का-प-ली स्वतःची ना–ळ, पण जेव्हा सकाळी उठल्यावर आई-वडील तिच्या खोलीत गेले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून रडायला लागले दोघेही…”\nयुट्यूब व्हिडीओच्या मदतीने मुलीने दिला बाळाला जन्म: 17 वर�Read More…\nया महिलेने स्वतःच्याच मा-सि-क पा-ळी च र-क्त चेहऱ्यावर लावून घेतलं, कारण विचारल्यावर तिने जे सांगितलं ते ऐकून सर्वांनी थोपटली तिची पाठ…”\nDecember 30, 2021 adminLeave a Comment on या महिलेने स्वतःच्याच मा-सि-क पा-ळी च र-क्त चेहऱ्यावर लावून घेतलं, कारण विचारल्यावर तिने जे सांगितलं ते ऐकून सर्वांनी थोपटली तिची पाठ…”\nतुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की स्त्रियांचRead More…\nपैश्यासाठी वे-श्या व्यवसाय करायची हि सुप्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…’\nDecember 29, 2021 adminLeave a Comment on पैश्यासाठी वे-श्या व्यवसाय करायची हि सुप्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…’\nएखाद्याचे भाग्य कसे बदलेल हे कोणालाही माहिती नाही. कुणीहRead More…\nस्वतःच्याच वडिलांवर शा-री-रिक सं-बंधाचे आरोप करणाऱ्या या अभिनेत्रीला जेव्हा कारण विचारले तेव्हा ती बोलली, घरात कोणी नसले कि माझे वडील माझ्या जवळ येऊन बसायचे आणि हळूच माझ्या…” पहा फोटो\nDecember 29, 2021 January 1, 2022 adminLeave a Comment on स्वतःच्याच वडिलांवर शा-री-रिक सं-बंधाचे आरोप करणाऱ्या या अभिनेत्रीला जेव्हा कारण विचारले तेव्हा ती बोलली, घरात कोणी नसले कि माझे वडील माझ्या जवळ येऊन बसायचे आणि हळूच माझ्या…” पहा फोटो\nबिग बॉसमध्ये आल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेली उर्फीRead More…\nया अभिनेत्रींचे आहे बॉलिवूड मधल्या प्रत्येक बड्या अभिनेत्यांशी शा-री-रिक सं-बं-ध, पहा तिनेच केला होता तिचा अ-श्ली-ल ‘M-MS’ लीक, फोटो पाहून धक्का बसेल…”\nDecember 28, 2021 adminLeave a Comment on या अभिनेत्रींचे आहे बॉलिवूड मधल्या प्रत्येक बड्या अभिनेत्यांशी शा-री-रिक सं-बं-ध, पहा तिनेच केला होता तिचा अ-श्ली-ल ‘M-MS’ लीक, फोटो पाहून धक्का बसेल…”\nअभिनेत्री रिया सेन,हिंदी आणि बंगाली अभिनेत्री मुनमुन से�Read More…\nदररोज मध्यरात्रीत या वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज, म्हणून सर्व गावकरी हिंमत दाखवून गेले आत, पण समोर जे दिसलं ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागले सर्व गावातले लोक…”\nDecember 28, 2021 adminLeave a Comment on दररोज मध्यरात्रीत या वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज, म्हणून सर्व गावकरी हिंमत दाखवून गेले आत, पण समोर जे दिसलं ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागले सर्व गावातले लोक…”\nप्रत्येक गावात किमान एक हवेली किंवा इमारत असते जी पूर्णपRead More…\nसाऊथचा सुपरस्टार पुनीत राजकुमारने वयाच्या ४६ व्या वर्ष�Read More…\nअसं गाव जिथे 5 जणांनी मिळून मुलीचे कपडे काढताच ती होऊन जाते सार्वजनिक मालमत्ता, मग कोणीही येऊन तिच्यासोबत जोरजोरात..”\nDecember 27, 2021 adminLeave a Comment on असं गाव जिथे 5 जणांनी मिळून मुलीचे कपडे काढताच ती होऊन जाते सार्वजनिक मालमत्ता, मग कोणीही येऊन तिच्यासोबत जोरजोरात..”\nजगभरात अशा अनेक प्रथा आहेत ज्या धक्कादायक आहेत.अशा परिस्Read More…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2014/03/", "date_download": "2022-12-09T09:57:22Z", "digest": "sha1:LKF3P7HESTKOXKXAL2LG7D3EHFVVDAFO", "length": 10172, "nlines": 99, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: March 2014", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nयंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मायबोलीवर म्हणींवर आधारीत गोष्टी किंवा किस्से लिहायला सांगीतले होते. आमच्या घरातल्या एका आवडत्या म्हणीवर आधारीत हे काही किस्से\nआमच्या आईला एकंदरीत घोळ घालायची फार हौस.. म्हणजे अगदी साधं काही असलं म्हणजे हळदीकूंकू वगैरे तरी १०० लोकं बोलावून ठेवायची. मग त्यांचा पाहुणचार करत बसायचा आणि त्यात दमून जायचं. आम्ही कितीदा सांगितलं पण काही उपयोग नाही. मग कधी कधी आम्हीही चिडायल��� लागलो. एकदा अश्याच कुठल्यातरी प्रसंगाला (बहूतेक माझ्या मुलीच्या बोरनहाणाला) तिने गाव गोळा केलं. आमची परत चिडचिड झाली. पण ह्यावेळी जरा जास्तच. गच्चीत बोरनहाण... त्यामुळे तिथे दिवाबत्तीची सोय करायला हवी होती. आम्ही सोडून ते कोण करणार. मग आईने सकाळी सांगितलं की वर जरा दिवा लाव म्हणून. आम्ही खूप अटी घातल्या. इथे जागेवर चहा/खाणं आणून द्यायचं. नंतर दिवसभर एकही काम सांगायचं नाही. आम्ही दिवसभर तंगड्या वर करून मॅच बघत बसणार त्यावरून काही बोलायचं नाही. सगळ्या बाया आल्यानंतर आम्ही खालीवर सामान वहातूक वगैरे करणार नाही, आणि पुढच्या फंक्शनला आम्ही सांगू तेव्हड्याच लोकांना बोलवायचं. हे सगळं मान्य असेल तरच दिवे लावले जातील, मग आई म्हणे.. ऐकते सगळं.. लावा दिवे... .............................\nमाझी मुलगी रिया खायला भयंकर कटकट करते. लॅपटॉपवर गाणी दाखवा, स्वत: गाणी गा, नाचून दाखवा, डोळे बंद करून \"कोणी खाल्लं कोणी खाल्लं..\" करा, बाहेर भुभु, माऊ, काऊ दाखवा, टिव्हीवरच्या जाहिराती दाखवा की मग बाई थोडं खाणार.. त्यातही ती एक गोष्ट खाताना दुसरं काही दिसलं की तिला ते हवं असतं. एकदा तिला आमटी भात भरवत असताना गुळाचा डबा दिसला. मग तिला भातात गुळ घालून हवा होता. मी एक घास तसा दिला आणि तो तिला आवडला.. म्हटलं ठिक आहे तसं तर तसं .. आमटी भात + गुळ खा पण खा \nएकदा असच आमच्या घरी काहितरी फंक्शन होतं. खूप भांडी पडली. भांड्यांचा ढिग पाहून बाई वैतागल्या. शिवाय एक कढई जळली होती. आणि ती माझ्या आज्जीची आवडती कढई.. रोजच्या वापरातली. त्यामुळे आज्जीने बाईंना कढई घासून स्वच्छ करायला सांगितली. बाई आधीच कावलेल्या त्यात हे. त्या म्हणाल्या तारेची घासणी द्या. दिली.. मग थोड्या वेळाने म्हणाल्या लिक्व्हिड सोप द्या.. दिला. मग म्हणाल्या चिंच द्या.. तिही दिली.. तरीही आज्जी हटेना ते बघून म्हणाल्या आता ती पितांबरी पावडर द्या... मग आज्जी म्हणाली.. तारेची घासणी घ्या, चिंच घ्या, पितांबरी घ्या... अजून काही घ्या पण भांडी घासा.. ती कढई स्वच्छा करा... .............................\nआमचा एक महत्त्वाचा रिलिज होता आणि तो फाटायला मार्गावर होता. त्यात ऑनसाईटला लाँग विकेंड होता. तिथला टेक्निकल लीड सुट्टीवर जाणार होता. काही फारच महत्त्वाची कामं त्याच्याकडे होती. आम्ही असं ठरवलं की कामं लवकर संपवली तर टेस्टींगला जास्त वेळ मिळेल. पण ऑनसाईटच्या लोकांचं एकंदरीतच नाक जरा वर असतं. त्यामुळे मी त्याला सुट्टीवर जायच्या आधी त्याची कामं संपवायला सांगितल्यावर साहेब सुरुच झाले. मला इतके ते इतके वाजताचं कॉल करायचा, माझं एक कमी महत्त्वाचं काम दुसर्याला द्या, ऑफशोरवरून संध्याकाळी सपोर्ट द्या, नंतर अर्धा दिवस सुट्टी वाढवून द्या, त्याचं टीम मधल्या ज्या एका मुलाशी पटत नव्हतं त्याला दुसर्या मोड्युलमध्ये टाका वगैर वगैरे,.. म्हटलं माज करा पण कामं करा.. आता रिलिज नीट जाणं महत्त्वाचं त्यामुळे ...................................................\nरिया लहान होती तेव्हा तिला गॅसेस व्हायचे.. मग ती रात्री अपरात्री जोरात रडायची. आम्ही घाबरून उठायचो. मग ग्राईप वॉटर पाजा, पोटाला हिंग लावा वगैरे उपाय केले की गॅस पास व्हायचा आणि ती खुदकन हसायची. त्यामुळे ती अशी रडली की तिला म्हणायचो 'बाळ रडू नको, कायम असच हसत रहा.. पादा पण नांदा' Literally\nहीच म्हण वरच्या ............... जागी ..\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/741", "date_download": "2022-12-09T08:06:53Z", "digest": "sha1:6R2PKROQXJXJTODLBJLZUKJTFLQYYJWS", "length": 7243, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी साहित्य : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी साहित्य\nईपुस्तके आणि मराठी साहित्य\nईपुस्तके आणि मराठी साहित्य\nRead more about ईपुस्तके आणि मराठी साहित्य\nतेवढे आयुष्य सावरण्यात जाते..\n'हो-नको' च्या जेवढे वादात जाते..\nतेवढे आयुष्य सावरण्यात जाते..\nडांबरी सडकेत ती हरवून गेली..\nएक गाडीवाट जी गावात जाते...\nएेवढ्या जोरात भांडे बोलते की..\nबातमी मग नेमकी चौकात जाते...\n'फोडुनी' घर चांगले गावातले मग..\nती 'त्सुनामी' शेवटी शहरात जाते..\nपावसाला वेळ लागू लागला की ..\nस्वप्न हिरवेगार मग सरणात जाते..\nएक नाते ओघळाया लागल्यावर..\nतावदानी मन जुन्या काळात जाते..\nRead more about तेवढे आयुष्य सावरण्यात जाते..\nवाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..\nकृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.\nचांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय \n'मी वाचलेलं पुस्तक' बाफवर सुरु झालेली चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा.\nचांगलं 'साहित्य' आणि 'चांगला' वाचक म्हणजे नक्की काय अशी व्याख्या करणं शक्य आणि गरजेचं आहे का\nमेघना भुस्कुटेने टाकलेल्या पोस्टवरून ही चर्चा सुरु झाली.\nअवचटांबद्दलची ही एक प्रतिक्रिया वाचनात आली. मला ती बेहद्द आवडली आणि पटली. काहीशी कडवट असूनही.\nRead more about चांगले 'साहित्य' / 'चांगला' वाचक म्हणजे काय \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2020/10/3809/", "date_download": "2022-12-09T08:10:27Z", "digest": "sha1:6ECL2UNQJLV3WR4O5QVZWVTCB4FARZYV", "length": 43160, "nlines": 86, "source_domain": "www.sudharak.in", "title": "बुद्धी, विवेक आणि वास्तव - १ - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nबुद्धी, विवेक आणि वास्तव – १\nऑक्टोबर , 2020चिकित्सा, देव-धर्म, विवेक विचार, विवेकवाद, श्रद्धा-अंधश्रद्धाउत्पल व. बा.\nआपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः ‘वडील’ ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टीनिर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने ‘निर्माता दिसला नाही तरी आहे’ याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो. याशिवाय सृष्टिनिर्मात्याबरोबर त्याचे ‘पदाधिकारी’देखील आहेत. पुराणकथांमधून आपण हे वाचलेलं असतं. उदा. भारतीय परंपरेतील पर्जन्याचा देव वरुण, ग्रीक पुराणातील प्रेमाची देवता अॅफ्रोडाइट आणि असे अनेक माणसाचा मूळ ईश्वर विचार आणि त्याचा होत गेलेला विकास हा एक दीर्घ आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे. त्याला समांतर असा निरीश्वरवादाचादेखील प्रवास आहे. खरं म्हणजे ईश्वर देहरूपात अस्तित्वात आहे या एका टोकापासून ईश्वर कुठल्याच रूपात अस्तित्वात नाही या दुसऱ्या टोकापर्यंतचा एक स्पेक्ट्रम आहे असं आपल्या लक्षात येईल. या पूर्ण स्पेक्ट्रम���र ईश्वरी अस्तित्वाविषयीचे विविध दृष्टिकोन, श्रद्धा, विश्वास विसावलेले आहेत. भारतीय दर्शनपरंपरेत ‘आस्तिक’ म्हणजे वेदप्रामाण्य मानणारी दर्शने आणि ‘नास्तिक’ म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारी दर्शने अशी विभागणी आहे. या अर्थाने चार्वाक, जैन व बौद्ध ही तीन दर्शने नास्तिक ठरतात आणि न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा (मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (वेदांत) ही आस्तिक ठरतात. आस्तिकांपैकी सांख्य आणि पूर्वमीमांसा ईश्वराचं अस्तित्व नाकारतात. पण ते वेदप्रामाण्य मानत असल्याने आस्तिक ठरतात. आस्तिक याचा आजचा रूढ अर्थ – सृष्टीचा निर्माता कुणीएक आहे आणि तो ईश्वर आहे – लक्षात घेता चार्वाक, जैन, बौद्ध, सांख्य आणि पूर्वमीमांसा ही दर्शने पूर्णपणे नास्तिक ठरतात. याशिवाय प्राचीन वैदिक वाङ्मयातदेखील इहलोकवादी विचारांचं अस्तित्व जाणवतं असं स. रा. गाडगीळांसारख्या अभ्यासकांनी नमूद केलं आहे. युरोपातील ‘रिनेसाँ’ (पंधरावे व सोळावे शतक) आणि ‘एज ऑफ रीझन’ (सतरावे व अठरावे शतक) या कालखंडात नास्तिकतेची बीजं दिसतात. आस्तिक-नास्तिक मत, ईश्वर सृष्टिनिर्माता आहे (क्रिएशनिझम) – सजीव उत्क्रांत होत गेले आहेत (इव्होल्यूशन) याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. जडवाद विरुद्ध चैतन्यवाद म्हणून ओळखला जाणारा हा संघर्ष शतकानुशतकं जगभर चालूच आहे. त्यावर लिखित स्वरूपात पुष्कळ साहित्य उपलब्ध आहे. त्याचं परिशीलन आपल्याला अनेकविध बारकाव्यांची ओळख करून देऊ शकेल.\nईश्वरी अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणारा आणि जीवसृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया संशोधनाद्वारे मांडणारा डार्विनचा सिद्धांत ईश्वराविषयीच्या चर्चेला ऐतिहासिक वळण देणारा ठरला. तोही पुढे विकसित होत गेला आहेच. उत्क्रांती ही ‘वस्तुस्थिती’ आहे की ‘सिद्धांत’ आहे यावरही चर्चा सुरू असते. परंतु उत्क्रांतीची दिशा माणसाला गवसलेली एक क्रांतिकारक दिशा आहे यात संशयच नाही. आपल्या अस्तित्वाभोवती साचलेल्या गूढतेला छेद देणारी, जीवशास्त्रीय संशोधनात मौलिक भर घालणारी, या संशोधनाला गती देणारी, वेगळी दिशा देणारी आणि माणसाला आश्वस्त करणारी ही दिशा आहे. (‘आजचा सुधारक’ने ऑगस्ट २००९ मध्ये काढलेला ‘डार्विन विशेषांक’ आणि पुढे त्याला ‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ हे मनोविकास प्रकाशनाने दिलेलं पुस्तकरूप मराठीतील एक ��ौलिक दस्तावेज आहे.) उत्क्रांतीचा समावेश औपचारिक शिक्षणात करण्यात आला असला तरी अजून आपल्या सांस्कृतिक जीवनावर त्याचा काहीही प्रभाव नसल्याने, आपल्या विचारविश्वात उत्क्रांतीची बैठक अद्याप तयार न झाल्याने सामूहिक जाणिवेत उत्क्रांतीचं स्थान अद्याप पक्कं झालेलं नाही. ते होणं गरजेचं आहे – उत्क्रांती हा दुर्लाघ्य श्रद्धेचा विषय न होता\nया प्रास्ताविकानंतर आपण या विशेषांकाचा आणि प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ या संकल्पनेकडे वळू. ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या संकल्पनेविषयी मे. पुं. रेगे यांनी अत्यंत उद्बोधक विवेचन केलं आहे. त्यांच्या एका अवतरणानेच चर्चेचा प्रारंभ करू. अवतरण बरंच मोठं आहे, पण महत्त्वाचं असल्याने जसंच्या तसं देत आहे.\nबुद्धिप्रामाण्यवादाचे जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की, ‘आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते, ते आणि तेच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारावे; आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही आदेश किंवा उपदेश केलेला असला, एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य आहे असे जरी घोषित केलेले असले, तरी त्याचा स्वीकार करू नये, अशा रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.’\nबुद्धिप्रामाण्यवादाच्या या व्याख्येत असे अभिप्रेत आहे की, बुद्धी अशी एक विशिष्ट, ओळखता येण्याजोगी मनःशक्ती आहे आणि तिला कित्येक गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत असे दिसून येते. ज्या गोष्टी तिला सत्य किंवा योग्य म्हणून दिसून येतात किंवा आलेल्या असतात, तेवढ्याच सत्य किंवा योग्य म्हणून जो स्वीकारतो तो बुद्धिप्रामाण्यवादी असतो. बुद्धिप्रामाण्यवादाच्या या मांडणीवर दोन आक्षेप घेता येतील. बुद्धी अशी एक विशिष्ट शक्ती आहे आणि ती काहीतरी करते किंवा तिच्या द्वारा, तिच्या माध्यमातून काहीतरी घडते असे मानायला आधार नाही. माणसे वस्तू उचलतात त्या सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात. पण अपवादभूत प्रसंगी आपल्या पायांचा किंवा कोपरांचा उपयोग करूनही माणसे वस्तू उचलू शकतात. तेव्हा ‘ही वस्तू कुणी उचलली असेल’ या प्रश्नाचा सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ ‘ही वस्तू कुणाच्या हातांनी येथून उचलली गेली असेल’ या प्रश्नाचा सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ ‘ही वस्तू कुणाच्या हातांनी येथून उचलली गेली असेल’ असा असतो. गुप्त पोलिस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या वस्तूवर बोटांचे ठसे न्याहाळीत बसतात हे सर्वांना माहीत आहेच. अर्थात चाणाक्ष गुप्त पोलिस ती वस्तू पायांनी किंवा कोपरांनी उचलता येण्याजोगी असली, तर त्या प्रकारेही ती उचलली गेली असण्याची शक्यता ध्यानात बाळगतो.\nआता, याच न्यायाने आपल्याला असे म्हणावे लागेल की, वस्तू ज्याप्रमाणे माणसे उचलतात त्याप्रमाणे गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत हे माणसांना पटते. आणि माणसे वस्तू उचलतात, ती ज्याप्रमाणे सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात, त्याप्रमाणे ज्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून माणसांना पटलेल्या असतात, त्या सामान्यपणे (किंवा अनेकदा किंवा कित्येकदा) आपल्या बुद्धीचा त्यांनी वापर केल्यामुळे सत्य किंवा योग्य म्हणून त्यांना दिसलेल्या असतात. पण अपवादभूत प्रसंगी (किंवा कित्येकदा किंवा अन्य प्रसंगी) दुसऱ्या एखाद्या मनःशक्तीचा वापर केल्याने त्यांना त्या सत्य किंवा योग्य म्हणून दिसलेल्या असतात. आता बुद्धिप्रामाण्यवादी तो, की जो बुद्धीला दिसलेल्या गोष्टीच सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारतो, अन्य शक्तींचा वापर केल्याने दिसलेल्या गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारत नाही.\nआता, ही वस्तू ह्या माणसाने उचलली असेल तर ती त्याने कशी उचलली, आपल्या हातांचा उपयोग करून, की कोपरांचा की पायांचा ह्या प्रश्नाचा निर्णय करता येतो. पण ह्या माणसाला ही गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली, ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी शक्तीचा वापर केल्याने जाणवली, ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता ह्या प्रश्नाचा निर्णय करता येतो. पण ह्या माणसाला ही गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली, ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी शक्तीचा वापर केल्याने जाणवली, ह्या प्रश्नाचा निर्णय करण्याचा मार्ग कोणता आपण आपले व इतरांचे हात ओळखू शकतो आणि एखाद्या प्रसंगी ते वापरले जात आहेत की नाहीत हे निरीक्षणाने ठरवू शकतो. आता ह्या प्रकारे बुद्धी अशी आपली एक विशिष्ट शक्ती आपण ओळखू शकत नाही आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात येत आहे की नाही हे निरीक्���णाने ठरवू शकत नाही. तेव्हा, ‘आपल्या बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते, तेवढेच स्वीकारणे योग्य असते’ असे घोषवाक्य उच्चारणे सोयीचे असले, तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल.\nबुद्धिप्रामाण्यवादाच्या वरील मांडणीवर घेता येण्याजोगा दुसरा आक्षेप असा; बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच स्वीकारा ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत असेल की ‘बुद्धीशिवाय इतरही मनःशक्ती आहेत, पण त्यांच्यातील कुणाला जे सत्य किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही; फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य होय.’ मग बुद्धीच्या बाबतीत आपण असा पक्षपात का करतो हा प्रश्न उपस्थित होईल आणि ‘हा पक्षपात करणे योग्य आहे, किंबहुना हा पक्षपातच नाही, कारण फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे ह्याचे आकलन होऊ शकते, इतर शक्तींना होऊ शकत नाही’, असे त्याचे उत्तर असेल, तर हे आपल्याला कसे समजले हा पुढील प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. आणि हे आपल्या बुद्धीला समजते असे त्याचे उत्तर देऊन भागणार नाही; कारण ते वर्तुळात्मक ठरेल. इतर शक्तींच्या बाजूनेही असाच दावा करता येईल. बुद्धिप्रामाण्यवाद हा अनेक पंथांमधील एक पंथ ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे कल्पनाप्रामाण्यवाद, प्रतिभाप्रामाण्यवाद, भावनाप्रामाण्यवाद असे अनेक पंथ असू शकतील आणि ह्या पंथांमधून निवड कशी करावी ह्याला काही तात्त्विक अधिष्ठान असणार नाही. ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल.\nकिंवा आपली भूमिका अशी असेल : ‘बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते, तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत नाही की, बुद्धीशिवाय इतरही ज्ञानशक्ती किंवा मनःशक्ती आहेत, त्याही सत्य म्हणून कशाचे तरी ग्रहण करतात. तो सत्याभास असतो. खरेखुरे सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते. बुद्धी हीच केवळ ज्ञानशक्ती आहे आणि केवळ तीच सत्य ग्रहण करू शकते. पण अशी जर आपली भूमिका असेल तर जे ‘बुद्धीला पटले आहे तेच केवळ स्वीकारा’ ह्या म्हणण्यात स्वारस्य तरी काय आपण फक्त तोंडाने खाऊ शकतो, इतर कशाने खाऊ शकत नाही. म्हणून, ‘तुम्ही रोज एक सफरचंद खा’ असा सल्ला डॉक्टर देईल; पण ‘तुम्ही रोज एक सफरचंद तोंडाने खा’ असा सल्ला तो काही देणार नाही. तोंडाने खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही. तसेच ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे म्हणता येईल; पण तुमच्या ‘बुद्धी’ला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा असे म्हणण्याचे कारण नाही. पण ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय आपण फक्त तोंडाने खाऊ शकतो, इतर कशाने खाऊ शकत नाही. म्हणून, ‘तुम्ही रोज एक सफरचंद खा’ असा सल्ला डॉक्टर देईल; पण ‘तुम्ही रोज एक सफरचंद तोंडाने खा’ असा सल्ला तो काही देणार नाही. तोंडाने खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही. तसेच ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे म्हणता येईल; पण तुमच्या ‘बुद्धी’ला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा असे म्हणण्याचे कारण नाही. पण ‘तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा’ असे कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय जे आपल्याला सत्य म्हणून आकलन झालेले नसते; दिसलेले, जाणवलेले नसते; त्याचा सत्य म्हणून कुणी स्वीकार करीत असतो काय जे आपल्याला सत्य म्हणून आकलन झालेले नसते; दिसलेले, जाणवलेले नसते; त्याचा सत्य म्हणून कुणी स्वीकार करीत असतो काय हा अनावश्यक सल्ला तर नव्हे\n– मे.पुं. रेगे (विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा या पुस्तकातील ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या प्रकरणातून)\n‘बुद्धी’ या ‘मनःशक्ती’विषयीचं रेगे यांचं विवेचन रोचक आहे. बुद्धी आणि भावना असं द्वैत असून माणूस जेव्हा बुद्धीच्या आधारे निर्णय घेतो तेव्हा ते योग्य ठरतात कारण त्यात दूरदृष्टी असते आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो तेव्हा ते चुकतात कारण त्यात क्षणिक सुखाचा विचार असतो असं आपण म्हणतो. परंतु ‘जाणीव’ हे मूळ आहे, बुद्धी ही जाणिवेने ग्रहण केलेली, जाणिवेबरोबर विकसित होणारी गोष्ट आहे आणि त्यातून माणसाला निर्णयशक्ती मिळते. रेग्यांनी म्हटल्याप्रमाणे कल्पना, प्रतिभा, भावना अश्या इतर शक्तीही असल्या तरी त्या मूळ बुद्धीच्या शाखा आहेत किंवा खरं तर बुद्धीमध्येच त्यांचा अंतर्भाव होतो असं प्रस्तुत लेखकाचं मत आहे. त्यामुळे एखादा मनुष्य त्याच्या बुद्धीमुळेच श्रद्धाळूही असतो किंवा अश्रद्धही असतो. परंतु प्रत्येकजण बुद्धीशी प्रामाण्य राखूनच वागतो, निर्णय घे���ो असं म्हटलं तर कृतीची योग्यायोग्यताच निकालात निघते. त्यामुळे ‘बुद्धी वापरणे’ हा मुद्दा नसून ‘बुद्धीची कक्षा विस्तारणे’ हा मुद्दा पुढे येतो.\nरेगे या लेखात पुढे बुद्धिप्रामाण्यवादाची व्याख्या करतात. बुद्धिप्रामाण्यवादी असणे म्हणजे काय तर पुरेशा पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून न स्वीकारणे किंवा असत्य म्हणून न नाकारणे. पण मग पुराव्याअभावी एखादे विधान अनिर्णित मानावे इतकेच जर बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल तर तर बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करण्याचे कारण काय तर पुरेशा पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून न स्वीकारणे किंवा असत्य म्हणून न नाकारणे. पण मग पुराव्याअभावी एखादे विधान अनिर्णित मानावे इतकेच जर बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल तर तर बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करण्याचे कारण काय असा प्रश्न ते विचारतात. कारण सत्य, असत्य किंवा अनिर्णित अशा तीन साध्या-सरळ शक्यता असताना माणूस बुद्धिप्रामाण्यविरोधी वागेलच कसा असा प्रश्न ते विचारतात. कारण सत्य, असत्य किंवा अनिर्णित अशा तीन साध्या-सरळ शक्यता असताना माणूस बुद्धिप्रामाण्यविरोधी वागेलच कसा पण असे होत नाही. माणसाच्या भावना, त्याच्या अंतर्मनातील अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती माणूस स्वीकारतो. रेगे लिहितात, ‘या प्रेरणांचे समाधान कल्पनेच्या विश्वातच होऊ शकते. स्वप्ने आणि दिवास्वप्ने ह्या स्वरूपातच ह्या प्रेरणा सफल होऊ शकतात. पण ही स्वप्ने आणि पुराव्याच्या आधारे सत्य ठरणाऱ्या तार्किक समजुती माणूस अलग ठेवू शकत नाही. ह्या तर्कसिद्ध समजुतीचे विषय असलेल्या वस्तुस्थिती आणि ही स्वप्ने ह्यांचे बेमालूम मिश्रण असलेल्या जगात माणूस जगत असतो.’\nतर्क, कल्पना, प्रतिभा, भावना यांच्याप्रमाणेच अंतर्मनातील अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती या सर्व मूळ बुद्धीच्या शाखा आहेत (किंवा बुद्धीच्या आतच हे सगळं काही आहे) हे मान्य असेल तर मग बुद्धीला पटेल त्यानुसारच वागा असं म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही. परंतु बुद्धीअंतर्गत जे जे येतं त्या सगळ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यायचं बुद्धीचं सामर्थ्य म्हणजे विवेक. या गुणाचा विकास व्हावा आणि या गुणाच्या आधारेच निर्णय घ्यावेत असं मात्र निश्चित म्हणता येईल. पण इ��ेही ‘मी माझ्या आजारी आईला बरं वाटावं म्हणून बरेच उपचार केले, पण गुण येईना. शेवटी देवीसमोर बोकडाचा बळी द्यायचं ठरवलं. माझ्या दृष्टीने हा विवेकी निर्णय होता’ असं कुणी म्हटलं तर तर त्यासाठी विवेक म्हणजे काय यावर आपल्याला अधिक बोलावं लागेल. मे. पुं. रेगे यांनी वरील पुस्तकात विवेकवाद, विज्ञाननिष्ठा, श्रद्धा यांविषयी विस्तृत मांडणी केली आहे. प्रस्तुत चर्चाविषयाच्या संदर्भाने हे पुस्तक अवश्य वाचावं.\nरेग्यांच्या मांडणीतला एक मुख्य धागा माणसाच्या मनाशी, त्याच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाशी निगडित आहे. वरील पुस्तकातील ‘मी आस्तिक का आहे’ या प्रकरणातील त्यांचं एक म्हणणं लक्षवेधी आहे. ‘सृष्टीची रचना सहेतुकपणे केली गेली आहे यावरील आक्षेप मला माहीत असूनही मी माझी बालपणातील श्रद्धा सोडून का दिली नाही’ या प्रकरणातील त्यांचं एक म्हणणं लक्षवेधी आहे. ‘सृष्टीची रचना सहेतुकपणे केली गेली आहे यावरील आक्षेप मला माहीत असूनही मी माझी बालपणातील श्रद्धा सोडून का दिली नाही मी ‘आस्तिक’ का राहिलो मी ‘आस्तिक’ का राहिलो याचं थोडक्यात उत्तर असं की ही माझी स्वाभाविक श्रद्धा आहे. माणूस म्हणून असणारी ही स्वाभाविक श्रद्धा आहे. तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ती सोडून द्यावी लागेल असं काही घडलेलं नाही.’ आपण जेव्हा ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्या’चा विचार करतो तेव्हा आपल्याला माणसाच्या या ‘स्वाभाविक श्रद्धा’ विचारात घ्याव्या लागतात. या श्रद्धा, त्या निर्माण होण्यामागचं कौटुंबिक आणि मानसिक पर्यावरण, आधीच्या अवतरणात रेग्यांनी उल्लेख केलेलं ‘वस्तुस्थिती आणि स्वप्ने यांचं मिश्रण’, माणसाच्या मनाचं ‘अनेकदिश’ असणं, ‘विसंगतीसह’ विचार करण्याची मनाची वृत्ती असणं हे सगळं आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाचं सामाजिक स्थान लक्षात घ्यावं लागतं.\nइथवरच्या मांडणीतून मला ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ ऐवजी ‘विवेकवाद’ हा शब्द अधिक योग्य वाटतो हे वाचकांच्या लक्षात आलं असेल. मी आस्तिक नाही, पण तांत्रिकदृष्ट्या पाहता नास्तिकही नाही. काही असलोच तर – म्हणजे माझ्या मनात या विषयासंदर्भाने जी आंदोलनं सुरू असतात त्यांना काही नाव द्यायचं झालंच तर – मी अज्ञेयवादी आहे. मला एक मूलभूत प्रश्न असा पडतो की, आपल्याला सत्याकडे जाण्यासाठी संकल्पनांची खरंच गरज आहे का सत्य काय आह�� हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी आस्तिक अथवा नास्तिक असण्याची गरज काय आहे सत्य काय आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी आस्तिक अथवा नास्तिक असण्याची गरज काय आहे ‘मला काय वाटतं’ हे सृष्टीच्या अफाट पसाऱ्यापुढे प्रस्तुत कसं ठरू शकेल ‘मला काय वाटतं’ हे सृष्टीच्या अफाट पसाऱ्यापुढे प्रस्तुत कसं ठरू शकेल परंतु या तात्त्विक पार्श्वभूमीवरही एक गोष्ट नक्की की मी समाजाचा भाग आहे आणि माझ्या विचारशक्तीनुसार सामूहिक हितासाठी काय आवश्यक आहे याचा मी विचार केलाच पाहिजे. त्यासाठी माझी एक निश्चित भूमिका असली पाहिजे. आणि त्यासाठी ‘आज समाज कोणत्या वास्तवात जगतो आहे’ याचं मला आकलन असलं पाहिजे. सर्व संकल्पनांच्या आणि त्यांच्यातील संघर्षांच्या, त्यांच्या आंतरसंबंधांच्या पार्श्वभूमीवर विचार करताना मला असं जाणवतं की ‘हितकारक’ काही असेल तर तो ‘विवेक’ आहे कारण ती प्रवाही संकल्पना आहे. स्वतःला कप्प्यात बंद करून घेणारी नाही. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे विवेकाविषयीदेखील अधिक बोलावं लागेल. लेखाच्या पुढील भागात त्याविषयी आणि ‘सामाजिकदृष्ट्या हितकारक’ काय आहे याविषयी बोलूया.\nइतका गंभीर व गहन विषय ,\nपण लिखाण त्या प्रमाने नाही.बुद्धि आंनी विवेक हे टाइटल ह्या लिख्नना ला दिले तर योग्य होइल.\nडार्विन तर लेखात कुठल्या कुठे गेला,\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑक्टोबर २०२२\nआपल्या काळाकरिता तत्त्वज्ञान – श्रीधर सुरोशे\nतीन वैदर्भीय : सृजनशील ज्ञानानुबंध – डॉ. अजय देशपांडे\nन्यायाची घंटा अस्तित्वात नसलेले शासन – स्वातिजा मनोरमा\nन्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता – यशवंत मराठे\nआपल्या देशाचे संविधान सेक्युलर आहे का\nबदलते नीतिनियम – कॅप्टन सुनील सुळे\nमला भेटलेले गांधीजी – डॉ. श्रीनिवास भोंग\nनीतीचे मूळ – प्रमोद सहस्रबुद्धे\nमनोगत – आपले नंदाकाका – संपादक-२०२२\nनीतिविचार – हरिहर सारंग\nनीतिशास्त्राची मुळे कोठे शोधावीत\nन्याय, नीती आणि धार्मिक स्वातंत्र्य – शशिकांत पडळकर\nन्यायाच्या दाराशी – डावकिनाचा रिच्या\nमनुस्मृतीपासून ते भारतीय विवाह जुळविण्यापर्यंत, ठरवून केलेल्या विवाहाच्या मुळांचा शोध – अनुवादक: प्रा. राजक्रांती वलसे व प्रियदर्शन भवरे\nन्यायासाठी संवाद आवश्यक – आशिष महाबळ\nविवाहबाह्य संबंध – नंदिनी देशमुख\nअज्ञानकोश – डॉ. शं���नू अभ्यंकर\nपरीसस्पर्श वाचनाचा – डॉ. सुषमा पौडवाल\nइतिहासाचे मूलभूत प्रश्न – भाग २ – श्रीधर सुरोशे\nदुर्बलांनी न्याय मागण्यासाठी कुठं जावं… \nकाश्मीरचे वर्तमान – भाग ४ – डॉ. सुरेश खैरनार\nकाश्मीरचे वर्तमान – भाग ३ – डॉ. सुरेश खैरनार\nन्याय, अन्याय व नीतिविषयक अपसमज व तज्जनित खतरनाक व्हायरस – ‘इगो’चा… (एक संक्षिप्त आकलन) – ॲड.लखनसिंह कटरे\nसार्वकालिकता – एक विचार – उमेश मुरलीधर सूर्यवंशी\nओॲसीस – हेमंत दिनकर सावळे\nकलाकृतीमधील ‘ती’चं अस्तित्व – सीमा मराठे\nमराठा वर्चस्वाचे बदलते आकृतिबंध आणि महाराष्ट्राचे सत्ताकारण : समाज आणि अभिजनांचे पेच – डॉ. श्रीनिवास भोंग\nदेख तेरे संसार की हालत… – अतुल मांगे\nआजचा सुधारक © 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00800.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/world-oldest-whiskey-auctioned-latest-news-and-update-news-all-about-the-macallan-the-reach-price-130369421.html", "date_download": "2022-12-09T08:27:07Z", "digest": "sha1:CENRKWFVR73Z2TZTKY7PCVGQ4UIQXADE", "length": 5286, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'द मॅकलन द रीच' ब्रॅंडची किंमत 1.75 कोटी ठेवण्यात आली; 1940 मध्ये ही व्हिस्की बनवली गेली | World Oldest Whiskey Auctioned, latest news and update news, All About the Macallan The Reach Price - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगातील सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव:'द मॅकलन द रीच' ब्रॅंडची किंमत 1.75 कोटी ठेवण्यात आली; 1940 मध्ये ही व्हिस्की बनवली गेली\nअमेरिकेतील लिलावगृह 'सोथेबीज' जगातील सर्वात जुन्या व्हिस्कीचा लिलाव करत आहे. सर्वात जुन्या असलेल्या 81 वर्षीय व्हिस्कीचे नाव आहे 'द मॅकलन द रीच'. लिलावगृह सोथेबीज यांच्या अधिकृत वेबसाईडवर 'द मॅकलन द रीच' लिलावासाठी ठेवले आहे. सोथबीजने या व्हिस्कीचे काही फोटोही वेबसाईटवर शेअर केले आहेत.\n'द मॅकलन द रीच' ची अंदाजे किंमत 1.75 कोटी\nसोथेबीजच्या संकेतस्थळानुसार जाऊन लोक या व्हिस्कीसाठी बोली लावू शकतात. लिलावगृहाने बोली लावण्यासाठी 5 ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. व्हिस्की प्रेमींसाठी, 'द मॅकलन द रीच' ची अंदाजे किंमत श्रेणी 110,000 ते 200,000 GBP म्हणजेच 96.72 लाख ते 1.75 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.\n1940 मध्ये व्हिस्कीची फक्त एक बाटली तयार झाली\n'द मॅकलन द रीच' 1940 मध्ये एकही डिस्टिल्ड बॉटल तयार करण्यात आली. या व्हिस्कीची फक्त एक बाटली तयार केली गेली. ही अत्यंत गोड आणि स्मोकी फिनिशसह 41.6 abv ची डीप ऑबर्न सिंगल माल्ट व्हिस्की आहे. विजेत्या ब��ली लावणाऱ्याला 'द मॅकलन द रीच' च्या बाटलीसह एक लहान कांस्य शिल्प मिळणार आहे.\nसोथेबीजच्या संकेतस्थळानुसार, 'द मॅकलन द रीच' च्या बाटलीचा 3/288 क्रमांकावर लिलाव करण्यात आला आहे. बाटली तीन हाताने बनवलेल्या कांस्य शिल्पांवर ठेवली आहे, लाल चामड्याने बनवलेल्या लाकडी कॅबिनेटमध्ये प्रदर्शित केली आहे. त्याचे कांस्य शिल्प सास्किया रॉबिन्सन यांनी तयार केले आहे. त्याचवेळी कॅबिनेट 1940 मध्ये मॅकलन इस्टेटमधील एल्मच्या झाडाच्या लाकडाचा वापर करून बनवले गेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://holivisheshaank.blogspot.com/2010/02/blog-post_8639.html", "date_download": "2022-12-09T08:33:43Z", "digest": "sha1:7TYXIRRESYSR56QVQQKM4KI6THR5VIDK", "length": 23738, "nlines": 58, "source_domain": "holivisheshaank.blogspot.com", "title": "हास्यगाऽऽरवा: वसतीगृहातील गंमतीदार आठवणी", "raw_content": "\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nएखाद्याला शिकण्यासाठी जेव्हा वसतीगृहात रहावयास जावे लागते तेव्हा घरच्या लोकांपासून दूर राहिल्याचे अर्थात वाईट वाटतेच. पण वेगळ्या एका जगात राहिल्याचा अनुभवही मिळतो. मग त्यात एकत्र राहून आणि मोठे कोणी रागवायला नसल्याने गंमती करण्यालाही मोठा वाव मिळतो. माझ्या अशाच काही गंमतीदार आठवणी इथे सांगत आहे.\nअभियांत्रिकी महाविद्यालयात असताना, पहिल्या वर्षाचे वसतीगृह हे महाविद्यालयाच्याच आवारात होते. आमच्या खोलीच्या खिडकीतून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता दिसायचा. रस्ता दिसायचा म्हणजे महाविद्यालय लांब नव्हते, समोरच होते. त्या रस्त्यानेच समोर उजवीकडे महाविद्यालय, डावीकडे उपहारगृह (कँटीन हो). परीक्षेच्या आधीचे अभ्यासाच्या सुट्यांचे दिवस. नगर जिल्ह्यातील उन्हाळा म्हणजे तसा कडकच. (थंडी ही तशीच कडक.) दुपारचे जेवण झाले होते. नंतर थोड्याफार गप्पा मारून अभ्यास करत होतो. तेव्हा आमच्यातील एकाला गंमत करायची हुक्की आली. बाहेर एक मुलगा महाविद्यालयाच्या दिशेने चालला होता. 'शुक शुक' आमच्या खोलीतून आवाज गेला. बाहेरच्या त्या मुलाने मागे वळून पाहिले. कोण दिसणार आहे निघून गेला तो. पुन्हा दुसर्या मुलावर ही तीच क्रिया. त्याचीही तशीच प्रतिक्रिया. आमचे हे काम सुरू. काही मुले न वळताच निघून जायची. काही वळून बघायची. एकाची तर गंमत झाली. तो मागे वळून बघतोय. कोणी दिसले नाही. ऊन येत असल्याने डोळ्यांच्यावर कपाळावर हात ठेवून पहायचा प्रयत्न करत होता. \"ए, कोण आहे रे निघून गेला तो. पुन्हा दुसर्या मुलावर ही तीच क्रिया. त्याचीही तशीच प्रतिक्रिया. आमचे हे काम सुरू. काही मुले न वळताच निघून जायची. काही वळून बघायची. एकाची तर गंमत झाली. तो मागे वळून बघतोय. कोणी दिसले नाही. ऊन येत असल्याने डोळ्यांच्यावर कपाळावर हात ठेवून पहायचा प्रयत्न करत होता. \"ए, कोण आहे रे\" शेवटी तो कंटाळून निघून गेला. मी मित्राला म्हटले, 'बस झाले'. पण मग त्याने पुन्हा 'शुक शुक' केले. पाहतो तर आमच्या वसतीगृहाचे सर मागे वळून पाहत होते. काही झाले नाही. पण पुन्हा शुक शुक नाही केले कोणी.\nअशीच गंमत दुसर्या एका मुलाने त्याच्या खोलीतून केली. मी त्याच्या खोलीत बसलो होतो. काहीतरी विषयावर बोलणे चालले होते. एवढ्यात ह्याने हाक मारली.\" ए ____\", इथे ___ म्हणजे एका मुलाचे आडनाव.\nमी विचारले; 'काय झाले\nहा म्हणतो, \"काही नाही, गंमत.\"\nबाहेरून आवाज आला, \" कोण आहे रे\nआम्ही काही उत्तर दिले नाही. ह्याने पुन्हा हाक मारली. बाहेरून पुन्हा तोच प्रश्न. जवळपास अर्धा तास हीच गंमत. आम्ही शांत झालो असतो, पण तो काही विचारणे सोडत नव्हता. कोणी ही येत असेल त्याला 'ए, तू हाक मारलीस का' विचारत होता. शेवटपर्यंत त्याला कळले नाही कोण हाका मारत आहे ते. :)\nपहिल्या सत्राच्या परीक्षेच्या आधीच्या सुट्ट्यांचे दिवस. एका संध्याकाळी मी दुसर्या विंग मधून स्वत:च्या खोलीकडे येत होतो. आमच्या विंग मधून जोरजोरात आवाज येत होता मुलांच्या ओरडण्याचा. 'ए ए..ए ए' करत. वाटले कोणावर तरी कोणी ओरडत असेल काही केले म्हणून. पण खोलीपर्यंत येईपर्यंत आवाज वाढत गेला. एक एक करत सर्व खोल्यांमधून मुले बाहेर येऊन ओरडायला लागली. आता खरं तर प्रत्येक विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर कोणी ना कोणी सर 'रेक्टर' म्हणून राहत असतात. पण त्यांची परत येण्याची वेळ साधारणतः जेवणाच्या नंतरचीच म्हणजे ७-८ च्या नंतरचीच धरायची. इथे मुलांचे ओरडणे ही जेवणानंतरच सुरू झाले होते. पण वसतीगृहात बहुधा एकही रेक्टर नव्हते. त्यामुळे हा आवाज वाढतच गेला, आणि दोन्ही विंग मधून. आवाज का कोणी सुरू केला काहीच माहित नाही. काही मुलं अभ्यासाला वाचनखोलीत गेलेली होती त्यांनी रात्री आल्यानंतर सांगितले की, कॉलेजच्या आवाराच्या मुख्य द्वारापर्यंत तो आवाज येत होता. शेवटी काही सर व सुरक्षारक्षक आले त्यानंतर तो आवाज थांबला होता.\nह्यानंतर, एका रात्री मी अभ्यास करून झोपण्याच्या तयारीत होतो. रात्रीचे २:३०-३:०० वाजले असतील. पलंगावर आडवा पडणार तोच 'ढूम्म्म्म्म्म' असा मोठ्ठ्याने आवाज झाला. सुतळी बॉम्व फुटला होता. संडासात कोणीतरी बॉम्बला उदबत्ती लावून टाईमबॉम्ब बनवला होता. (पण अर्थातच कोणी लावला ते कळणार नव्हतेच.) सर्व पोरं बाहेर धावत आली. माझा खोलीतील मित्र झोपेतून उठून धावत सुटला होता. त्याला नंतर विचारले, 'असे का', तर तो म्हणाला, स्वप्नात होता आणि अचानक आवाज आला. त्याला वाटले की वसतीगृहाची पाण्याची टाकीच फुटली की काय\nखानावळीतील जेवण म्हणजे एक प्रकारचे दिव्यच. पहिल्या २/३ आठवड्यातच माझा खोलीमित्र म्हणाला होता की, 'हे लोक असे अर्धे कच्चे जेवण देतात. ह्याची सवय झाली तर घरी गेल्यावर चांगले, पूर्ण शिजलेले जेवण खाऊन पोटात दुखायला लागेल.' पोळ्या तर पाहूनच वाटायचे की कणकेचा गोळा थोडासा भाजून दिलाय. तसे पोळी गरम असली की खाल्ली जायची. पण थंड झाली की.... त्यामुळे स्वयंपाकघरातून पोळी घेऊन कोणी वाटणारा आला की सर्व तुटून पडायचे. मग एखाद्याला दुसरे काही घ्यायचे असेल आणि ताटात चांगली पोळी असेल तर तो मग भाजीचा रस्सा त्यावर ओतून/लावून जायचा, त्यामुळे कोणी ती पोळी उचलणार नाही. :)\nजेवणावरून आठवले. रविवारी आम्हाला खास जेवण असायचे. म्हणजे मांसाहारी किंवा मग शाकाहारी मध्ये ही खास पनीरची भाजी, श्रीखंड, पुरी वगैरे. आणि रात्री जेवण नसायचे. त्यामुळे मुलांना गावात जेवायला जायला लागायचे, जे २ किमी दूर होते. म्हणून आमच्या कॉलेजच्या कँटीन मालकाने मुलांना तिथेच रात्रीचे जेवण द्यायचा विचार केला. १५ रू त अमर्यादित. मुलांनी त्याचा फायदा घेण्यास सूरूवात केली. पण एकदा एका मुलाने त्या अमर्यादित थाळी मध्ये एवढे खाल्ले की पुढच्या वेळेपासून त्यांनी ते देणेच बंद केले. असेही ऐकले आहे की ह्याच मुलाने एकदा खानावळीत जेवण झाल्यानंतर, फक्त पैज लावली म्हणून एक पूर्ण घमेलाभर भात खाऊन संपवला होता.\nहोळीच्या वेळी आम्हाला महाविद्यालयाने सुट्टी नव्हती दिली म्हणून सर्व मुलांनी ठरवले की आपणच जायचे नाही. त्यांनी वसतीगृहाचे मुख्य द्वारच बंद करून ठेवले जेणेकरून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही. मला आणि काही जणांना हे काही माहित नव्हते. आम्ही ही वर्गात जाऊन बसलो होतो. बरं, सर्व मुले त्याच वसतीगृहातच राहत होती असे नाही. पण बाहेरून येणार्या मुलांनाही अंदाज आलाच होता की मुल���ंनी न यायचे ठरवले आहे ते. पण कळले की कोणी येत नाही, म्हणून कोणी शिकवायला यायच्या आधीच पळून आलो. आणि खोलीवर आल्यावर मित्रांच्या शिव्या खाल्ल्या. पण त्यादिवशी कोणी वर्गात गेले नाही.\nमुलांनाच त्रास देणे गंमती करणे हे तर नेहमीचेच. पण सरांनाही सोडले नाही. एक सर खूप शिस्त पाळायला सांगायचे. मुलांना ते आवडायचे नाही. मग एक दिवस त्या सरांच्या खोलीला सकाळी ते बाहेर यायच्या आधी बाहेरून २ कुलुपे लावून टाकली आणि त्याहूनही गंमत म्हणजे सर्व मुले त्या दिवशी वसतीगृहातून बाहेर पडली. म्हणजे जी मुले दांड्या मारायची ती सुद्धा. (आता ती वर्गात गेली की बाहेर ते माहित नाही.) शेवटी खानावळीतल्या मुलांना कळल्यावर त्यांनी ती कुलुपे तोडून दरवाजा उघडला.\nअशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर गंमत चालतच होती. पण शेवटी, म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कहर केला. परीक्षा संपली. वसतीगृहातील खोली रिकामी करून द्यायची होती. त्यामुळे सर्वजण आपआपली कपाटे साफ करत होते. जेवढे सामान घरी घेऊन जायचे ते बॅगेत, सूटकेस मध्ये ठेवले. जेवढे सामान पुढील वर्षाकरीता वापरायचे ते दुसर्या पुट्ठ्यांच्या डब्यांमध्ये वगैरे बांधून ठेवले. उरलेले म्हणजे भरलेल्या वह्या, कागदे, वर्तमान पत्रे समोरील व्हरांड्यातून खाली टाकले. दोन्ही विंग चौकोनी आकाराच्या आहेत. त्यात मध्ये सर्व कागदे जमा झाली. बहुतेक मुले संध्याकाळी घरी निघून गेली, उरलेले आम्ही रात्री सिनेमा पाहून नंतर गप्पा मारण्याच्या हिशोबाने दुसर्या दिवशी जाणार होतो. सिनेमा पाहून आल्यानंतर गप्पा झाल्या. सर्व जण झोपले होते. रात्री दरवाज्यावर ठकठक झाली. ठकठक कसली, जोरजोरात दरवाजा ठोठावणे चालले होते. दरवाजा उघडला. रात्रीचे ३:४५/४:०० वाजले असतील. खानावळीतील मुलगा म्हणत होता की सर्वांना खानावळीसमोर बोलावले आहे. बाहेर पाहिले तर धूर दिसत होता. अंदाज आला काय झाले ते. कोणी तरी रात्री त्या समोर फेकलेल्या कागदांवर काडी टाकली होती. आम्ही पोहोचलो बोलावले तिकडे. सर्व (उरलेली) मुले जमली होती. सर्वांना तातडीने बोलावले होते. बहुतेक मुले बनियान, हाफ पँटमधेच येऊन बसले होते. थंडीही वाजत होती. सरांनी विचारले, 'कोणी केले हे' माहित तर नव्हतेच आणि माहित असले तरी कोण सांगणार. मग काय, राग देऊन मग आम्हाला सांगितले, तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र जमा करून स���ाळी ७ च्या आधी वसतीगृह रिकामे करा. काय करणार माहित तर नव्हतेच आणि माहित असले तरी कोण सांगणार. मग काय, राग देऊन मग आम्हाला सांगितले, तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र जमा करून सकाळी ७ च्या आधी वसतीगृह रिकामे करा. काय करणार सकाळी ७/७:१५ ला सर्व वसतीगृह रिकामे झाले. ह्यात त्या कागदं जाळण्याने वसतीगृहाचे नुकसान झाले नाही त्यामुळे हायसे वाटले.\nह्या असल्या गंमती थोड्याफार फरकाने सर्वांनी अनुभवल्या असतीलच. पण जरी बहुतेक लोक असे काही करत असतील, ऐकून माहिती असतील तरी स्वत: अनुभवलेल्या म्हणून ह्या आठवणी नेहमीच सोबत राहतील.\nतुमच्या वसतीगृहातील आठवणी मोठ्या रंजक आहेत.\nवसतीगृहाचा अनुभव मला नाही पण कॉलेजमधे असताना आम्ही मुलींनी टारगटपणा केला होता, ते आठवतंय. कॉलेजमधे जादा वर्गांसाठी बांधकाम सुरू असताना एक भिंत जवळजवळ कमरेएवढी बांधून झाली होती. आम्हाला शॉर्ट ब्रेकमधे बाहेर जायची बंदी केली होती. आम्ही आगाऊपणा करू नये म्हणून त्या मजल्यावरचा दरवाजाही बंद करून ठेवला होता. ती अर्धवट भिंत हाच काय तो एकमेव बाहेर पडायचा रस्ता होता. काय करणार सरळ ती भिंत ओलांडून आम्ही बाहेर पडलो. दुस-या दिवशी प्रिन्सिपल मॅडमनी आम्हाला फैलावर घेतलं.\n\"तुम्हाला लाज नाही वाटत सरळ भिंतीवरून उडी मारून बाहेर पडलात सरळ भिंतीवरून उडी मारून बाहेर पडलात\nत्यांच्या प्रश्नाला आमच्या ग्रुपमधल्या अमिताने इतका भोळा चेहेरा करून उत्तर दिलं की खुद्द प्रिन्सिपल मॅडमसुद्धा ओठाच्या कोप-यात हसल्याच.\n\"मग दरवाजा बाहेरून बंद असताना आणखी कसं बाहेर जाणार भिंत अर्धवट बांधलेली होती म्हणून उडी मारली. नसती बांधली तर त्या उघड्या बोळातून बाहेर पडलो असतो.\n२५ फेब्रुवारी, २०१० रोजी १२:०४ PM\nझकास. मीं वसतीगृहांत कधीं राहिलों नाहीं. पण अशाच कांहीं गमतीजमती ऐकून होतों. मजा आली.\n२५ फेब्रुवारी, २०१० रोजी ५:२० PM\n१९ ऑगस्ट, २०१० रोजी १:०० PM\nमस्त आहेत अनुभव... :-) अशा अनुभवांनीच तर कॉलेज जीवन घडत जातं.\nआणि तुमच्या मित्राने जेवण झाल्यावर घमेलंभर भात खाल्ला काय भस्म्या झाला होता का त्याला काय भस्म्या झाला होता का त्याला\n२ नोव्हेंबर, २०१० रोजी ८:१० AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशैलेश आणि त्याची कॉलर ट्यून\nहत्ती आणि मुंगीचा बदललेला विनोद\nभंग का रंग जमा हो चकाचक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:30:46Z", "digest": "sha1:W6GYDXXUHQHEWZOMOSIAKVAGJ4QVZMIA", "length": 6951, "nlines": 79, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "पोलिसांनी थेट प्रभू काळारामालाच अटक केली - India Darpan Live", "raw_content": "\nपोलिसांनी थेट प्रभू काळारामालाच अटक केली\nआमदार फरांदे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र\nनाशिक – अयोध्या राम जन्मभूमी येथे श्रीराम मंदिर भूमीपूजनादिवशी नाशिक पोलीस प्रशासनाकडून राम भक्तांवर कारवाई करण्यात आली. पंचवटीतील काळाराम मंदिराच्या सभोवती मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी असणारा छोटा झरोका देखील बंद करण्यात आला. भक्तांनी दर्शन घेऊ नये म्हणून श्रीरामालाच अटक करण्याचा प्रकार झाल्याचा आरोप आमदार देवयांनी फरांदे यांनी केला आहे. यासंदर्भात फरांदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र देऊन निषेध व्यक्त केला आहे.\nफरांदे यांनी पत्रात म्हटले आहे की, अयोध्येत होणारे नवीन राम मंदिर हा भारतीय संस्कृतीवर लागलेला डाग पुसण्याचा ऐतिहासिक क्षण असताना पोलीस प्रशासनाकडून मात्र नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. राम भक्तांनी परवानगीची मागणी केलेली असताना रात्री-अपरात्री राम भक्तांच्या घरी जाऊन परवानग्या नाकारण्यात आल्या.\nरांगोळी काढल्यामुळे किंवा झेंडे किंवा बॅनर लावल्यामुळे करोना पसरत नसताना देखील नागरिकांना रांगोळी काढण्यापासून प्रवृत्त करण्यात आले. झेंडा बॅनर काढून घेण्यात आले. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना भगव्या झेंड्यावर बंदी लावण्याचा प्रकार झाल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. नाशिक कुंभ भूमी असताना साधुसंतांना रामतीर्थ वर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला, हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. निषेधाची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्रात करण्यात आली आहे.\nनाशिक शहरात दोघांची आत्महत्या\n‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू\n‘डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट फेलोशिप’अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या ���िरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/11/20/61625/political-aurangabad-sushma-andhare/", "date_download": "2022-12-09T08:57:16Z", "digest": "sha1:PWJBYNZG7NPWAS4YV2EI5PLOTWVUUTF3", "length": 14690, "nlines": 132, "source_domain": "krushirang.com", "title": "''ईडा पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे''…'काय' म्हणताय 'सुषमा अंधारे' जाणून घ्या - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»औरंगाबाद»”ईडा पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे”…’काय’ म्हणताय ‘सुषमा अंधारे’ जाणून घ्या\n”ईडा पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे”…’काय’ म्हणताय ‘सुषमा अंधारे’ जाणून घ्या\nऔरंगाबाद : महाप्रबोधन यात्रेतील सभांमधून सुषमा अं��ारे सातत्याने शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडत आहेत. दरम्यान, त्या शिंदे गटातील नेत्यांचा वारंवार ‘भाऊ’ असा उल्लेख करत आहेत. याबाबत प्रश्न विचारला असा सुषमा अंधारे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे,“आमचे भाऊ ओवाळून टाकले असले तरी ओवाळणी मागणं आपलं काम आहे” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे. त्या औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.\nयावेळी शिंदे गटाला उद्देशून सुषमा अंधारे म्हणाल्या, “महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मी त्यांच्या (शिंदे गट) सदसद्विवेकाला हात घालण्याचा प्रयत्न करते. ईडा पिडा टळू दे आणि भावाचं राज्य येऊ दे… असं मी म्हणते. पण माझ्या भावाचं राज्य आलंच नाही. भावाला राज्य आल्याचा केवळ भ्रम तयार करून दिला आहे. त्यांना केवळ पद दिलं आहे, पण अधिकार अजिबात दिले नाहीत. याउलट आपण खात्यांचा विचार केला तर लोकांचा थेट संबंध असलेली सर्व खाती शिंदे गटाकडे दिली आहेत.”“म्हणजे अलीकडे सात प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. यावरून युवा वर्ग चिडला आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर ते कुणाला प्रश्न विचारतील, ते सहाजिकच उदय सामंतांना प्रश्न विचारतील. शेतकऱ्यांचा प्रश्न उद्भवला तर ते कुणाला प्रश्न विचारतील ते आमच्या अब्दुलभाईला विचारतील. याच्यात देवेंद्र फडणवीसांचं काहीही नुकसान होत नाही. फडणवीसांनी पद्धतशीर शिंदे गटाचा गेम करायचं ठरवलं आहे. सर्व मलिदेची खाती देवेंद्र फडणवीसांकडे आहेत. वित्त, जलसंधारण, जलसंपदा, गृह खातंही त्यांच्याकडे आहे. हे कमी होतं म्हणून की काय फडणवीसांनी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपदही आपल्याकडे घेतलं आहे. म्हणजे माझे चाळीस भाऊ उपाशी आणि एकटे देवेंद्र फडणवीस तुपाशी आहे. यामुळे मला भावांची काळजी वाटते” अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारेंनी केली आहे.\nNoodles Recipe : अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी ‘शेझवान नूडल्स’सारखे मार्केट बनवू शकता\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याव��षयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-cancer-horoscope-in-marathi-19-05-2021/", "date_download": "2022-12-09T10:31:15Z", "digest": "sha1:FK4652HJ72PWET3OB64ZQAIENV4UIYS7", "length": 13456, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays karka (Cancer) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nवसंत मोरे यांची मनसेतून हकालपट्टी होणार, राज ठाकरेंनी नाकारली भेट\nसीमाप्रश्नी निषेधाची पुणेरी पद्धत राष्ट्रवादी नेत्याकडून इडली, डोसावर बहिष्कार\nमहिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप\nSalman Khan पुन्हा एकदा प्रेमात; 'या' साऊथ सुंदरीला करतोय डेट\nसीमाप्रश्नी निषेधाची पुणेरी पद्धत राष्ट्रवादी नेत्याकडून इडली, डोसावर बहिष्कार\nVideo : नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, सरकारी पाठबळावर लाखोंची कमाई\nअमरावतीमध्ये पतीने गाठला विकृतीचा कळस; पत्नीला म्हणाला, 'देहविक्री कर पण..'\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nवरात दारात अन् नवरी प्रियकरासोबत फरार; वैतागून नवरदेवाची अजब मागणी\nअनैतिक संबंधांत अडसर, पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केला पतीचा शेवट\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nलग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले\nSalman Khan पुन्हा एकदा प्रेमात; 'या' साऊथ सुंदरीला करतोय डेट\nविकी कौशलला पहिल्यांदा पाहिल्यानंतर कतरिनाला पडला होता 'हा' प्रश्न; वाचून म्हणाल\nआईचा जीव वाचवण्यासाठी स्वामींनी दाजीबाला दिलं 'हे' आव्हान\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nबांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश\nपाकिस्तानात इंग्लंडचा संघाच्या हॉटेलजवळ गोळीबार, सरावाला जाण्याआधी घटनेने खळबळ\n2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव\nHome loan: कोणत्या बँकेनं किती वाढवले व्याजदर, पाहा PHOTO\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nलग्नात साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवंच मुंबईत हा ट्रेन्ड आहे सुपरहिट, पाहा Video\nहिवाळ्यात कार चालवताना 'ही' चूक कधीही करू नका, अन्यथा...\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव वाढतात\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\nमहिलेनं डोळ्यांमध्ये गोंदवला टॅटू; आता झाली अशी अवस्था की वाचूनच उडेल थरकाप\nवरात दारात अन् नवरी प्रियकरासोबत फरार; वैतागून नवरदेवाची अजब मागणी\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून घेऊन आत गेली आणि... पाहा Video\nसूर्यास्तानंतर ही काम करणं अशुभ घरात दारिद्र्य येतं, ताण-तणाव ���ाढतात\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहिरव्या मिरचीचे हे उपाय आहेत चमत्कारिक; अनेक अडचणींचा होईल The End\nहोम » अॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nकुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवल्याने मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. एखाद्याशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची संभावना आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. कोर्ट - कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची संभावना आहे.\nकर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.\nसंपला या 5 राशींचा वाईट काळ, शुक्राचे संक्रमण या लोकांना करेल मालामाल\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-cancer-horoscope-in-marathi-25-11-2021/", "date_download": "2022-12-09T08:43:14Z", "digest": "sha1:4SBT6QWT44CNK6F3DDCF2YBK6Q2NL7AV", "length": 13602, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays karka (Cancer) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केला, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\n'आफताबला कॉल केल���, त्याने सांगितलं की श्रद्धा..', वडील विकास वालकर यांचा खुलासा\n'तो' लॉकरसह घराचा दरवाजाही घेऊन जायाचा, पाहा कसं फुटलं बिंग, Video\n'...तर माझी मुलगी वाचली असती'; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा वसई पोलिसांवर आरोप\nमोदींच्या बैठकीत महाराष्ट्राचे खासदार गप्प, शिवरायांच्या अपमानावर चर्चाच नाही\nलग्न मंडपात सिलिंडरचा स्फोट, चौघांचा मृत्यू; नवरदेवासह 40 हून जास्त जण होरपळले\n'आई-बाबा घरी नाहीत, तू ये..'; प्रेयसीने बोलावताच तिच्याकडे गेला अन् भयानक घडलं\n'एक टक्क्याने मागे पडलो, पण...', हिमाचलच्या पराभवावर मोदींची फर्स्ट रिएक्शन\nबालवीर फेम अभिनेता घेणार चंद्रावर झेप; 'या' मिशनमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी कपूर मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद; बिकीनीतील PHOTO व्हायरल\nआमिर खानचं चाललंय काय घटस्फोटानंतरही किरण रावच्या बाजूला बसून केली कलश पूजा\nपल्लवी पाटीलच्या त्या' कृतीने वेधलं लक्ष; म्हणाली, 'माझी चौकट मी मोडली...'\nFIFA 2022: सेमीफायलमध्ये पोहोचण्यासाठी 8 संघ भिडणार, आज दोन सामने\nबांगलादेशविरुद्ध अखेरच्या वनडेआधी टीम इंडियात अचानक बदल, संघात फिरकीपटूचा समावेश\nपाकिस्तानात इंग्लंडचा संघाच्या हॉटेलजवळ गोळीबार, सरावाला जाण्याआधी घटनेने खळबळ\n2022 टीम इंडियासाठी निराशाजनक, एक-दोन नव्हे तर 8 लाजीरवाणे पराभव\nगोल्डने वर्षभराचा मोडला रेकॉर्ड, लग्नासाठी खरेदी करणार असाल तर लगेच चेक करा दर\nक्लेम रिजेक्ट व्हायचं टेन्शन नाही, EPFO नं आणलाय नवा नियम\nऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी बॅडन्यूज\nलग्नसराईत सर्वात जास्त मागणी असलेल्या गुलाबाची शेती कशी करायची\nया सोप्या Breathing Exercises बेली फॅट करतील कमी; बसल्या-बसल्या करू शकता\n नसेल आवडत नाव तर लगेच करा अर्ज; फीसह सर्व प्रक्रिया\nतुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय\n35 हजार रुपयांना एक द्राक्ष; जगात या ठिकाणी पिकते ही दुर्मीळ जात\nसकाळच्या या 5 सवयी करतील तुमचा Diabetes कंट्रोल\nही फळं इम्युनिटीसाठी उपयुक्त; ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी असा होतो फायदा\nहिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो हे घरगुती उपाय नक्की करून बघा\nसुपारी खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का पोटाच्या समस्या राहतात दूर\n... आणि ते एका रात्रीत झाले करोडपती, एका अजब गावाची गजब गोष्ट\nतरुणीची मंदिरात भन्नाट एन्ट्री, थेट स्कून ���ेऊन आत गेली आणि... पाहा Video\nकेसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video\nअसा कसा football वेडा ऑपरेशन सुरु आणि मॅच पाहातोय रुग्ण... फोटोची एकच चर्चा\nरविवारी आहे संकष्टी चतुर्थी जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, उपवासाचे महत्त्व\nघराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ\nहिरव्या मिरचीचे हे उपाय आहेत चमत्कारिक; अनेक अडचणींचा होईल The End\nकपड्यांच्याबाबतीत ही चूक घराची शांती बिघडवेल; वास्तुशास्त्रात सांगितलेत हे नियम\nहोम » अॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(कर्क राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nकुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवल्याने मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहील. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. एखाद्याशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची संभावना आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. कोर्ट - कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची संभावना आहे.\nकर्क राशीचा का स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींचं आपलं घर आणि कुटुंबीयांशी खूप चांगलं जवळचं नातं असतं. ते भावनिक आणि संवेदनशील असतात पण यांचा राग भयंकर असतो. मग त्यांचं वागणंही कटू होतं.\nसंपला या 5 राशींचा वाईट काळ, शुक्राचे संक्रमण या लोकांना करेल मालामाल\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nआजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/505180", "date_download": "2022-12-09T08:31:57Z", "digest": "sha1:T5EKAQXK5E7BUAPISIUZUE4DKSBINFPU", "length": 2339, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १७७० मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १७७० मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १७७० ��धील मृत्यू (संपादन)\n०४:२४, १५ मार्च २०१० ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: br:Rummad:Marvioù 1770\n०३:२१, ३ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nMastiBot (चर्चा | योगदान)\n०४:२४, १५ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: br:Rummad:Marvioù 1770)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/raja-ram-mohan-roy-quiz-in-marathi/", "date_download": "2022-12-09T10:12:05Z", "digest": "sha1:SMSYUMSRC2TRZS4AW6VLR6H3PIEUNS55", "length": 8921, "nlines": 235, "source_domain": "www.studywadi.in", "title": "राजा राममोहन रॉय - समाजसुधारक", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nराजा राममोहन रॉय – समाजसुधारक\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nराजा राममोहन रॉय – समाजसुधारक\nराजा राममोहन रॉय – समाजसुधारक – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट सोडवा\n1. राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणती भाषा येत होती\n2. राजा राममोहन रॉय यांचा जन्म केव्हा झाला\n3. राजा राममोहन रॉय यांनी कशाला विरोध केला होता\nमूर्तिपूजा आणि धार्मिक कर्मकांड\n4. राजाराम मोहन रॉय यांच्या वडिलांचे नाव काय होते\n5. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला.\n6. राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला भेट देणारे ………. भारतीय होय.\n7. राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले\n8. राजा राममोहन रॉय यांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते\n9. राजा राममोहन रॉय यांचा मृत्यू कधी झाला\n10. राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना कोठे केली\n11. राजा राममोहन रॉय यांच्या नंतर कोणी ब्राम्हो समाजाच्या प्रसाराचे कार्य केले\n12. 1822 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी मिरात-उल- अखबार हे ……………. वृत्तपत्र सुरू केले.\n13. राजा राममोहन रॉय यांनी ………… मध्ये वेदांत कॉलेज ची स्थापना केली\n14. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात ��ाला\n15. राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती\nया टेस्ट मध्ये पाच पेक्षा जास्त मार्क्स घेतले असेल तर नक्की कमेंट करून कळवा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\n16 thoughts on “राजा राममोहन रॉय – समाजसुधारक”\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00801.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/12/08/sunbai-mi-garodar-ahe/", "date_download": "2022-12-09T08:53:30Z", "digest": "sha1:XSRBZQHPV6UOFCP55D7SLTXKGPY2U7UZ", "length": 14729, "nlines": 103, "source_domain": "live29media.com", "title": "सु नबा'ई- मी गरो'दर आहे... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nसु नबा’ई- मी गरो’दर आहे…\nआमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –\nविनोद १ : गण्या हॉस्पिटलमध्ये शेवटचे काही क्षण मोजत होता. नर्स आणि परिवारवाले त्याच्या बेड जवळ उभे होते\nगण्या मोठ्या मुलाला “बेटा, तू मिलेनियम सिटीवाले १५ बंगलो घेऊन घे” मुलीला “तू सोनिपत सेक्टर मधले १४ बंगलो घेऊन घे” पक्क्या तू सर्वात लहान आहेस आणि माझा आवडता मुलगा आहेस “तू ग्रीन पार्क मधले २० दुकान घेऊन घे”\nशेवटी बायकोला बोलला मी गेल्या नंतर तुला कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही “तू डीएलएफ वाले १२ फ्लॅट घेऊन घे”\nबाजूला उभी असलेली नर्स गण्याच्या बायकोला “तुम्ही खूपच भाग्यशाली आहात, तुमच्या नवऱ्याने पूर्ण पैसे इथेच वाटून दिला”\nबायको : कोण पैसेवाला…अरे हे पेपर वाले आहेत… त्यांनी एरिया वाटून दिला पेपर वाटायला….\nविनोद २ : एक म्हातारा ऑपरेशन टेबलवर झोपला होता, खूपच मो��ं ऑपशन होणार होत आणि ऑपशन त्याचाच डॉ. जावई करणार होता\nजेव्हा डॉ. जावई ऑपरेशन थिएटर मध्ये आला तेव्हा म्हाताऱ्याने खूपच प्रेमात त्याच्या जावयाचा हाथ पकडला आणि बोलला “बेटा मला माहित आहे कि तु मला काही नाही होऊ देणार….”\nपण जर मला काही झालं तर तुझ्या सासू तुमच्या बरोबर राहील तिची काळजी घेशील… ऑपशन सफल राहील….\nविनोद ३ : पप्पा : बेटा आज तुझी आई इतकी चूप चूप कशी बसली आहे\nबेटा : सर्व माझीच चूक आहे \nपप्पा : नालायक, असं काय केलं तुने\nबेटा : आईने लिपस्टिक मागितली होती… मी चुकून फेविक्विक दिल…\nपप्पा : शतायुषी होत माझ्या मुला… देव असा मुलगा सर्वाना देवो\nविनोद ४ : एक रात्री मी घरी यायला थोडा उशीर झाला. रस्त्याने जात होती अचानक दोन मुलांनी रस्ता अडवला\nमाझी छेड काढण्यास सुरुवात केली, एक बोलला इतक्या रात्री ते पण एकटी भीती नाही वाटत का\nमी फक्त इतकाच बोलली “दादा, जेव्हा जिवंत होती तेव्हा खूपच भीती वाटायची”\nआई शप्पत दोघे क्षणात गायब झाले….\nविनोद ५ : गुटका खाणारे खूपच उच्च संस्कारांचे असतात\nते शांत आणि मौन राहतात\nथुकून फक्त तेव्हाच बोलतात जेव्हा बोलायची किंमत गुटक्या पेक्षा जास्त असेल नाही तर जास्त करून हू हा मध्ये उत्तर देतात\nविनोद ६ : जीजा आणि साली सुनसान जंगलातून जात असतात\nसाली : जीजाजी, तुम्ही मौक्याचा फायदा घेऊन माझ्या बरोबर जब*रदस्ती तर नाही करणार ना\nजीजा : दिसत नाही माझ्या एका हातात बकरी आहे आणि दुसऱ्या हातात दोरी. मी कसं काही करू शकतो तुझ्या बरोबर\nसाली : का नाही करू शकत जर तुम्ही बकरीच्या गळ्यात दोर बांधून झाडाला बांधलं तर तुम्ही सर्व काही करू शकतात… मला तर आता खरंच खूप भीती वाटते आहे…\nविनोद ७ : लग्नात मुलीचा X-बॉय*फ्रेंड पण आला होता\nमुलीचा बाप : तुम्ही कोण आहात\nमुलगा : बाबा मी सेमीफायनल मध्ये बाहेर झालो होतो, आज फायनल बघायला आलो आहे…\nविनोद ८ : नवरा कामावरून लवकर घरी आला. बायकोने त्याला पाहून तिच्या प्रेमीला पावडर लावून कोपऱ्यात मूर्ती सारखं उभं केलं. नवरा रूम मध्ये आला आणि त्याने मूर्ती पहिली आणि बोलला\nनवरा : हे काय आहे\nबायको : (हसत हसत) ही मूर्ती गुप्ताजींनी दिली आहे….\nनवरा काहीच नाही बोलला आणि त्याच्या कामात व्यस्त होऊन गेला अर्ध्य रात्री नवरा उठून मूर्तीच्या समोर सँडविच ठेऊन बोलला…\nनवरा : खाऊन घे गुप्ता, काल तुझ्या घरी मी पूर्ण रात्र असाच उभा होत��. कोणी पाण्याला पण नाही विचारलं मला….\nविनोद ९ : नवरा त्याच्या बायकोला रोमॅं*टिक मूड मध्ये\nनवरा : एक मस्त असं जून गाणं ऐकवं ना\nबायको : ऐका मग, जुठ बोले कौंआ काटे….नवरा : ओह्ह्ह्ह\nबायको : जुठ बोले कौंआ काटे… काले कौये से डरिओ… मैन मायके चली जाऊंगी तुम मु*ठ मारते राहिओ…\nनवरा : भें*न*चो हे कोणत्या फिल्मच गाणं आहे….\nविनोद १० : शहरातल्या मुलीचं लग्न एक खेडेगावातील मुलाशी होत\nमुलीच्या सासूने तिला म्हशीला चारा टाकायला सांगितला\nम्हशीच्या तोंडात आलेला फेस पाहून मुलगी परत आली\nसासू : काय झालं सुनबाई\nसून : म्हैस आता कोलगेट लावते आहे आई….\nविनोद ११ :जिजाजी सालीला सायकलवर पुढे बसवून फिरायला घेऊन गेले…\nसाली : जीजू … माझ्या सारख्या कडक मालाला बघून\nतुमचा उ ठ त ना ही का ..\nजिजाजी: “अगं वेडे… हि लेडीज सायकल आहे…\nतुला लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस ते…\nविनोद 12- सु’न बा’ई घाबरत घाबरत सा सूबा’ई जवळ जाते आणि सांगते….सु’न बा’ई- सासू बा’ई मी गरो दर आहे…\nसा’सू बा’ई – अगं वेडी किती आनंदाची बातमी आहे… घाबरते कश्याला…\nसु’न बा’ई- तुम्ही मारणार म्हणून… सा’सू बा ई- का मारणार \nसु’न बा’ई- अहो सा सूबा’ई लग्नाच्या अगोदर आईला मी असच सांगितले होते तेव्हा आईने मला खूप मारले होते…😂😂😂😂\nपुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –\nपिंकी छोटी पँ’ट घालून येते…\nनवरा बायकोला फोन करतो…\nएकदा गुरुजी बंड्याला प्रश्न विचारता…\nविडिओ बघून रडू आवरून दाखवा…\nपिंकी रडत-रडत मा��ेरी येते…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-12-09T09:21:42Z", "digest": "sha1:B3R4LIAEIS54ONDW2FHPBHCAVIU4NASX", "length": 5256, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७८८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १७८८ मधील जन्म\n\"इ.स. १७८८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/03/30/babasaheb/", "date_download": "2022-12-09T10:04:45Z", "digest": "sha1:NXD6X7RU72DUUCK5WVIQ5MFE6Y2RER75", "length": 5450, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "बाबासाहेब आसुर्लेकर यांच्या मातोश्री रुग्णालयात – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nबाबासाहेब आसुर्लेकर यांच्या मातोश्री रुग्णालयात\nबाबासाहेब आसुर्लेकर यांच्या मातोश्री रुग्णालयात\nआसुर्ले ( प्रतिनिधी ) : बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया पंडितराव पाटील आसुर्लेकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अद्याप ठीक नाही.\n← येत्या पाच वर्षात गावचा सर्वांगीण विकास करणार -सरपंच शित्तूर-वारूण\nबाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना मातृशोक →\nपहिली शिवसेना आणि नंतर आघाडी-माजी आम.सत्यजित पाटील सरुडकर-आबा\nकरणीच्या माध्यमातून फसवणूक बद्दल चौघांना अटक\nअपक्ष उमेदवार शिवसेनेचे विजय लाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://visputedeled.co.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-09T09:28:11Z", "digest": "sha1:3PO2WSBFHXQDPZWEAZ4OQNPDALQZ5KRV", "length": 6463, "nlines": 85, "source_domain": "visputedeled.co.in", "title": "राष्ट्रीय गणित दिवस | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nराष्ट्रीय गणित दिवस.’ उत्साहात साजरा.\nयथा शिखा मयूराणां ,\nगणितं मूर्ध्नि वर्तते ॥\nज्याप्रमाणे मोराचा तुरा व नागा मध्ये मणीचे स्थान त्यांच्या सर्वोच्च स्थानी असते, त्याच प्रमाणे वेदात आणि शास्त्रांत गणित हे सर्वश्रेष्ठ व सर्वात उच्च स्थानी आहे.\nश्री. डी.डी. विसपुते अध्यापक विद्यालयात दिनांक 22/12/2020 रोजी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा.श्री धनराजजी विसपुते सरांच्या प्रेरणेने व मा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांच्या मार्गदर्शनाने ‘ राष्ट्रीय गणित दिवस.’ ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.\nकार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तुत कार्यक्रमात प्रथम गणित विषयाची प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित व्हिडीओ दाखवण्यात आला. विद्यार्थीनींनी थोर भारतीय गणित तज्ज्ञांच्या जिवनावर व कार्यावर आधारित पी पी टी सादरीकरण तर केलेच, त्याचबरोबर ‘टाकाऊतून ट���काऊ’ या तत्वाचा अवलंब करून गणित शैक्षणिक साहित्याचे सादरीकरण पण करण्यात आले.\nया कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अध्यापिका सौ. निर्मला पाटील यांनी राष्ट्रीय गणित दिवसाचे महत्व सांगत थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.1729 या संख्येचे महत्व एका प्रसंगातून सांगितले. तर अध्यापिका सुनिता माळाळे यांनी रामानुजन चौकोनाची माहिती सांगत मार्गदर्शन केले.\nराष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून डी.एड.विद्यार्थ्यांची Google forms वर Mathematics Quiz competition घेण्यात आली.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका रिझवाना शेख, अध्यक्षांचा परिचय व स्वागत ऋतुजा कोळी प्रास्ताविक सुवर्णा चितारे तर वर्षा कोळेकर हिने कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली.\nया कार्यक्रमासाठी , शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थीं उपस्थित होते.\nकार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/marathi-news/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T10:22:54Z", "digest": "sha1:Q3KVEVFQ4BDLH5KBRX4JHDUFBCJQM3GY", "length": 7817, "nlines": 80, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "या कारणांमुळे सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही? व्हिडीओ शेअर करत सांगितले धक्कादायक कारण ! - BollyReport", "raw_content": "\nHome Marathi News या कारणांमुळे सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही\nया कारणांमुळे सई ताम्हणकरला तिची ब्रा धुवायला आवडत नाही व्हिडीओ शेअर करत सांगितले धक्कादायक कारण \nमराठी कलाकार हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाची चुणक दाखवतात ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. माधुरी दिक्षित, उर्मिला मातोंडकर, पद्मिनी कोल्हापुरे, सचिन खेडेकर, लक्ष्मिकांत बेर्डे अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. यामध्ये आता आणखी एक नाव सहभागी झालं ते म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर.\nमराठी मालिकांपासून सुरु झालेला सईचा प्रवास आता बॉलिवूडमध्ये देखील यशस्वी घोडदौड करत आहे. सईला नुकतेच इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच ‘आयफा’पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यामुळे सईची सर्वत्र चर्चा होत आहे.\nसध्या सर्वच कलाकर बिंधास्त झाले आहे. एखाद्या विषयावर परखडपणे मत मांडायला ते कचरत नाहीत. त्यामुळे ते अधिक चर्चेत येतात. अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच तिच्या अंर्तवस्त्रांबाबत एक धक्कादायक खुलासा केला.\nसईची मैत्रीण अभिनेत्री मालीनी अग्रवाल ने तिच्या इन्स्टाग्रामवर एकक रिल शेअर केली. त्यात तिने ‘तुम्ही तुमची आवडती ब्रा का धुत नाही’ असा प्रश्न विचारला. यावर सईने “मला बरं वाटतं, खूप मजा येते.”असा डायलॉग मारला.\nकाही महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेल्या मिमी या चित्रपटातून सईने हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. क्रिती सेनॉनने या चित्रपटात प्रमुख भुमिका साकारली होती. तर सईने सहाय्यक भुमिका साकारली. एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी तिला विचारण्यात येते. यासाठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. मात्र, काही महिन्यांनंतर ते जोडपं त्यांना ते बाळ नको असे सांगतात. मात्र, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते, यानंतर पुढे काय काय होते, यावर ही कथा अवलंबून आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious article‘त्या’ सीनमुळे ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीचं ‘हा’ नवीन सीन प्रदर्शित झाल्यावर कौतुक \nNext articleसाऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सामंथाने शाहरुख खान सोबत चित्रपट करण्यास दिला नकार \nया धक्कादायक कारणामुळे एका युवकाने एकाच मांडवात केले दोन बहिणींनीशी लग्न \nरानादा आणि पाठक बाई विवाह बंधनात, पहा त्यांच्या लग्नाचे खास फोटोज \nजेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन, भावपूर्ण श्रद्धांजली \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00802.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T10:01:26Z", "digest": "sha1:YH3WZUUC5FCQSJMINZIDVTEVWE3ZQWUY", "length": 5388, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "त्र्यंबकेश्वरला पावसातही गणेशोत्सवाचा उत्साह - India Darpan Live", "raw_content": "\nत्र्यंबकेश्वरला पावसातही गणेशोत्सवाचा उत्साह\nत्र्यंबकेश्वर – दरवर्षी वाजत येणारा गणपती बाप्पा यावर्षी कोरोनाच्या महामारीने शांततेत आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव बंद असल्याने यावर्षी घरोघर गणरायाची स्थापना करण्यासाठी गणेश मुर्ती घेऊन जाणा-या नागरिकांची लगबग दिसत होती. त्याच सोबत परंपरेत खंड पडायला नको म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांनी घराच्या ओसरीवर जमेल तेथे गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. यंदा पावसातही मोठा उत्साह पहायला मिळाला. यावर्षी दोन फुटांच्या आतच मुर्तीची उंची असल्याने छोट्या मुर्ती अधिक आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध असल्याचे बाजारपेठेत दिसून आले. घरगुती मखर सजावट देखील अधिक प्रमाणात खरेदी झाली आहे. त्र्यंबक शहरात सकाळ पासून गणेश स्थापना करण्यात येत होती. ग्रामिण भागातील नागरिक मोटारसायकलवर गणेशमुर्ती घेऊन जातांना दिसत होते.\nखादी हे ब्रँड नाव वापरणे त्या दोघांना महागात; केव्हीआयसीने दिली कायदेशीर नोटीस\nत्र्यंबकराजास पोषाख पुजा; भाविकांनी घेतले लाईव्ह दर्शन\nत्र्यंबकराजास पोषाख पुजा; भाविकांनी घेतले लाईव्ह दर्शन\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00803.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mavalmitra.com/2022/08/21/18050/", "date_download": "2022-12-09T09:42:56Z", "digest": "sha1:4BDFUYGQRBCIIXELJOUDSXZJX3257W2P", "length": 15605, "nlines": 145, "source_domain": "mavalmitra.com", "title": "मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालावधीत दोनच दिवसांत शिवले तीस हजार - MavalMitra News", "raw_content": "\nमोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालावधीत दोनच दिवसांत शिवले तीस हजार\nमोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कालावधीत दोनच दिवसांत शिवले तीस हजार राष्ट्रध्वज\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त संपूर्ण देशात १३ ऑगस्ट १५ दरम्यान “हर घर तिरंगा” हि मोहिम राबवली जात असताना तालुक्यातील कर्मयोगी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून १५ ऑगस्ट रोजी झालेल्या स्वातंत्र्य दिनासाठी तिरंगा झेंडे शिवण्याचे काम महिलांना देण्यात आले होते.\nनगराध्यक्ष मयुर ढोरे आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्षा चेतना ढोरे यांनी या कामात पुढाकार घेऊन मोरया महिला प्रतिष्ठानच्या जवळपास पंचवीस संचालिका आणि सदस्या यांनी दोनच दिवसांत सुमारे ३०,००० तिरंगा झेंडे शिवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.\nअध्यक्षा अबोली ढोरे यांनी सर्व महिलांचे विशेष कौतुक करताना त्या म्हणाल्या की प्रतिष्ठान मधील काही महिला भगिनींचा तयार कपड्यांचे उत्पादनाचा कायमस्वरूपी व्यवसाय आहे. पण, तिरंग्याचे शिवणकाम हा आपल्यासाठी देशाभिमानाचा विषय ठरला आहे. तसेच सर्व महिलांनी राष्ट्र ध्वज संहितेचे पालन करीत शिवणकाम पूर्ण केले यानिमित्ताने प्रतिष्ठान मधील सहकारी महिलांना एकप्रकारे देशसेवेची संधीच मिळाली. तसेच यातून प्रतिष्ठान मधील कष्टकरी सहकारी महिला भगिनींना थोडाफार रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आला.\nआज या कामाचा मोबदला महिलांना भेट देण्यात आला. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा प्रतिक्षा गट, कार्याध्यक्षा चेतना ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, कविता नखाते आणि संचालिका, सदस्या उपस्थित होत्या.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nहातात स्वातंत्र्याचा तिरंगा आणि धगधगीत मशाल घेऊन निघालेल्या मशाल मिरवणुकीत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग\nलेकींच्या सुरक्षिततेबाबत गावक-यांची पडू लागली पाऊले: बऊरच्या ब्राम्हणवाडीत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्हीची नजर\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00803.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://medmatchnetwork.com/mr/", "date_download": "2022-12-09T08:59:18Z", "digest": "sha1:UJWOHCATC2MFM43H4ZLSQTXA7XCVWNE5", "length": 12443, "nlines": 89, "source_domain": "medmatchnetwork.com", "title": "1.7 दशलक्षाहून अधिक शोधण्यायोग्य वैद्यकीय आरोग्यसेवा व्यावसायिक: मेडमॅच नेटवर्क", "raw_content": "1.7 दशलक्षाहून अधिक शोधण्यायोग्य वैद्यकीय आरोग्यसेवा व्यावसायिक: मेडमॅच नेटवर्क\nप्रदाता-रुग्ण प्रतिबद्धतेचे भविष्य येथे आहे\nमेडमॅच नेटवर्कTM डॉक्टर, सहाय्यक सेवा प्रदाते आणि त्यांचे रुग्ण यांना जोडणारे हे पूर्णत: एकात्मिक, एंड-टू-एंड सोल्यूशन आहे. आम्ही आरोग्य सेवांमध्ये प्रवेश आणि वितरण तसेच सुरक्षित माहितीची देवाणघेवाण सुलभ करतो.\nआजच कनेक्ट करणे सुरू करा\nते कसे कार्य करते ते पहा\nमेडमॅच नेटवर्क™ ईफॅक्स वि\nमेडमॅच नेटवर्कसह, सॉफ्टवेअर तुम्हाला याची अनुमती देते हे जाणून तुम्ही आराम करू शकता:\nकोणत्याही रेफरल्सचा मागोवा घ्या\nEHR इंटरऑपरेबिलिटी द्वारे रुग्ण डेटा एक्सचेंज करा\nसुरक्षित व्हा आणि क्युअर अॅक्टचे पालन करा\nMedMatch रेफरल प्रक्रिया स्वयंचलित करते\nप्रत्येक संदर्भित चिकित्सक किंवा सहायक वैद्यकीय सेवा प्रदात्याला रुग्णाच्या नोंदी/परिणाम आणि रुग्ण सर्वेक्षण मिळाल्यावर संदर्भित डॉक्टरांकडून पीअर-रेट केले जाते.\nउत्तम कम्युनिकेशन्स आणि फॉलो-अप\nआम्ही रेफरल प्रक्रिया स्वयंचलित करण्यात मदत करतो आणि पूर्व-पात्र चिकित्सक आणि सहायक वैद्यकीय सेवा प्रदात्यांसह रुग्ण रेफरल्स जुळवतो.\nAKA तुमच्या कर्मचार्यांचा वर्कलोड कमी करा. अधिक हुशारीने काम करा, कठोर नाही.\nआउटबाउंड रेफरल: अधिक यश = अधिक रुग्णांनी मदत केली.\nइनबाउं�� रेफरल्स: रूग्णांना दरड कोसळल्याबद्दल पुन्हा कधीही काळजी करू नका.\nऑटोमेशनद्वारे अपस्ट्रीम सोल्यूशन तयार करा.\nसुरक्षित रुग्ण रेकॉर्ड प्रवेश आणि देवाणघेवाण\nतुमचा EHR समाकलित करा किंवा रुग्णाची माहिती शेअर करण्यासाठी MedMatch API वापरा.\nडॉक्टरांसह नेटवर्क आणि रुग्णांचे सह-व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा समुदाय तयार करा.\nपेशंट रेफरल मॅनेजमेंट आणि इन्फॉर्मेशन एक्सचेंज\nकसे MedMatch नेटवर्क™ कार्य करते\n… सहा सोप्या चरणांमध्ये.\nरूग्ण त्यांच्या प्राथमिक काळजी चिकित्सकांना मूल्यांकनासाठी भेट देतात\nMedMatch रुग्णाला भेटीची स्मरणपत्रे पाठवते\nPCP MedMatch वापरून तज्ञांना रेफरल करते\nMedMatch हे सत्यापित करते की तज्ञ रुग्णाचा विमा स्वीकारतो आणि भेटीची वेळ निश्चित करतो\nPCP आमच्या HIPAA अनुरूप प्लॅटफॉर्मद्वारे रुग्णाच्या नोंदी अपलोड करते\nतज्ञ रुग्णाला पाहतात आणि त्यांच्या सल्लामसलत नोट्स पीसीपीकडे पाठवतात\nफॉलो-अप सूचना पाठवून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर माहिती ठेवण्यासाठी MedMatch डिझाइन केले आहे\nMedMatch - तुमचा रेफरल मॅनेजमेंट पार्टनर\nMedMatch नेटवर्क हे तुमच्या सरावासाठी वर्धित रेफरल व्यवस्थापन भागीदार आहे.\nहे एक कार्यक्षम आणि विश्वसनीय रुग्ण रेफरल व्यवस्थापन समाधान आहे. हे तुम्हाला आणि तुमच्या रुग्णाला सल्लामसलत अनुभवाचे मूल्यांकन करण्यास अनुमती देते. हा अत्यावश्यक अभिप्राय सराव कार्यप्रदर्शन सुधारतो आणि रेफरल आणि उपचार प्रक्रियेतील रुग्णाची निराशा दूर करतो.\nMedMatch नेटवर्क हा उच्च पात्र वैद्यकीय व्यावसायिकांचा समुदाय आहे जो तुमच्यासाठी कधीही, कुठेही उपलब्ध असतो.\nमेडमॅच नेटवर्क™ चार्टर सदस्य कार्यक्रम\nMedMatch चार्टर सदस्य कार्यक्रमासाठी साइन अप करा. क्लिक करा येथे अधिक जाणून घ्या.\nMedMatch तुमचा वेळ आणि संसाधने ऑप्टिमाइझ करते\nMedMatch कृत्रिम बुद्धिमत्ता वापरते रेफरल कार्यक्षमता, संघटित रेफरल व्यवस्थापन, सुधारित रुग्ण सेवा आणि एक चांगला एकूण अनुभव सुनिश्चित करण्यासाठी.\nडॉक्टर आणि त्यांच्या नियुक्त MedMatch प्रशासकांना प्रवेश आहे कृती करण्यायोग्य डेटा अंतर्दृष्टी थेट MedMatch डॅशबोर्डवरून. MedMatch तुम्हाला सराव महसूल वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते.\nवैद्यकीय रेफरल्स करा, प्राप्त करा आणि ट्रॅक करा. एक किंवा अधिक स्थ���ने किंवा एकाधिक चिकित्सकांसाठी सराव कॅलेंडर व्यवस्थापित करा.\nआजच तुमचे उच्च-गुणवत्तेचे रेफरल नेटवर्क तयार करा\nआमच्या वापरकर्त्यांना MedMatch बद्दल काय म्हणायचे आहे ते येथे आहे\nडॉ. मॉरिसिओ मेलहाडो हृदयरोगतज्ज्ञ\nनवीन सरावासाठी, हे व्यासपीठ समुदायामध्ये त्वरित दृश्यमानता प्रदान करते\nओलायेमी ओसिएमी डॉ संसर्गजन्य रोग विशेषज्ञ\nहे अकाउंटेबल केअर ऑर्गनायझेशन (एसीओ) साठी एक उत्तम साधन आहे.\nडेव्हिड सोरिया डॉ आपत्कालीन चिकित्सा\nरेफरल्स चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी रुग्णालयांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय रेकॉर्ड (EMR) प्रणालीमध्ये MedMatch समाकलित करून लक्षणीय फायदा होऊ शकतो.\nआमचे विनामूल्य वृत्तपत्र प्राप्त करण्यासाठी साइन अप करा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© 2022 MedMatch नेटवर्क, LLC. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00803.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/acharya-chanakya-advise-how-to-test-a-real-friend-in-chanakya-niti-550698.html", "date_download": "2022-12-09T10:21:49Z", "digest": "sha1:5RSVRWI57W7DMSUZWJPWKG364X6C2MJC", "length": 12052, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nChanakya Niti : खरा मित्र कसा ओळखावा आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या\nमित्रांना खरी संपत्ती म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर तुम्हाला आयुष्यात खरा मित्र मिळाला तर तुमचे आयुष्य खूप सोपे होते. पण जर एखादा मित्र चांगला नसेल, तर तो तुमच्या विनाशाचे कारण बनतो. म्हणून कोणालाही आपला मित्र बनवण्यापूर्वी त्याची कसून तपासणी करणे खूप महत्वाचे आहे.\nमुंबई : मित्रांना खरी संपत्ती म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर तुम्हाला आयुष्यात खरा मित्र मिळाला तर तुमचे आयुष्य खूप सोपे होते. पण जर एखादा मित्र चांगला नसेल, तर तो तुमच्या विनाशाचे कारण बनतो. म्हणून कोणालाही आपला मित्र बनवण्यापूर्वी त्याची कसून तपासणी करणे खूप महत्वाचे आहे.\nपण आता हे कसे ठरवले जाईल की प्रत्यक्षात तुमचा खरा मित्र कोण बनू शकतो आणि कोण नाही. यासाठी तुम्ही आचार्य चाणक्यांच्या धोरणांमधून काही शिकले पाहिजे. आचार्यांनी एका खऱ्या मित्राबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब करुन तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला मित्र निवडू शकता.\nयोग्य मार्�� दाखवणारा व्यक्ती\nती व्यक्ती जी तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवते. खोट्या गोष्टींपासून तुमचे रक्षण करून तुम्हाला वास्तवाशी जोडते, तोच तुमचा खरा हितचिंतक आहे. अशा व्यक्तीला मित्र बनवल्याबद्दल तुम्हाला कधीही खेद वाटणार नाही. पण जे तुमच्या चेहऱ्यावर चांगले बोलतात आणि तुमच्या पाठीमागे वाईट करतात ते कधीही तुमचे खरे मित्र नसतात.\nवाईट काळात साथ देणारा\nजेव्हा एखादी व्यक्ती चांगली वेळ घालवत असते, तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याचे बरेच मित्र असतात, परंतु जेव्हा एखाद्यावर आपत्ती येते तेव्हा बहुतेक लोक त्याला सोडून जातात. फक्त काही लोक त्याच्या जवळ असतात. अशा काळात फक्त तुमच्यासोबत राहणारे लोक खरोखर तुमचे मित्र असतात. त्याला जीवनाचा खरा हितचिंतक मानण्यात काहीच गैर नाही.\nआपल्या आनंदासाठी त्याग करणारा\nजी व्यक्ती आपल्या आनंदासाठी त्याच्या आनंदाचा त्याग करते, अशी व्यक्ती खरोखरच तुमच्या जवळची असते. त्याची बाजू कधीही सोडू नका. असे लोक तुमच्या सर्व चांगल्या आणि वाईट काळात तुमच्या सोबत राहतात. ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात आणि खरे मित्र असल्याचे सिद्ध करतात.\nफक्त सज्जन व्यक्तीला मित्र बनवा\nआचार्यांचा असा विश्वास होता की आयुष्यातील सहवासाचा एखाद्या व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो, म्हणून मित्र बनवताना लक्षात ठेवा की ती व्यक्ती सज्जन असावी. एखादी वाईट व्यक्ती तुमच्या जवळ राहण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी तो एक ना एक दिवस तुमची फसवणूक करेल, तसेच तुमचे आचरण बिघडवेल.\nChanakya Niti | अन्न आणि दान यासह या 4 गोष्टींसंबंधित काही खास माहिती प्रत्येकाला माहिती असायला हवीhttps://t.co/utkEyFrD0g#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nवैवाहिक आयुष्यात सुख, आनंद हवा असेल तर हे उपाय करा, आयुष्य आणखी सुंदर होईल\nGaruda Purana : मृत्यूनंतर 10 दिवस का आवश्यक आहे पिंड दान, जाणून घ्या त्याचे रहस्य\nनिया शर्माने बोल्ड स्टाईलमध्ये वाढवला इंटरनेटचा पारा\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृद��ाचे चुकले ठोके\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00803.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmednagar-breaking-corporator-threatens-to-kill-builder/", "date_download": "2022-12-09T09:41:40Z", "digest": "sha1:GENRB6OCNA4D3VNGUMHCKHDIBDOR5VMS", "length": 3942, "nlines": 40, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: नगरसेवकाकडून बांधकाम व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: नगरसेवकाकडून बांधकाम व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी\nअहमदनगर ब्रेकींग: नगरसेवकाकडून बांधकाम व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी\nअहमदनगर- बांधकाम व्यावसायिक राजेंद्र रामचंद्र पवार (रा. केडगाव) यांना फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी नगरसेवक अमोल येवले यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कलम 507 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकेडगाव येथील बांधकाम व्यावसायिक पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसाय करत आहेत, केडगाव मध्ये बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर दरमहा एक लाख रुपये द्यावे लागेल जर तुम्ही हे पैसे दिले नाही तर महापालिकेच्या कोणत्याही बांधकाम परवाने व इतर सुविधा दिल्या जाणार नाहीत, अशी धमकी देऊन नगरसेवक येवले हा शिवीगाळ करून धमकावत आहेत, पोलीस प्रशासनाने कायदेशीर रित्या कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे बांधकाम व्यावसायिक पवार यांनी केली आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/involvement-of-a-minor-in-that-gang-rape-case-police-took-custody/", "date_download": "2022-12-09T08:57:06Z", "digest": "sha1:ESZWMJB64BWVJRZ7CGXGXNFYKN3YF3EL", "length": 6221, "nlines": 42, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "‘त्या’ सामुहिक अत्याचार प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग; पोलिसांनी घेतलं ताब्यात - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/‘त्या’ सामुहिक अत्याचार प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग; पोलिसांनी घेतलं ताब्यात\n‘त्या’ सामुहिक अत्याचार प्रकरणात अल्पवयीन मुलाचा सहभाग; पोलिसांनी घेतलं ताब्यात\nअहमदनगर- स्नेहालय संस्थेतून निघून गेलेल्या तरूणीवर शिर्डी येथे हॉटेलवर कामाला असलेल्या तरूणांनी अत्याचार केला आहे. त्यातील दोघे सुरूवातीला अटक केले होते. आता आणखी एकाला अटक केली असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.\nउमेश भागचंद राठोड (वय 19), जितेंद्र रमेश चव्हाण (वय 21), लखन अरूण गोसावी (वय 23) व एक अल्पवयीन (सर्व रा. कुंभारी खुर्द ता. जामनेर, जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत.\nयेथील स्नेहालय संस्थेत राहत असलेली तरूणी 14 जुलै 2022 रोजी निघून गेली. त्यानंतर ती शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. शिर्डी येथे हॉटेलमध्ये काम करणार्या तरूणांनी त्या तरूणीवर अत्याचार केला होता. पीडिताने दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी शिर्डी येथील घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. सुरूवातीला दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आले. तिघांना अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.\nसदरची कारवाई अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक खैरे, उपअधीक्षक पाटील, शिर्डीचे उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आठरे, सहाय्यक निरीक्षक संभाजी पाटील, महिला सहाय्यक निरीक्षक पल्लवी उबरहंडे, उपनिरीक्षक दीपक पाठक, उपनिरीक्षक योगेश चाहेर, उपनिरीक्षक माळी, पोलीस अंमलदार विजय नवले, मच्छिंद्र पांढरकर, संदीप चव्हाण, किशोर जाधव, जयसिंग शिंदे, संदीप गडाख, नितीन शेलार, अजय अंधारे, राणी वरघुडे, मैना माळी, सुलभा औटी यांच्या पथकाने केली.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T09:39:29Z", "digest": "sha1:SODN45N6ER5KCZR2H7DRTRBYSWBNJDTN", "length": 10615, "nlines": 83, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "'मिशन झिरो नाशिक' अभियानात सापडले साडेतीन हजार कोरोना बाधित - India Darpan Live", "raw_content": "\n‘मिशन झिरो नाशिक’ अभियानात सापडले साडेतीन हजार कोरोना बाधित\nनाशिक – “मिशन झिरो नाशिक” या एकात्मिक कृती योजनेत आज (१३ ऑगस्ट) २१ व्या दिवशी १२२० नागरिकांनी अँटीजेन चाचण्या करून घेतल्या. त्यापैकी २२१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे गेल्या २१ दिवसात या अभियानामध्ये ३० हजार २८७ अँटिंजेन चाचण्या झाल्या असून त्याद्वारे ३ हजार ५५३ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे.\nमहानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांचे वतीने मिशन झिरो नाशिक हे अभियान सुरु करण्यात आले आहे. लक्षणे असलेल्या तसेच वयस्कर व इतर आजारी असलेल्या नेमक्या व्यक्तींची तपासणी होत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून काढण्यात यश येत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना लवकर शोधून काढणे, लगेच उपचार करणे, आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर सदस्यांचीही तपासणी करणे यामुळे सदरील रुग्ण लवकर बरे होऊन त्यांना शारिरीक व मानसिक बळ देण्यात येते. तसेच पुढील होणारे संक्रमणही थांबविण्यात मोठ्या प्रमाणावर यश येत आहे. रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात येण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे.\nमनपाच्या सहाही विभागातील विविध परिसरातून २२ मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे तपासणी करून पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यात, फिल्ड वरील आरोग्य कर्मचाऱ्यांना व कार्यकर्त्यांना यश आले आहे. मिशन झिरो नाशिक करिता २२५ च्यावर कर्मचारी व कार्यकर्त्यांची टीम कार्यरत आहे. त्याचबरोबर प्लाझमा डोनर्स जीवनदाता योजनेअंतर्गत कोरोनावर यशस्वी मात केलेल्या व्यक्ती आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान देण्यासाठी पुढे येत असून संमती पत्रे भरून देत आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी झालेल्या १८ ते ५५ वयोगटातील व इतर मोठे आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा इतर कोरोना बाधित रुग्णांना दिला जातो व त्यायोगे सदरील रुग्ण हि कोरोना विरुद्धच्या लढाईत यशस्वी होतात.प्लाझ्मा दान संमती पत्रे भरून देण्यासाठी कृपया ८६६९���६८८०७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे प्रकल्प प्रमुख नंदकिशोर साखला यांनी केले आहे.\nनागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मोफत रॅपिड अँटिंजेन टेस्ट चाचण्या करून घ्याव्यात. तसेच आवश्यकेनुसार मोफत आरटी पीसीआर चाचणी करिता समाज कल्याण वसतिगृह नासर्डी पुलाजवळ, नवीन बिटको रुग्णालय नाशिक रोड, पंजाबराव देशमुख वसतिगृह मेरी कंपाउंड येथे रुग्णांनी संपर्क करावा. शहरातील विविध धार्मिक संस्था, ज्ञाती संस्था, गणेशोत्सव मंडळे ह्यांनी पुढाकार घेऊन कोविड मुक्त नाशिक च्या अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.\nमिशन झिरो नाशिक अभियानात महानगरपालिका, नगरसेवक, पोलिस आयुक्तालय, भारतीय जैन संघटना, सैफी ऍम्बुलन्स कॉर्पस, गुरुद्वारा नाशिकरोड, किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, एस के डी इंटरनॅशनल स्कूल, व्हिजन अकॅडमी, साधना फाऊंडेशन, मातोश्री ट्रॅव्हल्स, एस्पिलियर स्कूल, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्नीसिएन, शिक्षक, स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अश्या अनेक संस्था व व्यक्ती यांचे सहकार्य लाभत आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार\nबांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य\nबांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/09/14/sun-bai-naraj-asate/", "date_download": "2022-12-09T10:16:54Z", "digest": "sha1:DOS5SL4Q7LGL7NTS6DVIQGY6TDAQXWHI", "length": 15789, "nlines": 99, "source_domain": "live29media.com", "title": "सु'नबा'ई खूप नाराज असते... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nसु’नबा’ई खूप नाराज असते…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत��तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nविनोद १- पप्पू बसचा चालक (ड्राइवर) असतो अचानक ती बस एकदा नदीत पडून जाते…. (थोड्या दिवसांनी)\nरिपोर्टर- पप्पू नक्की असं काय झालं होत कि बस नदीत पडून गेली…….\nपप्पू- मला काही आठवत नाही आहे….. रिपोर्टर- जरा डोक्याला जोर द्या आणि विचार करून सांगा नक्की काय झालं होत.\nपप्पू- हा, आठवले… ते काय झालं त्या दिवशी बस कंडक्टर आला नव्हता आणि ज्या वेळेस बस नदीत पडली त्यावेळेस मी माघे\nप्रवासी कडून तिकीट काढायला गेलो होतो…..\nविनोद २- नवरा -बायको रात्री मस्त मज्जा करत होते\nअचानक मुलाला जाग आली…\nपप्पा- झोप नाही येत आहे का \nमुलगा- झोप कश्याला येईल आईचा घोंघाट किती आहे….\nविनोद ३- एकदा शिक्षक पप्पूला वर्गात प्रश्न विचारता…..\nशिक्षक- पप्पू सांग वास्कोडिगामा भारतात कधी आला होता….. पप्पू- तो ना हिवाळ्यात आला होता….\nशिक्षक- वेडा आहेस का तुला कोणी सांगितले कि तो हिवाळ्यात भारतात आला होता…….\nपप्पू- सर मी पुस्तकात फोटो बघितला होता, त्याने फोटोत थंडीचा कोट (स्वेटर) घातलं होत…..\nविनोद ४- एकदा आठ-नऊ लोक जु गार खेळत बसले होते… अचानक तिथे पो लीस येतात….\nएक जु गारी धावत जातो आणि पो लिसांच्या गाडीत जाऊन बसून राहतो…..\nपो लिस – काय रे… तू स्वतःच गाडीत येऊन का बसला आहे…. एवढी घाई लागली का….\nजु गारी – ते काय साहेब मागच्या वेळेस पकडलो गेलो होतो तेव्हा गाडीत बसायला सीट मिळाली नव्हती\nउभं राहून गेलो होतो म्हणून आता आधीच जाऊन बसून राहिलो…….\nविनोद ५- एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत जात होती….. (तिला व्यवस्थित चालता येत नव्हते)\nएका काकूंनी तिला बघून विचारलं: पोरी चपला ऑनलाईन घेतल्यास कि काय मुलगी पुण्याची होती सरळ उत्तर थोडंच देणार..\nमुलगी : नाही काकू झाडावरून तोडून आणल्या आहे….. काकू पण पुण्याच्याच अन त्यात ही बरमुडा ट्रँगल (शनिवार ,सदाशिव, नारायण पेठ) मधल्या होत्या…\nकाकूनी सांगितलं : पोरी गडबड केलीस, जरा अजुन पिकु दिल्या असत्यास तर तुझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ..\nविनोद ६- पप्पूची बायको डिलिव्हरी साठी माहेरी गेलेली असते… डिलिव्हरी झाल्यानंतर पप्पू जेव्हा बघायला येतो तेव्हा\nपप्पूला त्याचा सासरा खूप मारतो…. दवाखान्यातील लोक त्यांना विचारतात:- का मारत आहात तुम्ही पप्पूला\nसासरे: अहो मी ह्याला दवाखाण्यातून व्हा ट्सअँप मेसेज केला कि “तू बाप झालास”….\nतर ह्याने तोच मेसेज ५० लोकांना व्हा ट्सअँपवर फॉरवर्ड करून दिला….\nविनोद ७- एकदा जॉबसाठी ओरल परीक्षा देण्यासाठी 2 विद्यार्थी तयारी करत असतात….. पहिल्याचा नंबर विद्यार्थी येतो आणि तो परीक्षा केंद्रात जातो.\nसर (प्रश्न विचारतात) :- समज तू ट्रेन ने प्रवास करीत आहेस आणि अचानक तुला गरम व्हायला लागलं तर तू काय करशील\nपहिला विद्यार्थी:- सर मी खिडकी उघडेन आणि हवा घेईल….. सर:- शाब्बास, तर मग आता समज त्या खिडकी चे क्षेत्रफळ २.५ sq.m आहे आणि डब्याचे घनफळ १४ m3, ती ट्रेन ९० km/hr पश्चिमेकडे धावतेय आणि वाऱ्याचा वेग ७ m/s दक्षिणेकडुन आहे तर तो डब्बा किती वेळात थंड होईल. त्या विद्यार्थ्याला उत्तर येत नाही आणि तो नापास होऊन बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्याच्या मित्राला तो प्रश्न सांगतो. दुसरा विद्यार्थी आत जातो आणि त्याची मुलाखत चालू होते. सर (प्रश्न विचारतात):- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील\nदुसरा विद्यार्थी:- मी माझा घातलेला कोट काढून ठेवेन…. सर:- अजूनही गरम होतच आहे, तर मग विद्यार्थी:- मी माझा शर्ट पण काढेन…… सर (चिडून):- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील… विद्यार्थी:- मी माझा शर्ट पण काढेन…… सर (चिडून):- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील… विद्यार्थी:- मी माझी पॅण्ट पण काढेन….. सर (रागात) 😡:- आणि जर गरमी ने तु मे ला तर……विद्यार्थी:- गरमी ने मे लो तरी चालेन पण मी खिडकी उघडणार नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂\nविनोद ८- हसून- हसून पोट दुखणार…….नवरा बायको रात्री मस्त सं भो ग करत असतात\nबायको- हा टाका आत, थोडा आत… हा बस न बस.. हा साईडला थोडा…\nनवरा संतापतो आणि बोलतो अगं बाई तू सं भो ग करतेय का\nमाझा बाबुराव पार्किंग मध्ये पार्क करते आहे….\nविनोद ९-एका मुलाचे लग्न जमले.. मुलगी खुपच सुंदर होती… दोघ जण दिवस-रात्र whats ’app वर गप्पा मारत असत..\nमग त्यांचे लग्न झाले आणि शेवटी ती मंगलमय रात्र आली… त्या रात्री मुलगा तिचा घुंगट उचलून म्हणाला , ” तु खरच खुप सुंदर आहेस.. तुला काय गिफ्ट करु.\nमुलगी लाजुन म्हणाली , ” पुलच्या आथवड्यात दम्मू ततमीर ला दाउया.. ”तात्पर्य : कमीत कमी एक फोन करण्याचं कष्ट तरी घेत जा रे ..\nआता कळला what’ sapp चा परीणाम.. आता जा दम्मु ततमीर ला..\nविनोद १०- पप्पू आणि पिंकी एकदा सिनेमा बघायला जातात…\nपिंकी- पप्पू बाजूचा त्याच्या च ड्डीत हाथ टाकतोय..\nपप्पू- लक्ष नको देऊ… तू सिनेमा बघ…\nत्याला खाज येत असेल… इ ग्नोर कर..\nपिंकी- अरे पण… तो माझा हाथ त्याच्या च ड्डीत टाकतोय… 😂😂😂😂\nविनोद ११- सुहा’गरा त्रीच्या दिवशी नवरा बायको बरोबर घपा’घप करतो\nदुसऱ्या दिवशी सा’सूबा’ई सु नेला विचारते… सा’सू- सुहा’गरात्र कशी होती \nसु नबा’ई (नाराज) – अहो आ ई… काय सांगू गृह प्रवेश २-३ दा झाला हो\nपण गृ’ह शांती एकदा पण नाही झाली… ज्याला समजला त्यांनीच हसा….\nनमस्कार मंडळी, कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोदसा’सू- सुहा’गरात्र कशी होती \n२ ताईनीं केला सुंदर डान्स…\n२ ताईनीं केला जोरदार डान्स…\nनातू दुबईवरून गोळ्या घेऊन आला…\nपप्पू आणि पिंकी घरात एकटे असतात…\nमुलगी रात्री मे से ज करते…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-jokes-121070100016_1.html", "date_download": "2022-12-09T08:41:23Z", "digest": "sha1:UW7UL2JNKAVYQQZTYXDFTPWW4ON7RZ5E", "length": 12829, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फुल्लटु टाइमपास जोक्स - marathi jokes | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nडोळे अज���नही त्या महान व्यक्तीला शोधत आहेत\nरेल्वेमध्ये आई आणि मुलगा प्रवास करत असतात....\nआज बायकोने बनवलेल्या भाजीत...\nकोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे\nपरत जायचं नसते.. पण काय करणार..\nhmm चा अर्थ सापडला\nH – हो आहे\nमी मनातल्या मनात पण शिव्या देतो.\nएका मित्राने मला दहा\nहजार रुपये मागितले मी म्हटलो.\nपैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून\nतेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली बरं वाटल.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nHoney Singh हनी सिंग पुन्हा प्रेमात\nHoney Singh ला कोण ओळखत नाही. हनी सिंग एक उत्तम रॅपर आहे आणि त्याचबरोबर त्याने अनेक चांगली गाणी गायली आहेत, ज्यानंतर तो प्रसिद्ध झाला आहे. हनी सिंग काही काळापूर्वीच चर्चेत होता आणि त्याचे कारण म्हणजे त्याचा घटस्फोट.\nबॉलिवूड अ���िनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बी-टाऊनचे परफेक्ट कपल आहेत. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडते. कतरिना आणि विकी 9 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत.\nSidharth Malhotra and Kiara Advani Wedding: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या लग्नाबाबत सातत्याने बातम्या येत आहेत. बी-टाऊनचे हे क्यूट कपल लवकरच एकमेकांसोबत कायमचे राहणार आहे. ताज्या वृत्तानुसार, दोन्ही जोडपे लवकरच सात फेरे घेतील. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे ठिकाण (Kiara-Sidharth Wed\nतेजस्विनी पंडित बनली ‘बॅाडी डबल’\nसाहसदृश्ये अथवा काही कारणास्तव कलाकारांसाठी बऱ्याचदा बॅाडी डबलचा वापर केला जातो. अशाच बॅाडी डबलचा उपयोग जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’मध्येही करण्यात आला आहे. मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. या वेळी एक सुपरस्टार अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रीची बॅाडी डबल बनली आहे आणि ही अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. ‘अथांग’मध्ये तेजस्विनीने केत\nSingham Again दीपिका बनणार लेडी सिंघम\nआता रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आणखी एक अभिनेत्री दीपिका पदुकोणचा प्रवेश झाला आहे. दीपिका रोहितच्या आगामी चित्रपट सिंघम अगेन मध्ये लेडी सिंघमच्या भूमिकेत खलनायकाशी टक्कर घेताना दिसणार आहे. रोहितच्या कॉप युनिव्हर्समध्ये महिला पोलिसाची एंट्री होण्याची ही पहिलीच वेळ असेल. सिंघम अगेन हा सिंघम फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट असेल. अजय देवगण मागील दोन चित्रपटांप्रमाणे सिंघम अगेनमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळी अजयसोबत दीपिका पदुकोणही लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोण पहिल्यांदाच अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T09:56:32Z", "digest": "sha1:F7VNK2SBPMRCTAYNOJEGYU44FXOSYDBG", "length": 4691, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १३२३ मधील मृत्यू\nइ.स. १३२३ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitelegram.com/2020/03/05/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B6/", "date_download": "2022-12-09T08:33:36Z", "digest": "sha1:634HMSDOMNIR5N5KIZ2USRVVHES6CPNF", "length": 11515, "nlines": 86, "source_domain": "www.mumbaitelegram.com", "title": "आता मुंबई पोलिसांच्याच शरीरावर कॅमेरे बसविणार – Maharashtra Times – Mumbai Telegram – Pure Mumbai News for you!", "raw_content": "\nआता मुंबई पोलिसांच्याच शरीरावर कॅमेरे बसविणार – Maharashtra Times\nआता मुंबई पोलिसांच्याच शरीरावर कॅमेरे बसविणार\nमुंबई: मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असतानाच आता ५०० मुंबई पोलिसांच्या शरीरावरही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ असं या कॅमेऱ्यांचं नाव आहे. त्याशिवाय पोलिसांच्या गाडीसमोरील काचेवर आणि गाडीवरही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांना घडणारा गुन्हा रोखता येणार असून गुन्हेगारांच्याही मुसक्याही आवळता येणार आहेत.\nमुंबईत कोणतंही मोठं आंदोलन, मोर्चा, मिरवणुका आणि सभा असतील तर त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या शरीरावर हे बॉडी वॉर्न कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या शरीरावर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याने केवळ दिवसाच नाही तर रात्रीही रेकॉर्डिंग केली जाणार आहे. या कॅमेऱ्यात वायफाय, जीपीएस, ब्लूटुथ सारख्या सुविधा असतील आणि हे कॅमेरे कँट्रोल रुमशी कनेक्ट असतील. केवळ गुन्ह्याचा तपास लावतानाच नव्हे तर पोलिसांवर जमावकडून होणारा हल्ला आणि वाहतुकीचं होणारं उल्लंघन आदी प्रसंगातही या कॅमेऱ्यांचा पोलिसांना फायदा होणार आहे.\nदाभोलकरांच्या हत्येतील पिस्तुल खाडीत सापडलं\nपोलिसांच्या १०० गाड्यांच्या समोरील काचांवर डॅश कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यातून पळून जाणाऱ्या सर्व आरोपींची रेकॉर्डिंग ��ेली जाणार आहे. पोलिसांच्या व्हॅन अथवा जीपवर हल्ला केल्यास त्याचीही रेकॉर्डिंग होणार आहे. या शिवाय पोलीस दल आणखी १०० कॅमेरे खरेदी करणार आहे. हे कॅमेरे गाड्यांच्या टपावर लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे सुद्धा कंट्रोल रुमशी कनेक्ट राहणार आहेत. तणावाच्या काळात फिल्डवर अधिकाधिक फौजफाटा पोहोचवण्याचा निर्णय घेतानाही या कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.\n‘फ्लिपकार्ट’च्या बन्सलविरुद्ध पत्नीची तक्रार\nव्हिडिओः तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटला अन्\nमुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार – कंटेनरची धडक; पाच जणांचा जागीच मृत्यू – Maharashtra Times\nलोणावळाः जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाट्याजवळील शिलाटणे गावच्या हद्दीत कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे. (Pune Accident) रविवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हा अपघात घडला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याहून […]\n‘एसईबीसी’ वगळून अन्य तलाठी पद नियुक्त्या करा – Maharashtra Times\nम. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद ‘एसईबीसी’ वगळून उर्वरित तलाठी पदाच्या उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२०पर्यंत नियुक्त्या देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. राज्य शासनाने २०१९साली प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबविली. बीड जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु […]\nमुंबई लोकलच्या प्रवासासाठी पास कशी मिळणार वाचा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले संपूर्ण डिटेल्स एका… – TV9 Marathi\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पण लोकलचा प्रवास करण्यासाठी काही निकष […]\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली मुंबईची हवा इतकी का खालवली\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रेदरम्यानच्या झाडांचा समावेश – Loksatta\nठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच – Loksatta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/loans", "date_download": "2022-12-09T08:39:37Z", "digest": "sha1:JQSNPDLG6P6FDD6IGMHQSTGVUL7JDT47", "length": 10146, "nlines": 219, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nटॉपअप लोन म्हणजे कायरे भाऊ टॉपअप कर्ज घेताना काय काळजी घ्यावी\nInsurance policy : तात्काळ कर्ज हवंय मग चिंता सोडा; विमा पॉलिसीवर मिळवा अधिक स्वस्त कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nHDFC Bank : एचडीएफसी बँकेकडून पुन्हा व्याज दरात वाढ; इएमआयसह कर्ज महागणार, जाणून घ्या नवे व्याज दर\nRBI repo rate hike : रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमचा ‘ईएमआय’ नक्की किती वाढणार\nBig News RBI Repo Rate: आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ, तुमचा EMI पुन्हा वाढणार \nइलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी ‘एसबीआय’कडून कर्जावरील व्याज दरात मोठी सूट, जाणून घ्या नवे व्याज दर\nRBI repo rate : कर्ज आणखी महाग होणार; पुढील आठवड्यात आरबीआयकडून पुन्हा रेप रेटमध्ये वाढ\nRepo rate : महागाईपासून दिलासा नाहीच; आरबीआय ऑगस्टमध्ये पुन्हा रेपो रेट वाढवणार\nVehicle Loan : दुचाकी खरेदी करायचीये मग या बँकांचा व्याज दर चेक करा; मिळेल सर्वात स्वस्त कर्ज\nManappuram Finance : मणप्पुरम फयनान्सला साडेसतरा लाखांचा दंड, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी आरबीआयची कारवाई\nतुम्ही नवी नोकरी जॉईन करणार आहात, मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच\nखासगी विकासकांपेक्षा सिडकोची घरे महाग, घराची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर\n शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना मिळणार 50 हजारापर्यंत कर्ज ; येरवडा कारागृहापासून होणार उपक्रमाला सुरवात\n‘Interest only’ होमलोनचं चक्रव्यूह; बँकांच्या ऑफरमागील सत्य समजून घ्या\nशैक्षणिक कर्ज घ्यायचे आहे त्यापूर्वी जाणून घ्या कर्ज बुडवल्यास काय होऊ शकते\nया चुका टाळा, अन्यथा वेळेपूर्वीच त्वचा दिसू लागेल म्हातारी\nSneezing Problem: ‘या’ घरगुती उपायांनी एका दिवसात बरी करा सर्दी\nAamir Khan: गळ्���ात शॉल, डोक्यावर टोपी.. ‘या’ लूकमध्ये आमिर खानला ओळखणंही कठीण\nरिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात; बंटी सजदेह आहे तरी कोण, ज्याची क्रिकेटर्ससोबतही चांगली मैत्री\nFIFA WC 2022: क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने केले बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा\nषंढ, मर्दानगी, रेडे… राऊत जेलमधून ‘ही’ भाषा शिकून आले, भाजप नेत्याचा हल्लाबोल\n“कोकणाला वंचित ठेवलं जाणार नाही”, एकनाथ शिंदेंची कोकणवासीयांना ग्वाही\nVideo : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे राज्यपाल डॉ. आंबेडकर यांच्याबाबत काय म्हणाले पाहिलंत\nVideo | एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर आळस करायचा नाही…. उद्धव ठाकरे यांना कुणी टोला मारला\nछत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवे यांच्याकडून ‘त्या’ व्हिडिओचा खुलासा\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00804.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/country-liquor-vehicle-and-valuables-worth-lakhs-seized-in-udgir-158640/", "date_download": "2022-12-09T08:54:42Z", "digest": "sha1:YKVCBTRFO3CFPDTVKLCNNCGHISTIDMEN", "length": 10550, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "उदगीर येथे देशी दारु, वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त", "raw_content": "\nHomeलातूरउदगीर येथे देशी दारु, वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त\nउदगीर येथे देशी दारु, वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त\nउदगीर : उदगीर ग्रामीण पोलिसांनी देशी दारु व वाहनासह १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व बेकायदेशीरपणे दारू विकणा-यांवर कारवाई करण्याबाबत केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात कारवाईची मोहीम सुरु आहे.\nत्या अनुषंगाने उप विभागीय स्तरावर, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शना खाली व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुक अनुषंगाने विविध पथके तयार करण्यात आले होते. पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीत विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय करण्यासाठी दैठणा शेत शिवारात साठवणुक केली आहे, अशी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणच्या पथकाने दैठणा येथे पुलाचे जवळ ऊसाच्या शेतात अचानक छापा मारला असता तेथे देशी दारू टॅगो कंपनीचे २० बॉक्सकिंमती-६७२०० रूपयांची बेकायदेशर देशी दारू आणि एक स्कूटी वाहनकिं.६० हजार रूपये असा एकूण १२७२०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.\nया प्रकरणी बाळासाहेब मारुती बिरादार राहणार दैठणा, तालुका- शिरूर अनंतपाळ यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरनं ५३९/२०२२ कलम ६५ (अ) (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पोह/६४ रमेश कांबळे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, पोलीस अंमलदार संतोष शिंंदे, गेडाम, नामदेव चेवले यांनी केली आहे.\n‘बार्टी’च्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी\nकुमठा येथे कोश्यारींच्या विरोधात जोडे मारो आंदोलन\nनाहीतर माझी मुलगी वाचली असती\nडोक्यात रॉड घालून पत्नीचा खून\nकोल्हापूरात जमावबंदी, कलम १४४ लागू\nपाकिस्तानी चित्रपट देशात प्रदर्शित होऊ देणार नाही\nबुरखा परिधान करुन डान्स; चार विद्यार्थ्यांचे निलंबन\nशिक्षणाचा दर्जा घसरला; शिक्षकांचीच परीक्षा होणार\nराज्यपालांविरोधात बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nरात्री दोनदा सेक्स करण्यास पत्नीचा नकार; पतीकडून गळा आवळून खून\nराज्यपालांनी माफी मागितली नसल्याची खंत\nजिल्ह्यातील ६० टक्के मुलांना गोवरची पहिली मात्रा\nलातूर जिल्ह्यातील शेतक-यांचा अश्वगंधा लागवड योजनेस चांगला प्रतिसाद\n९७६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात\nडॉ. श्रीराम गिधवानी यांच्या संशोधनास पारितोषिक\nसरपंचासाठी १२५, सदस्यांसाठी ८४० उमेदवार रिंगणात\nअहमदपूर येथील किलबिलचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात\nबांबू फर्निचर उद्योगासाठी लोदगा आकर्षणाचे केंद्र\nलातूर जिल्हयातील शेतक-यांचा अश्वगंधा लागवड योजनेस प्रतिसाद\nलेखिका सौ वृषाली विक्रमजी पाटील राज्य शासनाचा साने गुरुजी पुरस्कार जाहीर\nप्राधान्य कुटुंबातील साडेतीन लाख सदस्यांची आधार जोडणी रखडली\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nस���ल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nशिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार : आठवले\nमनसुख हिरेन प्रकरणात आरोपपत्र दाखल\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%AA%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T10:11:04Z", "digest": "sha1:FBTOBU25DF2WG6K67PWYTLITYMKZ67TK", "length": 5815, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "नाशिक विभागात ४० लाख क्विंटल कापसाची खरेदी - India Darpan Live", "raw_content": "\nनाशिक विभागात ४० लाख क्विंटल कापसाची खरेदी\nविभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांची माहिती\nनाशिक : कोरोना संसर्गाच्या काळात शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळण्यासाठी शासनामार्फत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आजपर्यंत कोविड कालावधीपूर्वी १ लाख ३ हजार ६३७ शेतकऱ्यांकडून ३१ लाख ४२ हजार २८४ क्विंटल तर कोविड कालावधीनंतर ३३ हजार ७०८ शेतकऱ्यांकडून ८ लाख ८४ हजार १३२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. याप्रमाणे विभागात एकूण १ लाख ३७ हजार ३४५ शेतकऱ्यांकडून एकूण ४० लाख २६ हजार ४१७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.\nनाशिक विभागात आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात २५ लाख ५५ हजार ६५५ क्विंटल इतकी सर्वाधिक कापूस खरेदी करण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात ५ लाख ०९ हजार ७३४ क्विंटल, धुळे जिल्ह्यात ४ लाख ५० हजार २३ क्विंटल, नंदूरबार जिल्ह्यात ४ लाख ४४ हजार ४१० क्विंटल तर नाशिक जिल्ह्यात ६६ हजार ५९३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचेही विभागीय सहनिबंध श्रीमती लाठकर यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.\nअनोखा आळींबी प्रक्रिया उद्योग\nसिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट\nसिन्नर नगरपालिकेकडून वाहतूकदारांची बेकायदेशीर लूट\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणा��� थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली विजेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-12-09T10:33:39Z", "digest": "sha1:J3IDDJ66MBJDFKPDZ3V2VIDVRUMAECPP", "length": 4729, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२६० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. १२६० मधील मृत्यू\nइ.स. १२६० मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२६० च्या दशकातील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/10/27/%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:51:01Z", "digest": "sha1:NKYKKZFECKZMAVHGAAVPTII7ECMBTWNZ", "length": 9472, "nlines": 84, "source_domain": "onlinenews15.com", "title": "नशेच्या अवस्थेत कपिल शर्माने प्रियांका चोप्रासोबत केले घाणेरडे कृत्य, केली प्रचंड बदनामी… – Epic Marathi News", "raw_content": "\nनशेच्या अवस्थेत कपिल शर्माने प्रियांका चोप्रासोबत केले घाणेरडे कृत्य, केली प्रचंड बदनामी…\nनशेच्या अवस्थेत कपिल शर्माने प्रियांका चोप्रासोबत केले घाणेरडे कृत्य, केली प्रचंड बदनामी…\nOctober 27, 2022 RaniLeave a Comment on नशेच्या अवस्थेत कपिल शर्माने प्रियांका चोप्रासोबत केले घाणेरडे कृत्य, केली प्रचंड बदनामी…\nकपिल शर्मा हा असाच एक कॉमेडियन आहे ज्याची देशातच नाही तर परदेशातही फॅन फॉलोइंग आहे. तो इतका प्रसिद्ध आहे की प्रत्येक मूल त्याला ओळखते. त्याच्या शोजमुळे तो देश-विदेशात प्रसिद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की कपिल शर्मा आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवतो. त���याची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.\nलोकांना त्याची कॉमेडी खूप आवडते, परंतु त्याचा शो हळूहळू प्रसिद्ध अभिनेत्यांनी सोडला. आज आम्ही तुम्हाला कपिलबद्दल अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कपिल शर्माने नशेच्या अवस्थेत अनेक अभिनेत्रींसोबत गैरवर्तन केले आहे, ज्यामध्ये पहिले नाव दीपाली सय्यदचे आहे.\nदिपाली सय्यद: कपिल शर्माने दीपाली सय्यदसोबत गैरवर्तन केले. कपिल शर्माने मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदसोबत नशेच्या अवस्थेत गैरवर्तन केले. या प्रकरणाबाबत दीपालीशी बोलले असता, कपिल नशेत होता, मात्र त्याने माझ्यासोबत काहीही चुकीचे केले नसल्याचे दीपालीने सांगितले.\nतनिषा मुखर्जी: या यादीत दुसरे नाव आहे तनिषा मुखर्जीचे. एकदा दारूच्या नशेत कपिल शर्माने काजोलची बहीण तनिषा मुखर्जीसोबत गैरवर्तन केले. त्याने तनिषाला चुकीचे शब्द बोलले होते.\nमोनाली ठाकूर: मराठी अभिनेत्री मोनाली ठाकूरलाही कपिल शर्माने नशेच्या अवस्थेत वाईट-वाईट शब्द बोलले होते.\nस्मृती इराणी: स्मृती इराणी तिच्या लाल सलाम या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी आल्या होत्या, त्यावेळी कपिल शर्माच्या गार्डने तिला ओळखण्यास नकार दिला. आणि शोमध्ये जाऊ दिले नाही आणि तिला गेटवरूनच घरी परतावे लागले.\nप्रियांका चोप्रा: कपिल शर्माने आपला राग ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रावर ही काढला. प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमात 3 तास उशिरा पोहोचली होती, त्यानंतर कपिल भडकला, आणि त्याने प्रियंका चोप्राला फटकारले.\nबेडरूमचे रहस्य उघड करत मलायका अरोरा ने केला मोठा खुलासा, म्हणाली – मी अर्जुनसोबत ते सगळं केलय जे एक बायको आपल्या नवऱ्यासोबत… रात्रभर\nदेशातील या ३ महिला पॉलिटिशिअन दिसतात इतक्या सुंदर आणि हॉट कि, बॉलिवूड च्या अभिनेत्र्याही देखील त्यांच्यापुढे काहीच नाही..\nया सुप्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाआधीच गमावली होती तिची व्ह-र्जि-निटी, बोलली मी नको म्हणत होते पण त्या रात्री माझ्या बॉयफ्रेंड ने माझ्यासोबत जो-र-जो-रात…” आणि मग\nजेव्हा ‘सैफ आणि करीना’ च्या नात्याची सत्यता आली होती अक्षय समोर, अक्षयने सरळ देऊन टाकली होती दोघांना अशी वार्निंग…\n19 वर्षीय हि लहान मुलगी झाली प्रेग्नेंट म्हणून आई-वडीलांनी नेले हॉस्पिटल मध्ये, DNA टेस्ट केल्यावर मुलाचा बाप निघाला तिचाच…”\nरडत-रडत संजय दत्त��मोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/01/mla-chandrapur.html", "date_download": "2022-12-09T08:48:38Z", "digest": "sha1:3P5PHJFN35VRKR4N4CEJBL2SFTU6LQPP", "length": 24334, "nlines": 76, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "प्रतिभासंपन्न आमदार #MLA #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / लेख / प्रतिभासंपन्न आमदार #MLA #chandrapur\nप्रतिभासंपन्न आमदार #MLA #chandrapur\nBhairav Diwase रविवार, जानेवारी ०९, २०२२ चंद्रपूर जिल्हा, लेख\nमहिलांना आत्मबळ मिळावे, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शक्ती कायद्याची सर्वप्रथम मागणी करणाऱ्या तसेच तृतीयपंथी समाज बांधवासाठी पोलीस विभागात आरक्षण मिळण्याकरिता सतत पाठपुरावा करणाऱ्या महिला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी ध्यास घेत स्वप्न बघून ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न केलेत. पुष्पमाला घालण्याऐवजी ज्ञानाची शिदोरी जोपासणाऱ्या प्रतिभाताईंचा आज (९ जानेवारी) वाढदिवस.\nअल्पावधित लाेकप्रिय ठरलेल्या वराेरा-भद्रावती क्षेत्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार, सर्वांच्या ताईसाहेब प्रतिभाताई धानाेरकर ह्यांचा जन्म दिनांक ९ जानेवारी १९८६ राेजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालूक्यातील परमडाेह या गावी झाला. त्यांच्या माहेरच्या कुटुंबास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. वडील सुरेशजी काकडे व आई गिताताई ह्यांच्या त्या लाडक्या कन्या. लहानपणापासून त्यांना समाजसेवेची आवड होती. कर्तुत्वाने जनसेवेचा वसा घेण्याची त्यांची इच्छा होती. लग्नान���तर योगायोगाने जोडीदार देखील त्यांना तसाच मिळाला.\nराजकीय पार्श्वभूमी असलेले खासदार सुरेश धानोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लहानपणापासून समाजात राहून काम करण्याची आवड व समाजातील शेवटच्या वर्गाकरिता काहीतरी करण्याची तळमळ त्यांच्यात नेहमी होती. पती सोबत नेहमी त्या सक्रिय राजकारणात सुरुवातीच्या काळात नसल्या तरी सामाजिक कार्यात त्या नेहमी पुढे असत. बाळूभाऊ खासदार झाल्यानंतर वरोरा विधानसभा निवडणूकीत योग्य उमेदवार नसल्यामुळे वरोरा-भद्रावती विधानसभेतील जनतेला न्याय देण्याकरिता प्रतिभाताईला उमेदवारी दिली. जनतेने त्यांना मताधिक्य देवून विधानसभेत संधी दिली.\nवराेरा-भद्रावती क्षेत्र हे महिलांकरिता राखीव क्षेत्र नसले तरी लहानपणापासूनच महत्वाकांशी असलेल्या प्रतिभाताई धानाेरकर ह्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांच्या भुवया ऊंचावल्या. त्यांची उमेदवारी ही काेणत्याही प्रकारच्या घराणेशाहीचा प्रकार नसला तरी घराणेशाहीचा त्यांच्यावर आराेप करण्यात आला. सुरुवातीस त्यांना विराेध झाला. त्या एक महिला म्हणून सक्षम उमेदवार ठरणार नाही, असा अनेकांचा समज हाेता. परंतू उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी कटारिया भवन येथे सभेत त्यांनी जे भाषण दिले, त्यातून त्यांच्या वक्तृत्व शैलीचा परिचय अनेकांना झाला. नियाेजनबद्ध प्रचारांनी त्यांनी मने जिंकली. त्या एक सक्षम उमेदवार ठरतील ही खात्री झाली. बाळूभाऊंची समर्थ साथ, त्यांचा मित्रपरिवार व क्षेत्रातील जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळेच त्यांच्यासमाेर सर्व बलाढ्य उमेदवार असतांना देखील त्या प्रचंड बहूमताने विजयी हाेवून चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव महिला आमदार ठरल्या.\nत्यांचे माहेर किंवा सासर घराण्यात राजकिय वारसा नसला तरी आपल्या कर्तृत्वाने जिल्हा शिवसेना प्रमुख ते आमदार तथा विद्यमान खासदार झालेले कार्यकुशल पती बाळूभाऊ धानोरकर ह्यांचे साेबत केलेल्या कार्यामुळे त्यांना राजकिय व सामाजिक कार्याच्या अनुभवा मिळाला. आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी क्षेत्रातील जनतेशी सतत संपर्क ठेवत लाेकांच्या प्रश्नांची साेडवणूक करण्यास आरंभ केला. अल्पकाळातच काेराेनाचे देशात संक्रमण सुरू झाले, तेव्हा त्याकाळात त्यांन�� काेराेनाचा आपल्या क्षेत्रात शिरकाव हाेणार नाही याची दक्षता घेतली. कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्नशील व कार्यरत असल्यामुळेच काेराेनाचा शिरकाव ब-याच उशिरा या क्षेत्रात झाला. काेराेना संशयीतांचा शाेध घेत रुग्नांवर उपचार व्हावा, यासाठी जातीने लक्ष दिले. लाॅकडाऊनमुळे अनेकांना राेजगार नसल्यामुळे गावांत ५ रुपयांत जेवन देणारी २ शिवभाेजन केंद्रे त्वरीत सुरू केली. अनेक कुंटुबांना तयार अन्नाची पाकिटे व धान्य पुरविले. आपल्या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसाधारण जनता ह्यांच्या समस्या निवारणासाठी विधानसभेत प्रश्र्न मांडले. संबधीत खात्यांचे मंत्री ह्यांच्याकडे प्रभावीपणे प्रश्न व निवेदने देवून अनेक समस्या सोडविण्याकरिता त्यांची भुमीका नेहमी आग्रही असते.\nतृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. त्या केवळ एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तृतीयपंथीयाकडे सरकारचे लक्ष वेधले जावे म्हणून आ.प्रतिभा धानोरकर यांनी यंदाची दिवाळी पती खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत त्यांच्या घरी तृतीयपंथीयांसोबत साजरी केली. तृतीयपंथीयांसाठी निवास, नोकरी यांसदर्भात काम करणार असे कृतियुक्त आश्वासन त्यांनी दिले. दिवाळी संपताच लगेच त्या कामाला लागल्या आणि आज त्यांनी एक टप्पा पूर्ण केला. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी या मागणीचे निवेदन दिले. याचा पाठपुरावा करून त्या आरक्षण मिळवतीलच, असा विश्वास तृतीयपंथीयांना आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात दिशा कायदा अमलात आणावा, यासाठी त्या आग्रही होत्या. सर्वप्रथम नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनीच ही मागणी केली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. आज ‘दिशा’ च्या धर्तीवर महिलांसाठी 'शक्ती' हा कायदा आकार घेतो आहे. मतदार संघातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरिता त्या नेहमी आग्रही असतात. बचत गटातील महिलांना त्यांचा माल विकणासाठी स्वतंत्र हक्काची बाजारपेठ उभी राहण्याकरिता बचत गटाचे मार्केट उभे करण्याची संकल्पा त्यांची आहे. त्यादृष्टीने त्या पाठपुरावा करीत ��हेत. त्यांच्या कर्तृत्वाची, कामाची दखल घेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने महिला प्रदेश उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती केली आहे.\nमहिलांच्या प्रश्र्नांची जाण व काम करण्याची तळमळ बघून त्यांची मा.सभापती तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची निवड महिला बाल अधिकार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यासोबतच त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव असल्यामुळे त्यांची पंचायत राज समितीवर देखील नियुक्ती करण्यात आली आहे. आज वाढदिवशी देखील त्यांनी पुष्पगुच्छांऐवजी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत उपयुक्त असणारी पुस्तके भेट द्यावी, असे मार्मिक आवाहन केले आहे. भविष्यात अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके नवसंजीवनी ठरतील, यात शंका नाही.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्र��्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00805.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:27:28Z", "digest": "sha1:ZQR73OECHOG5UTNLPLJL3IKTZKBWHITU", "length": 11097, "nlines": 99, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कर्जमाफीच्या मागणीवर विरोधक कायम – Janshakti Newspaper", "raw_content": "\nकर्जम��फीच्या मागणीवर विरोधक कायम\nकर्जमाफीच्या मागणीवर विरोधक कायम\nमुंबई- राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर शुक्रवारीही विधान परिषदेचे कामकाज बाधित राहिले. या विषयावर विरोधक आक्रमक राहिल्याने सभागृहातील कामकाज सुरूवातीला तीन वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.\nदुपारी बारा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तास पुकारला. मात्र, विराधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा काढला. कर्जमाफीच्या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदन केले. या सभागृहातही ते निवेदन करणार होते. पण त्यांनी अजूनही निवेदन केले नाही. त्यामुळे वरच्या सभागृहाचा अवमान झाला आहे. त्यासाठी सभागृह नेत्यांनी माफी मागितली पाहिजे. विधानसभेतील निवेदनात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे जाहीर केले. त्यांचे निवेदन म्हणजे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे मुंडे म्हणाले.\nमहाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले\nजळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण…\nआज शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्च वगळून ५० टक्के हमीभाव मिळाला असता तर शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली नसती. राज्यात दुष्काळ पडणार नाही याची गॅरंटी सरकार देणार असेल तर राज्यात शेतकरी आत्महत्त्या करणार नाही याची गॅरंटी आम्ही विरोधक घ्यायला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.\nयानंतर काँग्रेसचे सदस्य शरद रणपिसे यांनीही मुख्यमंत्र्यांनी अद्याप या सभागृहात निवेदन केले नसल्याने हा सभागृहाचा अवमान असल्याचे सांगितले. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकारची बाजू मांडताना काल सभागृहात वारंवार गोंधळ सुरू राहिल्यामुळे मुख्यमंत्री निवेदन करू शकले नाहीत, असे सांगितले. भाई जगताप, नारायण राणे, प्रकाश गजभिये यांनीही आपली मते मांडली. मात्र, उपसभापतींनी ही सूचना फेटाळून लावली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले व कर्जमाफीशिवाय कामकाज नाही अशी भूमिका घेत ते सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा होऊन घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे ठाकरे यांनी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. त्या��ंतरही गदारोळ चालूच राहील्याने पुन्हा एकदा अर्धा तासासाठी आणि त्यानंतर पाऊण तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.\nसव्वा दोन वाजता पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी कर्जमाफीशिवाय कामकाज चालू देणार नाही ही विरोधकांची भूमिका मांडली. वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांना आर्थिक पाहणी अहवाल मांडण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांचा पक्षदेखील कर्जमुक्तीची मागणी करत आहे. त्यामुळे त्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. यानंतर सभापतींनी पुढील कामकाज पुकारताच विरोधक सभापतींच्या असनासमोर जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच केसरकर यांनी सन २०१६-१७ चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यानंतर उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी एक निवेदनही केले. भाई जगताप यांनी लोकलेखा समितीचा सोळावा अहवाल सभागृहासमोर मांडला. यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. त्यामुले सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.\nअर्थसंकल्पाच्या धामधुमीत कर्जमाफीची तीव्रता\nलोकलेखा समितीचा लवासावर ठपका\nमहाराष्ट्र मास्कमुक्त , कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले\nजळगाव जिल्ह्यात युवकांसाठी उद्योग समूह आणणार – वरूण सरदेसाई\nविद्यापीठाच्या अधिसभेत ३०६.७७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी \nउष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81/", "date_download": "2022-12-09T08:42:54Z", "digest": "sha1:KIB4OREPMODSXG3E4G6B5YQVBJSBY5EE", "length": 17115, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "तुरुंग���तल्या मरणयातना चुकविण्यासाठी पलायन! – Janshakti Newspaper", "raw_content": "\nतुरुंगातल्या मरणयातना चुकविण्यासाठी पलायन\nतुरुंगातल्या मरणयातना चुकविण्यासाठी पलायन\nतुरुंगाचे कामकाज पाहण्यासाठी आपल्याकडे कारागृह संहिता आहे आणि राज्यात तुरुंग विभाग आहे. कारागृह संहिता आपण इंग्रजांकडून स्वीकारली आहे. त्यात किरकोळ बदल वगळता आजही 80 टक्के नियम आपले राज्य इंग्रजी आमदनीतले वापरते, हे सत्य आहे. इंग्रजांनी कारागृह संहिता तयार करताना इथल्या लोकांना, प्रामुख्याने देशभक्तांना यातना देण्याच्या हेतूने त्याची रचना केली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर त्यात आमूलाग्र बदल करणे अपेक्षित होते. मात्र, त्याची कुणाला गरज वाटली नाही. कारण तुरुंगात येणार्यावर दया-माया दाखवायला नको म्हणून तिथले जगणे मरणयातना कसे होईल याची व्यवस्था करण्यात गृह विभागाने धन्यता मानली. आजची अवस्था हे त्याच विचारसरणीची फळे आहेत.\nपोस्ट ऑफिस योजना ; 10 वर्षात व्हा 24 लाखांचे मालक\nपवार हे ‘पवार’ आहेत\nआपल्या देशातल्या तुरुंगाची सध्याची अवस्था मोठी बिकट बनली आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने कैदी गुरांसारखे कोंबले जात आहेत. दिल्लीतील तिहार हा तुरुंग त्याचे उत्तम उदाहरण आहे. कोणे एकेकाळी किरण बेदी तिथल्या महानिरीक्षक असताना त्यांनी अनेक प्रयोग करून बघितले. मात्र, त्याही काळात क्षमतेपेक्षा 50 पट कैदी जास्त असल्याचे त्यांना मान्य करावे लागले होते. तिहार हे नाव गाजलेले असल्याने त्याचा उल्लेख केला परंतु, महाराष्ट्रातील तुरुंग सुद्धा त्याला अपवाद नाहीत. पुण्याचे येरवडा, मुंबईचे ऑर्थर रोड, तळोजा, नागपूर, अमरावती आणि नाशिकचे तुरुंग राज्यात मोठे समजले जातात. मात्र, सगळ्या तुरुंगाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. परवा नाशिकच्या तुरुंगातून तब्बल 139 कैदी आजवर फरार असल्याचा अहवाल फुटल्यामुळे हा तुरुंग चर्चेत आला. तसेही नाशिकचा तुरुंग अधूनमधून चर्चेत असतो. कधी चकमक, कधी मोबाईलचा सुळसुळाट तर कधी अमली पदार्थ, नाशिकच्या तुरुंगात काय मिळत नाही असे विचारले जाते. तुरुंगाचे कामकाज पाहण्यासाठी आपल्याकडे कारागृह संहिता आहे आणि राज्यात तुरुंग विभाग आहे. कारागृह संहिता आपण इंग्रजांकडून स्वीकारली आहे. त्यात किरकोळ बदल वगळता आजही 80 टक्के नियम आपले राज्य इंग्रजी आमदनीतले वापरतो, हे सत्य आहे. इंग्रजांनी का��ागृह संहिता तयार करताना इथल्या लोकांना, प्रामुख्याने देशभक्तांना यातना देण्याच्या हेतूने त्याची रचना केली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर त्यात आमूलाग्र बदल करणे अपेक्षित होते. मात्र, त्याची कुणाला गरज वाटली नाही. कारण तुरुंगात येणार्यावर दया-माया दाखवायला नको म्हणून तिथले जगणे मरणयातना कसे होईल असे विचारले जाते. तुरुंगाचे कामकाज पाहण्यासाठी आपल्याकडे कारागृह संहिता आहे आणि राज्यात तुरुंग विभाग आहे. कारागृह संहिता आपण इंग्रजांकडून स्वीकारली आहे. त्यात किरकोळ बदल वगळता आजही 80 टक्के नियम आपले राज्य इंग्रजी आमदनीतले वापरतो, हे सत्य आहे. इंग्रजांनी कारागृह संहिता तयार करताना इथल्या लोकांना, प्रामुख्याने देशभक्तांना यातना देण्याच्या हेतूने त्याची रचना केली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर त्यात आमूलाग्र बदल करणे अपेक्षित होते. मात्र, त्याची कुणाला गरज वाटली नाही. कारण तुरुंगात येणार्यावर दया-माया दाखवायला नको म्हणून तिथले जगणे मरणयातना कसे होईल याची व्यवस्था करण्यात गृह विभागाने धन्यता मानली. आजची अवस्था हे त्याच विचारसरणीची फळे आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, तुरुंगात येणारा बंदी विविध प्रकारचा असला तरी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र एकच राहिला. बाहेरचा समाज प्रगत झाला. जगातला मानवीय व्यवहार आपण स्वीकारला. पण, तुरुंगाची दारे त्याच्यासाठी कायमच बंद राहिली. जिवंतपणी मरणयातना देणार्या केंद्रात त्याचे रूपांतर झाले. कैद्याला संचित तसेच अभिवचन रजा मिळते. त्यांना काही ठराविक रक्कम भरून शिक्षा कालावधीत सुट्टी मिळवता येते. अशी सुट्टी संपली की, त्याने परत कारागृहात यावे, असे अभिप्रेत असते. मात्र, तुरुंगात राहुन तो जगाची तिरकस चाल शिकलेला असतो. त्यामुळे इच्छा असूनही तुरुंगातल्या अमानवीय यातना त्याला येऊ देत नाहीत. शिवाय, समन्स घेऊन येणार्या शिपायाला दोन-चारशे रुपये दिले की, मग सदरचा बंदी, उल्लेखीत पत्त्यावर आढळून आला नाही. हा शेरा लिहुन समन्स परतीचा प्रवास वर्षानुवर्षे कसा करतात याची व्यवस्था करण्यात गृह विभागाने धन्यता मानली. आजची अवस्था हे त्याच विचारसरणीची फळे आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, तुरुंगात येणारा बंदी विविध प्रकारचा असला तरी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र एकच राहिला. बाहेरचा समाज प्रगत झाला. जगातला मानवीय व्यवहार आपण स्वीकारला. पण, तुरुंगाची दारे त्याच्यासाठी कायमच बंद राहिली. जिवंतपणी मरणयातना देणार्या केंद्रात त्याचे रूपांतर झाले. कैद्याला संचित तसेच अभिवचन रजा मिळते. त्यांना काही ठराविक रक्कम भरून शिक्षा कालावधीत सुट्टी मिळवता येते. अशी सुट्टी संपली की, त्याने परत कारागृहात यावे, असे अभिप्रेत असते. मात्र, तुरुंगात राहुन तो जगाची तिरकस चाल शिकलेला असतो. त्यामुळे इच्छा असूनही तुरुंगातल्या अमानवीय यातना त्याला येऊ देत नाहीत. शिवाय, समन्स घेऊन येणार्या शिपायाला दोन-चारशे रुपये दिले की, मग सदरचा बंदी, उल्लेखीत पत्त्यावर आढळून आला नाही. हा शेरा लिहुन समन्स परतीचा प्रवास वर्षानुवर्षे कसा करतात याचा त्याला चांगलाच अभ्यास झालेला असतो. नाशिक तुरुंगात 16 डिसेंबर 2016 पर्यंत 139 कैदी अशा रजेवरून परत आलेच नसल्याचा अहवाल तुरुंग अधीक्षकाने पोलीस महासंचालकांना पाठविला आहे. राज्यातल्या तुरुंगाची सुरक्षा अगोदरच खिळखिळी झालेली असताना हा अहवाल येणे म्हणजे गृहखात्याची इज्जत वेशीवर टांगण्यासारखे आहे. तुरुंग पोखरले गेल्याचे ते द्योतक आहे. एखादा कैदी रजेवर गेला आणि रजा संपली तरी परतला नाही असे लक्षात आल्यावर, तुरुंगातून त्या जिल्हा पोलीस अधीक्षकाला कळवले जाते. पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस ठाण्याला कळवितो आणि शिपाई तो समन्स घेऊन दिलेल्या पत्त्यावर जातो. पुढे काय होते याचा त्याला चांगलाच अभ्यास झालेला असतो. नाशिक तुरुंगात 16 डिसेंबर 2016 पर्यंत 139 कैदी अशा रजेवरून परत आलेच नसल्याचा अहवाल तुरुंग अधीक्षकाने पोलीस महासंचालकांना पाठविला आहे. राज्यातल्या तुरुंगाची सुरक्षा अगोदरच खिळखिळी झालेली असताना हा अहवाल येणे म्हणजे गृहखात्याची इज्जत वेशीवर टांगण्यासारखे आहे. तुरुंग पोखरले गेल्याचे ते द्योतक आहे. एखादा कैदी रजेवर गेला आणि रजा संपली तरी परतला नाही असे लक्षात आल्यावर, तुरुंगातून त्या जिल्हा पोलीस अधीक्षकाला कळवले जाते. पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस ठाण्याला कळवितो आणि शिपाई तो समन्स घेऊन दिलेल्या पत्त्यावर जातो. पुढे काय होते हे शेंबडे पोरंही सांगू शकेल. पळून गेलेला कैदी पकडून आणण्याची सध्या कारागृह प्रशासनाजवळ कोणतीही यंत्रणा नसल्याने पोलीस जे कळवतील, त्यावर समाधान मानणे एवढेच त्यांच्या हाती आहे. नवला��ी गोष्ट म्हणजे नाशिकच्या या फरार कैद्यांपैकी एकाचेही छायाचित्र तुरुंगाकडे नाही. अशावेळी फरार कैद्यांचा शोध कसा घेणार हे शेंबडे पोरंही सांगू शकेल. पळून गेलेला कैदी पकडून आणण्याची सध्या कारागृह प्रशासनाजवळ कोणतीही यंत्रणा नसल्याने पोलीस जे कळवतील, त्यावर समाधान मानणे एवढेच त्यांच्या हाती आहे. नवलाची गोष्ट म्हणजे नाशिकच्या या फरार कैद्यांपैकी एकाचेही छायाचित्र तुरुंगाकडे नाही. अशावेळी फरार कैद्यांचा शोध कसा घेणार हा मोठा प्रश्न पडला आहे. सुट्टीवर जाण्यापूर्वी जमा केलेली रक्कम जप्त करून घेण्यापलीकडे तुरुंग प्रशासन काहीच करू शकत नाही. आधीच एवढी संख्या आहे की, पळून गेलेल्या कैद्यांची काळजी करायला कुणाला वेळ, खंत असण्याचे कारण नाही. पैसा पुरविणार्या कैद्यांसाठी मात्र तुरुंग सुरक्षित ठिकाणे झाले आहेत. पैसा पुरवा आणि कोणत्याही सुख-सुविधा मिळवा, अशी हमखास गॅरंटी तुरुंगातून अलीकडे दिली जाते. नाशिक तुरुंगाच्या अनेक सुरसकथा आहेत. इथे दारू, गांजा, अफिम, चरस, बिडी, सिगारेट आणि मोबाईल सुद्धा उपलब्ध केले जातात. आजवर याकामात सापडलेले सर्वाधिक अधिकारी याच तुरुंगात सापडले आहेत. याच तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा व्यंकटेश करियप्पा मुदलियार नावाचा कैदी तर गेली 33 वर्ष गायब आहे. मुदलियार 4 फेब्रुवारी 1983 ला चिरीमिरी देऊन पळून गेला, तो आजवर सापडला नाही. विशेष म्हणजे त्याचा फोटो, ठावठिकाणा काहीच सापडत नाही. त्याला मदत करण्याच्या आरोपात दोघांची चौकशी झाली. आता ते निवृत्त झालेत. कदाचित, मुदलियार पण मेला असेल. पण, कारागृह खात्याला त्याचे काहीच वाटत नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, केसरकर राज्यमंत्री आहेत. या खात्यातून प्रत्यक्ष मलिदा मिळत नसल्यामुळे ते अधिकार्यांकडे सोपवून सत्ताधारी राजकारणात गुंग आहेत. तुरुंगाच्या क्षमता, सोयी, मानवीय व्यवहार, खटल्यांचा निपटारा व्हावा, यासाठी या सगळ्यांना वेळ नाही. तुरुंगात खितपत मेल्यापेक्षा गावात मजुरी करून मरणे अधिक सोयीस्कर वाटत असल्याने पलायन वाढत आहेत अन् सरकार जबाबदारीपासून पळत आहे.\nधार्मिक स्थळांची सुरक्षा : काही न सुटलेले प्रश्न\nविवाहितेचा मृतदेह इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी धुळ्याला रवाना\nपोस्ट ऑफिस योजना ; 10 वर्षात व्हा 24 लाखांचे मालक\nपवार हे ‘पवार’ आहेत\nएक संपूर्ण पिढीच संकटात\nतिसर्या लाटेला आमंत्रण नको\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:57:27Z", "digest": "sha1:PNUD3J76MR3O2CV7WDNCL4NCWEWQBS65", "length": 11975, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शिवाजी महाराजांचे चरित्र वंदनीय – Janshakti Newspaper", "raw_content": "\nशिवाजी महाराजांचे चरित्र वंदनीय\nशिवाजी महाराजांचे चरित्र वंदनीय\n शिवचरित्र हे ऐकायला आनंदायी आहे. छत्रपती शिवरायांची प्रतिमा हि केवळ चित्र नसून एक चरित्र आहे. हे चरित्र आचरणात आणून त्याचे पूजन करण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा आज 5 रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र वाणी, ज्येष्ठ रंगकर्मी वसंत देवळालकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश रायपूरे, डॉ.शुभांगी राठी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन भुसावळ शहरात चांंगले वक्ते घडतील असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.\nसंस्कृती संवर्धन करणे हा उपक्रमाचा उद्देश\nमाजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे म्हणाले की, पराक्रम गाजवून हिंदवी स्वराज्याचे विचार आचरणात आणा. विद्यार्थ्यांनी सक्षम व्हा. या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी मानाचा मुजरा केला. पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चौधरी म्हणाले की, निर्भीड विचार पोहचण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्वाची आहे. पंचायत समिती अशा स्���र्धा सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासणे, संस्कृती संवर्धन हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. अंतर्नाद प्रतिष्ठानने सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात शनिवार कट्टा, नाट्य चळवळ, कालिदास करंडक यासह अंतर्नाद प्रतिष्ठानने राबविलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जोपासणे ही काळाची गरज असल्याचे प्रकल्प प्रमुख देव सरकटे यांनी सांगितले.\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nया स्पर्धेत 3 री ते 4 थी पहिल्या गटात समज्ञा श्रीश चिपळोणकर या तु.स. झोपे शाळेच्या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटाविला. द्वितीय क्रमांक हेमंत यशवंत डोळे तर तृतीय क्रमांक मेहक स्वप्नील चौधरी या विद्यार्थीनीने मिळवला. 5 वी ते 7 वी दुस-या गटात प्रथम क्रमांक सोहम ललित बहाळे या के.नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्याने पटकाविला. द्वितीय क्रमांक दिपाली नरेंद्र सरोसे, शृती उमेश पिंगळे या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक पटाकाविला. 8 वी ते 9 वी तिसर्या गटात प्रथम क्रमांक अहिल्यादेवी कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी साक्षी संजय भटकर हिने पटकाविला. द्वितीय भावेश चेतन टोंगळे तर तृतीय क्रमांक अंजली कांतीलाल कानडे हिने मिळविला.\nया वक्तृत्व स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. शुभांगी राठी, प्रा.कुंदा चौधरी, प्र.ह. दलाल, नरेंद्र महाले, प्रा.डॉ.ए.पी. पाटील, क्रांती वाघ, ऋषीकेश पवार, पौर्णिमा राणे, आनंद सपकाळे, निवृत्ती पाटील, रविंद्र पाटील, उदय जोशी, भाग्यश्री भंगाळे, सीमा भारंबे, सुनिल वानखेडे यांनी काम पाहिले. तसेच शहरातील असंख्य स्पर्धकांमधून उत्कृष्ठ स्पर्धकांची निवड करण्यात आली.\nकार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक डॉ.जगदीश पाटील, अमित चौधरी, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, अतुल चौधरी, मंगेश भावे, हर्षल पाटील, श्रीकांत जोशी, ऋषीकेश पवार, संजय ताडेकर, निलेश गुरचळ, ज्ञानेश्वर घुले आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय भटकर व प्रा.पंकज पाटील यांनी केले. आभार श्याम दुसाने यांनी मानले.\nरेडक्रॉसच्या सहाव्या ज���नेरीक मेडिकलचे महाबळ येथे उद्घाटन\nतालुक्यात 15 गावांमध्ये जलयुक्तच्या कामांना सुरुवात\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा विनयभंग\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/groupism-in-bigg-boss-marathi-house/", "date_download": "2022-12-09T08:20:00Z", "digest": "sha1:QFYDZZLOC4DK7T7BJFMFHBZHPRSUTQTE", "length": 6309, "nlines": 79, "source_domain": "hellobollywood.in", "title": "कोण आहे भांडी घाश्या पप्पू..?; Bigg Boss मराठीच्या घरात गटबाजी | Hello Bollywood", "raw_content": "\nकोण आहे भांडी घाश्या पप्पू..; Bigg Boss मराठीच्या घरात गटबाजी\nin Trending, TV Show, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n आठवडाही झाला नाही तोच बिग बॉस मराठीचं घर रोज नवनवीन गोष्टींमुळे दणाणताना दिसत आहे. रोज नवे टास्क, रोज नवे ट्विस्ट आणि रोज नवीन भांडणं हे तर ठरलेलेच आहे. पहिला दिवससुद्धा या स्पर्धकांनी सोडला नाही आत्ता बोला. त्यामुळे असं वाटतंय कि, बिग बॉस मराठीचे हे चौथे पर्व भांडण आणि तंटे याचसाठी सुरु केले आहे. सध्या या घरात ‘पप्पू’ कोण आहे याचा शोध सुरु आहे. होय. तुम्ही बरोबर वाचलात. पप्पू. बरं नुसता पप्पू नाही तर भांडी घाश्या पप्पू.\nआजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत हे मिळून कोणा एका सदस्यबद्दल गॉसिप करताना दिसणार आहेत. या घरामध्ये काही दिवसांत तयार झालेले ग्रुप वेगवेगळ्या स्पर्धकांबद्दल गॉसिप करताना दिसतात. आजच्या भागातही असेच काहीसे होणार आहे. या चौघांच्या ग्रुपमध्ये अशी चर्चा सुरु आहे ज्यामध्ये अपूर्वाचं म्हणणं असं आहे कि, ‘माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे.’ त��यावर अक्षय म्हणतो कि, चूक आहेस तू साफ सफाई देऊया… कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे ‘भांडी घाश्या’ बनवू त्याला. यावर पुन्हा अपूर्वा आणि रोहित प्रतिक्रिया देताना दिसतात.\nदरम्यान अपूर्वा म्हणते कि, ‘हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो.’ आता प्रश्न उरला कि, हा आयत्या बिळावर नागोबा, भांडीघाश्या पप्पू आहे तरी कोण… कोण आहे हा ‘भांडीघाश्या’.. कोण आहे हा ‘भांडीघाश्या’.. तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का.. तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का.. तर आजच्या भागात या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही मिळेल. याशिवाय सदस्यांमध्ये अजून काय काय चर्चा झाल्या.. तर आजच्या भागात या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाही मिळेल. याशिवाय सदस्यांमध्ये अजून काय काय चर्चा झाल्या.. कोण कोणाबद्दल मागून काय काय बोललं… कोण कोणाबद्दल मागून काय काय बोललं… कोण कोणाशी का भांडलं.. कोण कोणाशी का भांडलं.. हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड पहावा लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/09/02/baai-gupchup-doctor-kade-aali/", "date_download": "2022-12-09T09:44:56Z", "digest": "sha1:MYSO7EMSH6YHZZRL3ZSFKRYHQXGF4RWA", "length": 19068, "nlines": 122, "source_domain": "live29media.com", "title": "बाई गुपचूप डॉक्टर कडे आली… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nबाई गुपचूप डॉक्टर कडे आली…\nनेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया \nविनोद १- बँकेत बंड्याने एका म्हाताऱ्याला धक्का दिला. म्हातारा तोल जाऊन पडता पडता वाचला. आजुबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावले.\nएकाने विचारलं, ” काका, कसा काय तोल गेला तुमचा\nम्हातारा रागाने लाल होत बंड्याकडे बोट दाखवून म्हणाला, ” या गाढवाला माझा बॅलन्स चेक कर म्हणून सांगितलं\nतर याने मला धक्का दिला\nविनोद २- नर्स एका इंजिनीअरला : हळुवार श्वास आत घे आणि बाहेर सोड….असं ३ वेळेस कर…\nइंजिनीअर : बर… नर्स : आता सांग काय जाणवत आहे\nइंजिनीअर : तुझा बॉडी स्प्रे खूप झक्कास आहे गं” 😂😂😂😂\nविनोद ३- एकदा बंड्याचे वडील बंड्याला घेऊन प्राणिसंग्रहालय पाहायला जातात…..\nवाघाच्या पिंजर्याजवळ जाताच ते बंड्याला म्हणतात, “बघ तो वाघ किती भयानक आहे. किती हिंस्र आहे.”\nबंड्याच्या चेहर्यावर अगदी गंभीर भाव असतात. तो थोडा वैतागतो मनातून आणि शेवटी पप्पांना प्रश्न करतो.\nबंड्या : पप्पा, जर तो वाघ पिंजर्यातून बाहेर आला आणि त्याने तुम्हाला खाल्लं… पप्पा : …तर मग\nबंड्या : मी किती नंबरच्या बसने घरी जाऊ\nविनोद ४-एक माणूस मानसोपचार तज्ञाकडे जातो …..डॉ : बोला काय त्रास आहे तुम्हांला पेशंट : डॉ . मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे.\nमी रात्र भर उठून बघतो, पण तीथे कोणी नसतं…….डॉ : ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपाला या,\nम्हणजे मला योग्य निदान करता येईल…….पेशंट : ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल \nडॉ : गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार…….पेशंट-ठीक आहे डाँ, मी उद्या पासून येतो.\nपुढे एक वर्षांनी तो पेशंट डाँक्टर ना रसत्यात भेटतो……डॉ – अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी….पेशंट – डॉ . त्याच दिवशी मी मित्रांसोबत बार मध्ये बसलो. त्यांनी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो.\nडॉ : काय सल्ला दिला……..पेशंट : मित्र म्हणाले, डॉ ला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली,\nत्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले……सारांश\nडॉ किंवा वकील यांच्या कडे गरजे नुसार जरूर जा पण बाकी प्रश्न मित्रांसोबत टेबलवर बसून सुटतात. 😜\nविनोद ५-नारायणराव पत्त्याच्या जुगारात पाच लाख रुपये हरले.. त्या धक्क्याने हार्ट अ टॅक येऊन त्यांचा जागेवरच मृ त्यू झाला… त्यांच्या मित्रांना धडकी भरली. “वहिनींना सांगायचं कसं \nअखेर लक्ष्मणराव म्हणाले “मी सांगतो, द्या इकडे फोन”. लक्ष्मणरावांनी वहिनींना फोन लावला, “हां वहिनी, मी लक्ष्मण बोलतोय”. लक्ष्मणरावांनी वहिनींना फोन लावला, “हां वहिनी, मी लक��ष्मण बोलतोय\n” लक्ष्मीबाई म्हणाल्या. ” काही नाही, नारायणराव पत्त्यात दोन लाख रुपये जिंकलेत” “अय्या, खरंच काय.. येऊ द्या घरी, दृष्टच काढते बाई त्यांची” “अय्या, खरंच काय.. येऊ द्या घरी, दृष्टच काढते बाई त्यांची\n” नाही वहिनी, नंतर काय झालं, ते पाच लाख रूपये हरलेही ”. “काय, पाच लाख घालविले ”. “काय, पाच लाख घालविले ” लक्ष्मीबाई कडाडल्या “त्यापेक्षा उलथून का गेले नाहीत \n“तेच झालंय सांगायला फोन केला होता, लक्ष्मणराव उत्तरले\nविनोद ६- एक 92 वर्षाच्या आजोबांना फोन आला……\n” सर स्टेट बैंकेचा म्युचुअल फंड घ्या. पाच वर्षात भाव डबल होतील.\nआजोबांनी जबरदस्त उत्तर दिलं…\n मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे की जिथं मी केळं सुद्धा कच्चे खरेदी करत नाही. 😂😂🤣\nविनोद ७- एका मंदिरा समोर एक गाय , एक म्हैस आणि एक रेडा चरत होते ….\nमंदिरा मधुन बाहेर येणारे काही लोक गाईला हात लावून नमस्कार करून पुढे जात होते ….\nते पाहून म्हैस रेड्याला म्हणाली, गाईला सगळे हात लावतात पण मला का रे कोणी हात लावत नाही ..\nरेडा म्हणाला : ओऽऽऽऽ मॅडम…. तुमचा हिरो इथे असताना तुम्हाला हात लावायची हिम्मत आहे का कोणाच्यात..\nविनोद ८-स्कुटी घेऊन घरी जात असताना IB ” ची एक बाटली घेतली, विचार केला घरात बसून घ्यायची. अचानक माझ्या डोक्यात विचार आला,\nजर रस्त्यात स्कुटी पडली आणि बाटली तुटली तर घर जाऊन काय पिऊ\nलगेच स्कुटी रस्त्यात थांबवली, बाटली काढली आणि पूर्ण पिऊन घेतली…👍 तुम्हाला खरं नाही वाटणार..😊\nमाझा निर्णय बरोबर होता, नंतर घरी जाता जाता स्कुटी ५ वेळा पडली 🤦🏻♂😂🤣\nविनोद ९- एकदा ITI च्या सर्व प्राध्यापकांना एका विमानात बसवले जाते ………… आणि नंतर घोषित केले जाते की\n“या विमानाची निर्मिती आपल्याच विद्यार्थ्यांनी केली आहे.” तेव्हा सगळे प्राध्यापक घाबरुन खाली उतरले.\nपरंतु प्राचार्य आतच बसून राहिले …. सर्व प्राध्यापक – “सर तुम्हाला भीती नाही वाटत”\nप्राचार्य – “बिलकुल नाही ……. माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे …………\nहे विमान चालूच होणार नाही…….” 😜😜😜\nविनोद 10- एक कॉ ल गर्ल रडत रडत सोन्याच्या घरून बाहेर आली… शेजारच्या चा वट काकू तिला विचारतात….\nकाकू- काय ग का रडतेस पैसे नाही दिले का त्याने…\nकॉ ल गर्ल- अहो काकू… पैसे तर नाहीच दिले आणि अजून माझ्याच दुधाची चहा करून पण पिला…\nकाकू बे शुद्ध 🤣🤣🤣🤣🤣\nविनोद 11- एक पिंकी ��ल्लीतून सायकल वर घरी जात असतो….\nअचानक वरून पिंकीच्या अंगावर वापरलेले कं’डम येऊन पडते…..\nपिंकी जोर-जोरात शिव्या देते… बाजूचे काका तिला विचारता….\nकाका- काय झालं गं पिंकी- अहो काका…. हा कसला न्याय आहे कि केळे कोणी दुसरी खातेय\nआणि सालटे माझ्या नशिबात येत आहे…..😂😂😂\nविनोद १२- एकदा 2 कॉ ल गर्ल चा वट गप्पा मारत होत्या…\nपिंकी- अगं कस्टमर आला वाटत\nराणी- तुला कस समजलं ग\nपिंकी- अगं मला बाबु रावचा वास आला…\nराणी – (हसून) अगं पागल… मी ढेकर दिला होता 🤣🤣🤣🤣🤣\nविनोद 13 – गर्ल फ्रेंड आपल्या बॉय फ्रेंडला रोमँ टिक होऊन विचारते\nगर्ल फ्रेंड -जानू.. लग्नानंतर आपण\nदु बई मध्ये सुहा ग रा त्र करू…\nबॉय फ्रेंड जोरात हसतो… गर्ल फ्रेंड- काय झालं रे \nबॉ यफ्रेंड- अगं पागल… आपल्याला फक्त पानी काढायचं आहे तेल नाही… 🤣😛🤣\nविनोद 14- एकदा बंड्याने एक हॉ ट पोरगी पटवली…. बंड्या तिला जंगलात घेऊन गेला…बंड्याने पोरगीला ठोकायला सुरुवात केली…\nपोरगी- अरे बंड्या मी सांगतिले नाही पण मी कॉ’ल ग र्ल आहे…..एका दिवसाचे 500 रु. घेते…\nबंड्यान चुपचाप पोरगीला पैसे देतो आणि 15 मि. ठोकतो…थोड्या वेळाने बंड्या सि गा रेट पीत असतो…\nपोरगी- तुझं झालं असेल तर मला घरी सोड…बंड्या- अगं सॉरी मी पण तुला सांगायचं विसरलो की\nमी टॅक्सी ड्राइवर आहे, घरी जाण्याचे 800 रु. होतात… पोरगी बेशुद्ध 😂😂😂😂\nविनोद 15- एक चा वट बाई गु प्त रो गी डॉक्टर कडे आली…\nडॉक्टर- बाई काय प्रॉब्लेम आहे बाई- अहो डॉक्टर मला खाली अजून एक होल करून हवंय…\nडॉक्टर- वेडी झालीस का काय गरज आहे… बाई- अहो डॉक्टर….. सध्या बिजनेस खूप जोरात चालू आहे विचार करतेय\nअजून एक ब्रांच उघडून टाकू 😂😂😂😂😂 डॉक्टर बेशुद्ध\nमराठी कोड उत्तर कंमेंट करा- बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही….दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही….श्वास घेते मी पण तुम्ही नाही….ओळखा पाहू मी आहे तरी कोण\nनवरी ताई सासरी जाताना ढसा ढसा रडली…\nवहिनी आणि दिराने केला नादखुळा डान्स..\nनवरा बायको एका पार्टीमध्ये जातात…\nबॉयफ्रेंड- जानू KI SS करू का \n२ ताईचां सुंदर डान्स नक्की बघा…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lekhanisangram.com/tag/baazar/", "date_download": "2022-12-09T08:55:35Z", "digest": "sha1:63SBVZBKIHAKYFMQGCBFNN75XQZGLMJL", "length": 4178, "nlines": 57, "source_domain": "lekhanisangram.com", "title": "baazar - lekhanisangram.com", "raw_content": "\nस. न. वि. वि\nगोदा म्हातारी: भाग २\nमनात कसलातरी विचार करून तो व्यापारी तिला म्हणाला, “दहा पैशाला एक अंडं हाय म्हातारे, तेवीस अंड्यांचं दोन रुपय अन तीस पैसं हुत्यातं.” असं म्हणून त्याने खिश्यातुन दहा-दहा पैशांची चिल्लर बाहेर काढून तिच्या हातात ठेवली. “मोजून घी बाय.” “मला अडाण्याला काय जमणार हाय मोजायला तू इस्वासानं मोजून दिलं म्हंजी बास की.” असे म्हणत तिने ओंजळीत ती चिल्लर […]\nसंग्रामसिंह शिवाजी कदम कथा 3 55 sec read\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण\nध्रुवतारा: Marathi Kavita मराठी कविता\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट\nजीणे कुणास नको असते\nमला नाही जायचं सासरी| Yashoda- मराठी कथा | Kathakathan | संग्रामचा कट्टा| Sangramcha Katta\nविसरणार तर नाहीस ना रे मला मराठी कथा| मराठी कथाकथन|PROMO| संग्रामचा कट्टा| Marathi Kathakathan\nविरहाचा एक मेघ सावळा| मराठी कविता| Marathi Kavita| कवितेची लिंक Description मध्ये पहा\nव्हायरस: प्रकरण १३ . सब-वे : एक वळण December 8, 2022\nव्हायरस: प्रकरण १२. श्रीमंत दगडूशेठ तुझ्या पाठीशी आहे.\nव्हायरस: प्रकरण ११. एम आय डुईंग ग्रेट September 24, 2022\nजीणे कुणास नको असते\nबच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nतिची वटपौर्णिमा June 14, 2022\nपावसात भिजलेली एक परीराणी June 10, 2022\nडू यू लव मी \nसंग्रामसिंह शिवाजी कदम on पाडवा\nPallavi on पावसात भिजलेली एक परीराणी\nसंग्रामसिंह शिवाजी कदम on बच्चू, माझं वजन वाढलंय का रे\nCategories Select Category कथा कविता कविता व्हायरस स. न. वि. वि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2022-12-09T08:48:22Z", "digest": "sha1:LMPWMKC3XPAZ7L4DBEZ5CVZ5PPVVQJ6T", "length": 18109, "nlines": 339, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n२०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८\n९ – १९ नोव्हेंबर २०१८\nमर्यादित षटकांचे क्रिकेट (५०-५०)\nसाखळी सामने व बाद फेरी\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर २०१८ मध्ये ओमानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल. स्पर्धेतील अव्वल २ संघ २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी पात्र ठरतील तर उर्वरीत देश २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगकरता पात्र ठरतील.\nओमानने पाचही सामने जिंकून २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी बढती मिळवली.\nओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ५व्या स्थानावर\nकेनिया आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ६व्या स्थानावर\nसिंगापूर २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ३ऱ्या स्थानावर\nअमेरिका २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ४थ्या स्थानावर\nयुगांडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ मध्ये १ल्या स्थानावर\nडेन्मार्क आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ मध्ये २ऱ्या स्थानावर\nओमान ५ ५ ० ० ० १० +०.९२७ २०१९ विभाग दोनसाठी पात्र\nअमेरिका ५ ४ १ ० १ ८ +१.३८०\nसिंगापूर ५ २ ३ ० ० ४ -०.०९३ २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगसाठी पात्र\nकेनिया ५ २ ३ ० १ ४ -०.७५०\nडेन्मार्क ५ १ ४ ० ० २ -०.६६३\nयुगांडा ५ १ ४ ० ० २ -०.९०४\nओमान ५ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : केन्या, फलंदाजी.\nयुगांडा ५ गडी आणि ८२ चेंडू राखून.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.\nअमेरिका ५४ धावांनी विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : युगांडा, गोलंदाजी.\nओमान ४ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : ओमान, गोलंदाजी.\nअमेरिका १५८ धावांनी विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : केन्या, गोलंदाजी.\nअमेरिकेचा केन्यावर पहिलाच विजय.\nसिंगापूर ९४ धावांनी विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.\nओमान ३ गडी आण��� १६ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.\nकेनिया ६ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : युगांडा, फलंदाजी.\nसिंगापूर ६३ धावांनी विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : युगांडा, गोलंदाजी.\nअमेरिका १६ धावांनी विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.\nओमान ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : ओमान, गोलंदाजी.\nया सामन्याच्या निकालानंतर ओमानला २०१९ विभाग दोनसाठी बढती मिळाली.\nकेनिया १२ धावांनी विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : केन्या, फलंदाजी.\nडेन्मार्क ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.\nओमान १० गडी आणि १९६ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : युगांडा, फलंदाजी.\nअमेरिका ५ गडी आणि १४५ चेंडू राखून विजयी.\nअल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत\nनाणेफेक : अमेरिका, गोलंदाजी.\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८\nश्रीलंका वि. भारतीय महिला\nवेस्ट इंडिज वि. दक्षिण आफ्रिका महिला\nऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड महिला\nदक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे\nदक्षिण कोरिया महिला वि. चीन महिला\nऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया महिला वि. पाकिस्तान महिला मलेशियामध्ये\nऑस्ट्रेलिया वि. संयुक्त अरब अमिराती\nन्यू झीलँड वि. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका\nविश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nबांग्लादेश वि. वेस्ट इंडीज\nदक्षिण आफ्रिका वि. पाकिस्तान\nनामिबिया महिला वि. झिम्बाब्वे महिला\nथायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश\nवेस्ट इंडीज वि. इंग्लंड\nनायजेरिया महिला वि. रवांडा महिला\nन्यूझीलंड महिला वि. भारत महिला\nसंयुक्त अरब अमिराती वि. नेपाळ\nवेस्ट इंडीज महिला पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये\nदक्षिण आफ्रिका महिला वि. श्रीलंका महिला\nदक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका\nभारत महिला वि. इंग्लंड महिला\nअफगाणिस्तान वि. आयर्लंड भारतामध्ये\n२०१८-१९ ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत पात्रता\nविश्व क्रिकेट लीग विभाग दोन\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१९\nइ.स. २०१८ मधील क्रिकेट\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०२२ रोजी ०५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/encounter-between-police-and-naxalites-continue-in-jungle-area-of-gadchiroli-zws-70-3159064/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T08:27:29Z", "digest": "sha1:VUGL7KMX2MNTD6PB7F4WKX3H6KQYBCZY", "length": 19787, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "encounter between police and naxalites continue in jungle area of gadchiroli zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा अन्वयार्थ : बायडेन नीतीचा विजय\nआवर्जून वाचा राष्ट्रभाव : समाजात आदिवासी अविभाज्यच\nआवर्जून वाचा देश-काल : २०२४ साठी गिरवायचा धडा\nगडचिरोली : पोलीस नक्षल चकमक, परिसरात शोधमोहीम सुरू\nनैनेरच्या घनदाट जंगल परिसरात बुधवार रात्रीपासून पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे\nWritten by लोकसत्ता टीम\nगडचिरोली : अहेरी तालुक्यातील दामरंचा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या आशा नैनेरच्या घनदाट जंगल परिसरात बुधवार रात्रीपासून पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. चकमक परिसरात रात्रीपासून पाऊस पडत असल्याने गुरुवारी सकाळीच मोठ्याप्रमाणात पोलिस कुमक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली असून सकाळपासून पोलीस जवानांनी शोधमोहीम सुरूच केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका नक्षलवाद्यांचे शव घटनास्थळी आढळून आले असून आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. आज संध्याकाळपर्यंत पूर्ण माहिती पुढे येईल असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“तो कट उद्धव ठाकरेंनी…”; फडणवीस CM असताना शिंदेंनी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रयत्न केल्याच्या दाव्यावरुन भाजपाचा पलटवार\n चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO\nख्रिश्चन धर्मगुरुची नक्षल्यांकडून हत्या\nमान्सूनच्या तोंडावर नाले सफाईचा मुहूर्त\nनागपूर : अधिकाऱ्यांपेक्षा निवृत्त अधिकाऱ्यांचे सभासद शुल्क दुप्पट\nनागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\n“आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी का म्हणायचं” वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सयाजी शिंदेची तुफान फटकेबाजी, म्हणाले, “कोणताही पक्ष २०० वर्ष…”\nपुणे: विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली करण्याच्या स्थगितीला विरोध\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मो���ींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From नागपूर / विदर्भ\n पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार आमरण उपोषणाची मागितली परवानगी\nझटपट श्रीमंत होण्यासाठी दोन मित्रांची शक्कल; यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेत चक्क बनावट नोटा केल्या तयार\nबाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री\n‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार नाही’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट\nबुलढाणा: बाप आरोपी, आई मृत अन् मुलगा फिर्यादी; नांद्राकोळी येथील हत्याप्रकरणातील दुर्दैवी त्रिकोण\nयवतमाळ: मध काढायला झाडावर चढला अन्…\nबुलढाणा: प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना\nबुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद\n चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO\n पडळकर, खोत आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन करणार आमरण उपोषणाची मागितली परवानगी\nझटपट श्रीमंत होण्यासाठी दोन मित्रांची शक्कल; यु-ट्यूबवरून प्रशिक्षण घेत चक्क बनावट नोटा केल्या तयार\nबाळविक्रीचे ‘कर्नाटक कनेक्शन’; ३ दिवसांच्या बाळाची ५ लाखांत विक्री\n‘इतर देशांचे अनुकरण करून आपण आत्मनिर्भर होणार ना��ी’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारची नागपूरला मोठी भेट\nबुलढाणा: बाप आरोपी, आई मृत अन् मुलगा फिर्यादी; नांद्राकोळी येथील हत्याप्रकरणातील दुर्दैवी त्रिकोण\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaitelegram.com/2020/07/23/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2022-12-09T09:12:04Z", "digest": "sha1:MQ3NAFBFJCG64SPYYLREBQNPTR36WRRM", "length": 12231, "nlines": 86, "source_domain": "www.mumbaitelegram.com", "title": "ज्येष्ठ कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा- बॉम्बे हायकोर्ट – मुंबई लाइव्ह – Mumbai Telegram – Pure Mumbai News for you!", "raw_content": "\nज्येष्ठ कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा- बॉम्बे हायकोर्ट – मुंबई लाइव्ह\nPosted on July 23, 2020 Author Sachine Golegaonkar Comments Off on ज्येष्ठ कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल सादर करा- बॉम्बे हायकोर्ट – मुंबई लाइव्ह\nभीमा कोरोगाव प्रकरणातील (Bhima Koregaon case) आरोपी वरवरा राव (Varvara Rao) यांची काही दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता बॉम्बे हायकोर्टाने NIA आणि राज्य सरकारला वरवरा राव यांच्या वैद्यकिय रिपोर्ट्स सादर करावे असे निर्देशन दिले आहेत. वरवरा राव यांच्यावर सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात ( Nanavati Hospital)उपचार सुरु आहेत.\nएल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव यांची प्रकृती खालावत असून त्यांना बुद्धिभ्रम झाला आहे, असा दावा करत त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. राव सध्या ८१ वर्षांचे असून त्यांना नुकतेच नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात Taloja Jail नेण्यात हलवण्यात आले होते. तेथे त्यांच्या खालावणाऱ्या प्रकृतीबाबत चिंता वाटत असल्याचे त्यांची पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीयांनी सांगितले. ‘२८ मे रोजी राव यांना जेजे रुग्णालयात JJ Hospital बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने त्यांचे कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलणे होत असताना त्यांचा आवाज क्षीण झाला होता. ते गोंधळलेले वाटत होते आणि त्यांना बोलणे जड जात होते’, असे राव यांच्या पत्नीने ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले होते.\nहेही वाचाः- शिवसेना नेत�� नितीन नांदगावकरांना धमकीचा फोन\nदरम्यान काही दिवसांपूर्वी वरावरा राव यांची कोरोनाची चाचणी पाँझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राव सुमारे २२ महिने तुरूंगात आहेत आणि यापूर्वी त्यांनी वैद्यकीय कारणास्तव आणि सध्याच्या कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे जामीन मिळण्यासाठी विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली होती. २६ जून रोजी एनआयए कोर्टाने बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) कडक तरतुदींनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे कारण देत त्यांची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकऱणी आता बॉम्बे हायकोर्टाने NIA आणि राज्य सरकारला वरवरा राव यांच्या वैद्यकिय रिपोर्ट्स सादर करावे असे निर्देशन दिले आहेत.\n कोरोनावर नियंत्रण मिळवण्यावर पालिकेला यश\nमुंबई : हेरिटेज टूरमधून बेस्टची एक कोटी रुपयांची कमाई – Loksatta\nगेले आठ महिने दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुरातन वास्तूंचे दर्शन घडविणाऱ्या हेरिटेज टूरमधून बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. हेरिटेज टूरमधून सुमारे ७४ हजार पर्यटकांनी पुरातन वारसा वास्तूंचे दर्शन घेतले. बेस्ट उपक्रमाने पर्यटकांसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून दक्षिण मुंबईत खुल्या दुमजली बसमधून पर्यटन सेवा सुरू केली. दर शनिवार आणि […]\nमुंबई: घराच्या अंगणात दबा धरुन बसला होता बिबट्या, महिला येताच…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ – Loksatta\nअंगणात बसलेल्या महिलेला मागे बिबट्या असल्याची कल्पनाच माहिती; पायरीवर बसताच त्याने झडप घातली आणि…. मुंबईत एका वयस्कर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आरे कॉलनीत घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी महिलेने हातात असणाऱ्या काठीने बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. […]\nमुंबई : मुंबईतील कोरोना संसर्गाचं प्रमाण रोखल्याचं जगातुन कौतूक होतंय पण आता गाफील राहू नका असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीस परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिकेचे आयुक्त आय. […]\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली मुंबईची हवा इतकी का खालवली\nमुंबई: ‘मेट्रो २ ब’साठी २४ झाडांची कत्तल करणार; नानावटी रुग्णालय – वांद्रेदरम्यानच्या झाडांचा समावेश – Loksatta\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00806.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/encroachment-killed-a-young-man-found-dead-under-the-wheels-of-a-tanker/", "date_download": "2022-12-09T09:08:37Z", "digest": "sha1:RGGS7DOEIIPY73HDDASLGZB3SIHTXAQ2", "length": 7291, "nlines": 44, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अतिक्रमणाने घेतला तरूणाचा बळी; टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अतिक्रमणाने घेतला तरूणाचा बळी; टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू\nअतिक्रमणाने घेतला तरूणाचा बळी; टँकरच्या चाकाखाली सापडून मृत्यू\nअहमदनगर- श्रीरामपूर शहरातील संगमनेररोडवरील नगर परिषदेच्या बंद पडलेल्या नाक्यासमोर रस्त्यावर थांबलेल्या वाहन चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने त्या दरवाजाच्या धक्का लागून फोटोग्राफर तरुण रस्त्यावर पडला. पाठिमागून येणार्या दुधाच्या टँकरच्या चाकाखाली आल्याने त्या फोटोग्राफर तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संतोष दत्तात्रय राजगुरु (वय 23) असे मयत तरूणाचे नाव आहे.\nयाप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुन्हा एकदा या रस्त्यावरील अतिक्रमणाने बळी घेतल्याने प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त केला जात आहे.\nश्रीरामपूर शहरातील संगमनेररोडवरील नगर परिषदेच्या बंद पडलेल्या नाक्यासमोर रस्त्यावर थांबलेल्या एमएच 19 एस 4432 या क्रमांकाच्या महिंद्रा पीकअप चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने पाठिमागून दुचाकीवरून येत असलेला संतोष दत्तात्रय राजगुरु (वय 23) हा तरुण दरवाजाच्या धक्क्याने रस्त्यावर पडला. त्या दरम्यान पाठिमागून येत असलेल्या एमएच 17 बीवाय 7131 क्रमांकाच्या दुधाच्या टँकरच्या मागील चाकाखाली सापडल्याने संतोष दत्तात्रय राजगुरू याचा जागीच मृत्यू झाला.\nत्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेची माहिती पोलिसांना तातडीने देण्यात आली. त्यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. वांढेकर, लाला पटेल, पोलीस नाईक राशिनकर, यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून दुधाचा टँकर ताब्यात घेतला. तसेच तेथे पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.\nसदरचा आपघात हा संगमनेर रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमामुळे झाला असून. अतिशय वर्दळीचा हा रस्ता असतांना देखील. सदर रस्त्यावरील अनेक व्यापारी तसेच गॅरेज व्यावसायिकांनी, आपले दुकाने 10 ते 15 फूट पुढे आणल्याने त्यांच्याकडे येणारे ग्राहक हे रस्त्यावर गाड्या लावत असतात. तसेच प्रवासी वाहतूक करणार्या गाड्याही रस्त्यावर तासन तासन अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. यापूर्वी देखील अनेक अपघात होऊन.\nअनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तरी देखील याची कोणत्याही प्रकारची दाखल प्रशासनने न घेतल्याने. संतोष राजगुरू याला आपले प्राण गमवावे लागले. अनेकांने प्राण जात असतानाही नगरपालिका अजूनही शांतच आहे. शहरातील अनेक अतिक्रमणे काढा असे सांगितल्यानंतरही दोन दिवस थातुरमातुर कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमणे जैसे थे \nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AF-%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2022-12-09T10:21:42Z", "digest": "sha1:ZPNMY6ERHWXPTA4CN6GL45RZIMVWR3HM", "length": 21296, "nlines": 369, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८० - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१.१तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तान\n१.२तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि पाकिस्तान\n१.३तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान\n१.४तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तान\n१.५तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तान\n१.६तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तान\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८०\nतारीख २१ नोव्हेंबर १९७९ – ३ फेब्रुवारी १९८०\nसंघनायक सुनील गावसकर (१ली-५वी कसोटी)\nग���ंडप्पा विश्वनाथ (६वी कसोटी) आसिफ इकबाल\nनिकाल भारत संघाने ६-सामन्यांची मालिका २–० जिंकली\nसर्वाधिक धावा सुनील गावसकर (५२९) वसिम राजा (४५०)\nसर्वाधिक बळी कपिल देव (३२) सिकंदर बख्त (२५)\nपाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७९-फेब्रुवारी १९८० दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली.\nतीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तान[संपादन]\nपार्थसारथी शर्मा १/४४ (१८ षटके)\nवसिम राजा ३/३८ (१८ षटके)\nरवि शास्त्री ३/७६ (२७ षटके)\nवसिम राजा २/४ (३ षटके)\nसवाई मानसिंग मैदान, जयपूर\nतीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि पाकिस्तान[संपादन]\nभारतीय बोर्ड अध्यक्ष XI\nयोगराजसिंह ३/२९ (१५ षटके)\nमोती बाग मैदान, बडोदा\nनाणेफेक: भारतीय बोर्ड अध्यक्ष XI, क्षेत्ररक्षण.\nपावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.\nतीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान[संपादन]\n२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९७९\nअब्दुर राकिब ४/६८ (२४ षटके)\nमदनलाल १/१२ (४ षटके)\nसिकंदर बख्त ३/४६ (१२ षटके)\nसुनील वॅल्सन ३/२७ (८ षटके)\nगांधी क्रीडा संकुल मैदान, अमृतसर\nतीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तान[संपादन]\nधीरज परसाणा ३/१०२ (३० षटके)\nवसिम बारी १/११ (३ षटके)\nयजुर्वेन्द्रसिंग २/७४ (१६ षटके)\nअस्लम संजारानी १/४१ (१० षटके)\nतीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तान[संपादन]\nप्रणव नंदी १/३७ (७ षटके)\nसिकंदर बख्त ४/१२ (५.४ षटके)\nमजिद खान ४/१७ (६ षटके)\nपाकिस्तान १ डाव आणि २१९ धावांनी विजयी.\nतीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तान[संपादन]\nश्रीनिवासराघवन वेंकटराघवन २/४९ (२० षटके)\nइम्रान खान ४/८० (१८.३ षटके)\nवासुदेवन ३/५१ (१९ षटके)\nएहतेशमुद्दीन १/४ (४ षटके)\nलाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद\nमुदस्सर नझर १२६ (३३७)\nदिलीप दोशी ३/१०२ (५२.३ षटके)\nसुनील गावसकर ८८ (२१९)\nइम्रान खान ४/५३ (२८.४ षटके)\nझहिर अब्बास ३१* (९८)\nशिवलाल यादव १/२० (११ षटके)\nकर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूर\nरॉजर बिन्नी (भा) आणि एहतेशमुद्दीन (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.\nवसिम राजा ९७ (१७४)\nकपिल देव ५/५८ (२३.५ षटके)\nसुनील गावसकर ३१ (५१)\nसिकंदर बख्त ८/६९ (२१ षटके)\nवसिम राजा ६१ (१२१)\nकपिल देव ४/६३ (२२.५ षटके)\nदिलीप वेंगसरकर १४६* (३७०)\nसिकंदर बख्त ३/१२१ (३८ षटके)\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nकपिल देव ६९ (७९)\nसिकंदर बख्त ५/५५ (२२.१ षटके)\nअब्दुल कादिर २९* (१०४)\nशिवलाल यादव ३/११ (८ षटके)\nसुनील गावसकर ४८ (१०७)\nइक्बाल कासिम ६/४० (२८.५ षटके)\nजावेद मियांदाद ६४ (१२६)\nकरसन घावरी ४/६३ (१८ षटके)\nभारत १३१ धावांनी विजयी.\nकरसन घावरी ४५* (९२)\nएहतेशमुद्दीन ५/४७ (२६.४ षटके)\nवसिम राजा ९४* (१२४)\nकपिल देव ६/६३ (२८ षटके)\nसुनील गावसकर ८१ (१५०)\nवसिम राजा १/२५ (९ षटके)\nमजिद खान ५६ (९०)\nकपिल देव ४/९० (१९ षटके)\nसुनील गावसकर १६६ (३७३)\nइम्रान खान ५/११४ (३८.२ षटके)\nवसिम राजा ५७ (६६)\nकपिल देव ७/५६ (२३.४ षटके)\nचेतन चौहान ४६* (६१)\nभारत १० गडी राखून विजयी.\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास\nसंदीप पाटील (भा) याने कसोटी पदार्पण केले.\n२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८०\nसंदीप पाटील ६२ (९६)\nइम्रान खान ४/६७ (३३ षटके)\nतसलिम आरिफ ९० (२६८)\nकपिल देव २/६५ (२६ षटके)\nकरसन घावरी ३७* (९९)\nइम्रान खान ५/६३ (२३.५ षटके)\nजावेद मियांदाद ४६ (८८)\nदिलीप दोशी २/४६ (२० षटके)\nतसलिम आरिफ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९ · २०१९-२०\n१९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७ · २०२०-२१\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८ · २०२१-२२\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६ · २०१९-२० · २०२२\n१९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००५ · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८ · २०१९-२० · २०२१-२२\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९ · २०१९-२० · २०२१-२२\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९\n१९८७ · १९८९-९० · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०२१ · २०२३\nइ.स. १९७९ मधील क्रिकेट\nइ.स. १९८० मधील क्रिकेट\nपाकिस्तान क्रिकेट संघाचे भारत दौरे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२१ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sabtechtalk.com/elon-musk-decided-restore-suspended-accounts-twitter-72-percent-users-agreed-for-amnesty/", "date_download": "2022-12-09T09:06:50Z", "digest": "sha1:B344OQ3MCX5OXBC47JAXSGUIOLP56ZAV", "length": 9544, "nlines": 155, "source_domain": "sabtechtalk.com", "title": "Elon Musk Decided Restore Suspended Accounts Twitter 72 Percent Users Agreed For Amnesty | SABTechTalk", "raw_content": "\nTeam India: श्रीलंका, न्यूझीलंड त्यानंतर ऑस्ट्रेलिया; भारताचं पुढील तीन महिन्यांचं वेळापत्रक जाहीर\nElon Musk on Ban Accounts : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk ) यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. आता एलॉन मस्क यांनी बॅन अकाऊंटबाबत ( Twitter Ban Accounts ) मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवरील बॅन अकाऊंटवरील बंदी (Twitter Suspended Accounts) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटर पोलवरून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरवर पोल घेत युजर्सला विचारलं होतं की, बॅन अकाऊंटवरील बंदी हटवावी की नाही. या पोलला 70 टक्के युजर्सने हो असं उत्तर दिलं आहे. त्यानंतर मस्क यांनी बॅन अकाऊंटवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.\nमस्क यांनी यासंदर्भात एक ट्विट करत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जनतेने आपला कौल दिला आहे. पुढील आठवड्यापासून ‘माफी’ला सुरूवात होईल.’ याचा अर्थ पुढील आठवड्यापासून गंभीर चूक किंवा कायदा न मोडणाऱ्या ट्विटवर अकाऊंटवरील बंदी हटवण्यास सुरुवात केली जाणार आहे.\nमस्क यांनी मतदान घेत विचारला प्रश्न\nएलॉन मस्क यांनी बुधवारी (23 नोव्हेंबर) ट्विटरवर एक प्रश्न विचारला की, ‘मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने इतर निलंबित केलेल्या अकाऊंटना माफी द्यावी की नाही. जर त्यांनी कायदा मोडला नसेल किंवा गंभीर स्पॅममध्ये गुंतले नसेल तर त्यांचं अकाऊंट पुन्हा सुरु करावं का\nएलॉन मस्क यांच्या ट्विट पोलवरील प्रश्नावर अनेक युजर्सने मतदान केलं. या पोलवरील मतदानाच्या निकालांनुसार, 72.4 टक्के लोक म्हणाले की, जर त्यांनी कायदा मोडला नसेल किंवा गंभीर चूक क���ली नसेल तर ट्विटरने निलंबित केलेल्या अकाऊंटना पुन्हा परवानगी दिली पाहिजे. तर 27.6 टक्के लोकांनी याच्या विरोधात मतदान केलं\nट्रम्प यांचंही ट्विटर अकाऊंटवरील बंदीही हटवली\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट जानेवारी 2021 मध्ये यूएस कॅपिटल येथे झालेल्या दंगलीनंतर निलंबित करण्यात आलं होतं. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरील बंदी हटवून ते पुन्हा रिस्टोर गेलं. यासाठीही मस्क यांनी पोल घेतला होता.\nICMR Cyber Attack : एम्स (AIIMS) हॉस्पिटलच्या वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता भारतीय वैद्यकीय संशोधन …\nYoutube Top 10 List 2022 : गुगलने (Google) 2022 या वर्षातील यूट्यूबवर (YouTube) सर्वाधिक लोकप्रिय …\nInfinix Zero 5G 2023 : मोबईल उत्पादक कंपनी Infinix ने आपला Zero 5G मोबाईल फोन …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/01/chandrapur_8.html", "date_download": "2022-12-09T08:47:14Z", "digest": "sha1:DDR4JAIA5PPA2XQ2AWWGKTSX32KMWLTS", "length": 14769, "nlines": 73, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / चंद्रपूर जिल्हा / देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज #chandrapur\nदेशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज #chandrapur\nBhairav Diwase रविवार, जानेवारी ३०, २०२२ चंद्रपूर जिल्हा\nखासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे प्रतिपादन\nचंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मोठे योगदान आहे. संपूर्ण जगाला त्यांनी शांती आणि अहिंसेचा मूलमंत्र दिला. अशा थोर महापुरुषांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.\nचंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (ता. ३०) महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सेवादलचे अध्यक्ष नंदू खनके यांची उपस्थिती होती.\nरितेश (रामू) तिवारी यांनी, महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी खर्ची घातले आहे. देशाच्या स्वातंत्र लढ्यातही मोठे योगदान आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ��ा शस्त्रांचा वापर करून जग जिंकता येते, हे महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यामुळेच महात्मा गांधी देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात पुज्यनीय असल्याचे सांगितले.\nचंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शांतता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांचे आवडते भजन सादर करण्यात आले. तसेच सामूहिक प्रार्थना करून, सांप्रदायिक सदभावनेची शपथ घेण्यात आली. दोन मिनिटे मौन धारण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nकार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, नरेंद्र बोबडे, राजेश अडूर, कुणाल चहारे, प्रसन्ना शिरवार, गोपाल अमृतकर, नौशाद शेख, पप्पू सिद्दीकी, सलिम शेख, श्यामकांत थेरे, स्वाती त्रिवेदी, केतन दुर्सेलवार, कासिफ अली यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nदेशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on रविवार, जानेवारी ३०, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. स��धीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalsports.com/dabang-delhi-beat-telugu-titans-34-33-exciting-match-5181", "date_download": "2022-12-09T09:35:41Z", "digest": "sha1:G4WQBKHNXIHB4LFGXOTLP2ZNKDK5BO5M", "length": 9375, "nlines": 111, "source_domain": "www.sakalsports.com", "title": "Pro Kabaddi : संघर्षपूर्ण लढतीत दबंग दिल्लीची एका गुणाने सरशी - Dabang Delhi beat Telugu Titans by 34-33 in Exciting match | Sakal Sports", "raw_content": "\nPro Kabaddi : संघर्षपूर्ण लढतीत दबंग दिल्लीची एका गुणाने सरशी\nPro Kabaddi : संघर्षपूर्ण लढतीत दबंग दिल्लीची एका गुणाने सरशी\nप्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाच्या चौथ्या दिवशी संघांचे परस्परविरोधी विजय बघायला मिळाले. पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने यूपी योद्धा संघावर 48-17 असे एकतर्फी वर्चस्व राखले; तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली दंबगला तेलुगू टायटन्स संघाने झुंजवले. दिल्लीला अवघ्या एका गुणाने विजय मिळविता आला. तेलुगू संघाचा हा तिसरा पराभव होता.\nहैदराबाद ः प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमाच्या चौथ्या दिवशी संघांचे परस्परविरोधी विजय बघायला मिळाले. पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने यूपी योद्धा संघावर 48-17 असे एकतर्फी वर्चस्व राखले; तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली दंबगला तेलुगू टायटन्स संघाने झुंजवले. दिल्लीला अवघ्या एका गुणाने विजय मिळविता आला. तेलुगू संघाचा हा तिसरा पराभव होता.\nतेलुगू संघाकडून आज महाराष्ट्राचे सूरज आणि सिद्धार्थ देसाई बंधू एकत्र खेळले. दोन्ही भावांत मोठ्याने दंबगगिरी दाखवली; पण छोट्यास अजून लय गवसली नाही. सूरजच्या तुफानी खेळाने तेलुगूने विजयाला गवसणी घातली होती, पण निर्णायक क्षणी त्याला बाहेर बसवण्याचा निर्णय अनाकलनीय ठरला. दिल्लीने याचा फायदा उठवून एका गुणाने सरशी साधली. सूरजने 15 लढतींत 18 गुणांची नोंद केली. सिद्धार्थला 8 गुण मिळवता आले. पकडीत विशाल भारद्वाज चमकला; पण दिल्लीच्या संयमाने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दिल्लीकडून नवीनकुमारने 14, तर चंद्रन रणजितने 6 गुणांची कमाई केली. चढाई आणि पकडीच्या खेळात फारसा फरक नसला, तरी दिल्लीने नोंदविलेला सामन्यातील एकमात्र लोण त्यांच्या विजयात निर्णायक ठरला.\nगतमोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवत मोठी भरारी घेणाऱ्या यूपी योद्धाला सातव्या मोसमात सलामीलाच मोठा पराभव सहन करावा लागला. बंगाल वॉरियर्सने 48-17 अशा फरकाने हा सामना जिंकला.\nप्रो-कबड्डीच्या इतिहासात दोन वर्षांपूर्वी सर्वांधिक बोली लागलेला मोनू गोयत यंदा यूपीमधून खेळत आहे; पण आजच्या सलामीत तो प्रभावहीन ठरला. त्याचवेळी बंगालचा हुकमी खेळाडू मनिंदर सिंगने नऊ गुण मिळवले असले, तरी त्यांच्या संघातील इराणच्या महंमद नबीबक्षने सुपर टेनची कामगिरी बजावली.\nयूपी योद्धाचा संघ भरवशाचा खेळाडू रिशांक देवाडिगाच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला होता, त्यामुळे चढाईची सर्व जबाबदारी मोनू गोयतवर होती. त्याचबरोबर गतमोसमात गाजवणारी बचावटू नितीश कुमारला पकडींमध्ये अवघे तीनच गुण मिळवता आले. त्यामुळे यूपीचा संघ आक्रमण आणि बचाव या दोन्ही पातळ्यांवर कमकुवत ठरला. त्यांना चार लोण स्वीकारावे लागले.\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00807.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2022-12-09T09:53:30Z", "digest": "sha1:GSUMRPE6FCWXDDLKCV7TKDY3NBBIDMFA", "length": 6830, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोष्ट धमाल नाम्याची (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोष्ट धमाल नाम्याची (चित्रपट)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nअशोक सराफ, जयश्री टी., कुलदीप पवार, सुधीर जोशी\nशंकर वैद्य, शांताराम नांदगावकर, सुधीर मोघे\nआशा भोसले, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी, दिलराज कौर, अजित कडकडे\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९८४ मधील मराठी चित्रपट\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०२२ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00808.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7", "date_download": "2022-12-09T09:33:33Z", "digest": "sha1:YB77IDFEQUTROU4BPNNB7Q5LYKUTI5QM", "length": 12859, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:संतोष दहिवळ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n५विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण\n(सदस्य चर्चा:सांगकाम्या संतोष या पानावरून पुनर्निर्देशित)\nसृजन आणि सर्जन यांतील फरक मला माहीत नाही. कदाचित संस्कृतमध्यॆ हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे असतील. पण मराठीत त्यांचे व्यावहारिक उपयोग वेगवेगळे आहेत. जे आपोआप (निसर्गत:च) होते ते सृजन, आणि जे प्रयत्नपूर्वक निर्माण करावे लागते ते सर्जन. .... ज (चर्चा) २१:२१, १९ मार्च २०१८ (IST)Reply[reply]\nइतरत्र याविषयी मिळालेली माहिती -\nसृजन आणि सर्जन हे दोन्ही शब्द सृज् या संस्कृत धातूपासून तयार होतात. संस्कृत व्याकरणानुसार सृज् धातू दोन प्रकारे वापरला जातो. (या प्रकारांनुसार धातूंचे गण म्हणजे समूह केलेले आहेत. त्यात सृज् धातू पहिल्या गणात आहे. तसाच तो सहाव्या गणातही आहे.) सृजति आणि सर्जती अशी दोन्ही रूपे संस्कृत भाषेत आहेत. सृज् म्हणजे स्वत: निर्माण होणे. त्यापासूनच सृष्टी हाही शब्द मिळतो. सृष्टी आपोआप निर्माण झाली. सर्जन शब्दाला आपण वि हा उपसर्ग लावून विसर्जन हा शब्द तयार करतो. तसा विसृजन हा शब्द आपण वापरत नाही. सृजन व सर्जन यात फरक दाखवायचा असेल तर कवीला सर्जनशील म्हणावे आणि कवितेचे सृजन झाले असे म्हणावे. स्वत: प्रकट होणे या अर्थाने सृजन व दुसर्या कुठल्या घटकाच्यामुळे निर्माण होणे हे सर्जन. सर्जन हे केले जाणारे तर सृजन हे होणारे. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:११, १९ मार्च २०१८ (IST)Reply[reply]\nविकिपीडियाकडून आज मला मिळालेला सजगता संदेश संतोष दहिवळ (चर्चा) २३:५३, ३ मे २०१८ (IST)Reply[reply]\nम���ाठी विकिपीडियावर, मागील एक वर्षापासून अक्रिय सांगकाम्यांची, 'सांगकाम्या खूणपताका' काढण्याचे धोरण विकिपीडिया समाजाने बहुमताने मंजूर केले आहे. यानुसार, मागील एक वर्षापासून ज्या सांगकाम्यांनी एकही संपादन केले नाही अश्यांची 'सांगकाम्या खूणपताका' काढण्यात येत आहे.\nआपण वापरत असणारा सांगकाम्या या धोरणात बसतो.म्हणून हा संदेश आपणास पाठविण्यात येत आहे.\nजर आपणास खूणपताका पूर्ववत ठेवायची असेल किंवा नसेल तर कृपया येथील प्रचालकांना तशी इथे सूचना द्यावी.\nआपल्यातर्फे कोणतीही सूचना ७ दिवसात न आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती.\nटायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:५१, २५ सप्टेंबर २०१८ (IST), प्रचालक, मराठी विकिपीडिया.Reply[reply]\nविकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण[संपादन]\n गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.\nमी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.\nआपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.\nविकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (चर्चा) (आयोजक)\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०२२ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00808.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_94.html", "date_download": "2022-12-09T09:45:01Z", "digest": "sha1:2DEERPSXHZROD4YAWSU7ZSE6QDSLNSRC", "length": 10762, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "मुस्लिम पर्सनल लॉ | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - मौलाना सरूद्दिन इस्लाही\nभाषांतर - हुसेन चांद खान पठान\nकायदा मानवी जीवनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत असो, मानव आणि मानवी सभ्यतेसाठी त्याची आवश्यकता महत्त्वाची असते. त्याच्या अभावी मानवाचे श्रेष्ठत्व कायम राहू शकत नाही आणि सभ्यतेचे अस्तित्वही शिलक राह शकत नाही. कायद्यामुळे मानवी समूहाचे समाजामध्ये रूपांतर होते. कायद्यामुळे लोकांच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि सामूहिक जीवनास शक्ती प्राप्त होते. अत्याचार आणि समाजविघातक दुष्कृत्यामुळे होणाऱ्या विनाशापासून समाजाला कायद्यामुळे संरक्षण मिळते, न्याय आणि शांती लाभते. मानवी सभ्यतेच्या वृद्धीस कायद्यामुळे संधी प्राप्त होते. कायद्याची पकड जर नसेल तर सर्वत्र अराजक पसरेल. म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि कायदाविषयक संस्थांची स्थापना या समाजाची अपरिहार्यता आहेत.\nआयएमपीटी अ.क्र. 131 पृष्ठे - 104 मूल्य - 6 आवृत्ती - 1 (2007)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची ��णि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00808.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95/", "date_download": "2022-12-09T10:09:32Z", "digest": "sha1:BDSO6ZSYPIN7CRDOI3MS52MHJE5ZPGJP", "length": 7519, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "5 संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवागनी – Janshakti Newspaper", "raw_content": "\n5 संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवागनी\n5 संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवागनी\nजळगाव : शहरातील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आवारात असलेल्या जनकल्याण समितीच्या भोजन वाटप कक्षाजवळील सुकलेल्या झाडाची फांदी अचानक कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने तर संतप्त जमावाने जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनाची तोडफोड केली होती. याप्रकरणी गुरूवारी अटक केलेल्या पाचही संशयितांना शुक्रवारी न्या. रा.शा.भाकरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पाचही संशयितांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nसंशयितांना न्यायालयात केले हजर\nसंगिता प्रविण सोनवणे (वय 32) रा.तुकाराम वाडी यांच्या डोक्यावर सुकलेल्या झाडाची फांदी त्यांच्या कोसळली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने आराडाओरड करीत जिल्हा शल्यचिकीत्सक भामरे यांची कॅबीनची तोडफोड केली. खुर्च्या, टेलीफोन, टेबल इतर मशीनची नासधूस केली होती. या तोडफोडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी विक्की शंकर चौधरी व नितीन राजेंद्र चौधरी या संशयितांना दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. तर गुरूवारी सायंकाळी ईश्वर रामप्रसाद परदेशी, चंद्रकांत ज्ञानेश्वर पाटील, अजय अरूण मराठे, नितीन राजू माळी, गणेश जितेंद्र भावसार सर्व रा. तुकारामवाडी या पाच संशयितांना अटक केली होती.\n५१ हजाराची अवैध वनसंपदा केली जप्त\nनशिराबाद जवळ बसची मार्शल गाडीला धडक\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T10:24:40Z", "digest": "sha1:GI3LRRTSTUJWEBFWPU23JX3T5GZOD4BM", "length": 18105, "nlines": 93, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "महसूल दिन - नाशिक जिल्ह्याचा आढावा - India Darpan Live", "raw_content": "\nमहसूल दिन – नाशिक जिल्ह्याचा आढावा\nनाशिक जिल्हा महसूल प्रशासनाद्वारे सन २०१९-२० या वर्षांमध्ये जी महत्त्वाची कामे पार पाडण्यात आली. त्यांचा महसूलदिनाच्या निमित्ताने घेतलेला हा धांडोळा\nसूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)\nमागील वर्षी जिल्ह्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या १५७ टक्के पाऊस झाल्याने नांदूरमधमेश्वर येथून आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत माेठा विसर्ग होऊनही योग्य नियोजनामुळे मनुष्यहानी टाळण्यात बऱ्यापैकी यश आले. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामे केले गेले आणि ६,८२,२४३ शेतकऱ्यांना ५७८ कोटी रुपये नुकसानभरपाई थेट बँक खात्याद्वारे अदा करण्यात आली. जिल्ह्यातील ४,५८,६६७ शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून २७३ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले.\nजिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील रेशनकार्डधारकांना विविध योजनांचे गेल्या वर्षभरात एकूण २०५३८ मेट्रिक टन धान्य वाटप केले. तसेच जिल्ह्यात एकूण १३ शिवभोजन केंद्राची सुरुवात करून गरीब व गरजू नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ देण्याची कार्यवाही पार पडली.\nप्रशासनाच्या निवडणूक विभागाद्वारे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर तरुण नवीन मतदारांची नोंदणी करून त्यांचे नाव मतदारयादीमध्ये समाविष्ट केले आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीत मतदान करून मूलभूत अधिकार पार पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेतले. गेले वर्ष हे अतिशय महत्त्वाचे होते कारण याच वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जिल्ह्यांमध्ये अतिशय शांततेत आणि यशस्वी रीतीने पार पाडल्या गेल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासनाद्वारे घेतलेल्या वेगवेगळ्या विशेष प्रयत्नामुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्रमी मतदान होऊन गेल्या ५२ वर्षांमध्ये जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी झालेली आहे.\nशासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यातील एकूण २,०२,९५३ निराधार, गोरगरीब,अपंग आणि वृद्ध नागरिकांना विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांमध्ये २९६ कोटी रुपये लाभ देण्यात आलेला आहे.\nनाशिक जिल्हा प्रशासनातर्फे लोकसेवा हमी कायदा २०१५ अंतर्गत एकूण १०१ सेवा, सेवा हमी कायदामध्ये अधिसूचित करण्यात येऊन त्याचा लाभ जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावरील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे . एवढ्या मोठ्या संख्येने सेवांची हमी देणारा नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिलाच जिल्हा आहे. याबाबत राज्याचे सेवा हमी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनीसुद्धा नाशिकला येऊन नाशिक जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव केलेला आहे.\nपुनर्वसन शाखेतर्फे जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये जसे भाम धरण, दरेवाडी, वाकी प्रकल्प, भावली प्रकल्प या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये बाधित ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या कश्यपी धरणग्रस्तांच्या शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न यावर्षी निकाली काढण्यात आलेला आहे.\nगेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यातील एकूण ६९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यासंदर्भाने जिल्हा प्रशासनाने कार्यवाही केलेली आहे .\nजिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांना त्यांचे निवृत्तिवेतन वेळोवेळी गेले वर्षभर प्रदान करण्यात आलेले आहे .\n१५ तालुक्यांमधील जुने अभिलेखातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे संगणकीकृत स्कॅनिंग करून त्यांचे जतन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे एकूण १२,४६,८८५ सातबाराचे संगणकीकरण करण्यात येऊन ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीने नागरिकांना सातबारा वितरित केला जात आहे आणि इंटरनेटद्वारे कुठेही प्रत्येकास सातबारा बघावयास उपलब्ध करून दिलेला आहे.\nजातीच्या दाखल्यापासून ते वय, उत्पन्न, डोमेसाईलसह इत्यादी अनेक महत्त्वाची दाखले/ प्रमाणपत्रे नागरिकांना नोकरी, शैक्षणिक इ. वेगळ्या प्रयोजनासाठी नेहमी आवश्यक असतात. यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील एकूण ७,९८,९२२ नागरिकांना वेगवेगळ्या दाखल्याचे वितरण केलेल्या आहेत.\nशेतकऱ्यांसाठी महाराजस्व अभियान वर्षभर राबविण्यात येऊन या अभियानांतर्गत सातबाराच्या नोंदी दुरुस्त करणे, प्रलंबित फेरफार शिबिरे घेऊन निर्गती करणे, सातबारा वाटप करणे, अतिक्रमण झालेले पाणंद रस्ते मोकळे करणे इत्यादी बाबतीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गेल्यावर्षी काम झालेले आहे .\nजिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर यामुळे ज्या वेगवेगळ्या आपत्ती आल्या त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर शोध व बचाव कार्य हाती घेऊन अपघातग्रस्तांना योग्य ती मदत वेळेवर करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्ह्यांमध्ये शोध व बचाव पथके, स्वयंसेवक, नागरिक लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा याचा समन्वय साधून जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि इतर कोणत्याही आपत्तीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाद्वारे वर्षभर आपत्कालीन कार्य केंद्र आणि हेल्पलाइन २४ तास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.\nजिल्ह्यामध्ये मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जी वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे समृद्धी महामार्ग, औद्योगिक वसाहती, राष्ट्रीय महामार्गाची कामे आणि पाटबंधारे विभाग आणि इतर विभागाची भूसंपादन कामे यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर काम होऊन संबंधित भूसंपादन झालेल्या जमिनीच्या शेतमालकांना ३४६ कोटी एवढे नुकसानभरपाईचे वाटप झालेले आहे.\nगेल्यावर्षी जिल्ह्यांमध्ये एकूण ३९७ टँकरद्वारे पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा केलेला आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ६२,२१७ नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला असून, जिल्हाभर ४२६५ कामे पूर्ण करून ५७६ कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आलेला आहे तसेच वैयक्तिक लाभाची ७३१९ घरकुले आणि आणि विहिरी, शेततळी, दगडी बांध, माती नाला बांध इत्यादी कामे करण्यात आलेली आहेत.\nगेल्या वर्षभरामध्ये शेतकरी कर्जमुक्ती योजना, शेतकरी पीकविमा योजना, वन हक्क अधिनियमाची अंमलबजावणी अशी विविध कामे जिल्ह्यातील महसूल प्रशासनाद्वारे पार पाडण्यात आलेले आहेत.\nगेल्या वर्षी देशाचे माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री इत्यादीसह इतर महत्त्वाच्या अनेक महत्त्वाचे अतिथी यांचे दौरा अनुषंगाने कार्यवाही ही यशस्वीपणे पार पडली आहेत. उत्कृष्ट प्रशासकीय कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा गुणगौरव महसूलदिनाचे निमित्ताने, ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.\nमहसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा लेख\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/dogr-pune-young-professional-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:38:50Z", "digest": "sha1:4SLUWN4W4VTBYA2ZTYUXWB5PI3ETQMI2", "length": 13662, "nlines": 210, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "DOGR Pune Young Professional Recruitment 2017 Apply Offline For 08 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nप्याज और लहसुन अनुसंधान निदेशालय ने रोजगार भर्ती के लिए पुणे की भर्ती 2017 को लागू करने के लिए बताया यह नया विज्ञापन युवा पेशेवरों की रि��्तियों के बारे में है यह नया विज्ञापन युवा पेशेवरों की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से 08 रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2022-12-09T10:03:32Z", "digest": "sha1:6V2FUORAQVI54DVI3MNMEF3LNBT2ANY4", "length": 31951, "nlines": 130, "source_domain": "mediawatch.info", "title": "सावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते! - Media Watch", "raw_content": "\nHome featured सावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते\nसावरकर माफीवीर तर भगतसिंग क्रांतिकारी होते\nनिवडणुकीमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष रामाला बरोबर घेऊन उतरतो. भाजपला सत्तेचा सोपान रामानेच दाखवला असला तरी सध्या या पक्षाला राम पूर्वीसारखी साथ देईनासा झाला आहे. २०१४ मध्ये विकासाचा फार मोठा बोलबाला करून गुजरातचे फसवे चित्र लोकांपुढे उभे करून प्रधान प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष विजयी झाला. पण लवकरच विकासाचं तुणचुणं पिचून गेलं आणि खुद्द गुजरातमध्ये लोकांनी ‘विकास वेडा झाला आहे’ असं म्हणायला सुरुवात केली. साऱ्या विकासाचा असा बोजवारा उडालेला असतानाच आता साऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत याची खूणगाठ प्रधान प्रचारक आणि निवडणूक धोरणांचा अमल करणारे प्रधान चाणक्य यांनी बांधली आहे. प्रत्यक्षातही स्थिती पूर्वीपेक्षा खराब झाली असून आता निवडणूकीत राम आणि विकास यांना थोडं बाजूला सारून बरोबरीला अन्य मंडळी आणणं आवश्यक होऊन बसलं आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान, कसाब, अफजल गुरू, अकबर, औरंजेब यांनाही उतरवलं जात आहे. उपरोक्त मंडळींनी जे जे काही बरं वाईट केलं (खरंतर सारं वाईटच केलं) ते सारं भारतीय राष्ट्रीय काँग्रसची परवानगी घेऊनच केलं असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच भाजपला मत द्या असा प्रचार सुरू आहे.\nकर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भले भाजपचा विजय झाला असेल पण त्यासाठी त्यांना जनरल थिमैय्या आणि जनरल करिअप्पा यांना प्रचारामध्ये उतरवावं लागलं तेही खोटा इतिहास रचून. त्यांचा नेहरूंनी अपमान केल्याचं भाजपने बिनदिक्कत सांगितलं. प्रसार माध्यमांनी त्यांचा खोटेपणा समोर आणल्यावर प्रधान प्रचारक मोदी यांनी वि. दा. सावरकर आणि भगत सिंग यांना प्रचारामध्ये उतरवलं. अंदमानच्या तुरुंगात असताना सावरकरांना आणि भगत सिंग तुरुंगात असताना भेटायला काँग्रेस नेते गेले नाहीत म्हणून भाजपला मतं द्या, असा त्यांचा आग्रह होता. पण सावरकर तुरुंगामध्ये मातृभूमीच्या ओढीने एवढे व्याकूळ झाले होते की त्यांनी तिथे बसल्या बसल्या ‘सागरी प्राण तळमळला’ ही कविता केली. पण त्याने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांनी ५४ दिवसांतच ब्रिटीश सरकारला माफीपत्रांद्वारे “मला हिंदुस्थानात परत पाठवा मी तुम्हाला सर्व ती मदत करीन” असे माफीनामे पाठवायला सुरुवात केली आणि ५० वर्षांची शिक्षा दहा वर्षांतच संपली. त्यानंतर ते ब्रिटिशांचे ६० रुपये पेन्शन घेऊन हिंदू-मुसलमान वितुष्ट वाढवून ब्रिटिशांना मदत करत राहिले. हा इतिहास नागपूर आवृत्तीत शिकवत नसल्याने कदाचित प्रदान प्रचारकांना माहित नसावा.\nत्याचबरोबर शहीद भगत सिंग आणि त्यांचे साथी शहीद राजगुरू, शहीद सुखदेव यांना काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू केवळ भेटायलाच गेले नाहीत तर त्यांच्यावरील न्यायालयीन खटल्यामध्ये त्यांना सर्व ती मदत मिळेल याची काळजी नेहरूंनी घेतली. हे देखील इतिहासाच्या त्या आवृत्तीमध्ये शिकवत नसल्याने प्रधान प्रचारकांनी त्यांनाही प्रचारात उतरवलं. अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करून स्वतःच्या सोयीचा इतिहास सांगण्याची भाजपची ही पहिली वेळ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अत्यंत हुशारीने ठरवलेलू ही रणनीती आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये संघाचा नसलेला सहभाग सिद्ध करण्यासाठी वारंवार या रणनीतीचा वापर केला जातो. सारे क्रांतीकारक एकाच विचाराचे होते आणि काँग्रेसचा त्यांना विरोध होता, असं मुद्दाम पसरवलं जातं. त्यामुळेच माननीय प्रधान प्रचारक एकाच दमात सावरकर आणि भगत सिंग यांचं नाव घेतात आणि ते दोघं जणू एकाच विचारसरणीचं असल्याचं भासवतात. शहीद भगतसिंगांच्या पंक्तीला सावरकरांना बसवलं की, दोघेही हिंदुत्ववादी होते, असा भ्रम निर्माण करणं सोपं जाईल, असं संघाला वाटत असतं. त्यामुळेच या दोघांच्या विचारसरणीमधला फरक लोकांसमोर मांडण्याची गरज आहे.\n१८५७ च्या उठावानंतर अनेक क्रांतिकारकांनी कधी संघटीतपणे तर कधी एकाकीपणे झुंज दिली असली तरी त्यांची विचारधारा भिन्न होती. १९ व्या शतकाच्या शेवटी २०-२२ वर्षांत महाराष्ट्रातील क्रांतिकारकांची प्रेरणा धर्म होती. त्यांच्या संघटनेच्या नावातच हिंदू धर्म संरक्षिणी सभा असं होतं. १९१३ मध्ये अमेरिकेत स्थापन करण्यात आलेल्या गदर पक्षाची प्रेरणा धर्म आणि राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन भारतात इंग्रजी शासकांना काढ��न अमेरिकेप्रमाणे जनवादी- ज्यात धर्म, संप्रदाय, जात वा वर्ण भेदांशिवाय सर्व भारतीय समान रुपाने स्वतंत्र असतील असे सरकार स्थापन करावे, अशी होती. सहाजिकच सेक्युलर लोकशाहीची स्वप्नं ही मंडळी पाहत होती.\nसावरकर महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी गटाच्या प्रभावाखाली असलेले आणि माफी मागून सुटका करून घेतल्यावर हिंदुत्ववादी राजकारणाला वैचारिक चौकट देण्यासाठी ग्रंथलेखन आणि भाषणं करणारे हिंदू महासभेचे पुढारी होते. ब्रिटनमध्ये असतानाही त्यांनी इंडिया हाऊस मधून हिंदुस्थानात २१ पिस्तुलं पाठवणं, मदनलालला कर्नल वायलीचा खून करण्यासाठी भडकवणं, खून केल्यावर त्या कटाशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणणं आणि अटक झाल्यावर फ्रांसच्या किनाऱ्यावर बोटीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणं- यात कोणतंही क्रांतिकारक काम नाही.\n१९२४ मध्ये सावरकरांचे वास्तव्य रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले. त्यांना परवानगीशिवाय जिल्ह्याची हद्द ओलांडण्याची मनाई होती. पण त्याच साली त्यांच्या भावानी बाबाराव सावरकरांनी रत्नागिरीमध्ये हिंदू महासभेची शाखा सुरू केली. या गोष्टी सरकारला दिसत होत्या. त्याच वर्षापासून हिंदू महासभेने साऱ्या भारतभर पसरण्याचा प्रयत्न सुरू केला आणि एका वर्षातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. यामागे सावरकर होते, असे त्यांचे चरित्रकार सांगतात. या हिंदू महासभेने ब्रिटिशांना विरोध करण्याएेवजी काँग्रेस आणि गांधीजींना विरोध केला. तोच त्यांचा स्वातंत्र्य लढा होता. भगत सिंग ज्या क्रांतीकारी संघटनेचं प्रतिनिधीत्व करत होते त्या संघटनेने ब्रिटीशविरोधी लढा देताना काँग्रेसला सहकार्य केलं. १९१९ च्या असहकाराची चळवळ सुरू करताना महात्मा गांधींनी क्रांतिकारकांबरोबर एक बैठक आर. सी. दास यांच्या मध्यस्थीने आयोजित केली. त्या बैठकीला भगत सिंगाच्या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उपस्थित होते आणि त्यांनी गांधीजींचं आंदोलन सुरू असताना क्रांतिकारी कारवाया थांबवण्याचं केवळ वचनच दिलं नाही तर ते वचन पाळून अनेक क्रांतिकारक या आंदोलनात सहभागी झाले.\nआर. सी. दास, डॉ. सैफुद्दीन किचलू, गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासारखी काँग्रेसमधील मंडळी काँग्रेस आणि क्रांतीकारक यांच्यामध्ये समन्वयाचं कार्य करीत होती. मोतीलाल नेहरू हे चंद्रशेखर आझा���ांना आर्थिक मदत करत होते. ही मदतीची परंपरा पंडित नेहरूंनी सुरू ठेवली. चंद्रशेखर आझादांनी पोलिसांशी लढा देत शेवटची गोळी जेव्हा स्वतःवर झाडून घेऊन मृत्यू पत्करला तेव्हा नेहरूंनी त्यांना दिलेल्या ५०० रुपयांतलेही पैसे त्यांच्या खिशात शिल्लक होते. त्यांचं शव कमला नेहरूंनी ताब्यात घेतलं आणि अंत्यसंस्कार वाराणसी काँग्रेस कमिटीने केले. काँग्रेस आणि क्रांतीकारकंतील हे परस्पर सहकार्य आणि ध्येय स्वातंत्र्य असल्यामुळे शक्य होतं. सावरकर आणि त्यांच्या हिंदू महासभेला स्वातंत्र्याशी काही देणं-घेणं नव्हतं.\n१९२१ मध्ये म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षी भगत सिंग नवव्या इयत्तेत असताना असहकाराच्या आंदोलनामध्ये उतरले. आंदोलन मागे घेतल्यावर लाहोरमध्ये महाविद्यालयात शिकत असताना क्रांतिकारक गटात सामील झाले आणि शेवटपर्यंत तिथेच कार्य करत राहिले. या साऱ्या काळामध्ये क्रांतीवरील त्यांची श्रद्धा ढळली नाही. उलट त्यांनी या आंदोलनाला नेतृत्व दिलं आणि सक्षमपणे निभावून नेलं. सावरकरांनी आपली निष्ठा ब्रिटिशांच्या चरणी अर्पण केली. त्यांच्याशी सहकार्य करण्याचं मान्य केलं. ब्रिटिशांचं पेन्शन घेतलं आणि आपला शब्द पाळला. त्यांची ब्रिटीश निष्ठा इतकी जाज्ज्वल्य होती की, ती निभावण्यासाठी सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटीश सैन्य भरतीची मोहीम हाती घेतली. ही सैन्य भरती करताना हे सैन्य नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेच्या विरोधात लढणार याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही.\nभगत सिंग आणि सावरकरांमधला सर्वात मोठा फरक म्हणजे भगत सिंग योजना आखायचे आणि स्वतः अंमलात आणायचे. सावरकर मात्र दुसऱ्याला काम सांगून स्वतः नामानिराळे रहायचे. मदनलालला भरीस घालून सावरकर नामानिराळे राहिले. पण भगतसिंग शेवटपर्यंत आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहिले. ते धाडसी होते, भेकड नव्हते. असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकून स्वतःला अटक करवून घेणं म्हणजे फाशीला सामोरं जाणं हे त्यांना माहीत होतं. बॉम्ब टाकून पळून जायची संधी असतानाही त्यांनी ती नाकारली आणि खटल्याचा उपयोग आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि जनमानस निर्माण करण्यासाठी केला. सावरकरांनी कधीही ब्रिटिशांविरोधात वक्तव्यं केलं नाही वा कोणाताही लढा ब्रिटिशांच्या विरोधात दिला नाही. या तथाकथित क्रां���िकारकांच्या पिस्तुलातून सावरकरांच्या हयातीत एकही गोळी ब्रिटिशांविरोधात उडाली नाही. कदाचित ती ३० जानेवारी १९४८पर्यंत महात्मा गांधींसाठी राखून ठेवली होती.\nभगत सिंग गांधी विचारांच्या विरोधी होते. पण गांधींचे लोकसंघटन करून स्वातंत्र्याचे आंदोलन लढण्याचे श्रेय त्यांनी गांधींना दिलं आहे. तसंच पिस्तुलं आणि बॉम्ब यांनी नव्हे तर क्रांती लोकसंघटनेतून हेते म्हणून लोकांना संघटीत करण्यावर गांधींचा भर होता.\nभगत सिंग आणि सावरकरांमधला मुख्य फरक यांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या दयेच्या अर्जातून दिसून येतो. सावरकरांनी आपल्या माफीनाम्यात लिहून दिलं आहे की, “मी सरकारची सेवा सरकारला जशी आवडेल तशी करायला तयार आहे. कारण माझं (संविधानिक मार्गावरचं) परतणं इमानदारीचं आहे म्हणून माझी भविष्यातील वर्तणूकही तशीच असेल अशी माझी आशा आहे. मला कैदेतून सोडवण्याच्या तुलनेत मला कैदेत ठेवून काहीच मिळणार नाही. केवळ सर्वशक्तीमान दयावान बनू शकतो आणि म्हणून अतिव्ययी मुलगा मायबाप सरकराच्या दारी परतण्याहून अन्य काय करू शकतो\nया दयेच्या अर्जाच्या तुलनेमध्ये भगत सिंगांनी ब्रिटिशांना लिहिलेला दयेचा अर्ज पहा. “ आपल्या न्यायालयाच्या निकालानुसार आम्ही युद्ध सुरू केले आहे आणि म्हणून आम्ही युद्ध कैदी आहोत हे आम्हांस आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तशाच प्रकारची वागणूक आम्हाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो आणि म्हणूनच आम्हाला फाशी देण्याएेवजी गोळ्या घालाव्यात अशी आमची हक्काची मागणी आहे. ”\nतुरुंगातून सुटण्यासाठी ब्रिटिश सरकार सांगेल तशी वागण्याची हमी देणारे माफीवीर कुठे आणि युद्धकैदी असल्याने आम्हाला गोळ्या घालून मारा, तो आमचा हक्क आहे, असं म्हणणारे शहीद भगत सिंग आणि त्यांचे साथी कुठे या दोघांचं नाव एकाच व्यासपीठावरून उच्चारून संघ परिवार आणि त्यांचे प्रधान प्रचारक शहीद भगतसिंगांचं अवमूल्यन करत आहेत. या दोघांना एकत्र पाहणं म्हणजे शहिदांचा अवमान आहे.\n– डॉ. विवेक कोरडे\nलेखक गांधीवादी विचारवंत असून “जातीयवादी राजकारणाचा अन्वयार्थ” हे त्यांचे पुस्तक आहे.\nPrevious articleकाँग्रेसकडे हरण्यासारखं आता काहीच नाही\nNext articleस्वतःशी खरं वागून पहा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्��ाहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-gondia-tiger-hunts-cow-near-nagazira-sanctuary-550998.html", "date_download": "2022-12-09T09:11:07Z", "digest": "sha1:OIZ6DPXKQ3BUFKBZX65VVJCT262UKCQ5", "length": 10436, "nlines": 190, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVIDEO | नागझिरा अभयारण्याजवळ वाघाकडून गायीची शिकार, वन विभाग म्हणतं गावात वाघच नाही\nनागरिकांना वाघाचे दर्शन होऊनही वन विभाग मात्र गोरेगाव तालुक्यात परिसरात वाघ नसल्याचे म्हणतो. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.\nशाहिद पठाण | Edited By: अनिश बेंद्रे\nगोंदिया : नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार गाव परिसरात वाघाने हल्ला करुन गायीला ठार केले. या घटनेने परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वाघाने केलेल्या शिकारीच्या थराराची दृष्य कॅमेऱ्या��� कैद झाली आहेत.\nनागरिकांना वाघाचे दर्शन होऊनही वन विभाग मात्र गोरेगाव तालुक्यात परिसरात वाघ नसल्याचे म्हणतो. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे. गोरेगाव तालुक्यातील नागरिक दहशतीत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nमुंडीपार जंगल परिसराला लागून गाव आणि शेती आहे. इथल्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे. मात्र आता अभयारण्यातील वाघ शेताकडे आणि गावाकडे धाव घेत आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीची कामेदेखील करणे कठीण झाले आहे. तेव्हा वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली असली तरी वन विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.\nराजस्थानात अजगराची निर्घृण हत्या\nदुसरीकडे, अजगराला कुऱ्हाडीने वार करुन निर्घृणपणे ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यातील परमदा ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या भागात हा प्रकार घडला. शेतात आलेल्या अजगराला गावकऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे जीवे मारलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.\nशेतात आलेल्या अजगराने आधी एका प्राण्याची शिकार केली होती, त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी कुठलीही दयामाया न दाखवता अजगराची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. विशेष म्हणजे काही जण अजगराला मारत असताना गावातील नागरिकही काहीही न बोलता शांतपणे या प्रकाराचे मूक साक्षीदार झाले. वन्यजीव कायद्याच्या अंतर्गत वन्य प्राण्यांना मारहाण करणे किंवा जीवे ठार मारणे हा गुन्हा आहे. वन विभागाचे पथक संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.\nपायाला पीळ मारण्याचा प्रयत्न, वसईत अग्निशमन दलाच्या जवानांकडून साडेसात फुटी अजगराची सुटका\nमुंबईतील वांद्रे परिसरात 24 तासात दोन अजगर सापडले\nधारावीतील घरात अजगराची एन्ट्री, जांबाज पोलिस शिपायाकडून थरारक सुटका\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00809.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-braking-two-killed-in-horrific-two-wheeler-tanker-accident-one-injured/", "date_download": "2022-12-09T08:43:56Z", "digest": "sha1:L4ZHICRHSHLWROPTEWYXSWQ62ZUJBEVN", "length": 4419, "nlines": 42, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: दुचाकी-टँकरच्या भीषण अपघातात दोन ठार; एक जखमी - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: दुचाकी-टँकरच्या भीषण अपघातात दोन ठार; एक जखमी\nअहमदनगर ब्रेकींग: दुचाकी-टँकरच्या भीषण अपघातात दोन ठार; एक जखमी\nअहमदनगर- दुचाकी व टँकर अपघातात दोघांचा मृत्यू झाला असुन एक जण जखमी झाला आहे. पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील कन्हैय्या कंपनी जवळ मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना झाली.\nया अपघात दुचाकी चालक निलेश गणेश रासकर (वय 30) व कांताराम भिका भामरे (वय 53) हे जबर जखमी होऊन उपचारापूर्वी मृत झाले. तसेच संपत नामदेव भांमरे (वय 30) जखमी झाले. याबबत संपत भामरे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.\nयात म्हटले आहे की, आम्ही तिघे निघोज येथून शिरुरला जाण्यासाठी निघालो असता कन्हैया कंपनीकडे येणारा टँकरला दुचाकीची मागून धडक बसली. टँकर चालकाने वळतांना ईशारा न दिल्याने हा अपघात झाला. नीलेश रासकर व कांताराम भांबरे यांना शिरुर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला.\nसदर अपघात प्रकरणी पोलीसांनी टँकर चालक अक्षय लंके यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला. याबाबत हेडकॉन्स्टेबल पी. एच. डहाळे अधिक तपास करीत असून पोलीस उपअधीक्षक कातकाडे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अपघात स्थळी भेट देऊन अधिक माहिती घेतली.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/bollywood-news/%E0%A4%90%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2022-12-09T10:17:35Z", "digest": "sha1:G4IHJMGEGROTFEIIEA53OVKSFZXBL3PN", "length": 8663, "nlines": 82, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "ऐन प्रेग्नंन्सी मध्ये पण आलीया भटने केले सिजलिंग फोटोशूट आणि दिल्या अश्या पोजेस, पहा फोटोज ! - BollyReport", "raw_content": "\nHome Bollywood News ऐन प्रेग्नंन्सी मध्ये पण आलीया भटने केले सिजलिंग फोटोशूट आणि दिल्या अश्या...\nऐन प्रेग्नंन्सी मध्ये पण आलीया भटने केले सिजलिंग फोट���शूट आणि दिल्या अश्या पोजेस, पहा फोटोज \nअभिनेत्री आलिया भट्टने १४ एप्रिला तिचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूर सोबत लग्न केले. आणि लग्नाच्या २ महिन्यांनी म्हणजेच जुलै मध्ये तिने ग’रो’द’र असल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडिया द्वारे कळवली. आलिया नुकतीच लंडनहून तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करून मुंबईला परतली.\nआल्या आल्या तिने लगेच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.प्रमोशन दरम्यान अभिनेत्री तिच्या लूक आणि फोटोशूटनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आता पुन्हा एकदा आलिया तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.\nआलियाचे चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर झालेले असतात. आलिया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता आलियाने पुन्हा एकदा तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहताच त्यांच्यावर नजर खिळून राहते.\nया फोटोंमध्ये आलियाने काळ्या रंगाचा लूज कुर्ता घातला आहे, ज्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेली आहे. अभिनेत्रीने न्यू*ड मेकअप आणि केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केला आहे.\nयासोबत तिने कानात झुमके घातले आहेत. त्याचबरोबर तिने कपाळावर लावलेली एक छोटी टिकली तिच्या लूकमध्ये भर घालत आहे. या लूकमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.\nआलिया भट्टच्या या फोटोंवर काही मिनिटांतच लाखो लाईक्स आले आहेत. आलिया हल्ली बरेच फोटोशूट करत असते आणि प्रत्येक वेळी तिचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे.\nआलियाच्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास तर ती लवकरच ‘डार्लिंग्स’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती अयान मुखर्जीचा ‘ब्र’ह्मा’स्त्र’, रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की लव्ह स्टोरी’ आणि झोया अख्तरचा ‘जी ले जरा’ या चित्रपटातही दिसणार आहे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleकरण जोहरने विचारलं एकदा से*क्स केल्यावर लगेच दुसऱ्यांदा तू से*क्स करू शकतेस का त्यावर विद्या बालनने दिले खतरनाक उत्तर बघा \nNext articleविकी कौशलच्या आधी कतरीना कैफचे या ५ व्यक्तींसोबत होते स���बंध, पाहून थक्क व्हाल \nमहाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल अक्षय कुमारला जितेंद्र आव्हाडांनी सुनावले \nसुशांत सिंग राजपूत नंतर रिया चक्रवर्ती पडली या पैसेवाल्या व्यक्तीच्या प्रेमात, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nभूमी पेडणेकरला बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात, लोक म्हणाले उर्फीला मागे टाकतेस का \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/3537", "date_download": "2022-12-09T08:41:40Z", "digest": "sha1:JXUBWCJIL5EOF2U4TYW6HJVQEVSIHESM", "length": 9725, "nlines": 102, "source_domain": "www.khaasre.com", "title": "जाणून घ्या तुमच्या आवडत्या वेबसाईटना त्यांची नावे कशी मिळाली ?", "raw_content": "\nजाणून घ्या तुमच्या आवडत्या वेबसाईटना त्यांची नावे कशी मिळाली \nकामाच्या ताण तणावानंतर तुम्ही रोज घरी येता आणि रात्री आपल्या मोबाईलवर आलेले नोटीफीकेशन चेक करताना कधी twitter,फेसबुक इत्यादी वर आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी बघत असता. कधी युट्युब वर काही विडीओ तर कधी गुगल वर माहिती नसलेल्या विषयी माहिती शोधता… परंतु तुम्हाला माहिती आहेस का तुम्ही ज्या दैनदिन जीवनात रोज वापरणाऱ्या वेबसाईट त्यांना त्यांची ओळख कशी मिळाली होती.\nजगात असा कुठला इंटरनेट युझर नसेल त्याला गुगल हे नाव माहिती नसेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील काही काळ गुगलवर घालवितो. आता हा शब्द एवढा अंगवळणी पडला आहे कि लोक “Search” या श्ब्दाएवजी “गुगल” हा शब्द वापरतात. लोक सहजच म्हणतात ” अरे गुगल कर” जगातील एक नंबरची वेबसाईट गुगल तिला त्याचे नाव कसे देण्यात आले ते बघूया…\n१९९६ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी हे वेबसाईट सुरु केली. ह्या सर्च इंजिन चे नाव त्यांना असे ठेवायचे होते कि मोठे आकडे असा अर्थ आला पाहिजे म्हणून त्यांनी googolplex हे नाव शोधले आणि त्यांचे छोटे रूप googol हे नाव ठेवण्याचे ठरविले. परंतु googol.com हे नाव उपलब्ध नसल्याने त्यांनी वेबसाईटचे नाव Google हे ठेवले. आणि आता गुगल जगातील सर्वात मोठी वेबसाईट आहे.\nफेसबुक विषयी काय बोलाव या वेबसाईटने क्रांतिकारक ब��ल केला आहे आपल्या जीवनात, वागण्यात, बोलण्यात आणि इतर गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टीकोण बदलविला. परंतु त्यांना “FACEBOOK” नाव कसे मिळाले हे माहिती आहे का \nफेसबुकची सुरवात हि आपल्या कॉलेजमधील सोबतच्या मित्रासोबत बोलयला सुरवात झाली होती. सुरवातीस ह्या वेबसाईटचे नाव The Facebook असे होते त्यानंतर The हा शब्द काढून Facebook येवढाच शब्द ठेवण्यात आला. अश्या प्रकारे फेसबुक हे नाव सगळ्या समोर आले.\nविडीओ शेअर करायला सगळ्यात मोठी वेबसाईट म्हणजे युट्यूब ह्यावर रोज लाखो विडीओ अपलोड होतात. अनेक सामान्य चेहरे युट्यूबने प्रसिद्धीच्या टोकावर नेली आहेत. युट्युब नावा मागील रहस्य साधे सरळ आहे हे नाव You आणि Tube या दोन शब्दापासून बनलेले आहे. ह्यावरील माहिती अथवा विडीओ इत्यादी तुम्ही (you) अपलोड करता त्यामुळे यु हा शब्द आला आणि Tube चा अर्थ असा आहे कि, जुन्या टीव्हीना Tube म्हणून लोक ओळखत होते. LCD , Led च्या अगोदर CRT टीव्ही असायच्या यामधील पिक्चरट्यूबवर सर्व खेळ चालत असे यावरून वेबसाईटचे नाव You + Tube = Youtube असे ठेवण्यात आले.\nआज जगात काय सुरु आहे कुठला ट्रेंड चालतो हे सर्व कुठे माहित पडत असेल तर ती जागा आहे ट्वीटर, कुठलाही नेता, अभिनेता, खेळाडू, कलाकार, पत्रकार त्यांना व त्याच्या चाहत्यावर्गास लोक पर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग कमी शब्दात आणि प्रभावीपणे मांडण्याचे साधन ट्विटर हे आहे.\nपहिले या वेबसाईटचे नाव Twitch हे होते आणि यामध्ये ट्विटला उत्तर देता येत नसे. काही दिवसाने त्यांना आढळले कि Twit हा शब्द काही भाषेत आक्षेपार्ह आहे त्यामुळे त्यांनी वेबसाईटचे नाव Twitter असे ठेवण्यात आले.\nहि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nभारतातील ६ आगळेवेगळे मंदिर, बुलेट बाबा, व्हिस्की देवी नक्की वाचा\nपाकिस्तानच्या राजकारणातील सौंदर्याच्या मलिका…\nपाकिस्तानच्या राजकारणातील सौंदर्याच्या मलिका...\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/gk/", "date_download": "2022-12-09T09:38:06Z", "digest": "sha1:Z5GLLKM55VJNWEDIRZEVAJL4U3BMT2AE", "length": 4027, "nlines": 64, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "GK Archives", "raw_content": "\nRivers In India | भारतातील 10 प्रमुख नद्या\nमहाराष्ट्रातील अष्टविनायक | Ashtavinayak Ganpati\nअष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाची असणारी आठ गणपतीची मंदिरे होय. पेशवाईच्या काळापासून.. Ashtavinayak Ganpati\nMaharashtratil Ghat | महाराष्ट्रातील घाट\nघाटावरती आधारित विविध प्रश्न जे आपल्याला पडलेले असतात त्याची उत्तरे शेवटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे\nInternational Year | आंतरराष्ट्रीय वर्ष\nInternational Years and Speciality | महत्त्वाची आंतरराष्ट्रीय वर्षे International Year – संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर …\nभारतातील सर्वात उंच | सर्वात लांब | सर्वात पहिले | bhartatil sarvat unch\nभारतातील सर्वात उंच | सर्वात लांब | सर्वात पहिले | bhartatil sarvat unch भारतातील सर्वात …\nशास्त्र व जनक | Janak\nशास्त्र व त्यांचे जनक | Janak इतिहास – हेरोडेट्स संस्कृत – पाणिनी भूमिती – युक्लिड …\nभारतातील सर्वात मोठे | Sarvat Mothe\nभारतातील सर्वात मोठे – Bharatatil Sarvat Mothe सर्वात मोठा जिल्हा (क्षेत्र) – कच्छ (गुजरात) सर्वात …\nभारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2022\nभारतरत्न पुरस्कार भारत देशातील एक अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे. इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कार मधील सर्वोच्च पुरस्कार आहे.\nभारतातील काही प्रमुख उद्योग व विकास सूती वस्त्र उद्योग उद्योग – सूती वस्त्र उद्योग हा …\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.studywadi.in/jagatil-pramukh-khand-quiz/", "date_download": "2022-12-09T10:23:28Z", "digest": "sha1:BQXPQE6N6NLHSGZ5ZLPZ53R2BLNCAJ2T", "length": 8743, "nlines": 276, "source_domain": "www.studywadi.in", "title": "प्रमुख खंड", "raw_content": "\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nसामान्य ज्ञान GK TEST\nस्पर्धा परीक्षा गणित TEST\nAll Test – सर्व टेस्ट बघा\n500+ विरुद्धार्थी शब्द – Opposites Words\nसंख्या व संख्यांचे प्रकार\nमहाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे आणि गुहा [ Ancient Temples and Caves In Maharashtra ]\nमहाराष्ट्रातील प्रथम – सामान्य ज्ञान\nसामान्य ज्ञान Test No.25\nसामान्य ज्ञान Test No.24\nसामान्य ज्ञान Test No.23\nसामान्य ज्ञान Test No.22\nसामान्य ज्ञान Test No.21\nभारतातील प्रमुख सरोवर [ Major Lakes In India ]\nसामान्य ज्ञान Test No.20\nसामान्य ज्ञान Test No.19\nप्रमुख खंड – या मुद्द्यावर आधारित आजची टेस्ट स��डवा\n1. क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा खंड कोणता\n2. कॅनडा हा देश कोणत्या खंडात आहे\n3. चूकीचे विधान निवडा.\nजगात एकूण सात खंड आहे.\nऑस्ट्रेलिया हा खंड सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे.\nदिलेले सर्व विधाने योग्य आहे.\nश्रीलंका हा देश आशिया खंडात आहे.\n4. सहारा वाळवंट ……… खंडात आहे.\n5. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे\n6. पृथ्वीचा सुमारे ……. भाग हा खंडांनी व्यापला आहे.\n7. पृथ्वीवर एकूण खंड किती \n8. जगातील तिसरा सर्वात मोठा खंड कोणता आहे\n9. योग्य विधान निवडा.\nविधान 1) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला खंड ऑस्ट्रेलिया हा आहे.\nविधान 2) कॅनडा हा देश उत्तर अमेरिका या खंडात आहे.\n10. कोणत्या खंडास खंडाचा खंड असे म्हणतात\n11. क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड कोणता\n12. सर्वाधिक लोकसंख्येचा खंड –\n13. ………….. या खंडाचा सुमारे 98% भाग हा नेहमीच बर्फाखाली असतो.\n14. सर्वात कमी लोकसंख्येचा खंड –\n15. आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता\nआजच्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले हे नक्की कमेंट करा\nGk च्या आणखी टेस्ट\nइतर सर्व विषयांच्या टेस्ट\nBuddhimatta Chachani – बुद्धिमत्ता चाचणी\nHow to Study [ अभ्यास कसा करायचा ]\nStudy Plan [ अभ्यासाचे नियोजन ]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/agriculture/pradhan-mantri-kusum-yojana-final-bid-for-construction-of-solar-project-550066.html", "date_download": "2022-12-09T09:59:51Z", "digest": "sha1:IGWHIQGKVRMO37WML7MB5MSEUU2UCR4U", "length": 13426, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nप्रधानमंत्री कुसुम योजना : सौर प्रकल्प उभारणीसाठी निविदा भरण्याची आज शेवटची मुदत\nसौर प्रकल्पांमध्ये निर्मित होणारी वीज थेट महावितरणाला विकता येणार तसेच हे प्रकल्प उभारणीसाठी जमिन भाडेतत्वार दिली तरी उत्पन्न मिळवण्याची संधी राहणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निविदा भरण्याची आजची (मंगळवारची) शेवटची मुदत आहे. त्यामुळे निविदामध्ये भाग घेण्याचे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: राजेंद्र खराडे\nलातूर : सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे (solar pump ) शेतकऱ्यांना पडीक क्षेत्रही वहीत करण्याची संधी तर मिळणार आहे. ज्या भागात आतापर्यंत विद्युत पुरवठा झालेला नाही अशा दुर्गम भागांमध्ये हा प्रकल्प उभारता येणार आहे. (Mahavitaran) यामुळे वि���ेचा प्रश्न तर मिटणार आहेच शिवाय शेतकरी तसेच सौर प्रकल्प उभारण्यास इच्छूक असणाऱ्यांना देखील याधून आर्थिक प्राप्ती होणार आहे.\nसौर प्रकल्पांमध्ये निर्मित होणारी वीज थेट महावितरणाला विकता येणार तसेच हे प्रकल्प उभारणीसाठी जमिन भाडेतत्वार दिली तरी उत्पन्न मिळवण्याची संधी राहणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निविदा भरण्याची आजची (मंगळवारची) शेवटची मुदत आहे. त्यामुळे निविदामध्ये भाग घेण्याचे अवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp वेब पोर्टल वर भेट द्यावी.\nअशा पध्दतीने होणार अंमलबजावणी\nया योजनेअंतर्गत 0.5 ते 2 मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA)विकसित करु शकणार आहेत. जर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक समभागाची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्यास ते सौर ऊर्जा प्रकल्प विकसीत करण्याचा पर्याय निवडू शकणार आहेत. अशा परिस्थितीत भाडे पट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे. हे प्रकल्प जमिनीवरील सौर प्रकल्पाची उभारणी स्टिल्ट रचना वापरुनही उभारता येईल जेणेकरुन शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीचा वापर भाडेपट्टी व्यतिरिक्त पिकांच्या लागवडीसाठी होणार आहे. या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरण मार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतील. हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राशी थेट जोडला जाईल.\nकुणाला घेता येणार सहभाग\nप्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत निविदेद्वारे भाग घेण्याकरिता शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि पाणी वापरकर्ता संघटना (WUA) यांच्यासाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत. तथापि, विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरिता पुढील अटी बंधनकारक राहतील. अनामत रक्कम रु. 1 लाख/मेगावॅट , परफॉर्मनस बँक गॅरंटी रु. 5 लाख/मेगावॅट, उद्देशिय पत्र जारी केल्यापासून 12 महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वत करणे बंधनकारक राहील. वीज खरेदी करार प्रकल्प कार्यान्वित झालेल्या तारखेपासून 25 वर्षाकरिता रु. 3.10 प्रति युनिट दराने राहील.\nअखेरच्या ���िवशी सहभागी होण्याचे अवाहन\nया योजनेअंतर्गत महावितरणने 487 मे.वॅ. करिता निविदा जाहिर केल्या आहेत आणि निविदा भरण्याची शेवटची तारीख दि. 05 ऑक्टोबर 2021 (मंगळवार) आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. निविदेत भाग घेण्यासाठी महावितरणच्या www.etender.mahadiscom.in/eatApp वेब पोर्टल वर भेट द्यावी लागणार आहे. (Pradhan Mantri Kusum Yojana, final bid for construction of solar project)\nपीक नुकसान तुमचे, जबाबदारीही तुमचीच ; शासनाच्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल\n‘या’ कारणांमुळे घसरले चिकन, अंड्याचे दर ; दीड वर्षापासून वाढले होते भाव\nकारखाने सुरु करण्यासाठी ‘रेड झोन’ मधील साखर कारखान्यांची अनोखी शक्कल\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/shah-rukh-khans-son-aryan-khan-may-arrested-by-ncb-in-drugs-rave-party-case-548644.html", "date_download": "2022-12-09T09:18:39Z", "digest": "sha1:QQJMWMUJUZBCN6AVYZKIL63F3NTITRIA", "length": 17877, "nlines": 204, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nमोठी बातमी : शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई\nAryan Khan | काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.\nमुंबई: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री झालेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खानचे नाव गुप्त ठेवले होते. मात्र, आता आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.\nएनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी आर्यन खानची रवानगी पोलीस कोठडीत होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nप्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nया आठ जणांची चौकशी सुरू\nशाहरुखच्या मुलाचा फोन जप्त, चॅटमध्ये नेमकं काय\nअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने त्याची चौकशीही सुरू केली आहे. एनसीबीच्या हाती क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ सापडला असून या व्हिडीओतील अॅक्टिव्हीटी पाहून एनसीबी नेमकं अनुमान काढणार असल्याचं सांगितलं जातं.\nआर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का आदी माहिती एनसीबी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nआर्यन खानचे वकील एनसीबीच्या कार्यालयात\nआर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या बचावासाठी दोन वकील मुंबईच्या बॅलार्ड पियर येथील अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारी वकील अद्वैत सक्सेनाही याठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता एनसीबी आर्यन खानला त्याच्या वकिलांशी बोलून देणार का थेट न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद रंगणार, हे पाहावे लागेल. एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार का, हे पाहावे लागेल. आर्यन खानची रवा���गी न्यायालयीन कोठडीत होणार का पोलीस कोठडीत, हेदेखील पाहावे लागेल. आर्यन खानला पोलीस कोठडी सुनावली गेल्यास त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.\nप्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ही रेव्ह पार्टी सुरु होती. या क्रूझवर फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी निघून ही बोट सोमवारी मुंबईत परतणार होती. या क्रूझवर हायप्रोफाईल रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. हायप्रोफाईल पार्टी असल्याने एनसीबीने शेवटपर्यंत या ऑपरेशनविषयी गुप्तता बाळगली होती.\nसमीर वानखेडेंचा क्रूझवर प्रवेश कसा\nत्यानुसार अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने अगोदरच बुकिंग करुन क्रूझमध्ये प्रवेश मिळवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून एनसीबीचे मोजकेच अधिकारी क्रूझवर दाखल झाले होते. क्रूझ गोव्याच्या दिशेने निघाल्यानंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली.\nक्रूझ मुंबईच्या दिशेने वळवली\nपार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रूझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रूझमध्ये बिघाड झाल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. क्रूझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nपार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईतून अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने छापा टाकून एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. कोडवर्ड वापरुन ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nमुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या म���लाला अटक\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nशिवांगी जोशीच्या फोटोंनी इंटरनेटवर केला कहर\nफरहान अख्तरची पत्नी शिबानी दांडेकरने नेटिझन्सची उडवली झोप\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/corruption", "date_download": "2022-12-09T08:55:42Z", "digest": "sha1:NR5QUJVZ4NNPEIMHJYQAHKJZ6MP2375E", "length": 10879, "nlines": 219, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nअधिकाऱ्याने लाच मागताच त्याने चक्क कपडेच काढून दिले; ‘या’ शहरातील आरटीओमध्ये घडला अजबप्रकार\nCVC Report : केंद्रीय तपास यंत्रणांवरच सवाल उपस्थित करणारी बातमी 171 प्रकरणांमध्ये तब्बल 633 अधिकारी भ्रष्ट\nKishori Pedanekar: मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होतो का\nIncome Tax Raids : सोलापूरपाठोपाठ कोल्हापूरसह राज्यात आयकर विभागाच्या धाडी, साखर कारखान्यांसाठी कडू दिवस\nNashik corruption: नाशिकमध्ये 2 बडे अधिकारी 24 तासांत एसीबीच्या ताब्यात, कोट्यवधींचे घबाड आणि बरचं काही..\nAtul Bhatkhalkar | ‘भ्रष्टाचाराच्या पैशांनी मातोश्री भरलीय’; भातखळकरांचा ठाकरेंवर घाणाघात-tv9\nDevendra Fadnavis | वरळीतून भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा इशारा : देवेंद्र फडणवीस\nसरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलींना कुणातरी सोबत झोपावं लागतं तर मुलांना… काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य\nCongress : सरकारी नोकरीसाठी मुलींना शय्यासोबत करावी लागते, काँग्रेस आमदाराचे धक्कादायक विधान; कर्नाटकातील राजकारण तापले\nSanjay Raut : रेडीरेकनरप्रमाणं कागदपत्रं बनवली, मग भ्रष्टाचार कसा सुनील राऊतांचा सवाल, स्वप्ना पाटकरवरही आरोप\n50 कोटींची कॅश जप्त, दोन नंबरचे मंत्री पार्थ चॅटर्जींची हकालपट्टी, साधेपणाच्या प्रतिमेने ममता बॅनर्जी सरकारला अपकीर्तीपासून वाचवणार का\nTV9 Exclusive: 50 वर्षांपासून जुनं घर, ना घरात बेड, मुलीच्या घरात नोटांचा डोंगर यावर विश्वास बसत नाही, काय म्हणतेय भ्रष्टाचार प्रकरणातील अर्पिताची आई\nWest Bengal SSC Scam : ‘कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा’ अटकेनंतर जेव्हा पार्थ चटर्जी ममतांना फोन करतात\nKusti : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त होण्याला बाळासाहेब लांडगेंचा मनमानी कारभार जबाबदार; संदीप भोंडवेंचा आरोप\nSadabhau Khot : इडा पिडा टळू दे, महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार जाऊ दे.. रयत क्रांतीचं पुण्यातल्या कानगावात साकडं आंदोलन\nया चुका टाळा, अन्यथा वेळेपूर्वीच त्वचा दिसू लागेल म्हातारी\nSneezing Problem: ‘या’ घरगुती उपायांनी एका दिवसात बरी करा सर्दी\nAamir Khan: गळ्यात शॉल, डोक्यावर टोपी.. ‘या’ लूकमध्ये आमिर खानला ओळखणंही कठीण\nरिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात; बंटी सजदेह आहे तरी कोण, ज्याची क्रिकेटर्ससोबतही चांगली मैत्री\nFIFA WC 2022: क्रिस्टियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने केले बोल्ड फोटोशूट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा\nषंढ, मर्दानगी, रेडे… राऊत जेलमधून ‘ही’ भाषा शिकून आले, भाजप नेत्याचा हल्लाबोल\n“कोकणाला वंचित ठेवलं जाणार नाही”, एकनाथ शिंदेंची कोकणवासीयांना ग्वाही\nVideo : वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे राज्यपाल डॉ. आंबेडकर यांच्याबाबत काय म्हणाले पाहिलंत\nVideo | एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर आळस करायचा नाही…. उद्धव ठाकरे यांना कुणी टोला मारला\nछत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख, रावराहेब दानवे यांच्याकडून ‘त्या’ व्हिडिओचा खुलासा\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00810.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/10/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-09T10:02:52Z", "digest": "sha1:IUJG35CJBWE5E6MQVGAMAVP7RLUVOXC3", "length": 10079, "nlines": 83, "source_domain": "onlinenews15.com", "title": "क्रू मेंबर्स समोर नोरा फतेहीचा खाली सरकला टॉप, opps मोमेंटचा ब-ळी ठरली नोरा, दिसत होत सगळं काही – Epic Marathi News", "raw_content": "\nक्रू मेंबर्स समोर नोरा फतेहीचा खाली सरकला टॉप, opps मोमेंटचा ब-ळी ठरली नोरा, दिसत होत सगळं काही\nक्रू मेंबर्स समोर नोरा फतेहीचा खाली सरकला टॉप, opps मोमेंटचा ब-ळी ठरली नोरा, दिसत होत सगळं काही\nJune 10, 2022 RaniLeave a Comment on क्रू मेंबर्स समोर नोरा फतेहीचा खाली सरकला टॉप, opps मोमेंटचा ब-ळी ठरली नोरा, दिसत होत सगळं काही\nकधी-कधी फॅशन आणि स्टाइल तुम्हाला भारावून टाकतात आणि अशा परिस्थितीत तुमच्या फॅशन आणि स्टाइलमुळे तुम्हाला लोकांमध्ये लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. बॉलीवूड जगतात अशा पेचप्रसंगाच्या अन��क कहाण्या होत असतात. नोरा फतेहीच्या एपिसोडमध्ये असा एक किस्सा आहे.\nजिथे नोराला तिच्या स्टाईलमुळे उप्स मोमेंटला सामोरे जावे लागले आणि सेटवर सर्वांसमोर लाजिरवाने वाटले. काय आहे ही संपूर्ण कथा, आम्ही तुम्हाला सांगतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की नोरा ही खूप बो-ल्ड अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिच्या बो-ल्ड अवतारामुळे ती अनेकदा चर्चेत असते.\nतिचा बो-ल्डनेस आणि तिचे ups and down मोमेंट अनेकदा कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, पण ज्या किस्साविषयी आम्ही तुम्हाला आज सांगत आहोत तो कदाचित कोणत्याही कॅमेऱ्यात कैद झाला नसेल, पण सेटवर उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सना याची चांगलीच कल्पना आहे.आणि अनेक बॉलीवूड स्लॅब्स देखील याचे साक्षीदार आहे.\nही कथा बाहुबलीच्या प्रमोशन दरम्यानची आहे. ‘बाहुबली’च्या प्रमोशनल गाण्याच्या शूटिंगदरम्यान नोरा फतेही एका opps मुव्हमेंटला बळी पडली. संपूर्ण क्रू मेंबर्स टीमसमोर नोराचा टॉप अचानक घसरला. चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री तमन्ना हिच्या स्मार्टनेसने परिस्थिती हाताळत असली तरी सेटवर उपस्थित प्रत्येकजण या क्षणाचा साक्षीदार होता.\nत्याचवेळी, या क्षणासंदर्भात मीड डेने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की – एसएस राजामौली यांच्या सुपरहिट चित्रपट बाहुबलीच्या सेटवर नोरा एका अत्यंत लाजिरवाण्या घटनेची बळी ठरली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बाहुबलीच्या प्रमोशन गाण्याच्या एका भागाच्या शूटिंगदरम्यान क्रू मेंबर्ससमोर नोराचा टॉप अचानक घसरला.\nखुद्द अभिनेत्रीनेही या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की – हा तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता आणि यासाठी ती तमन्ना यांची कायम ऋणी राहील. नोरा सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असते. नोरा फतेही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह काहीही शेअर केल्यास त्याची लगेचच सगळीकडे चर्चा सुरू होते.\nयामी गौतमने उघड केले बॉलीवूडचे घृणास्पद रहस्य, मोठ्या कलाकारांसोबत इच्छा नसतानाही कराव्या लागल्या अशा गोष्टी, रूम मध्ये बोलवून काढायचे…\nबॉलिवूड च्या या अभिनेत्यांसोबत शा-री-रि-क सं-बं-ध बनवून बसलीय नोरा फतेही, 2 कलाकार तर आहे विवाहित…\n‘सिद्धार्थ मल्होत्रा’च्या आधी कियारा अडवाणीचे या 4 पुरुषांशी होते सं’बं’ध, एकाने तर तिच्यासोबत केलं होत स’र्वकाही..\nहिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये सि-ग’रे’ट मारता���ाचा ‘मिया खलिफा’चा हा फोटो होत आहे वायरल, या विडिओ मध्ये खूपच हॉट दिसतेय मिया खलिफा पहा व्हिडीओ…\nह-नि-मून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00811.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/passenger-train-service-on-aurangabad-route-will-be-started-in-phases-in-october-information-by-railway-administration-549419.html", "date_download": "2022-12-09T08:25:54Z", "digest": "sha1:TRZHAI5ONNMLIBPMKPCHOLHQ3MRCO5C5", "length": 13907, "nlines": 188, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nRailway: लवकरच पॅसेंजरही सुरु होणार,औरंगाबाद मार्गावरील रेल्वे व जनरल डब्यांची सुविधा ऑक्टोबर महिन्यात टप्प्या-टप्प्याने\nऔरंगाबाद: कोरोना संकटामुळे रेल्वेद्वारे (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांना आतापर्यंत फक्त ऑनलाइन तिकिटांद्वारेच (Online Railway Ticket) प्रवास करण्याची मुभा रेल्वेद्वारे दिली जात होती. यामुळे प्रवासाचे नियोजन न केलेल्या तसेच ऐनवेळी काही प्रवासाचे काम उद्भवलेल्या नागरिकांची खूप गैरसोय होत होती. आता कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण औरंगाबाद आणि परिसरात कमी झाल्याचे दिसून आल्याने लवकर सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर सेवा सुरु […]\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मंजिरी धर्माधिकारी\nऔरंगाबाद: कोरोना संकटामुळे रेल्वेद्वारे (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांना आतापर्यंत फक्त ऑनलाइन तिकिटांद्वारेच (Online Railway Ticket) प्रवास करण्याची मुभा रेल्वेद्वारे दिली जात होती. यामुळे प्रवासाचे नियोजन न केलेल्या तसेच ऐनवेळी काही प्रवासाचे काम उद्भवलेल्या नागरिकांची खूप गैरसोय होत होती. आता कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण औरंगाबाद आणि परिसरात कमी झाल्याचे दिसून आल्याने लवकर सामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर सेवा सुरु केली जाणार आहे. आगामी आठवड्यात काचीगुडा-मनमाड ही पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे व उर्वरीत पॅसेंजर गाड्या टप्प्या-टप्प्याने सुरु होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.\nऑक्टोबर महिन्यात जनरल डब्यांची सुविधा\nऔरंगाबाद रेल्वे मार्गावर चालमाऱ्या पॅसेंजर रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सुरु करण्याची माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने हैदराबादसह अन्य भागात पॅसेंजर तसेच डेमू रेल्वे सुरु केल्या आहेत. मात्र नांदेड विभागात पॅसेंजर रेल्वे किंवा डेमू रेल्वे सुरु करण्यात आलेली नाही. मात्र ऑक्टोबरमध्ये सर्व पॅसेंजर टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nऔरंगाबाद-परभणी-नांदेडमधील प्रवाशांची गैरसोय टळणार\nमराठवाडा प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रवासी रेल्वेबाबतच्या अडचणी मांडल्या. नांदेड-औरंगाबाद मार्गावरील शहरांतून अनेक जण औरंगाबाद, नांदेड, परभणी तसेच अन्य शहरांत जात असतात. मात्र कोरोनातील निर्बंधामुळे केवळ फक्त एक्सप्रेस गाड्यांचीच सुविधा रेल्वे प्रशासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. पॅसेंजर सेवा बंद आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. एक्सप्रेस रेल्वेत सामान्यांसाठी काही राखीव रेल्वे कोच देण्यात येत होते, मात्र एक किंवा दोन एक्सप्रेस रेल्वे वगळता इतर कोणत्याही रेल्वेत सामान्यांसाठी जनरल डबे ठेवण्यात आलेले नाही. याबाबत काही दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी मुख्य वाहतूक प्रबंधक बी नाग्या यांनाही अवगत केले.\nटप्प्या-टप्प्याने सुरु होणार पॅसेंजर\nया बैठकीत आगामी आठवड्यात काचीगुडा-मनमाड ही पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बी. न��ग्या यांनी दिली. मात्र ही रेल्वे मनमाडपर्यंत धावणार नाही. ती नगरसोलपर्यंतच चालवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र मनमाडपर्यंत रेल्वे धावणार नसल्याने तिला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबतही प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.\nकोणत्या रेल्वे सुरु करण्याची मागणी\nप्रवाशांनी नांदेड-मनमात, औरंगााबद-अकोला, नांदेड-औरंगाबाद, अकोट-नांदेड, अकोट-परळी, नांदेड-बिदर, औरंगाबाद-उस्मानाबाद या दरम्यान डेमू लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच औरंगाबाद-नागपूर डेली एक्सप्रेस, नांदेड-बिकानेर, नांदेड-पुणे, कोल्हापूर-नागपूर या रेल्वे सुरु करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे.\nRailway: जनशताब्दी आता हिंगोलीपासून सुरु होणार, परभणीला वगळणार, थेट जालन्याचे स्टेशन\n…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय\nInternational Tiger Day : 10 वर्षांत भारतात 1059 वाघांचा मृत्यू; मध्य प्रदेशात 202 मृत्यू\nमहाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा कसा असणार\nक्रांती चौकात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00811.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3170", "date_download": "2022-12-09T09:36:17Z", "digest": "sha1:SNM36AT65KYUSU73FAOPF3QO33I4Q2S2", "length": 48161, "nlines": 202, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतातील ख्रिश्चन स्टेटस् | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना एखादे राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे कसे काय म्हणवून घेवू शकते हा प्रश्न ना सामान्यजनांना पडत ना कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारला\nअन्य एखाद्या देशात असे घडू शकेल काय याचे उत्तर निश्चितपणे नकारार्थिच असेल.\nनको त्या विषयावर लिहावयाचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात गारो-रभा जमातीत उडालेला हिंसाचाराचा भडका. वरवर पाहता या हिंसाचाराचे स्वरुप वांशिक भासले तरी ख्रिस्ती झालेल्या गारोंना पारंपरिक जमातधर्म पाळणाऱ्या रभा नागरिंकावर केलेले हल्ले हेच या हिंसाचारामागचे मुळ कारण आहे.\nस्वातंत्र्यानंतर नागालैंड आणि मिझोराम राज्यांनी, केंंद्र सरकारच्या नाकावर टिच्चून , स्वत��ला ख्रिश्चन स्टेट, असे अधिकृत आणि जाहीरपणे म्हणवून घेतले. या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना , एखादे राज्य स्वत; ला ख्रिश्चन स्टेट असे कसे म्हणवून घेवू शकते\nअगदी ताजे उदाहरण म्हणजे मेघालय सरकारने ही मेघालय हे ख्रिश्चन स्टेट आहे, असे अधिकृत उत्तर. मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते, निव्रूत्त व्यवस्थापकीय अधिकारी श्री हरिश्चंद्र पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली मेघालय सरकारला एक प्रश्न विचारला होता. त्याला लिखीत स्वरुपात उत्तर देताना, जनसंपर्क आणि माहिती विभागाच्या उपसचिव श्रीमती मणी यांनी 'आमचे राज्य ख्रिश्चन स्टेट असल्यामुळे आमच्या इथे रविवारीच सार्वजनिक सुट्टी असते. सर्व बाजार रविवारी बंद असतात त्यामुळे रविवारी कामकाज सुरू ठेवण्याआ प्रश्नच उदभवत नाही' असे उत्तर दिले आहे.\nप्रश्न असा आहे की असाच पायंडा पडत गेला आणि प्रत्येक राज्य सरकार स्वतःला 'धर्माधिष्ठित राज्य' म्हणवून घेऊ लागले तर या देशाच्या घटनेतील सेक्यूलर संकल्पनेचे काय होईल देशातील सर्वसामान्य जनतेचे काय होईल देशातील सर्वसामान्य जनतेचे काय होईल आणि भविष्यात त्यांना कोणत्या संकटांशी सामना करावा लागेल आणि भविष्यात त्यांना कोणत्या संकटांशी सामना करावा लागेल पण भविष्याची बात कशाला पण भविष्याची बात कशाला आज इशान्य भारतातील अजूनही ख्रिस्तिकरण न झालेल्या , आपल्या जमातीच्या श्रद्धा आणि परंपरा मानणाऱ्या जनजाती-जमातींवर संकट ओढवले आहे.\nमिझोराम मधील हिंदू मैतेयी आज संकटात आहेत. इनर लाईन परमीट नाही, याचे निमित्त करून वर्षानुवर्ष मिझोराममध्ये राहणाऱ्या वैष्णवपंथी मैतेयी नागरिकांना मिझोराम बाहेर घालवून देण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. जेंव्हा काही मणिपुरी पत्रकारांनी अशा हाकलून लावलेल्या मैतेयींचे ट्रकचे ट्रक भरून जातांना पाहिले, तेंव्हाच त्यांना या विदारक परिस्थीतीचा अंदाज आला.\nएकविसाव्या शतकात संपूर्ण आशिया खंड ख्रिस्तमय करण्याच्या योजनेची सुरुवात ईशान्येतील नागरिकांचे ख्रिस्तिकरण करण्याने होत आहे. आणी म्हणूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.\nयाच प्रकारे बारा वर्षापूर्वी पारंपरिक श्रद्धा पाळणाऱ्या मिझोरम मधील ३५०००(पस्तीस हजार) रियांग जमातीच्या लोकांना , हिंसाचार घडवून आणून , मि���ोरमच्या सीमेबाहेर आश्रय घेण्यास भाग पाडण्यात आले. आज मिझोरम सरकार, केंद्र सरकारच्या दबावामुळे निर्वासीत झालेल्या रियांग नागरिकांचे पुनर्वसन करण्यास (निदान वर वर आणि कागदोपत्री तरी) तयार आहे. परंतु त्रिपुरातील शरणार्थी शिबीरात भयानक परिस्थितीत जगणारे हे रियांग इतके भयभीत झालेले आहेत की, मिझो सरकारवर आणि स्पष्ट शब्दात म्हणायचे तर ख्रिस्ती मिझोंवर ते विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि अर्थातच मिझोरम मधील आपापल्या मूळ गावी परत जाण्यास तयार नाहीत.\nजी परिस्थिती काल रियांग जमातीच्या लोकांवर ओढवली, तीच आज मैतेयी व अधिक भायानक प्रकारे रभा जमातीच्या हजारो नागरिकांवर ओढवली आहे. मात्र एखाद्या चर्चच्या विटेलाही धक्का लागला तर आकाश पाताळ एक करणाऱ्या आमच्या पत्रकारांना , विचारवंतांना आणि न्युज चैनल्स वर पक्षपाती चर्चा घडवून आणणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकारांना हा विषय जनतेपुढे आणावा असे वाटत नाही.\nत्यामुळेच रभा जमातीवर इतका भयंकर प्रसंग ओढवला असतांना या देशातला कुणीही सेक्युलर त्यांच्या बाजूने कांही करायला, नव्हे साधे रडायलाही तयार नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की वरील प्रकारे स्वतःच्याच देशात निर्वासित होण्याची पाळी आणखी कुणाकुणावर येणार आणि केंद्र सरकार यावर काही कठोर आणि कायम स्वरुपी इलाज करणार आहे की नाही\nसंदर्भ-साभार- ईशान्य वार्ता-फेब्रुवारी २०११ लेख-श्री पुरुषोत्तम रान\nहे 'अगदी ताजे उदाहरण' गेल्या ऑक्टोबरमध्ये हिंदू सायटींवर प्रसिद्ध झाले होते. इतक्या काळात ती बातमी कोणत्या विश्वासार्ह वृत्तपत्रात/वाहिनीवर प्रसिद्ध झाली काय ती बातमी सत्य असेल तर कठोर कारवाई आवश्यक आहे.\nविस्थापितांच्या मुद्यावर आधीच्या धाग्यात प्रमोद सहस्रबुद्धे यांनी मत मांडलेच आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [27 Feb 2011 रोजी 08:03 वा.]\nधर्माधिष्ठित राज्य असू नये याबाबत आपले एकमत असावे असे वाटते.\nधर्माधिष्ठित राज्याच्या दोन संघटनात्मक बाजु असतात. एकात राज्यकारभारात धर्माची लुडबुड असते. (असे नसले की त्यास सेक्युलर म्हणण्याची प्रथा आहे.) दुसर्यात एका धर्माच्या लोकांना विशिष्ट दर्जा दिला जातो. (इतरांना त्यांचा धर्म सार्वजनिक ठिकाणी अनुसरण्यास बंदी, वेगळे कर इत्यादी.)\nभारतातील कुठलेही सरकार या प्रकारच्या धर्माधिष्ठित सरकारांमधे नसावे अशी माझी समजूत आहे.\nथोडीफार शिथील विधाने, राजकारण्यांचे धार्मिक सत्तेशी लागेबांधे अशा सारख्या गोष्टी घडतात हे त्याबरोबर मान्य करावे लागते. असे घडणे योग्य नसले तरी फारसे जाचक नसल्याने त्याकडे कानाडोळा केला जातो.\nतुम्ही लिहिलेल्या विधानात शिथील विधानांचा वास येतो, किंवा योग्य विधानाचा शिथील अर्थ काढल्यासारखे भासते.\nमाहितीच्या अधिकारात मिळालेल्या उत्तराची छायाप्रत कुठे उपलब्ध असल्यास कळवावे.\nयापूर्वी तुम्ही लिहिलेल्या धाग्यात तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे. त्यांस वेळ न मिळता तुम्ही नवीन धागा काढू शकला याबद्दल थोडे आश्चर्य वाटते.\nयापूर्वी तुम्ही लिहिलेल्या धाग्यात तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे देणे बाकी आहे. त्यांस वेळ न मिळता तुम्ही नवीन धागा काढू शकला याबद्दल थोडे आश्चर्य वाटते.\nमाझ्यामते हे नवे धागे कॉपीपेस्ट असावेत. बहुधा ब्लॉगवरून वगैरे. अनेक \"सिनिअर\" सदस्यांना प्रतिसादांसाठी टंकन करणे वगैरे थोडे कठिण पडते असे वाटते. किंवा विचारलेल्या प्रश्नांची आपण उपक्रमावर उत्तरे देऊ लागतो हे माहित नसते (पण हे विधान धाडसी वाटते). मागे नानावटीं*नीही प्रतिसाद देण्याबाबत अडचण व्यक्त केली होती. तसेच काहीसे असावे अशी शक्यता.\n* नानावटी सिनिअर असण्याबाबत कल्पना नाही. तसे दर्शवण्याचा उद्देशही नाही.\nविश्वास कल्याणकर [28 Feb 2011 रोजी 04:40 वा.]\nमागील धाग्यावरीला आपल्या प्रश्नास उत्तर दिले आहे. मला इशान्य भारतातील घडामोडीमध्ये रुची असल्याने मी ईशान्य वार्ता या मासिकाचा सभासद आहे. त्यात अधिकृत व सत्य परिस्थीतीबाबत माहिती असते. ती सर्व माहिती उर्वरित भारतातिल मुख्य वर्तमान पत्रात येतेच असे नाहि आणि आली तरी ती अतिशय त्रोटक शब्दात येत असते. त्यामुळे ही माहिती इकडे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा माझा प्रयत्न असतो. त्यानिमीत्ताने या विषयावर चर्वण होत आहे यात च माझ्या अल्पशा प्रयत्नाचे यश आहे ही माझी भावना आहे. तिथे वर्षानुवर्षे कार्य करणारे आणि त्यांना येणारे अनुभव मी माझ्या वार्षीक भेटित ऐकत व अनुभवत असतो. तेथील मोबाईल डिस्पेन्सरीला सातत्याने मिळत असलेली सरकारी आंशिक अनुदानही जेंव्हा त्याची आता आवश्यकता नाही या कारणाने बंद होते तेंव्हा खंत वाटते. या विरोधी वातावरणात हि काही सामाजिक संस्था तिथे आ���ली सेवा देण्याचे कार्य अविरत करतच आहेत्. या विषयावर http://www.christianaggression.org/ वर आपण अधिक माहिती घेउ शकता.\nजी माहिती सविस्तर पणे इतरत्र उपलब्ध आहे ती येथे देण्याचे प्रयोजन नाही केवळ अद्ययावत माहिती येथील मित्रांना मिळावी व त्यावर चर्चा होवून या विषयावर प्रकाशझोत पडावा एवढाच उद्देश.\nप्रियाली यांच्या जवळपास प्रत्येक प्रतिसादात 'उपक्रम' चा उल्लेख असतो, याची गंमत वाटते.\n(प्रतिसाद अवांतर आहे, याची कल्पना आहे.)\nविश्वास कल्याणकर [28 Feb 2011 रोजी 04:21 वा.]\nमाहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती च्या आधारेच ईशान्या वार्ता मध्ये माहिती दिली आहे. तिकडीस सविस्तर माहिती आपले कडिल वर्तमानपत्रात येत् नाही हीच तर खरी शोकांतिका आहे. हा भाग सर्व केंन्द्रिय सरकारांकडुन दुर्लक्षित राहिला आहे. त्याचे कारण काय याचा शोध घेणे देखील गरजेचे आहे. उर्वरित भारतियांना या प्रदेशाबाबत कमीतकमी माहिती व्हावी हा उद्देश पर्यायाने या प्रदेशाबाबत माहिती दिल्याने टी. आर. पी वाढन नसावा. त्या भागातील राजकारणी चर्चशी बांधील असल्याइतके सुस्पष्ट दिसुन येते. हे तिथे काही वर्षे काम केल्यावरच लक्षात येउ शकते. तिकडील माहीती दिल्यानंतर त्याबाबत काही मित्र पुरावे मागतात पण एकदा त्या भागात रहाण्याचा अनुभव घेतल्यास नक्किच त्यांचे मत परिवर्तन होईल यात शंका नाही.\nप्रमोद सहस्रबुद्धे [28 Feb 2011 रोजी 14:31 वा.]\nतुमच्या माहिती मुळे इकडचा टी आर पी वाढलेला दिसतो. तो लक्षात घेऊन मिडियात अधिक आले तर बरे.\nइशान्य वार्ता या नियतकालिकाबद्दल अधिक माहिती मिळाली तर आवडेल. तुमच्या माहितीची दोन स्थळे दिसतात ईशान्य वार्ता आणि तुमच्या प्रत्यक्ष भेटीतली माहिती. प्रत्यक्ष माहिती मिळवण्याचा प्रयत्न चांगला असला तरी तो सर्वांना जमण्यासारखा नाही. त्याऐवजी ईशान्य वार्ता नियतकालिक वाचण्याचा प्रयत्न करीन. याचे प्रकाशक कोण कुठून प्रसिद्ध होते हे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nतुम्ही नॅशनल मिडीयात बातमी येत नाही असे म्हणालात. पण त्यात रभा-गारो विवादावर व्यवस्थित माहिती आली होती. त्यातील माहिती आणि तुम्ही दिलेली माहिती यात बर्याच अंशी तफावत होती. (संदर्भासाठी दुवे पाहावेत.) तुमचा स्वतःचा अनुभव मेघालयशी संबंधीत नसावा असे तुमच्या आजवरच्या लेखावरून वाचले. तेव्हा तुमचा सोर्स ईशान्य वार्ता आणि हिंदू सारखी वर्तमानपत्रे यातील तफावतीत ईशान्य वार्ता जास्त विश्वासार्ह का वाटते याबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. (तुम्ही त्या धाग्यावर या तफावतीबद्दल लिहाल अशी आशा होती.)\nहरिश्चंद्र पवार हे नाव मराठी असावे असे मी धरून चालतो. त्यांच्या कडे माहितीअधिकारात मागवलेल्या कागदाची प्रत असणार. (ज्यात ख्रिश्चन स्टेट असा उल्लेख आहे.) ती मिळवता येणे शक्य आहे का\nविश्वास कल्याणकर [28 Feb 2011 रोजी 16:09 वा.]\nया मासिकाचे प्रकाशक जयवन्त् कोन्डविल्कर असुन ते ९ जय गायत्रि, गोपालनगर, रोड न्. १ डोम्बिवली(पुर्व) ४२१२०१ येथुन प्रसिध्द होते. रु. १००(वार्षिक) पाठविल्यास ते घरपोच पाठवितात्. मी मेघालय, नागालैण्ड, अरुणाचल व आसाम या राज्यात दरवर्षी जात असतो तेथे माझा प्रवास १-२ महिने असतो.\nविश्वास कल्याणकर [28 Feb 2011 रोजी 16:29 वा.]\nईशान्य भारतातील धर्मांतरणा मागील पार्श्वभुमी येथे पहावी\nअन्य भारतीयांना जिथे जाणे सहसा जमत नाही अथवा फारसा रस नाही तिथे जाउन इतक्या मोठ्या संख्येने धर्मांतर करणे हे नक्कीच मोठे काम आहे. चर्चने ते कसे केले याचा अभ्यास नक्कीच रोचक असेल.\nईशान्य भारताच्या बाजुला भूतान, ब्रम्हदेश व बांगलादेश. येथे प्रामुख्याने बुद्धधर्मीय, मुस्लीम व अन्य ट्रायबल लोक असताना फक्त इशान्य भारतात हे ख्रिस्ती धर्मांतर काम कसे झाले यावर अजुन वाचायला आवडेल. भारतातील कायदे याबाबत भूतान, ब्रम्हदेश, बांगलादेश पेक्षा अपूरे आहेत काय भारतातील हिंदूंचे कैवारी पक्ष भाजपा, शिवसेना केंद्रात सत्तेत असताना असे घाउक धर्मांतर थांबावे किंवा पुन्हा हिंदूधर्मात इच्छूक लोक यावेत म्हणुन केलेले कार्य असले तर ऐकायला आवडेल.\nमाओवादाच्या अथवा चीनच्या प्रभावाखाली देशविघातक कामात गुंतण्याऐवजी ते लोक ख्रिस्ती होउन जर व्हॅटीकनचरणी श्रद्धावान होणार असतील तर ते भारताला कमी उपद्रवकारक असेल असे मला वाटते.\nभारताच्या इतर भागात जे ख्रिस्त धर्मीय आहेत त्यांचा भारताला प्रचंड त्रास होतो आहे अशी काही माहीती आहे काय\nहिंसाचार फक्त धर्मामुळेच असेल असे वाटत नाही. त्यामागची कारणे वेगळी असणार. 'हुतू आणि तुत्सी' जमातीत अफ्रिकेतील नरसंहार, १९९० मधील भुतानमधील नेपाळीवंशीय व भूतानमधील मुळनिवासी यांच्यातील संहार यातील अभ्यास ह्या समस्येकरता कदाचित उपयुक्त होईल किंवा हा येथील जुना प्रश्न असेल जो परत चिघळला असावा.\nया���र माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.\nवरील लेख वाचून बऱ्यापैकी धक्का बसला, म्हणून अजून थोडे वाचन केले असता हा दुवा सापडला, ह्यामध्ये बऱ्याच प्रश्नांचा उहापोह केला आहे. हा दुवा म्हणजे अरिझोना विद्यापीठाच्या रिचर्ड एटोन ने नागालॅंडच्या इतिहासाचा केलेला/घेतलेला अभ्यास/मागोवा आहे.\nचर्च ने हे कसे साध्य केले ह्यास ब्रिटीश-राज ची पार्श्वभूमी आहे असे वरील दुव्यावरून वाटते आहे. नागा लोक ज्या देवाला मनात होते त्याची सांगड मोनोथीइझमशी घालण्याचा प्रयत्न केला, तसेच व्यापाराच्या माध्यमातून ख्रिस्तीकरणाचे प्रयत्न झाल्याचेही त्यात सांगितले आहे.\nभारतातील हिंदूंचे कैवारी पक्ष भाजपा, शिवसेना केंद्रात सत्तेत असताना असे घाउक धर्मांतर थांबावे किंवा पुन्हा हिंदूधर्मात इच्छूक लोक यावेत म्हणुन केलेले कार्य असले तर ऐकायला आवडेल.\nमला देखील वाचायला आवडेल.\nमाओवादाच्या अथवा चीनच्या प्रभावाखाली देशविघातक कामात गुंतण्याऐवजी ते लोक ख्रिस्ती होउन जर व्हॅटीकनचरणी श्रद्धावान होणार असतील तर ते भारताला कमी उपद्रवकारक असेल असे मला वाटते.\nह्याबद्दल मला थोडी शंका वाटते, येथील देशविघातक कामे स्वार्थी राजकारणाचे बायप्रोडक्ट आहे, धर्म/पंथ बदलून त्यात फरक पडेल असे वाटत नाही. त्याऐवजी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले तर बदल होऊ शकेल.\nकेरळ मध्ये देखील बऱ्याच प्रमाणात हा धर्मप्रसार झाला पण तिथे इतर पंथांना किंवा भारताला उपद्रव किती आहे हयची कल्पना नाही. इथे देखील जमातींमधील वांशिक हिंसाचार हे प्रमुख कारण असू शकेल.\nएकूणच वाचून परिस्थिती गंभीर असल्याचे जाणवते, पण सरकारी/राष्ट्रीय मिडिया ह्याकडे लक्ष कसे वेधत नाही ह्याचे आश्चर्य वाटते आहे.\nयावर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.\nविश्वास कल्याणकर [01 Mar 2011 रोजी 06:34 वा.]\nपहिला मिशनरी या भागात १८६१ मध्ये आला तेंव्हापासुन त्यांचे कार्य अव्याहत चालु आहे. ब्रिटीश राज्यकर्त्याचे पाठबळ त्यांना होते. हिंदु संघटनेने तेथे १९५० पासुन कार्य तुटपुज्या व विरोधी वातावरणात सुरु केले. १९९० नंतर् आज तेथे थोडे फार आपले काम दिसु लागले. आपला उद्देश केवळ त्या त्या जमातीच्या श्रध्दा जपणे एवढेच आहे जेणे करुन धर्मांतराला आळा बसेल. त्यांना हिंदू करुन घेणे अजिबात नाही. पण आपल्या कार्यकर्त्यांना तेथील विरोध तर असतोच पण आपले उर्वरित सिक्युलर बांधव देखील विरोधच करतात. ख्रिश्चनांना मिळणारा कोट्यावधी रुपयांसमोर आपली संसाधने खुपच तोकडी पडतात. आपल्या संस्था तेथे वैद्यकिय मदत, शैक्षणीक मदत व स्वयंरोजगार अशा योजना राबवतात्. त्या देखील बिना अनुदान व केवळ लोकांच्या देणगी वर हेही नसे थोडके.\nरोल ओवर अँड डाय\nआपल्या संस्था तेथे वैद्यकिय मदत, शैक्षणीक मदत व स्वयंरोजगार अशा योजना राबवतात्. त्या देखील बिना अनुदान व केवळ लोकांच्या देणगी वर हेही नसे थोडके.\nउठाठेव करायची तर करावी परंतु 'आपला' म्हणजे काय तुम्ही 'आमचा' असा शब्दप्रयोग करावा ही विनंती.\nआपला हाच शब्द योग्य आहे. रि टे हे चर्च पुरस्कृत पात्र असावे किंवा सुमार केतकरांचा तो डू आय असावा असा दाट संशय मला येतो.\nते नेहमी फक्त सो कॉल्ड विज्ञान आणि तर्काच्या नावाखाली फक्त हिंदू गोष्टींवरच राळ उडवतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाकडे दुर्लक्ष करून आपले लिखाण असेच चालू द्यावे ही विनंती.\nमी चर्च पुरस्कृत असल्याचा आरोप मान्य केला तरी 'आपला' हा शब्द चूकच ठरतो ना\nया बातमीत उल्लेखिलेला निषेध प्रमोद सहस्रबुद्धे यांनी केला होता. तीच बातमी अजून एका वृत्तपत्रात येथे वाचता येईल.\nमी चर्च पुरस्कृत असल्याचा आरोप मान्य केला\nमाझा मुद्दा स्पष्टच आहे. आता तुमचे पुर्वीचे अनेक वाद विवाद अनेकांना आता चर्च पुरस्कृत या वेगळ्या दृष्टीने पाहिले तर ते कसे बुद्धीभेदी होते हे लक्षात येईलच.\nकितीही लपवले तरी कुठेतरी खोटेपणा उघड पडतोच, तो पडला\nआता 'मी आरोप मान्य केलाच नाही' वगैरे नेहमी प्रमाणे सुरू करालच. ते चालू द्या ज्याना जे समजायचे आहे ते नेमकेपणाने यातून समजले असेलच\n'तरी' या शब्दामुळे अर्थ वेगळा होतो.\nउघडे पडल्यावर आता तुम्ही असे म्हणणारच हे अपेक्षितच आहे.\nतेव्हा रिटे टीम आता इतर काही तरी हिंदू विरोध करण्यासाठी अंध विश्वास, बुवाबाजी आणि ज्योतिष या व्यतिरिक्त स्ट्रॅटेजी शोधा.\nआवांतर (पण तसे आवांतरही नाही):\nतुमच्या या पद्धतशीर हिंदू विरोधी प्रचार मोहिमेत थत्ते नि घाटपांडेंसारख्या माणसांचे उगाच बळी जातात.\nसदस्य हो, लक्षात घ्या, हिंदू विरोध आणि पर्यायाने भारत विरोधासाठी हे लोक टीम वर्क करून अतिशय कुशलतेने बुद्धीभ्रम उत्पन्न करणारे विचार सामान्य माणसाच्या मनात पेरतात. त्याला खरोखरीचे बु���्धीवादी असलेले लोक बळी पाडतात. इतकेच नाही तर त्यांना आपल्या कार्यासाठी नकळतपणे वापरून घेतात.\nआशा आहे की चर्च पुरस्कृत रिटे या उदाहरणातून हा मुद्दा स्पष्ट झाला असेल.\nचर्च पुरस्कृत रिटे प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे पाहू या.\nमाझ्या प्रतिसादांचे संपादन तर सुरूच आहे\nमराठी माणूस डॉट कॉम [28 Feb 2011 रोजी 18:48 वा.]\nकोनराड एल्स्ट ने या सर्व भयानक प्रकार बद्दल पूर्वीच लिहिले आहे. तसे असूनही आमच्या कडच्या विद्यापीठातल्या अति शहाण्या डाव्या विद्वानांनी लोकसत्ता सारख्या वर्तमान पत्रातून पद्धतशीर पणे कोनराड विरूद्धच प्रचार केला.\nभारताचे विभाजन करून ख्रिस्चन राज्य स्थापन करण्याचे हे अमेरिकेचे कारस्थान होते. रशिया वर नजर ठेवण्या साठी त्यांना इथे तळ हवा होता. दरम्यान रशिया नेस्तनाबूत झाल्या मुळे तो उद्देश संपल्यात जमा आहे. देशातले हिंदू जागे झाले की या झुरळांचा नायनाट करता येईल.\nसमतोल दृष्टीकोनातून निर्भयपणे भारतीयांबद्दल विचार मांडणार्या\nकोअनराद् एल्स्ट (Koenraad Elst) विषयी विकीवर अधिक माहिती येथे आहे.\n(कृपया कुणी हे इंग्रजी पान मराठी विकीवर मराठीत द्याल का\nएक अनुदिनी येथे पाहता येईल.\nअर्थातच चर्चच्या डिसेप्टीव दृष्टीकोनातून शिक्षण झालेल्या भारतीयांना त्यांचे विचार फार पटत नाहीत हे दिसतेच.\nकोनराड एल्स्ट ने या सर्व भयानक प्रकार बद्दल पूर्वीच लिहिले आहे.\nत्यापेक्षा सनातन प्रभातचेच संदर्भ द्या की\nभारताचे विभाजन करून ख्रिस्चन राज्य स्थापन करण्याचे हे अमेरिकेचे कारस्थान होते.\nअमेरिकेवर ज्यूंचे नियंत्रण असल्याचे संशय सिद्धांत ऐकले तरी होते.\nबरोबर आहे, आता लक्षात आले. तुमच्या चर्च पुरस्कृत रिटे टीमला हिंदू विरोध करण्यासाठी सनातन चा फारच त्रास होत असणार. म्हणून येता जाता त्यावरही बुद्धी भ्रम उत्पन्न करणारे शेरे देत असता.\nआता एल्स्टचे विचारही तुम्हाला त्रास देत असतील नाही\nते विचार कसे दाबायचे, याची काय पद्धती आखली आहे तुम्ही\nचर्च पुरस्कृत रिटे प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे पाहू या.\nमाझ्या प्रतिसादांचे संपादन तर सुरूच आहे\nबुद्धी भ्रम उत्पन्न करणारे शेरे\nतुम्हाला बुद्धी असल्याचे सिद्ध केलेत तर या आरोपाचासुद्धा मी इन्कार करेन. तोवर तो आरोप लोडेड असल्याकारणाने मी अमान्य करीत आहे.\nविश्वास कल्याणकर [02 Mar 2011 रोजी 04:16 वा.]\nरिकामटेकडा हे नाव धारण करण्यामागे त्यांचा उद्देश त्यांच्या व्यक्तव्याला फारसे गंभीर घेउ नये हा असावा.\nतुम्ही ईशान्य भारताचे कल्याण करणार आहात असा विश्वास सर्वांनी ठेवावा अशी तुमची अपेक्षा आहे.\nबिल सारख्या इतरांचे नाव कशाला पुढे करता\nI mean, that's what I'm here promoting - doubt. हेच तर मी आधी म्हणालो आहे. आता तोंडावर पडल्यावर उगाच याची त्याची वक्ये फेकू नका.\nहिंदूंच्या, भारतीयांच्या मनात स्वधर्माविषयी आपल्या जीवन पद्धती विषयी किंतु निर्माण करणे हेच काम तुम्ही करत आहात. त्यासाठी काही सदस्यांचा त्यांच्या चांगल्या कामाचा, तुमच्या हेतु साठी चतुरपणे वापर करत आहात हे सातत्याने दिसून येते आहे.\nकोणत्या सदस्यांच्या कोणत्या चांगल्या कामाचा मी वापर केल्याचा आरोप आहे\nमी तोंडावर पडल्याचे सिद्ध करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2022-12-09T08:41:28Z", "digest": "sha1:STW565CHY7LOLI4KHKDZQXYA3CVAJOSW", "length": 6078, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कुर्हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण जनजागृती – Janshakti Newspaper", "raw_content": "\nकुर्हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण जनजागृती\nकुर्हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षण जनजागृती\nमुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परीषद घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर गटशिक्षणाधिकारी जे.डी. पाटील, बी.सी महाजन, डी.ओ. पाटील, ओमप्रकाश चौधरी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले.\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी…\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत…\nकार्यक्रमास अनिल पांडे, पंकज पांडव, पुंडलिक कपले, डॉ. गजानन खिरडकर, प्रमोद पाटील, संजय अर्जुन पाटील, संजय पाटील, गजानन कवळे, नंदु खिरडकर, बंडू बोरसे, नरसिंग चव्हाण, दादाराव हिरोळे, गोपाल खानझोडे, प्रविण टेलर, के.के. कोळी, ग्रामविकास अधिकारी चिंचोरे, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.\nतीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच निवडणुका\nअंधश्रध्दा निर्मुलन समिती राब��िणार व्यसन विरोधी पंधरवाडा\nपिंप्रीपाडा फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात : ओमनी चालक जागीच ठार, एक गंभीर\nपारोळ्यानजीक ट्रकमधून 49 लाखांचा माल लांबवला : संशयीत ताब्यात\nलग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर जळगावच्या पतीला सोडून नववधू पसार\nजळगावात कारवाईच्या भीतीने वाळूच्या ट्रॅक्टरने वाहनांना उडविले : पाच दुचाकीस्वार जखमी\nपरीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीचा बॅगेतून मोबाईल लांबवला\nआई-वडिल घराबाहेर पडताच यावल शहरातील प्रौढाने घेतला गळफास\nमहामार्गावर भीषण अपघात : भुसावळातील विद्यार्थ्यांचा मृत्यू\nकापूस वेचणी करताना मुक्ताईनगर तालुक्यातील 37 वर्षीय महिलेचा…\nरावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या…\nघर मालक बाहेर पडताच पँटच्या खिशातील 11 हजार लांबवले\nशेतातील खळ्यात धान्याला आग : लाखोंचे नुकसान\nमोबाईल चोरीच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून : अक्कलकुवा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/17/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T08:50:21Z", "digest": "sha1:XMPNXVNF6KLWRQJBUBU4INXATTJQHIDK", "length": 10140, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाल्याची बातमी समजताच शॉक झाला सैफ अली खान, म्हणाला – कसकाय शक्य आहे ! मी तर तिला स्प’र्श सुद्धा केला नाही… – Epic Marathi News", "raw_content": "\nकरीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाल्याची बातमी समजताच शॉक झाला सैफ अली खान, म्हणाला – कसकाय शक्य आहे मी तर तिला स्प’र्श सुद्धा केला नाही…\nकरीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाल्याची बातमी समजताच शॉक झाला सैफ अली खान, म्हणाला – कसकाय शक्य आहे मी तर तिला स्प’र्श सुद्धा केला नाही…\nNovember 17, 2022 RaniLeave a Comment on करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाल्याची बातमी समजताच शॉक झाला सैफ अली खान, म्हणाला – कसकाय शक्य आहे मी तर तिला स्प’र्श सुद्धा केला नाही…\nबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. करिनाने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त हिट चित्रपटांमध्ये काम केले, तिने अनेक अभिनेत्यांना डेट केले, परंतु अखेरीस तिने सैफ अली खानशी लग्न केले. लग्नानंतर करीना कपूर दोन मुलांची आई झाली. त्याचवेळी करीना कपूरच्या तिसऱ्यांदा प्रेग्नेंसीची बातमी येत आहे.\nयासोबतच तिच्य�� बेबी बंपचे फोटोही व्हायरल होत आहेत. मात्र, करीना कपूरने यावर उत्तर देताना ही बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी जेव्हा करीनाच्या पतीला याची माहिती मिळाली तेव्हा त्याची प्रतिक्रिया खूपच मनोरंजक होती. अभिनेत्रीने सिद्धार्थ काननला सांगितले की, सैफ तिसऱ्यांदा पिता बनल्याचे ऐकून त्याची ही प्रतिक्रिया होती.\nकरीना कपूरने सांगितले की, सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली होती, की करीना तिसर्यांदा आई होणार आहे, पण असे काहीही नव्हते. करीना म्हणाली की, त्यावेळी मी हे विधान गमतीने केले होते, पण प्रत्येक छोटी गोष्ट व्हायरल होते, याची तिला कल्पना नव्हती. जेव्हा करीना कपूरला विचारण्यात आले की,\nया तिसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सैफ अली खानची प्रतिक्रिया कशी होती तेव्हा करिनाने ही कल्पना सैफ अली खानचीच असल्याचे सांगितले. करीनाने सांगितले की, तिने तिसर्या गरोदरपणाच्या बातमीवर इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती, आणि तिने लिहिले की अरे मित्रांनो हा पास्ता आणि वाइन यांचा प्रभाव आहे, शांत व्हा मी प्रेग्नंट नाही.\nकृपया सांगतो, की सैफ अली खान आणि करीना कपूर यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव तैमूर आणि लहान मुलाचे नाव जहांगीर अली खान पतौडी आहे. तैमूर त्याच्या आई-वडिलांप्रमाणे खूप सक्रिय आहे आणि खूप खोडसाळपणाही करतो. आपल्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्याने करीना आणि सैफ अली खान यांना ट्रोलचा सामना करावा लागला होता.\nअजय देवगणसोबत लग्न आणि झालेल्या सर्व ग’र्भ’पा’ता बद्दल खुलकर बोलली काजोल, म्हणाली – तो माझा खूप कठीण काळ होता…आणी अजय बळजबरीने माझ्या सोबत दररोज\nनवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीसमोर ‘सारा अली खान’ आणि ‘अनन्या पांडे’ सुद्धा आहे अपयशी, दिसते इतकी सुंदर कि, तुम्ही पाहतच रहाल…\nलग्नाआधी से-क्स न करणे म्हणजे बकवास, रेखाचे बो-ल्ड वक्तव्य, म्हणाली थंक गॉड मी प्रेग्नंट नाही झाले -कोणासोबत..\nदररोज मध्यरात्रीत या वाड्यातून येत होता लहान मुलाच्या रडण्याचा आवाज, म्हणून सर्व गावकरी हिंमत दाखवून गेले आत, पण समोर जे दिसलं ते पाहून मोठमोठ्याने रडायला लागले सर्व गावातले लोक…”\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/20/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-09T08:54:18Z", "digest": "sha1:JN6PTX45EPYNWV7DXJDYEC7VBSPPUKE6", "length": 9511, "nlines": 82, "source_domain": "onlinenews15.com", "title": "फक्त वयाच्या अंतरामुळेच नाही, तर या गोष्टीमुळे तुटले होते ‘सैफ आणि अमृता सिंग’ चे नाते, सैफ म्हणाला – रात्री बेरात्री उठवून मला करायला सांगायची.. – Epic Marathi News", "raw_content": "\nफक्त वयाच्या अंतरामुळेच नाही, तर या गोष्टीमुळे तुटले होते ‘सैफ आणि अमृता सिंग’ चे नाते, सैफ म्हणाला – रात्री बेरात्री उठवून मला करायला सांगायची..\nफक्त वयाच्या अंतरामुळेच नाही, तर या गोष्टीमुळे तुटले होते ‘सैफ आणि अमृता सिंग’ चे नाते, सैफ म्हणाला – रात्री बेरात्री उठवून मला करायला सांगायची..\nNovember 20, 2022 adminLeave a Comment on फक्त वयाच्या अंतरामुळेच नाही, तर या गोष्टीमुळे तुटले होते ‘सैफ आणि अमृता सिंग’ चे नाते, सैफ म्हणाला – रात्री बेरात्री उठवून मला करायला सांगायची..\nसैफ अली खान आणि अमृता सिंग ही जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होती. त्यांच्या लग्नापासून घटस्फोटापर्यंत बरीच चर्चा झाली. 2004 मध्ये लग्न केले आणि लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृताने घटस्फोट घेतला आणि एकमेकांपासून वेगळे झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लग्न केले होते.\nलग्नाच्या वेळी सैफने चित्रपटात पदार्पणही केले नव्हते, तेव्हा अमृता सिंग हे इंडस्ट्रीत मोठे नाव होते. सैफ आणि अमृताचे लग्न चर्चेत आ���्याचे आणखी एक कारण होते आणि ते कारण होते सैफ वयाने अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मात्र, या लग्नापासून सैफ आणि अमृता सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांचे पालक झाले.\nमात्र, 13 वर्षांच्या लग्नानंतर सैफ आणि अमृताचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ आणि अमृता यांच्यातील वयाचे अंतर त्यांच्या नात्यात अडथळे आले होते, ज्यामुळे दोघेही समेट होऊ शकले नाहीत. मात्र, एकदा अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर एका मुलाखतीत सैफने लाइफ पार्टनरमध्ये कोणते गुण असायला पाहिजे ते सांगितले होते.\nसैफ म्हणाला होता की, आयुष्याचा जोडीदार फक्त तुमच्यापेक्षा लहान नसावा, तर तो सुंदर असण्यासोबतच आनंदी आणि निर्णयहीन असावा. आम्ही तुम्हाला सांगतो की जवळपास हे सर्व गुण करीना कपूरमध्ये आहेत. २०१२ मध्ये सैफने करिनासोबत दुसरे लग्न केले.आज करिना आणि सैफ दोघेही आनंदी आयुष्य जगत आहेत.\nएकेकाळी या मुलाला ‘अल्का याग्निकने’ चालू स्टुडिओ मधून अपमान करून दिले होते बाहेर हाकलून, आज त्यालाच भेटायला ‘अल्का याग्निक’ ला घ्यावी लागते अपॉइंटमेंट..करतोय संपूर्ण बॉलिवूड वर राज्य\nस्वतःच्या प्रे’ग्नें’ट पत्नीला एकटं सोडून, वाणी कपूर सोबत मज्जा घेत फिरत होता रणबीर कपूर, आलिया भट्ट ने उचललं हे पाऊल, रणबीर ची पळता भुई थोडी केली…\nसिंधूर लावत होता तोच अचानक नवरदेवाच्या मोबाईल वर आला असा एक मेसेज जो पाहून, मंडप सोडून पळून गेला नवरदेव, Zoom करून पहा तुम्हालाही बसेल धक्का…”\nजेव्हा स्वतःच्याच मुलाच्या लग्नात ‘वधू’ बनून आली नवरदेवाची आई, सर्वांची बोलती झाली बंद, पहा मग काय झाले…”\nसुट्टीच्या दिवसांमध्ये खूपच बो-ल्ड आणि हॉ-ट होऊन जाते ‘दिशा पटानी’, छोट-छोटे कपडे घालून वाढवते चाहत्यांच्या हृदयाचे ठोके…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushinews.com/", "date_download": "2022-12-09T09:36:08Z", "digest": "sha1:VTZ7O6PZA2BRYDWH3RXT2XAJQPPNLMPF", "length": 40671, "nlines": 368, "source_domain": "www.krushinews.com", "title": "Krushi News", "raw_content": "\nउद्दिष्ट व नियम आटी\nडी डी किसान live\nआधुनिक पद्धतीने करा पेरूची लागवड\nआधुनिक पद्धतीने करा पेरूची लागवड पेरू फळपिकाची घनपद्धतीने लागवड करण्याकडे सध्या भर दिला जात आहे, त्यामुळे पेरू लागवडीब…\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापन\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nशेतकरी बंधूंनो,आपण आज रासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक जाणून घेणार आहोत. …\nDipali Sonawane डिसेंबर ०८, २०२२\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्…\nकांद्यावरील फूल किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना\n🧅कांद्यावरील फूल किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना🧅 Source: राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान …\nरब्बी पीक व्यवस्थापन - ज्वारी - खोडकीड नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२५ ईसी) १५ मिलि प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. - …\nकाजी सांगवी येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न\nकाजी सांगवी येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न काजीसांगवी (उत्तम आवारे पत्रकार):सकल मराठा परिवार न…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २७, २०२२\nप्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे\nप्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे. काजी सांगवी:- चांदवड तालुक्यातील हिवरखेडे येथे जि प से…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २७, २०२२\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहन\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहन दिघवदः कैलास सोनवणे दहिवद ता चांदव…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २५, २०२२\nसुधारित तंत्रातून वाढवा सूर्यफुलाचे उत्पादन\nसुधारित तंत्रातून वाढवा सूर्यफुलाचे उत्पादन भारी व खोल काळ्या जमिनीत तूर + सूर्यफूल (3-3), सोयाबीन + सूर्यफूल (2-1) व भ…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २३, २०२२\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीन…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २३, २०२२\nतायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न\nतायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न दिघवदः ( प्रत्रकार : कैलास सोनवणे) चांद…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २३, २०२२\nहिवरखेडे येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश\nहिवरखेडे येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश काजीसांगवीः चांदवड तालुक्यातील हिवरखेडे जि. प. सेमी इंग्रजी शाळ…\nKishor M Sonawane नोव्हेंबर २३, २०२२\nदिघवदच्या अक्षरा व स्नेहल चा जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक\nनाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दिघवद येथील कुमारी अक्षरा राजाराम मापारी व कुमारी स्नेहल विठ्ठल राव …\nKishor M Sonawane नोव्हेंबर २३, २०२२\nआदिवासी गौरव दिनान निम्मित राज्यपालांची उपस्थिती\nमहान स्वातंत्र्यसैनिक, जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोज…\nKishor M Sonawane नोव्हेंबर १७, २०२२\nनत्र/युरिया केव्हा द्यावे नत्र युक्त खते हि पिकाच्या वाढीच्या काळात द्यावीत, पिक लागवडी पुर्वी देवु नयेत. नत्र यु…\nKishor M Sonawane नोव्हेंबर १५, २०२२\nगहू लागवड सविस्तर माहिती\n गहू लागवड सविस्तर माहिती :- गहू एक पिष्ठमय एकदल धान्य आहे. याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बन…\nKishor M Sonawane नोव्हेंबर १५, २०२२\nअधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहन\nसूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी उपयोग\nगहू पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान\nकाजी सांगवी येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न\nदिघवदच्या अक्षरा व स्नेहल चा जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक\nह्युमिक अँसिड व त्याचे गुणधर्म,उपयोग, फायदे\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी /इ.सी) यांतील फरक..\nसूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी उपयोग\nकृषी न���यूज सर्व पोस्ट\nआधुनिक पद्धतीने करा पेरूची लागवड\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापन\nरासायनिक कीटक नाशक व त्यामधील द्रावण SC/EC (एस.सी ...\nकांद्यावरील फूल किडीच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक ...\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nउद्दिष्ट व नियम आटी\nकिटकनाशके कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत. किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत. १) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील. २) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य\nशेवगा लागवड कशी करावी माहिती\nशेवगा लागवड माहिती शेवग्याच्या शेंगांना बाजारपेठेत कायमस्वरूपी मागणी आहे. हलक्या जमिनीत, कोणत्याही हवामानात, पावसाच्या पाण्यावर शेवग्याची लागवड करता येते. -डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. राजेंद्र गेठे हवामान व जमीन : शेवगा कोणत्याही हवामानात वाढू शकतो. शेवग्याची लागवड अत्यंत हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे. अशा ठिकाणी डोंगरउतारावरील हलक्या जमिनीमध्ये सुद्धा शेवगा चांगला येतो. सुधारित जाती : कोइमतूर-१, कोइमतूर-२, पी.के.एम.-१ आणि पी.के.एम.-२ या जाती कोइमतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाने प्रसारित केल्या अाहेत. या जातीची झाडे ५ ते ६ मीटर उंच वाढतात, झाडास १६ ते २२ फांद्या असतात. पी.के.एम.-२ ही जात लागवडीपासून ६-७ महिन्यात शेंगा देणारी आहे. या वाणाच्या शेंगा र���चकर व स्वादिष्ट आहेत. शेंगा ५-६० सें.मी. लांब व गर्द हिरव्या रंगाच्या असल्यामुळे या शेंगांना चांगला बाजारभाव मिळतो. लागवड : पावसाळ्यापूर्वी ६० सेमी लांब, रुंद आणि खोल खोदलेल्या खड्ड्यात चांगली माती, कुजलेले शेणखत १ घमेले, सुफला १५ः१५ः१५ (२५० ग्रॅम) आणि १० टक्के लिन्डेन पावडर (५० ग्रॅम) टाकून खड्ड\nतंत्र केसर आंबा लागवडीचे...\nतंत्र केसर आंबा लागवडीचे... आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते. आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळाव\nभेंडी लागवड तंत्रज्ञान 🌳 प्रस्तावना :- भेंडी हे एक उत्तम फळभाजी पीक आहे.भेंडीच्या फळात कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे.भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. 🌳 हवामान- भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.२० ते ४० अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते व फुलगळ होत नाही.१० अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान उपयुक्त. लागवडीचा कालावधी खरीप जून- जुलै रब्बी - थंडी सुरु होण्यापूर्वी उन्हाळी-१५ जाने-फेब्रु 🌳 जमीन:- भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरचे थरातून होत असते म्हणून मध्येम भारी ते काळी कसदार जमीन उपयुक्त,चांगला निचरा होणारी जमीन उत्तम,चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.सामू ६ ते ६.८ पर्यंत व क्षारता ०.२० पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत लागवड करावी.पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.\nटोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य घटक नत्र, स्फुरद आणि पालाश नक्कीच सामील करावे 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 3. लागवडी च्या 4 ते 5 दिवसात पहिली ड्रेंचिंग पोटॅशियम ह्युमेट किंवा हुमिक ऍसिड ची केल्यास रोपांच्या मुळंना चालना मिळते 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 4. वाढीच्या काळात 13:40:13 किंवा 19:19:19 वापरावे पण ढगाळ वातावरण असल्यास 19:19:19 वापरू नये 5. फुल धारणेच्या वेळी 12:61 किंवा 00:52:34 वापरावे\nसोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके new\nशेतातील नेहमी येणा-या तणांचा अभ्यास करुन, रोप उगवणीपुर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन, सुरवातीच्या काळातील तण नियंत्रण मिळवुन घ्यावे. कोरडवाहु परिसरातील शेतकरी, हे पुर्णतः पावसाच्या लहरीपणावर अवलंबुन असतात, एखाद्या वेळेस पेरणीनंतर पाउस लागुन राहील्यास बरेच दिवस शेतात तणनियंत्रण मिळत नाही, आणि पिकांच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात. उगवणीपुर्वी वापरण्यासाठी पेन्डीमेथिलिन (टाटा पनिडा वै. नावांनी उपलब्ध आहे) हे एक चांगले तणनाशक आहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी तसेच पेरणीच्या ७ ते १० दिवस आधी देखिल वापरता येते. वापरानंतर हे तणनाशक जमिनीत २ ते ३ इंच खोल अंतरावर चांगले एकत्र करुन टाकावे. पेंडीमेथिलिन, सारखेच ट्रायफ्लुरॅलिन हे तणनाशक देखिल पेरणीपुर्वी वापरता येते.\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ शेतकरी\nवीज कायदा २००३ सेक्शन ५७ नुसार १. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मि��ते - ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते. 2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. - तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते. 3.ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार आहे -विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५ 4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता ( मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बाकायदेशीर आहे - ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु.१०० ५. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य -विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५ ६. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ.खर्च असल्सास परत मिळतो - खर्च वीज कंपनिने करावयाचा असतो वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.२१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो) ७. निवन वीज कनेक्शनला लागणारे पैसे - घरगुती रु. १५०० ते रु. २०० व\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती\nलवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती - बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते. उंची व पक्वता कालावधी कमी असल्याने फक्त मूग/ उडदाचे आंतरपीक घेता येते. 4) शेंगा एकाच वेळी पक्व होतात, तुटत नाहीत. यांत्रिक पद्धतीने काढणी करता येते. 5) पिकाच्या शेवटी येणारा पावसाचा ताण, कीड- रोग व धुक्यापासून सुटका. 6) लवकर पक्व होत असल्याने रब्बीत दुबार पीक घेणे शक्य. 7) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस, कापसात रेफ्युजी म्हणून वापरावयास चांगला.\nसुधारित कलिंगड लागवड new\nसुधारित कलिंगड लागवडमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा वापर - श्री. विनायक शिंदे-पाटील आणि श्री. अंकुश चोरमुले वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘सिट्रूलस व्हल्गॅरिस’ असे आहे. कलिंगडला इंग्रजीत ‘वॉटर मेलन’ व इतर भाषांमध्ये टरबुज, कलिंडा, कलंगरी, इत्यादि नाव आहेत. ही वेल विषुववृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते. तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त, श्रीलंका आणि चीनमध्ये झाला. आता सर्व उष्ण प्रदेशांत कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. कलिंगडाच्या ��ेलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात. खोडांवर केस व प्रतानही उगवतात. पाने साधी, एकआड एक, लांब देठाची, बहुधा तळाला हृदयाकृती आणि कमीजास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात. फुले एकलिंगी असतात. नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकएकटी असतात. फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली, गुळगुळीत, वाटोळी आणि आकाराने ५० सेंमी. पर्यंत व्यासाची असतात. कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगांच्या विविध छटा असलेला मगज असतो. मगजात पाण्याचे प्रमाण ९० टक्क\nकांदा पिकावर विद्राव्य खते व संजीवकाची फवारणी\nbid=10709&Source=2 ###################### कोणतेही पीक दर्जेदार आणि त्याचे भरपूर उत्पादन घ्यायचे असेल तर विशेष परिश्रम घ्यावे लागतात. कांदा पिकाला पोसण्याच्या अवस्थेत एखादा बूस्टर डोस दिला तर त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. अर्थात त्यासाठी पिकाची लागवडी पासून चांगली वाढ आणि आवश्यक खत मात्रा देणे आवश्यक आहे. पिकाच्या ७५ व्या दिवशी १९/१९/१९ हे मिश्र विद्राव्य खत प्रति एक लिटर पाण्यात ५ ग्राम या प्रमाणात फवारावे. गरज भासल्यास मायक्रो न्यूट्रीएंटची एक फवारणी करावी. कांद्याच्या पातीची वाढ खूप लांब / रुंद झाली असेल तर ६० ते ७५ दिवसांच्या दरम्यान क्लोरमेक्वाट क्लोराईड हे वाढ संजीवक एक लिटर पाण्यात ६ मिली या प्रमाणात फवारावे. संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या मार्ग दर्शनानुसार किंवा स्वतः:च्या जबाबदारीवर किंवा आधी प्रयोग करून मग सर्व पिकावर करावा. ज्यामुळे कायिक वाढ कमी होऊन कांदा चांगला पोसतो. दुसऱ्या एक पद्धती मध्ये पिकाच्या दहाव्या दिवशी १९/१९/१९ या मिश्र विद्राव्य खताची फवारणी कर\nदेवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला\nकांदा रोप लागवड कशी करायची: मार्गदर्शन\nKishor M Sonawaneसप्टेंबर ०७, २०२२\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहन\nसूक्ष्म अन्नद्रव्य व त्यांचा पिकासाठी उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00812.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/technology/15280/", "date_download": "2022-12-09T09:34:35Z", "digest": "sha1:JMWXDVC7BO7FPL4ZJC5DXVG5J7VXVI5Z", "length": 8671, "nlines": 111, "source_domain": "mnews.esy.es", "title": "५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक | Maharashtra News", "raw_content": "\nHome Technology ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक\n५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत Tata Sky चे पाच बेस्ट DTH पॅक\nनवी दिल्लीः कोणत्याही डीटीएचचे रिचार्ज करणे एक मोठे काम आहे. डीटीएचचे रिचार्ज करणे मोबाइलच्या रिचार्ज करण्यापेक्षा कठीण काम आहे. कारण, यात बऱ्याचदा पॅक कळत नाही. ग्राहकांना अडचण येवू नये यासाठी टाटा स्कायने खास पाच बेस्ट प्लान आणले आहेत. हे पाचही प्लान ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान आहेत.\nटाटा स्कायकडे पहिला पॅक हा Marathi Hindi Family Kids Sports HD आहे. या प्लानची किंमत ४७८.३० रुपये आहे. याची वैधता एका महिन्याची आहे. यात ग्राहकांना एचडी आणि एसडी दोन्ही प्रकारचे चॅनेल्स पाहायला मिळतील. ज्यात ४१ एचडी आणि ५० एसडी चॅनल्स आहेत. या पॅकमध्ये मराठी आणि हिंदीचे अनेक चॅनल्स पाहायला मिळतील. तसेच यात किड्स, न्यूज आणि म्यूझिक चॅनल्स आहेत.\nदुसरा प्लानचे नाव Telugu Family Kids Sports HD आहे. याची किंमत ४४१.९६ रुपये आहे. या पॅकची वैधता एका महिन्याची आहे. हा प्लान मनोरंजन, स्पोर्ट्स, मूव्ही, किड्स आणि लाइफस्टाईल साठी परफेक्ट आहे. यात एकूण ३१ एचडी आणि ५० एसडी चॅनेल मिळतात.\nतिसरा पॅक Kannada Family Kids Sports HD या नावाने आहे. याची किंमत ४०१.५१ रुपये आहे. याची वैधता सुद्धा एका महिन्याची आहे. या प्लानमध्ये जास्तीत जास्त कन्नड चॅनेल्स मिळतील. तसेच काही हिंदी चॅनेल्स सुद्धा आहेत. यात मूव्हीज, मनोरंजन, किड्स आणि स्पोर्ट्स चॅनलचा समावेश आहे. या प्लानमध्ये २८ एचडी आणि ४५ एसडी चॅनलचा समावेश आहे.\nचौथा पॅक Telugu Malayalam Basic HD नावाने आहे. याची किंमत ३४३.४९ रुपये आहे. याची वैधता सुद्धा एका महिन्याची आहे. यात १९ एचडी आणि ४३ एसडी चॅनेल आहेत. यात जास्तीत जास्त तेलुगु आणि मल्याळम चॅनेल आहेत.\nटाटा स्कायचा पाचवा व स्वस्त प्लानचे नाव Telugu Basic HD आहे. याची किंमत २०८.९८ रुपये आहे. यात तेलुगु सोबत हिंदी चॅनेल्स पाहायला मिळू शकतात. यात ११ एचडी आणि १५ एसडी चॅनेलचा समावेश आहे.\nPrevious articleमैत्रीनं केला घात गळ्यातील सोन्याच्या चेनसाठी मित्रांनीच केली तरुणाची हत्या\nNext articleमराठा आरक्षण: रोहित पवार म्हणतात, सरकारवर पूर्ण विश्वास\nsmartphones under 15000, Top Phones: १५ हजारांच्या बजेटमध्ये या स्मार्टफोन्सचा जलवा, फोन खरेदी करण्यापूर्वी लिस्टवर एक नजर टाकाच – smartphones under 15000 see list...\n पाहा हे शानदार पर्याय, मिळतील टॉप फीचर्स – these are top smartwatches to buy...\nWhatsApp features in 2022, WhatsApp Features 2022: ���ावर्षी लाँच झालेल्या WhatsApp फीचर्सने वाढविली मेसेजिंगची मजा, तुमचे फेव्हरेट कोणते\nXiaomi च्या ट्रान्सपॅरंट टीव्हीत २७ इंचाचा सॅमसंग OLED पॅनल\nvasant more: Vasant More: पुण्यातील राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला जाणार की नाही, वसंत मोरे यांनी स्पष्टच...\nमावळमधील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचं निधन – former shiv sena mp from maval...\nshirdi secunderabad train: मराठवाड्यातील साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; सिकंदराबाद-शिर्डी एक्स्प्रेस रद्द – shirdi secunderabad train cancelled...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/health-fitness/2021/11/15/22407/lifestyle-news-india-will-be-capital-of-diabetes-in-world/", "date_download": "2022-12-09T09:35:45Z", "digest": "sha1:EY3NSSPHHPV2E2XPNNES6BTF62YDBL5X", "length": 14836, "nlines": 135, "source_domain": "krushirang.com", "title": "बाब्बो.. तर भारत होईल मधुमेहाची राजधानी; पहा, कुणी दिलाय 'हा' गंभीर इशारा; जाणून घ्या, जगात किती आहेत मधुमेहाचे रुग्ण - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर��ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»आरोग्य व फिटनेस»बाब्बो.. तर भारत होईल मधुमेहाची राजधानी; पहा, कुणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; जाणून घ्या, जगात किती आहेत मधुमेहाचे रुग्ण\nबाब्बो.. तर भारत होईल मधुमेहाची राजधानी; पहा, कुणी दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; जाणून घ्या, जगात किती आहेत मधुमेहाचे रुग्ण\nनवी दिल्ली : जगभरात मधुमेहाच्या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत चालले आहे. कोरोना आल्यापासून तर या आजारात जास्त भर पडत चालली आहे. भारतात सुद्धा मधुमेहाचे रुग्ण सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या मुद्द्यावर वेळीच लक्ष दिले गेले नाही तर जगभरात भारत मधुमेहाची राजधानी ठरण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामागे कारणही तसेच खास आहे. कोरोना विषाणूमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, असे संकेत अलीकडे केलेल्या संशोधनाद्वारे मिळाले आहेत.\nयाबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे, की कोविड संक्रमित जे रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात आले त्यामध्ये बहुतांश रुग्ण मधुमेहानेही ग्रस्त असल्याचे आढळून आले. आजच्या अत्यंत बदललेल्या लाइफस्टाइलमुळे मधुमेह आजार बळावत चालल्याचे दिसून आले आहे. आजमितीस जगभरात तब्बल 42.2 कोटी लोक मधुमेह ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे, यातील तब्बल 7.7 कोटी लोक एकट्या भारतातील आहेत.\nयावरुन आपणास सहज अंदाज येईल की भारतात हा आजार किती प्रमाणात वाढला आहे. एका अंदाजानुसार, सन 2045 पर्यंत भारतातील जवळपास 76 टक्के लोकसंख्या या आजाराच्या विळख्यात सापडू शकते. जर प्रत्यक्षात असे घडले तर भारत जगात मधुमेहाची राजधानी ठरेल.\nमधुमेहावर उपचारही उपलब्ध आहेत. या उपचारांच्या माध्यमातून रुग्णांच्या जीवनात बदल घडत आहेत. दीर्घ काळापर्यंत उपचाराद्वारे रुग्णांना या आजारातून बाहेर काढण्यात येत आहे.\nतसे पाहिले तर आपला निरोगी आहार आपले आरोग्य निरोगी ठेवण्यात मदत करतो. आपला रोजचा आहार कसा आहे याकडे लक्ष देणे जास्त महत्वाचे आहे. जर आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, जस्त, लोह इत्यादी पौष्टिक घटक नसतील तर आपला आहार देखील फायदा देणारा ठरणार नाही. आजारांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आहार सुद्धा त्या पद्धतीने पौष्टिक असणे अत्यंत महत्वाचे आहे.\n‘हे’ पदार्थ खा आणि शुगर फ्री राहा.. पहा काय खाल्ल्यास होणार मधुमेहींना फायदा\nमधु��ेहींनो सावधान : `ही` चार फळे खाऊ नका.. धोका वाढू शकतो\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/04/07/tai-kela-kupach-sundar-dance/", "date_download": "2022-12-09T09:03:33Z", "digest": "sha1:5SYALBSGBLINOZAXHJFYRXXQCINF4XSR", "length": 7609, "nlines": 56, "source_domain": "live29media.com", "title": "ताईने केला खुपच सुंदर डान्स... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nताईने केला खुपच सुंदर डान्स…\nलग्न म्हटले म्हणजे सर्वत्र घरात आनंदाचे वातावरण झालेले असते. कारण आपल्या भारतामध्ये लग्नाला खूप महत्वाचे स्थान दिलेले आहे. लग्ना मुळे दोन जीव कायम स्वरूपी एकमेकांचे होऊन जातात आणि आयुष्यभर सुख दुखत एकमेकांना साथ देतात. तसेच लग्न करून आलेली सुनबाई हि सासरी जाऊन सासर कडच्या घराची शोभा वाढवते आणि आपले कर्तव्य न चुकता ती पार पडत असते. तसेच जावई देखील एका मुला प्रमाणे सासर कडील लोकांना आधार देत असतो. लग्न हे एक पवित्र असे नाते जोडत असते. म्हणून आपल्या भारतात लग्नाला खूप मोठे स्थान दिलेले आहे.\nघरात लग्न जमल्या पासून तर थेट लग्न होई पर्यंत खूप आनंदाचे वातावरण असते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागलेले असतात. सर्व प्रथम लग्नाची बोलणी होते त्यानंतर मुलाला मुलगी पसंत असेल, मुलीला मुलगा पसंत असेल तर एक तारीख ठरून त्यांचा साखर पुड्याच्या कार्यक्रम आयोजित केला जातो. साखर पुड्याच्या कार्यक्रमात मुलगा मुलगी एकमेकांना अंगठी घालतात. साखरपुड्याच्या दिवस हा खुपच खास दिवस असतो.\nआज काल लग्न म्हटले कि दोघ घरात खूपच आनंदाचे वातावरण असते. दोघांन कडील मंडळी खूपच मस्ती मज्जा आणि धमाल करतांना आपल्याला दिसते. घरातील सर्व लोक आपल्याला आपल्या परीने डान्स करत असतात. मग त्यात आई-बाबा सोबत कपल डान्स करता तर दोघ भाऊ सोबत डान्स करत असतात तर बहिणी बहिणी सोबत डान्स करत असतात. तसेच साखरपुड्याच्या दिवशी किंवा संगीताच्या दिवशी देखील असे डान्स आयोजित केलेले असतात.\nतुम्ही लग्नात अनेक दा बघितले असेल कि वरातीत वहिनी घोड्या पुढे किंवा स्टेजवर डान्स करतांना दिसते. जास्त करून “हम आपके है कोण” मधील लो चली में ह्या गाण्यावर तो डान्स बघायला मिळतो. सदर विडिओ मध्ये ताईने त्याच्या गाण्यावर डान्स केलेला आहे. जर तुम्हाला लग्नात ह्या गाण्यावर डान्स करायचा आहे तर तुम्ही ताई ने केलेला डान्स बघा आणि तसा डान्स शिकण्याचा प्रयत्न करा. खरंच ताईने किती सुंदर डान्स केलेला आहे.\nजर तुम्हाला सदर विडिओ आवडला असेल तर नक्की शेयर आणि लाईक करा. विडिओ टाकण्याच्या उद्देश फक्त मनोरंजन आहे. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया ताईने केला खुपच सुंदर डान्स विडिओ-\nबंड्या आणि वेडी बायको रस्त्याने जात असतात…\nशाळेत मॅडम मराठी शिकवत असतात…\nसोन्या हलवत बसला होता…\nपप्पू आणि पिंकी घरात एकटे असतात…\nपिंकीने माहेरी आईला फोन केला…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/548950", "date_download": "2022-12-09T10:26:55Z", "digest": "sha1:TNLWTOA6V4YZT7W3LGZRAN4D3DH6U4KW", "length": 1992, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ५२३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ५२३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:४५, १५ जून २०१० ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: os:523-æм аз\n२१:३९, २१ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: new:सन् ५२३)\n०५:४५, १५ जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: os:523-æм аз)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://visputedeled.co.in/marathi-raajbhasha-din/", "date_download": "2022-12-09T09:11:27Z", "digest": "sha1:QE56XGBJR3VHN46CYER6AYWFCWNVM7AO", "length": 6403, "nlines": 85, "source_domain": "visputedeled.co.in", "title": "मराठी राजभाषा दिन | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nमराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न”\nकाना, मात्रा, वेलांटीने नटलेली,\nमाझी भाषा, माझी बोली, माय मराठी\nजीवन जिथून सुरू होई,.\nत्याच अक्षराने प्रारंभ होई,\nतिचे अद्याक्षरही ‘अ, आ, ई’ \nदिनांक 27,/2/2022 रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. डी. डी. विसपुते डी.एड कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन माननीय श्री. विसपुते सर यांच्या प्रेरणेने व डी.एड. कॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “मराठी राजभाषा दिन” वि.वा. शिरवाडकर , कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.\nप्रथम व्हर्चुअल पद्धतीने दीपप्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांचा परिचय व स्वागत अंकिता गमरे या विद्यार्थ्यीनीने केले.\nया कार्यक्रमामध्ये , सामुहिक नृत्य सादरीकरण, भाषिक खेळ, शब्द कोडी इत्यादी मनोरंजनपर उपक्रम घेण्यात आले. वैष���णवी ठोकळ हिने मराठी भाषेचा पोवाडा उत्तमरीत्या सादर केला. गौरी कडू या विद्यार्थिनींनी जात्यावरच्या ओव्या सादर केल्या. मराठीची थोरवी सांगणा-या कविता काही विद्यार्थ्यांनी सादर केल्या.\nमेघा म्हात्रे यांनी मराठी भाषा का जोपासली गेली पाहिजे याविषयी आपले मत व्यक्त केले. अध्यापिका सौ. नीता निंबाळकर यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनात तसेच व्यवहारात केला पाहिजे तसेच स्वतः पासून सुरूवात केली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.\nमा. प्राचार्या श्रीमती कुसुम मधाळे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगत, भाषेवर प्रभुत्व असेल तर प्रभावी संभाषण करता येते. आपले विचार प्रभावीपणे व्यक्त केले जाऊ शकतात असे सांगितले. तसेच उत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका वैशाली भांड हिने केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती म्हात्रे या विद्यार्थीनीने केले. लीना पाटील या छात्राध्यापीकेने पीपीटी तयार करून सादरीकरण केले. शेवटी कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://wikihubmarathi.com/info-marathi/", "date_download": "2022-12-09T08:40:08Z", "digest": "sha1:OW5MGNKF2KZ6M7HF64GBZWVPQSB7GEDC", "length": 2096, "nlines": 40, "source_domain": "wikihubmarathi.com", "title": "माहिती - WikiHubMarathi.com", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा जवळचे गोंड आदिवासी चे गाव कोणते\n[ भूगोल ] आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात . 2022\nसरकारची अग्निपथ भरती 2022 योजना काय आहे | agneepath yojana in marathi\n[ GK-marathi ] मराठीतील सुप्रसिद्ध कवी ग्रेस हे कोण होते | kavi gress kon hote\n( History) महात्मा जोतीबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरु केली\n( History ) परिस शांतता परिषद कधी भरवण्यात आली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/chandrapur_18.html", "date_download": "2022-12-09T09:07:53Z", "digest": "sha1:TMXPE5O2MPIXNMJXIL7M4SL4R2SKXQW3", "length": 13613, "nlines": 71, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "उपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या \"मॅरेथॉन\" बैठका #chandrapur - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / Unlabelled / उपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या \"मॅरेथॉन\" बैठका #chandrapur\nउपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या \"मॅरेथॉन\" बैठका #chandrapur\nBhairav Diwase शुक्रवार, नोव्हेंबर १८, २०२२\nआठवड्याभरात नऊ तालुक्यांना भेटी व यंत्रणेचा आढावा\nचंद्रपूर:- महिनाभरापूर्वी जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे कामकाजाबाबत ॲक्शन मोडवर असून त्यांनी उपविभाग स्तरावर मॅरेथॉन बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. आठवडाभरात तब्बल नऊ तालुक्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला.\n10 नोव्हेंबर रोजी वरोरा आणि भद्रावती तालुका, 11 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर आणि मूल, 15 नोव्हेंबर रोजी चिमूर आणि सिंदेवाही तर आज (17 नोव्हेंबर) रोजी राजुरा, कोरपना आणि जिवती या तालुक्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.\nगुरुवारी जिवती येथील तहसिल कार्यालयात राजुरा उपविभागाचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या विभागाशी निगडीत प्रलंबीत कामांचा निपटारा त्वरीत करा. यावेळी जिल्हाधिका-यांनी महाराजस्व अभियान, भुसंपादन, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजनेतील कामांची माहिती घेतली व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महसुली वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगितले.\nयावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी राजुरा उपविभागातील महसुल विभागाशी संबंधीत माहितीचे सादरीकरण केले. बैठकीला राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय वन अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच राजुरा, कोरपना व जिवती चे तहसिलदार, संवर्ग विकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्य़धिकारी, तालुका आरोग्य़ अधिकारी, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nउपविभाग स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या \"मॅरेथॉन\" बैठका #chandrapur Reviewed by Bhairav Diwase on शुक्रवार, नोव्हेंबर १८, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडू�� युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दादा देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/explained-difference-between-wages-of-men-and-women-print-exp-sgy-87-3162710/lite/", "date_download": "2022-12-09T10:10:24Z", "digest": "sha1:5I242RYTNW6MIJDKRBDK6F4MLUBGYUDZ", "length": 30717, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते? | Explained Difference between wages of men and women print exp sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nविश्लेषण: स्त्री पुरुषांच्या वेतनात असमानता किती व कशी असते\nजगात अनेक देशांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये आजही स्त्रियांना तेच काम करूनही पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळते असे निरीक्षण आहे\nWritten by वैशाली चिटणीस\nपुरुषांइतकेच कौशल्य असताना, त्यांच्या इतकेच श्रम करत असताना अनेक आस्थापनांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जाते\nजगण्याच्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या वाट्याला येणारी असमानता दूर व्हावी यासाठी जगभरातील स्त्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करताना दिसतात. त्यापैकीच एक मुद्दा आहे समान वेतनाचा. जगात अनेक देशांमध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये आजही स्त्रियांना तेच काम करूनही पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळते असे निरीक्षण आहे. वेतनातील ही तफावत दूर करण्यासाठी तसेच त्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय समान वेतन दिवस साजरा केला जातो.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्म��र उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nवेतनाच्या पातळीवरील लिंगभेदाबाबत भारतातील परिस्थिती काय आहे\nआर्थिक विकास, उत्पादने, मनुष्यबळ या पातळ्यांवर भारत हा जगामधला एक महत्त्वाचा देश मानला जातो. पण प्रचंड मनुष्यबळ उपलब्ध करून देणाऱ्या भारतात स्त्री-पुरुष वेतनाच्या बाबतीत उघड-उघड असमानता आहे. पुरुषांइतकेच कौशल्य असताना, त्यांच्या इतकेच श्रम करत असताना अनेक आस्थापनांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जाते. वास्तविक दोघांनाही समान वेतन दिले गेले तर त्यातून होणारा आर्थिक फायदा समाजाच्या विकासाला चालना देणाराच ठरू शकतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात तसे होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विशेषत कोविडनंतरच्या काळात तर ही गोष्ट अधिक प्रकर्षाने पुढे आली आहे.\nस्त्री-पुरुषांच्या वेतनात तफावत कशी आहे\nस्त्रियांचे शिक्षण, कौशल्य जास्त असले तरीही त्या बाबतीत त्यांच्यापेक्षा कमी प्रशिक्षित पुरुषालादेखील त्यांच्यापेक्षा जास्त वेतन मिळते असे अमेरिकेतील वेगवेगळे अभ्यास सांगतात. तेथील आकडेवारीनुसार, सर्वसाधारणपणे पुरुषाला ज्या कामासाठी एक रुपया मिळतो, त्याच कामासाठी स्त्रीला ७७ पैसे मिळतात. म्हणजे पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला २३ टक्के वेतन कमी मिळते. अमेरिकेसारख्या देशात तर वेगवेगळ्या वर्णाच्या स्त्रियांना वेगवेगळे वेतन मिळते, म्हणजेच रंगानुसार स्त्रीचे वेतन ठरत जाते, असे निरीक्षण आहे. गोऱ्या अमेरिकी (नॉन हिस्पॅनिक) पुरुषांइतके वार्षिक उत्पन्न मिळवायला आशियन अमेरिकन तसेच पॅसिफिक आइसलॅण्डर्स स्त्रियांना मार्चपर्यंत काम करावे लागेल. गरोदर स्त्रियांना जूनपर्यंत म्हणजे दीड वर्षे काम करावे लागेल. तर कृष्णवर्णीय स्त्रियांना ऑगस्टपर्यंत काम करावे लागेल. स्थानिक अमेरिकी तसेच लॅटिन अमेरिकन स्त्रियांना त्यासाठी सप्टेंबर पर्यंत काम करावे लागेल. आरोग्य, समाजसेवा ही दोन क्षेत्रे अमेरिकेत त्या बाबतीत अपवाद आहेत.\nभारतामधली परिस्थिती कशी आहे\nजागतिक असमानता अहवाल २०२२ नुसार भारतात एकूण उत्पन्नाच्या ८२ टक्के पुरुषांना मिळते, तर १८ टक्के उत्पन्न स्त्रियांना मिळते. जगातील ही सगळ्यात जास्त तफावत मानली जाते. भारतात अधिकची किंवा नवी जबाबदारी घेतल्याबद्दल पगारवाढ, बोनस हे फायदे ७० टक्के पुरुषांना ���िळतात तर त्या बाबतीत स्त्रियांचे प्रमाण ६५ टक्के आहे. लिंग, वंश, शारीरिक कमतरता, शैक्षणिक कमतरता आणि वय ही त्यामागची कारणे आहेत, असे सांगितले जाते. या सगळ्यामुळे वेगवेगळ्या गटांमधील स्त्रियांचे उत्पन्न वेगवेगळे असते.\nही वेतन असमानता कमी करण्यासाठी काय केले गेले पाहिजे\nनोकरीमध्ये उमेदवारांची निवड करताना एकापेक्षा अधिक स्त्रियांना निवडणे, तोंडी मुलाखती घेण्यापेक्षा उमेदवारांची कौशल्ये तपासणे, स्त्री- पुरुष दोन्ही उमेदवारांना सारखे प्रश्न विचारले जाणे, पगाराच्या श्रेणी दाखवून स्त्रियांना वाटाघाटी करायला प्रोत्साहन देणे, पदोन्नती, वेतन आणि रिवॉर्ड प्रक्रियेत पारदर्शकता आणणे या गोष्टी करणे आवश्यक आहे.\nकोविडच्या महासाथीचा स्त्रियांच्या वेतनाला कसा फटका बसला\nकोविडच्या साथीचे नेमके काय काय परिणाम झाले आहेत, याचा पुरेसा अभ्यास अद्याप झालेला नसला तरी एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली आहे की या महासाथीमुळे स्त्रियांना त्यांच्या उत्पन्नाच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्वात जास्त फटका बसला आहे. अनेक स्त्रियांना या काळात मुलांची तसेच घरातील वृद्धांची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडून द्यावी लागली. त्यानंतर अनेकजणी पुन्हा नोकरी करायला गेल्या नाहीत किंवा त्यांना परत नोकरी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या “जागतिक वेतन अहवाल २०२०-२१” नुसार कोविडमुळे आस्थापनांवर आर्थिक ताण आला आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर झाला. त्यातही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या वेतनावर जास्त परिणाम झाला.\nही वेतन तफावत आजही कायम आहे का\nकोविड महासाथीचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यावर वेतन तफावत कमी होत गेली असली तरी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ती कायम आहे. १९९३-९४ मध्ये भारतीय स्त्रियांचे उत्पन्न त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत ४८% कमी होते. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या लेबर फोर्स सर्व्हे डेटानुसार, २०१८-१९ मध्ये हे प्रमाण २८ टक्क्यांवर आले. पण कोविडच्या महासाथीने ही प्रगती रोखली आहे.\nवेतन समानतेबाबत भारताने कोणती पावले उचलली आहेत\nभारताने स्त्री-पुरुषांच्या वेतनातील तफावत बंद करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. १९४८ मध्ये आपण किमान वेतन कायदा आणला आणि १९७६मध्ये समान मोबदला कायदा आणला. २०१९ मध्ये, भारताने दोन्���ी कायद्यांमध्ये व्यापक सुधारणा केल्या आणि वेतन संहिता लागू केली.\n२००५ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) मुळे ग्रामीण महिला कामगारांना फायदा झाला आणि वेतनातील तफावत कमी करण्यात मदत झाली. २०१७मध्ये, सरकारने १९६१ च्या मॅटर्निटी बेनिफिट कायद्यात सुधारणा केली. त्यामुळे १० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये काम करणार्या सर्व महिलांसाठी ‘वेतन सुरक्षेसह प्रसूती रजा’ १२ आठवड्यांवरून २६ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे अर्थव्यवस्थेच्या औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि मध्यम तसेच उच्च वेतन मिळवणाऱ्या स्त्रियांच्या वेतनातील तफावत कमी होईल अशी अपेक्षा आहे.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण: तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड…अखिलेश समाजवादी पक्षाला बरे दिवस दाखवणार का\nDiabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक\nस्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ ४ आयुर्वेदिक गोष्टींमुळे मधुमेह सुरू होण्यापूर्वीच थांबतो, रक्तातील साखरही वाढत नाही\n५ रुपयांचा कापूर तुमचे जीवनच बदलून टाकेल काही लोकांनाच माहित आहेत याचे चमत्कारिक फायदे\nसतत मानदुखी ‘हे’ असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण; आजच धोका ओळखून ‘हे’ घरगुती उपचार करा सुरु\nपालकसोबत ‘हे’ ३ पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्यावर होणार गंभीर परिणाम\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\n३० वर्षानंतर शनिदेवाचा स्वतःच्या मूळ कुंभ राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ ३ राशीच्या लोकांना अमाप पैसा मिळण्याची संधी\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nमुंबई: बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांचे बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात रूपांतर करणार\nअभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…\nअक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…\nपुणे: नामांकित उपहारागृहातील थाळी पडली एक लाखाला, एका थाळीवर एक थाळी मोफत देण्याच्या आमिषाने ऑनलाइन गंडा\n लहान ब्राझिलियन मुलाने रस्त्यावर केले रिचर्लिसनच्या डान्सचे अनुकरण, Video व्हायरल\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण: टीम इंडियाच्या सततच्या अपयशाला जबाबदार कोण रोहितचे नेतृत्व वनडेतही कुचकामी\nविश्लेषण: प्रदूषण पातळीत मुंबई दिल्लीच्याही पुढे का मुंबईची हवा इतकी का खालवली\nविश्लेषण: मोरोक्कोचे वर्ल्ड कपमधील यशाचे रहस्य काय सरकारी पाठबळ, संघटनात्मक सुधारणा, सुविधांची उभारणी…\nविश्लेषण : चीनमधील नागरिकांचं कॅनडात स्थलांतर होण्याचं प्रमाण वाढलं, नेमकी काय आहेत कारणं\nविश्लेषण : न्यायमूर्ती नियुक्त्यांवरून पुन्हा ठिणगी\nविश्लेषण: गुजरातमध्ये फक्त चंचुप्रवेश करूनही ‘आप’ ठरला ‘राष्ट्रीय पक्ष’, कुठल्या निकषांची केली पूर्तता\nविश्लेषण: गुजरातमध्ये भाजपच्या विक्रमी विजयाचे रहस्य काय ‘गुजरात मॉडेल’ आता लोकसभा निवडणुकीतही\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nविश्लेषण: उपांत्यपूर्व फेरीतून कोणते संघ करणार आगेकूच\nविश्लेषण: जपानच्या चमकदार कामगिरीचे रहस्य काय\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00813.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://activeguruji.com/mark-tween/", "date_download": "2022-12-09T09:22:41Z", "digest": "sha1:TJOGVVEA66Z5T2CJ5NIXET7MFE5A3KHI", "length": 8830, "nlines": 144, "source_domain": "activeguruji.com", "title": "Mark tween | 9वी ,इंग्रजी,Online Test - Active Guruji टेस्ट", "raw_content": "\nसारे शिकूया पुढे जाऊया \n1ली ते 4थी प्रश्नपत्रिका\nआकारिक चाचणी 1 प्रश्नपत्रिका\nप्रथम सत्र संकलित मूल्यमापन\nआकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका\nद्वितीय सत्र संकलित मूल्यमापन\nऑनलाईन आकारिक चाचणी 1\nमनोरंजक टेस्ट ,Online Test\nआपल्या प्रतिक्रिया लिहा. Cancel reply\nपहिली ते दहावी ऑनलाईन टेस्ट व शालेय माहिती अपडेट्स\nदैनंदिन सेतू अभ्यास PDF\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती-3,नवीन अभ्यासक्रम\nपहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम, 2022-2023\n1ली, नवीन अभ्यासक्रम | बालभारती भाग 1 ते 4, New syllabus-1\n1ली | एकात्मिक पाठ्यपुस्तक, बालभारती भाग 1, पहिली\nपहिली ते चौथी प्रश्नपत्रिका\n1ली ते 10वी घरचा अभ्यास\nCategary Select Category 1ली बालभारती भाग 1 (73) 1ली बालभारती भाग 1-सेमी (22) 1ली बालभारती भाग 2 (53) 1ली बालभारती भाग 2-सेमी (13) 1ली बालभारती भाग 3 (54) 1ली बालभारती भाग 3-सेमी (16) 1ली बालभारती भाग 4 (53) 1ली बालभारती भाग 4-सेमी (19) 2री प्रश्नोत्तरे (26) 3री प्रश्नोत्तरे (5) 4थी प्रश्नोत्तरे (14) 5वी नवोदय (16) 5वी शिष्यवृत्ती (39) 8वी नवोदय (11) 8वी शिष्यवृत्ती (20) आकारिक चाचणी 1 (48) आठवी टेस्ट (159) उपक्रम (3) चौथी टेस्ट (144) तिसरी टेस्ट (110) दहावी टेस्ट (146) दुसरी टेस्ट (86) नववी टेस्ट (147) निष्ठा प्रशिक्षण (1) पहिली टेस्ट (94) पाचवी टेस्ट (181) बदली प्रक्रिया (2) बाराखडी (2) मराठी व्याकरण (18) वाचनीय लेख (40) शालेय भाषणे (5) सहावी टेस्ट (167) सातवी टेस्ट (164) स्पर्धा परीक्षा (31) स्वाध्याय उपक्रम (1)\nआपल्या आवडत्या activeguruji.com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत 1ली ते 10वी संपूर्ण अभ्यास\nशिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक��षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश.\nस्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/woman-cheated-in-the-name-of-stock-market-such-a-fraud/", "date_download": "2022-12-09T09:46:55Z", "digest": "sha1:GV6HEQBO66RLJ6VJBKQ2UXLMGWNPIEBR", "length": 4850, "nlines": 42, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेला फसवले; अशी केली फसवणूक - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेला फसवले; अशी केली फसवणूक\nशेअर मार्केटच्या नावाखाली महिलेला फसवले; अशी केली फसवणूक\nअहमदनगर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास ते डबल करून देण्याचे आमिष दाखवून सावेडी उपनगरातील एका नोकरदार महिलेची दोन लाख 52 हजार 385 रूपयांची फसवणूक झाली आहे. त्या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nमहिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज राजू मोढवे (रा. वाकोडी ता. नगर) याच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला नागापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असताना त्या कंपनीत काम करणारा सुरज मोढवे याच्यासोबत त्यांची ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांच्या विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखविले होते.\nफिर्यादी यांनी त्यांच्या फोन पे यूपीआयव्दारे मोढवे याच्या नंबरवर 52 हजार 385 रूपये पाठविले, तसेच फिर्यादी यांनी मोढवे याला रोख दोन लाख रूपये दिले होते. असे एकुण दोन लाख 52 हजार 385 रूपये फिर्यादी यांनी मोढवे याला दिले होते. सदरची रक्कम 15 जानेवारी, 2022 ते 20 जानेवारी, 2022 दरम्यान देण्यात आली होती.\nदरम्यान मोढवे याने फिर्यादी यांच्या नावे शेअर मार्केटमध्ये कुठलीही गुंतवणूक न करता त्यांची फसवणुक केली आहे. तसेच दिलेले पैसे परत न केल्याने फिर्यादी यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-arati-sangrah/navratri-devi-aarti-lyrics-in-marathi-120101700011_1.html", "date_download": "2022-12-09T08:19:09Z", "digest": "sha1:CXC7UWWSJDPCCCYINI7SWJUVPS4CPWGY", "length": 16857, "nlines": 174, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवरात्री देवीची आरती - Navratri devi aarti lyrics in Marathi | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nशैलीपुत्री : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा या देवीची आराधना\nनवरात्राच्या उपवासात या प्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी\nनवरात्रात अखंड दिवा लावण्यामागील शास्त्रोक्त कारण आणि नियम\nनवरात्रात कोणता पाठ केल्याने काय लाभ मिळेल जाणून घ्या\nनवरात्रीचे 9 दिवस आणि 9 नियम\nप्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो\nमूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो\nब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||\nद्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो\nसकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो\nकस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो\nउदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||\nतृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो\nमळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो\nकणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो\nअष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||\nचतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो\nउपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो\nपूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो\nभक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||\nपंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो\nअर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो\nरात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो\nआनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||\nषष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो\nघेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो\nकवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो\nजोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||\nसप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो\nतेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो\nजाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो\nभक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||\nअष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो\nसह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो\nमन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो\nस्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||\nनवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो\nसप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो\nषडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो\nआचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||\nदशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो\nसिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो\nशुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो\nविप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||\nवेबदुनिया वर वाचा :\nलग्नात गठबंधन विधी का करतात, जाणून घ्या त्याचा अर्थ आणि महत्त्व\nहिंदू विवाहांमध्ये अनेक विधी आणि परंपरा आहेत ज्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. तुम्हाला हे माहित असेलच की लग्नात हळदीपासून ते पेढेपर्यंत, मेहंदीपासून विदाईपर्यंत अनेक विधी आहेत, ज्यांचा ज्योतिषशास्त्रात काही विशेष अर्थ आहे. विधी युतीचा यात समावेश आहे. खरं तर, या विधीमध्ये, फेर्याच्या वेळी, वधू आणि वर यांना दुपट्टा किंवा चुनरीने गाठ बांधली जाते आणि एकत्र जोडली जाते आणि फेर्यासा\nDatta Janam Katha 2022 दत्त जयंती माहिती अणि दत्त जन्म कथा\nमार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जन्म पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो.\nदत्त आरती.. जय देव जय देव दत्ता अवधूता\nजय देव जय देव दत्ता अवधूता ॥ आरति ओवाळूं तुज सदगुरुनाथा ॥जय.॥ स्वच्छंदें व्यवहारी आनंद भरिता ॥ कायामाया अनसूयासुता ॥जय.॥१॥ रजतमसत्त्वाविरहित दत्तात्रय नामा ॥ नामाकामातीता चैतन्यधामा ॥जय.॥२॥\nदत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ जनार्दन स्वामी एकनाथ ॥ हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥\nअंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है जप का केला जातो\nमग हे शब्द कोणाच्या तरी मृत्यूनंतरच का उच्चारले जातात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. तर ते समजून घेऊया.\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/583937", "date_download": "2022-12-09T08:18:01Z", "digest": "sha1:3QW6GL5X7A4X67SFKU2M6WJRFXZC66E2", "length": 2700, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स.चे ७५० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार कर��\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.चे ७५० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nइ.स.चे ७५० चे दशक (संपादन)\n००:५८, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: sw:Miaka ya 750\n०५:३५, २३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: an:Anyos 750)\n००:५८, १९ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: sw:Miaka ya 750)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8167", "date_download": "2022-12-09T08:33:37Z", "digest": "sha1:2Z3QDNVRKZXWC5DGHCH5K5GN5WMKMT7B", "length": 8517, "nlines": 97, "source_domain": "www.khaasre.com", "title": "बायकोकडून बर्थडे गिफ्ट मिळालेली भारतातील दुसरी टेस्ला सुपर कार रितेशकडे… - Khaas Re", "raw_content": "\nबायकोकडून बर्थडे गिफ्ट मिळालेली भारतातील दुसरी टेस्ला सुपर कार रितेशकडे…\nरितेश देशमुख आणि जेनेलिया हे बॉलीवूड मधील एक बहुचर्चित असणारं सुप्रसिद्ध जोडपं आहे. त्यांचे फोटो ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातून त्यांच्या प्रेमाविषयी चांगल्या प्रकारे समजू शकतो. आज रितेश देशमुखचा 41 वा वाढदिवस आहे.\nआज रितेशला पत्नीकडून काय गिफ्ट मिळालं याविषयी माहिती समोर आलेली नाहीये पण रितेशला मागच्या वाढदिवसाला जेनेलियाने दिलेले गिफ्ट खूपच खास होते.\nपतीचा वाढदिवस असणे आणि पत्नीने असे काहीतरी करावे की 40 वर्षाचा माणूस स्वताला 20 वर्षाचा समजायला लागला तर यापेक्षा विशेष बर्थडे गिफ्ट काय असणार. आणि हीच गोष्ट या दोघांच्या बाबतीत घडली होती. जेनेलियाने रितेशला 40 व्या वाढदिवसाला असेच काही खास गिफ्ट दिले होते ज्यामुळे रितेश देशमुख स्वताला 20 वर्षाचा समजू लागला. रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो टाकून या गिफ्टविषयी माहिती दिली होती.\nफुल्ल इलेक्ट्रॉनिक कार टेस्ला एक्स हि सुपर कर रितेशला मागच्या वाढदिवसाला गिफ्ट मिळाली होती. रितेशकडे असलेली हि सुपर कर भारतातील दुसरीच कार आहे.\nजेनेलियाने रितेशला गिफ्ट दिलेली कार खरच खूप विशेष आहे. त्याने त्यावेळी जेनेलिया विषयी लिहिले होते, ‘मला वाटले मी त्याच गोष्टी करत आहे ज्या मी मागच्या जन्मात केल्या आहेत आणि तुला मिळवले होते कारण मी पुढच्या जन्मात सुद्धा तुच हवीये.’\nरितेशचा आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. त्याने 41 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आज त्याला जेनेलिया कडून काय मिळणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. जेनेलिया आणि रितेशने 2012 मध्ये लग्न केलं होतं व त्यांना दोन मुले आहेत.\nटेस्ला विषयी सांगायची गरज नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रितेशला गिफ्ट मिळालेली कार ही भारतातील फक्त दुसरी टेस्ला कार आहे. यापूर्वी पहिली टेस्ला कार मागील वर्षीच सुप्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी इम्पोर्ट केली होती. कारण टेस्ला अजून भारतात लाँच झाली नाहीये. या कारची सुरवातीची किंमत आहे ५५ लाख रुपया पासून आहे. बातमी वाचल्यानंतर प्रत्येक सिंगल व्यक्ती जेनेलिया सारखी बायको भेटावी म्हणून प्रार्थना करेल.\nरितेश सध्या माउली सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पत्नी जेनेलियानेच या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रेक्षकांकडून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nईशा अंबानीच्या लग्नात सेलिब्रिटींनी का वाढल्या पंगती\nरितेश देशमुखचे राजकीय भाषण कधी बघितले आहे का\nरितेश देशमुखचे राजकीय भाषण कधी बघितले आहे का\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/news/3170403/political-leaders-reaction-on-anil-deshmukh-bail-spb-94/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-12-09T08:51:03Z", "digest": "sha1:2N2USIW5SACIGXH4RDYRUSPDAP4UX7HE", "length": 18615, "nlines": 280, "source_domain": "www.loksatta.com", "title": "political leaders reaction on anil deshmukh bail spb 94 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nPHOTO : अनिल देशमुखांच्या जामिनावर सुप्रिया सुळेंपासून चंद्रशेखर बानवकुळेपर्यंत प्रतिक्रिया, कोण काय म्हणालं\nअनिल देशमुखांना मिळालेल्या जामीनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.\nकथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. ��ेशमुखांना मिळालेल्या जामीनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.\n“अनिल देशमुख यांना गेल्या ११ महिन्यांत शारीरिक व मानसिक त्रास झाला असेल. मात्र, उशीरा का होईना अनिल देशमुख यांना न्याय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ११ महिन्यांच्या तपासांत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आज त्यांना जामीन मिळाला आहे, लवकरच ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.\nयावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही आरोप केले. “न्यायव्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणं भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेलं कटकारस्थान होतं. त्यामुळे आता केवळ एक जामीन मिळाला आहे, येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील”, असेही ते म्हणाले.\n“आज सत्याचा विजय झाला आहे. अनिल देशमुखांवर खोटे आरोप करण्यात आले होते. आज मी न्यायालयाचे आभार मानते. त्यांनी आज आम्हाला न्याय दिला. ही लढाई पुढे लढायची आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.\n“आता अनिल देशमुखांनंतर नवाब मलिकांसाठीही न्याय मागायचा आहे”, असेही त्या म्हणाल्या.\n“अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे. कारण ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला खूप उशीर होतो. त्यामुळे हा जामीन मिळणं अतिशय महत्त्वाचे होते”, अशी प्रतिक्रिाया छगन भुजबळ यांनी दिली आहे.\n“आता ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे, लवकरच त्यांना सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.\n“अनिल देशमुखांना जामीन मिळाला आहे. तर ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. ही न्यायालयाची अंतर्गत बाब आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही”, असे उदय सामंत म्हणाले.\nदरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अनिल देशुखांच्या जामिनाबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. “अनिल देशमुख यांना जामीन मिळाला, ही एक न्यायलयीन प्रक्रिया आहे, मी यावर बोलणं योग्य नाही”, असे ते म्हणाले.\n“महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही”, बोम्मईंनी पुन्हा डिवचलं; फडणवीसांचा उल्लेख करताच संतापून म्हणाले, “अमित शाहांशी…”\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nराज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार, म्हणाले “महाराष्ट्रातील कोणत्याही पैलवानाने…”\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\n ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPhotos: २०२३ मध्ये उघडू शकते ‘या’ राशींच्या नशिबाचे दार; मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभाची प्रबळ संधी\nपालीला घरात थाराच देऊ नका, आजच करा ‘हे’ ७ सोपे उपाय\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2022-12-09T09:00:22Z", "digest": "sha1:JTFJWUH3V7F5TBWQZR2H24XGHQVPTTYH", "length": 1785, "nlines": 39, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "मंत्रिमंडळ Archives", "raw_content": "\nभारताच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावे असलेले तरी वास्तव कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या / केंद्रिय मंत्रिमंडळ हातात आहे.\nRajyache Mantrimandal – घटक राज्यांचे मंत्रिमंडळ\nकलम 163 (3) मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/trending/boy-breaks-into-tears-upon-seeing-his-best-friend-after-long-time-550086.html", "date_download": "2022-12-09T08:41:24Z", "digest": "sha1:2FIUIQ7U5VTPOEUO7WXZHD2RXBSRVUIC", "length": 10009, "nlines": 187, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nVideo: तब्बल 3 वर्षांनी सरप्राईज भेट, मित्राला रडू आवरेना, नेटकरी म्हणाले, ‘आम्हालाही आमच्या मित्रांची आठवण आली’\nस्टीव्हने पाहिले की त्याचा मित्र कारमध्ये आहे, तो त्याला पाहून रडू लागतो\nमैत्रीचं महत्त्व सांगणारा हा व्हिडीओ आहे.\nसोशल मीडियावर पोस्ट केलेले काही व्हिडीओ आपल्याला पोट धरुन हसवतात तर काही व्हिडीओ हृदयाला स्पर्श करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्हालाही तो पाहून आनंद होईल. मैत्रीचं महत्त्व सांगण���रा हा व्हिडीओ आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ( boy-breaks-into-tears-upon-seeing-his-best-friend-after-long-time )\n@GoodNewsCorres1 ने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितलं की, स्टीव्ह आणि ओवेन 3 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. ओवेन मिसौरीला जात होता, अलीकडेच स्टीव्हचा शाळेतील दिवस वाईट होता. त्यामुळे त्याने पालकांना लवकर घरी घेऊन जाण्यासाठी सांगितलं. खरं तर, त्याला माहित नव्हतं की त्याचा मित्र ओवेन शिकागोहून त्याला भेटायला येत आहे. जेव्हा गाडी त्याला घ्यायला आली, तेव्हा स्टीव्हला आश्चर्याचा धक्का बसला.\nसोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टीव्हने पाहिले की त्याचा मित्र कारमध्ये आहे, तो त्याला पाहून रडू लागतो, तेव्हा त्याचा मित्र त्याचं सांत्वन करतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनीही आपल्या कमेंट्स करायला सुरुवात केली. एका युजरने लिहलं, यालाच खरी मैत्री म्हणतात.\nव्हिडिओ पाहून काही लोक भावूक झाले, तर काही लोकांना त्यांच्या मित्रांची आठवण झाली. त्यांना भेटून खूप दिवस झाल्याचंही नेटकरी या व्हिडीओखाली लिहित आहेत. काही लोक त्यांच्या मित्रांना कमेंटबॉक्समध्ये टॅग करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. हेच कारण आहे की बर्याच लोकांनी ते त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर केले आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला 17 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.\nVideo: जगातील पहिली मांजर शेफ, भन्नाट रेसिपी पाहून चांगले चांगले गार, नेटकरी म्हणाले, ‘बाई, तूच काय ती सुगरण\nफेसबुक, इन्स्टा अन् WhatsApp डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस\nUse cold milk : चेहऱ्याच्या अनेक समस्या, वापरा थंड दूध\nदहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00814.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/life-stories/", "date_download": "2022-12-09T09:00:18Z", "digest": "sha1:DNVMRTMH3HFXGW6YXNARRRSOQBJE4UZN", "length": 10465, "nlines": 138, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "भय इथे संपत नाही – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nभय इथे संपत नाही\nJul 2, 2022 साधना अणवेकर\nदेवाने प्रत्येक जीव निर्माण करताना खूप काळजीपूर्वक त्याची जडणघडण केलेली असते. आपल्याला लाभलेला हा जन्म देवाचे देणे असे आपण मानतो आणि तो जन्म सार्थकी लावायचा प्रयत्न करतो. पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा जपत जपत त्यात पश्चिमात्य लोकांचे आचार विचार आपल्यावर भारी पडणार नाही ना याची काळजी घेत असतो. तरीसुद्धा कधीकधी ही परिस्थिती आपल्या अंगाशी येणार आणि आपल्या संस्कृतीचा नाश करणार असे वाटत राहते. मनाने घट्ट, खंबीर रहाणे आणि त्याच्या आदेशाने आपल्या जीवनाचा हा महामेरू उचलून धरणे सहाजिकच सर्वांना शक्य होत नाही आणि अशा अवस्थेत पाय घसरतात, तोल जातो, मन अस्वस्थ होते, अंध:कार जाणवायला लागतो, एका विषिण्ण भुयारात आपण पडलो आहोत असे होते. कुटुंबाचा आधार म्हणूनच फार महत्त्वाचा ठरतो. एकमेकांना सहाय्य करून, मने जपून आपल्या समस्या चुटकीसरशी सोडू शकतो.\nकुटुंबापासून मनाने नाही पण तनाने कामानिमित्त लांब गेलेल्यांची दूरध्वनीवरून का होईना विचारपूस करत राहिले पाहिजे. अनोख्या देशात गेलेली व्यक्ती आपल्यापासून तुटणार नाही ना यासाठी सतत संपर्कात राहायला पाहिजे. आजच्या युगात व्हॉट्सऍप, व्हिडिओ कॉल, फेसबूक अशा डिजिटल युगामुळे आपण एकमेकांच्या जवळच आहोत असे वाटते. त्यामुळे या संगणकीय युगाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे. पूर्वी लांब गेलेल्या व्यक्तीला भेटणे म्हणजे एक दिव्यच होते. त्यांची खुशखबर मिळेपर्यंत महिनोंमहिने जायचे.\nआपल्या जीवनात सहजतेने मिळते त्या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही. आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाधान मानून ते जतन करून त्यात उत्कर्ष करत गेले पाहिजे. जगावर आलेल्या संकटावर प्रत्येक राष्ट्र जसे आपापल्या परीने लढा देत आहे. आधुनिकीकरण करण्याच्या नादात आपण नैसर्गिक संपत्तीचा नाश तर नाही ना करत या कडे डोळे उघडून सतर्कतेने पहाण्याची गरज त्यामुळेच निर्माण होते. महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वाढत असलेला धोका मग तो नैसर्गिक असो किंवा मानव निर्मित आपण पेपर मध्ये वाचतो आणि मग छातीत धस्स् होते. आपण कशाप्रकारे हा नाश थांबवू शकतो यावर विचार करणे गरजेचे आहे नाही तर आणखीन काही वर्षांनी मुंबई ही स्वप्नांची नगरी होती असे फक्त गोष्टींमध्ये सांगायची वेळ येईल असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते\nभेटूया पुढच्या लेखात…….. धन्यवाद\nलेखिका:- सौ. साधना अणवेकर\nनवे लेख स्त्री विश्व\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nनुसता सध्या ��हंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/incident-at-akolas-vasant-desai-stadium-girl-preparing-for-police-recruitment-dies-while-running-missed-the-opportunity-by-2-points-last-year-dream-unfulfilled-130227276.html", "date_download": "2022-12-09T09:00:50Z", "digest": "sha1:BBGJKUWDXHXSFBJZ3ZLGDGY3YU4GHTBF", "length": 6782, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अकोल्याच्या वसंत देसाई स्टेडियमवरील घटना; स्वप्न भंगले | Incident at Akola's Vasant Desai Stadium: Girl preparing for police recruitment dies while running; Missed the opportunity by 2 points last year, dream unfulfilled - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा धावताना मृत्यू:अकोल्याच्या वसंत देसाई स्टेडियमवरील घटना; स्वप्न भंगले\nपोलिस भरतीसाठी अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर धावण्याचा सराव करताना 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. रोशनी अनिल वानखडे (रा. धोतर्डी) असे या तरुणीचे नाव असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जीएमसीमध्ये नेण्यात आला आहे. गुरुवारी तपासणीनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.\nअकोला तालुक्यातील धोतर्डी येथील गरीब कुटुंबातील रोशनी हिच्या वडिलांचे निधन झाले असून कुटुंबात आई, दोन भाऊ आणि बहीण आहे. पोलिस बनण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र तयारी करीत होती. गेल्या काही दिवसांपासून रोशनी ही रणपिसे नगर येथील तिच्या बहिणीकडे राहत होती.\nकाही महिन्यांपासून रोशनी पोलिस भरतीसाठी वसंत देसाई स्टेडियमच्या मैदानावर सकाळ-सायंकाळ शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करीत होती. मात्र बुधवारी सायंकाळी धावताना ती अचानक कोसळली. यावेळी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिची हालचाली झाली नाही. त्यानंतर तिला तत्काळ रिक्षातून रुग्णालयात भरती केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.\nधावण्याचा सराव करणाऱ्यांना धक्का\nरोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. आधीच वडिलांचे छत्र हरवलेले असताना पोलीस होऊन कुटुंबाला हातभार होईल, असे तिचे स्वप्न होते. मात्र रोशनीच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, तिच्या नातेवाइकांचे सांत्वन आणि मदत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पराग गवई यांनी केले. सध्या तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर तिचा मृत्यू ह्दयविकाराने झाला की, आणखी कोणत्या कारणाने याचा उलगडा होणार आहे.\nगतवर्षी 2 गुणांनी हुकली संधी\nमागील वर्षी रायगडला पोलीस भरतीमध्ये रोशनीने प्रयत्न केला होता. मात्र, तिला दोन गुण कमी पडले होते. त्यानंतर पुन्हा जिद्दीने तिने सराव सुरू केला. पोलिस बनण्याचे तिच्या नातेवाइकांचे स्वप्न अधुरेच राहिले. रोशनीला कोणताही आजार नव्हता, अशी माहिती समोर येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/02/27/4038/4018274587338-mahavikas-agahadi-minister-on-bjp-cm-manipur-9283649286354897253874/", "date_download": "2022-12-09T09:29:51Z", "digest": "sha1:EBCFZSNVANQPGF6DATHUXWPTUZJQGRFA", "length": 15158, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "‘हा’ फोटो पाहून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात; पहा, जितेंद्र आव्हाडांनी भाजप मुख्यमंत्र्यांचे कोणते कारस्थान आणले समोर - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»ट्रेंडिंग»‘हा’ फोटो पाहून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात; पहा, जितेंद्र आव्हाडांनी भाजप मुख्यमंत्र्यांचे कोणते कारस्थान आणले समोर\n‘हा’ फोटो पाहून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात; पहा, जितेंद्र आव्हाडांनी भाजप मुख्यमंत्र्यांचे कोणते कारस्थान आणले समोर\nसध्या राज्याच्या आणि देशाच्या राजकीय पटलावर एकूण वातावरण अस्थिर झालेले आहे. एका बाजूला काँग्रेसचा सुवर्णकाळ अनुभलेले मंत्र्यांनी पक्ष दुबळा झाल्याचे कबूल केले आहे. तर दुसर्या बाजूला राज्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचे एका आत्महत्या प्रकरणात नाव घेतले जात आहे.\nअशातच महाविकास आघाडीचे मंत्री व राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो समोर आणला आहे. ज्यात भाजप नेते व मणीपुरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हे एका पायी चालताना दिसत आहेत. आणि एका शाळेतील लहान मुले त्यांच्यासमोर घुडघ्यावर टेकलेली आहेत. आणि त्यांचे मस्तक जमिनीला टेकलेले आहेत.\nआव्हाड म्हणाले की, हे आहेत भाजप चे ‘एन. बिरेन सिंग’ मणिपूर चे मुख्यमंत्री… आणि त्याच्यापुढे झुकलेली आहेत ती शाळकरी मुलं… स्वतंत्र भारताचे भविष्यातले ताठ() कण्याचे नागरिक\nयावेळी त्यांनी ‘या मुलांच्या जागी तुमची मुलं असती तर काय हे अपेक्षित आहे काय काय हे अपेक्षित आहे काय’, असेही प्रश्न उपस्थित केले आहेत.\nहे आहेत भाजप चे 'एन. बिरेन सिंग' मणिपूर चे मुख्यमंत्री…\nआणि त्याच्यापुढे झुकलेली आहेत ती शाळकरी मुलं…\nस्वतंत्र भारताचे भविष्यातले ताठ(\nया मुलांच्या जागी तुमची मुलं असती तर\nकाय हे अपेक्षित आहे काय \nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेल���ग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/06/17/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-09T08:39:19Z", "digest": "sha1:YI2HD2RKKWVLO7DU6ACAMKJ6BCOKJEU2", "length": 12108, "nlines": 90, "source_domain": "onlinenews15.com", "title": "टीम इंडियावर ओझे बनलेला हा खेळाडू लवकरच होणार ‘निवृत्त’, म्हणाला – पून्हा संधी मिळायची वाट नाही बघणार…’ – Epic Marathi News", "raw_content": "\nटीम इंडियावर ओझे बनलेला हा खेळाडू लवकरच होणार ‘निवृत्त’, म्हणाला – पून्हा संधी मिळायची वाट नाही बघणार…’\nटीम इंडियावर ओझे बनलेला हा खेळाडू लवकरच होणार ‘निवृत्त’, म्हणाला – पून्हा संधी मिळायची वाट नाही बघणार…’\nJune 17, 2022 adminLeave a Comment on टीम इंडियावर ओझे बनलेला हा खेळाडू लवकरच होणार ‘निवृत्त’, म्हणाला – पून्हा संधी मिळायची वाट नाही बघणार…’\nभारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूचे करिअर जवळपास संपले आहे. ज्या प्रकारची परिस्थिती सुरू आहे, त्यामुळे हा खेळाडू लवकरच निवृत्तीची घोषणाही करू शकतो. बीसीसीआयने या खेळाडूला घासही घातले नाही. या खेळाडूचे महत्त्व अचानक कमी झाले आहे. रोहित शर्माचा कर्णधार होताच या खेळाडूचे कसोटी संघातून कार्ड कापण्यात आले आहे. माजी कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या कर्णधारपदाखाली या क्रिकेटपटूला वगळले आहे.\nटीम इंडियावर ओझे बनलेला हा खेळाडू लवकरच निवृत्त होणार\nभारत आणि इंग्लंड यांच्यात १ जुलै ते ५ जुलै या कालावधीत होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी निवडकर्त्यांनी या खेळाडूला वगळले आणि सांगितले की आता हा खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकत नाही. इंग्लंड विरुद्धचा हा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यातील गेल्या वर्षी अपूर्ण राहिलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता.\nभारतीय क्रिकेट संघात पुन्हा संधी मिळणे कठीण\nटीम इंडियाचा महान वेगवान गोलंदाज इशांत शर्माला भारतीय क्रिकेट संघात पुन्हा संधी मिळणे कठीण जात आहे. इशांत शर्माने नोव्हेंबर २०२१ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. इशांत शर्माने त्याचा शेवटचा आयपीएल सामना मे 2021 मध्ये खेळला होता. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे इशांत शर्माला टीम इंडियातून वगळण्यात आले आणि आयपीएल 2022 मध्येही कोणत्याही संघाने या खेळाडूला किंमत दिली नाही.\nटीम इंडियाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत\nटीम इंडियाचा महान वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. टीम इंडियाशिवाय इशांत शर्माला सध्या आयपीएलमध्ये संधी दिली जात नाही. इशांतने आयपीएलमध्ये आतापर्यंत 93 सामने खेळले असून त्यात 72 बळी घेतले आहेत. त्याचवेळी 12 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.\nआता हे खेळाडू टीम इंडियाची पसंती बनले आहेत\nटीम इंडियाची निवड आता मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारख्या वेगवान गोलंदाजांची त्रिकूट बनली आहे. चौथा वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे भारतीय निवडकर्त्यांचे आवडते बनले आहेत. त्यामुळे आता इशांत शर्माला टीम इंडियात पुन्हा संधी मिळण्याची शक्यता दिसत नाही.\nशेवटची कसोटी न्यूझीलंडविरुद्ध खेळली\nइशांत शर्मा शेवटचा नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत दिसला होता. त्या सामन्यात इशांत शर्माला एकही विकेट मिळवता आली नाही. इशांत शर्माच्या कारकिर्दीची उलटी गिनती ऑगस्ट 2021 च्या इंग्लंड दौऱ्यापासून सुरू झाली होती, जेव्हा त्याने 3 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 विकेट घेतल्या होत्या.\nटीम इंडियामध्ये स्पर्धा सातत्याने वाढत आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारखे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत इशांत शर्माला टीम इंडियातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nकरण जोहर झाला भावुक, डोळ्यात अश्रू आणून म्हणाला – मला अजूनही बायकोची कमतरता जाणवते, मी हि लग्न केले असते पण माझ्यामध्ये पुरुषां’सारखं…\nरामायण’ या मालिकेतील रामाची मुख्य भूमिका करणारे अरुण गोविल यांची मुलगी दिसते कतरीना पेक्षाही सुंदर, पहा तिचे मनमोहक फोटो…\n‘बुमराह’च्या 6 विकेटवर ‘सेहवाग’ने विचारले ‘तुझा मूड कसा आहे यावर बुमराह च्या पत्नीचे उत्तर ऐकून उडाले सर्वांचे होश…\nक्रिकेट विश्वातील या 5 सर्वात सुंदर महिला, ज्या कुठल्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही…\n‘ऋतुराज गायकवाड’ च्या गर्लफ्रेंड ची होतेय सगळीकडे चर्चा, दिसतेय इतकी सुंदर आणि हॉट कि बॉलिवूड अभिनेत्र्यांनाही लाजवेल, पहा तिचे काही फोटो…\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर क���मारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/06/blog-post.html", "date_download": "2022-12-09T09:51:51Z", "digest": "sha1:N2LOFU2CSKH5GDQ4K7QTMSMAOYVEM6TC", "length": 13047, "nlines": 96, "source_domain": "www.impt.in", "title": "जीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात) | IMPT Books", "raw_content": "\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nजीवहत्या आणि पशूबळी (इस्लामच्या दृष्टीकोनात)\nलेखक - मोहम्मद ज़ैनुल आबिदीन मन्सुरी\nभाषांतर - सय्यद ज़ाकिर अली\nएक प्रश्न मांसाहार आणि जीवहत्या, तसेच याच संदर्भात 'ईदुल अजहा' म्हणजेच 'बकरईद'च्या प्रसंगी करण्यात येणारी 'कुरबानी' (अर्थात पशुबळी) च्या सार्थकता आमि औचित्यासंबंध निर्माण झालेला अथवा करण्यात आलेला आहे. आपल्या मुस्लिमेतर बांधवांच्या मनात याविषयी असा प्रश्न निर्माण झालेला आहे की,\n“ज्याअर्थी इस्लामने दया आणि प्रेमभावाची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या प्राण्यांवर निर्दयतेचा सुरा का ठेवण्यात येतो ज्याअर्थी इस्लामने आपल्या अनुयायांना प्रत्येक कार्य 'असीम दयावान व कृपावान अल्लाह'चे नाव घेऊनच सुरुवात करण्याची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या आणि निरपराध प्राण्यांचा निष्ठूरपणे वध करण्याची परवानगी कसापोटी दिली ज्याअर्थी इस्लामने आपल्या अनुयायांना प्रत्येक कार्��� 'असीम दयावान व कृपावान अल्लाह'चे नाव घेऊनच सुरुवात करण्याची शिकवण दिली, त्याअर्थी मुक्या आणि निरपराध प्राण्यांचा निष्ठूरपणे वध करण्याची परवानगी कसापोटी दिली ज्याअर्थी स्वयं कुरआनानेच आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांना अशी उपाधी दिली की ते समस्त सृष्टीकरिता साक्षात दया व कृपा आहेत, तर या\nसृष्टीतील निष्पाप मुके पशुपक्षी दया व कृपा असलेल्या पैगंबरांच्या दया व कृपेला पात्र नाहीत काय कारण स्वत: प्रेषितांनीच याची परवानगी दिली आणि स्वत:देखील कुरबानी केली. एवढेच नव्हे तर 'बकरईद'च्या महत्त्वपूर्ण सणाला अल्लाह आणि प्रेषित __मुहम्मद (स.) यांनी प्राण्यांच्या कुरबानीस (पशुबळीस) धार्मिक मान्यता देऊन टाकली. अल्लाहचे नाव घेऊन करण्यात येणारे कोणतेही वाईट कर्म हे चांगले कर्म ठरते काय कारण स्वत: प्रेषितांनीच याची परवानगी दिली आणि स्वत:देखील कुरबानी केली. एवढेच नव्हे तर 'बकरईद'च्या महत्त्वपूर्ण सणाला अल्लाह आणि प्रेषित __मुहम्मद (स.) यांनी प्राण्यांच्या कुरबानीस (पशुबळीस) धार्मिक मान्यता देऊन टाकली. अल्लाहचे नाव घेऊन करण्यात येणारे कोणतेही वाईट कर्म हे चांगले कर्म ठरते काय\nअशा प्रकारचे प्रश्न अथवा गैरसमज आपल्या देशबांधवांना त्रस्त करून सोडतात. त्यांचा मुस्लिम समुदायावर या गोष्टीचा पूर्ण अधिकार आहे की त्यांच्या शंका-कुशंका आणि गैरसमज दूर करण्याचा मुस्लिम समुदायाने पूर्ण प्रयत्न करावा. ही छोटीशी पुस्तिका याच अधिकारपूर्तीचा एक बाग आहे. शिवाय वाचकांचेसुद्धा हे कर्तव्य आहे की ही पुस्तिका पूर्वग्रहरहित होऊन वाचावी.\nआयएमपीटी अ.क्र. 27 पृष्ठे - 15 मूल्य - 06 आवृत्ती - Oct. 2010\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2022/05/blog-post.html", "date_download": "2022-12-09T08:28:14Z", "digest": "sha1:7QXDY2ADICDUNQZW7MMN5HNH5NZFRR3P", "length": 8530, "nlines": 51, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे - सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे - सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे\nबालविवाह रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे - सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे\nहुन्नूर तालुका मंगळवेढा येथे आज ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच मनीषा मच्छिंद्र मच्छिंद्र खताळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयामध्ये विशेष सभा घेण्यात आली होती\nयावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी बालविवाह चे दुष्परिणाम सांगून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून याबाबत उपाययोजना सांगण्यात आल्या हुन्नूर येथील ग्रामपंचायतची आज 31 मे रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 चे अनुषंगाने ग्रामसेवक जमीर मुलाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना बालविवाह याबाबत मार्गदर्शन केले परिसरामध्ये बालविवाह होऊ नये यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत व जनजागृती करावी अशी मागणी केली\nयावेळी सरपंच मच्छिंद्र खताळ, पोलीस हवालदार दत्तात्रय येलपले, माजी उपसरपंच राजू पुजारी, ग्रामपंचायत सदस्य भगवान माने, शंकर पुजारी, तूशांत माने, विक्रम पुजारी,नारायण कोरे, विकास पुजारी,तुकाराम वाघमोडे, सागर खताळ,संजय हेगडे, सुरज पुजारी,नाना पुजारी, अंगणवाडी सेविका सीमा यमगर,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलाप��रच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/no-two-finger-test-done-iaf-chief-vr-chaudhari-on-coimbatore-rape-case-550442.html", "date_download": "2022-12-09T09:38:51Z", "digest": "sha1:YACN5YSBZ4MAKRWBIIATMCBJABN7TNGG", "length": 13254, "nlines": 184, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "x", "raw_content": "\nमहाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022\nगुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE\nCoimbatore Rape Case : बलात्कार झाला की नाही, त्यासाठी IAF मध्ये टू फिंगर टेस्ट केली हवाईदल प्रमुखांचा पहिल्यांदाच खुलासा\nकोयंबतूर (Coimbatore) आयएएफ प्रशिक्षण केंद्रातील (IAF Training Academy) महिला अधिकाऱ्यासोबत सिनिअर अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा आरोपही झाला.\nपीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा आरोपही झाला. मात्र, पीडितेसोबत अशी कुठलीही चाचणी केली गेली नसल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दिली आहे.\nनवी दिल्ली: कोयंबतूर (Coimbatore) आयएएफ प्रशिक्षण केंद्रातील (IAF Training Academy) महिला अधिकाऱ्यासोबत सिनिअर अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पीडितेची टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याचा आरोपही झाला. मात्र, पीडितेसोबत अशी कुठलीही चाचणी केली गेली नसल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (VR Chaudhari ) यांनी दिली आहे. ( No two-finger test done: IAF chief VR Chaudhari on Coimbatore rape case )\nसैन्यातील बलात्काराच्या या घटानेचे देश हादरला आहे. त्यातच पुन्हा पीडितेसोब टू फिंगर टेस्ट करण्यात आल्याच्या आरोपांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्हं निर्माण झालं होतं, मात्र असं काहीही झालं नसल्याचं चौधरी म्हणाले. सैन्याच्या कोईंबतूर प्रशिक्षण अकादमीमध्ये सहकारी महिला अधिकाऱ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली हवाई दलाच्या अधिकाऱ्याला अटक झाली, त्यानंतर काही दिवसांनी भारतीय हवाई दलाला फ्लाइट लेफ्टनंटचे कोर्ट मार्शल करण्याची परवानगी देण्यात आली. हवाई दल आणि तामिळनाडू पोलिसांमधील अधिकार क्षेत्रातील वाद पाहता न्यायालयाने आयएएफला त्याच्या अधिकाऱ्याविरोधात तपास सुरू करण्याची परवानगी दिली होती.\nपीडितेने तक्रार केल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याला तामिळनाडू पोलिसांच्या महिला विंगने 26 सप्टेंबर रोजी अटक केली. असा आरोप आहे की, छत्तीसगडच्या दुर्ग येथील या अधिकाऱ्याने प्रशिक्षण अकादमीमध्ये इन्स्पिरेशन कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली होती. या अधिकाऱ्याने महिलेने दावा केला होता की, हवाई दलाचे काही अधिकारी तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. कोयम्बतूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, 9 सप्टेंबर रोजी फ्लाइट लेफ्टनंटने तिच्या क्वार्टरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, जेव्हा ही घटना महिलेने वरिष्ठांना सांगितली, तेव्हा या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं सांगत, वरिष्ठांनी आरोप फेटाळले असं या अधिकारी महिलेनं सांगितलं आहे.\nपीडित अधिकारी महिला म्हणाली, ‘मला आजारी वाटत होतं, मला हे समजत होतं की, वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नकारात्मक वागणुकीमुळे माझ्यावर बलात्कार करणारा दोषी अधिकारी मोकाट सुटणार आहे. त्यामुळं माझ्या वेदना अधिक वाढल्या होत्या. मला अडीचच्या सुमारास पॅनीक अॅटॅक आला आणि मला एअर फोर्स हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. मला गोळ्या दिल्या गेल्या, कारण मला झोप येत नव्हती आणि मला श्वास घेण्यासही खूप त्रास होत होता. मला एक दिवसाची विश्रांती देण्यात आली ‘\nएफआयआरमध्ये महिलेने असाही आरोप केला आहे की, तिच्यावर प्रभारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तिने सादर केलेल्या सर्टफिकेटमध्ये बदल करण्यात आले, ज्यात तिच्या मेडिकल कनडिशनची संपूर्ण माहिती देण्यात आली होती. तिने असेही आरोप केले की संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगाराविरोधातील पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला.\nLakhimpur Violence: हाच तो Video ज्यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात, मंत्र्याच्या पोराच्या पलायनाचं प्रुफ\nPriyanka Gandhi Arrested : आधी नजरकैद, आता अटक, प्रियांका गांधींवर UP पोलिसांकडून 36 तासांनी कारवाई\nशॉर्ट स्कर्टमध्ये कहर करणारी अनन्या पांडे; अन्यना म्हणते, मला रविवार आवडतो\nनिऑन कलरच्या टू-पीसमध्ये जान्हवी कपूरने दिली किलर पोज\nअदाचे हास्य आणि सौंदर्य पाहून चाहत्यांच्या हृदयाचे चुकले ठोके\nअश्विताच्या टू-पीस फोटोंनी वाढवला चाहत्यांच्या मनाचा पारा\nगुजरात विधानसभा निवडणुका 2022\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00815.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-breaking-two-killed-in-horrific-truck-container-accident/", "date_download": "2022-12-09T09:07:57Z", "digest": "sha1:2OXJURLMNEPTRL2PWWT6B4TPCYLTB4FI", "length": 4933, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: ट्रक- कंटेनरच्या भीषण अपघातात दोन ठार - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: ट्रक- कंटेनरच्या भीषण अपघातात दोन ठार\nअहमदनगर ब्रेकींग: ट्रक- कंटेनरच्या भीषण अपघातात दोन ठार\nअहमदनगर – नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास (ता. नगर) चौकात रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.\nऔरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकला (एमएच ४३ वाय ७७४०) पाठीमागून कंटेनरने (एमएच १२ जेएस ९१९९) जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. हा अपघात शेंडी बायपास चौकात घडला असून, धडक दिलेल्या कंटेनरमध्ये लोखंडी सळ्या होत्या. त्या केबिनमध्ये घुसल्याने कंटेनरमधील कृष्णा रघुनाथ सानप (वय २५, रा. रामनगर, ता. गेवराई, जि. बीड) व एका अज्ञात इसमाचा जागेवरच मृत्यू झाला. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.\nचौकात बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी संभाजी खलाटे जखमी झाल्याची माहिती मिळाली. वाहतूक बंदोबस्तासाठी असणारे पोलिसांनी तत्परता दाखवत बाजूला गेल्याने ते बचावले.\nशेंडी बायपास चौकात अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात बहिरवाडी येथील चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन करत येथे सिग्नल व इतर उपाययोजना करण्याची मागणी केली होती.\nअपघातानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2021/09/20/pappu-ratri-achanak-uthato/", "date_download": "2022-12-09T10:18:36Z", "digest": "sha1:CIM462NMPMHMEDPBLJRD2QNWICVA6JAH", "length": 13024, "nlines": 98, "source_domain": "live29media.com", "title": "पप्पू रात्री अचानक उठतो... - Live Marathi Batamya", "raw_content": "\nपप्पू रात्री अचानक उठतो…\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nJoke 1 – आपल्या पिंट्याला घर विकत घ्यायचं असत म्हणून पिंट्या एक घर बघायला जातो,\nघराच्या मालकाने पिंट्याला घर दाखवले… पिंट्याला आवडले… घर बघून परत येतांना रस्त्यात पिंट्याला एक आजारी माणूस दिसला…\nपिंट्या: काय हो… आता तुम्ही बोलले कि इकडचे वातावरण खूप फ्रेश आहे.. इथे कोणी आजारी नाही पडत……\nमग हा माणूस आ’जारी कसा घर मालक: अरे पिंट्या, हा माणूस तर ह्या भागाचा डॉक्टर आहे, पेशंट नसल्यामुळे त्याची हि हालत आहे… 😄😄😄\nJoke 2 – एकदम नवीन विनोद खूप हसणार.. एकदा पिंट्याच्या घरात आग लागली…\nपिंट्या घाबरला आणि जोर जोरात फुंकर मा’रू लागला…\nजेव्हा पिंट्या पहिल्यांदा जोराची फुंकर मा’रली तेव्हा तो पा’दला……\nपिंट्याने परत एकदा जोराची फुंकर मारली परत तो जोराचा पा’दला…\nपिंट्या संतापला आणि आपली गां’ड आगीकडे करून बोलला, “घे तूच विझव आता आग…”\nJoke 3 – एक मुलगा आपल्या मैत्रिणीला रोमँटिक पद्धतीने म्हणाला-\nप्रिये, पहा मी तुझ्या केसांसाठी काय आणले आहे ..\nमैत्रीण- सो स्वीट, तू खूप छान आहेस… दाखव ना मग काय आणले आहेस …\nमुलगा म्हणाला – उवा काढायची फणी…\nमैत्रीण ने मुलाला उवांसारखे मारले….😝😇😇😇\nJoke 4 – आजोबा आपल्याला नातवाला हाक मारता,\nअरे पिंट्या जरा माझी दातांची कवळी घेऊन ये….\nपिंट्या: अहो आजोबा, अजून स्वयंपाक झाला नाही आहे…. काय करश्याला त्या दातांच्या कवळीच\nआजोबा: अरे त्या स्वयंपाकाला मार गोळी, समोरची आज्जी लाईन देतेय…\nतिला स्माईल द्यायची आहे… 😝😇😇😇\nJoke 5 – आज सुबह मेरा एक नया बंगाली दोस्त मेरे घर आया और बोला – “आज हमारा घर भोजन हाय, आप साब ओईयेगा”\nमैंने कहा – ठीक है… मैं बीवी को लेकर वहाँ ठीक 11:30 बजे पहुँच गया… वहाँ 4-5 बंगाली ढोलक तबला बजा रहे थे, दोपहर 2:30 बजे तक न जाने क्या गा रहे थे, साला कुछ पता नहीं चला…\nफिर वो बंगाली दोस्त खड़ा होकर बोला – “आज का भोजन समाप्त हुआ, कोल फिर भोजन है, टाइम से आ जाना…”\nबीवी मुझे घूर के देख रही थी… साले के भजन के चक्कर में बीवी ने शाम का भी भोजन नही diya😝😝😝😇😇😇\nJoke 6 – एकदा नवरा घरी उशिरा येतो.. बायको संतापात त्याला विचारते…\n यायला एवढा उशिर का झाला…\nनवरा: अगं ऑफिस मध्ये एका माणसाची २००० रुपयाची नोट हरवली होती.. सर्व ती नोट शोधत होते…\nबायको: तुम्ही पण शोधात होते का नवरा: नाही ग.. मी तर एका जागेवर शांत उभा होतो…\n नवरा: कारण मी त्या नोटीवर उभा होतो 😀😀😀😀\nJoke 7 – पप्पू आणि पिंट्या ह्या दोघांमध्ये जोराची भांडण होते…. कारण ऐकून खूप हसणार…\nपप्पू: माझे आजोबा इतके श्रीमंत आणि इतके विसराळू आहेत कि काठी पलंगावर ठेवता आणि स्वतः कोपऱ्यात जाऊन झोपता….\nपिंट्या: अरे यार हे तर काही नाही…. पप्पू: कस काय \nपिंट्या: माझे आजोबा इतके विसराळू आहेत कि पान खातांना पलंगावर थुंकतात आणि स्वतः मात्र खिडकीतून खाली उडी मारतात… 😂😂😂\nJoke 8 – एकदा गावात Election असते… म्हणून आपला पिंट्या रात्री खूप दा’रू पितो…\nसकाळी जेव्हा पिंट्या वोटिंग करायला Election बूथ वर जातो तर तो वोटिंग मशीनला बघत बसतो….\nElection ऑफिसर: काय रे काय झालं\nपिंट्या: अहो साहेब… रात्री ज्याने दा’रू पाजली त्याच व्यक्तीला मी विसरलो आहे…\nआता वोट कोणाला करू… 😂😂😂\nJoke 9 – एकदा बॉय’फ्रेंड रोमँ’टिक होऊन गर्ल’फ्रेंडला बोलतो\nबॉय’फ्रेंड: तू तुला कि’स करू का गर्ल’फ्रेंड: कि’स वरच्या ओ’ठांवर करशील का\n मला नाही समजत आहे\nगर्ल’फ्रेंड: अरे सा’ल्या आधी हे’ल्मेट कधी का पॅं’टी…. बॉय’फ्रेंड जागेवर बे’शुद्ध 😂😜😂😂\nJoke 10 – पप्पू रात्री अचानक उठतो आणि चड्डीत हाथ टाकतो\nजोरात ओरडायला लागतो…. पप्पू- माझा गायब झाला \nबायको पप्पूच्या कानात वाजवते….\nबायको- अरे येड झ व्या कश्याला एवढी दा रू पितो\nआधी माझ्या च ड्डीतून हाथ बाहेर काढ…. 😂😜😂😂\nकसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –\nनातू दुबईवरून गोळ्या घेऊन आला…\nगुप्ता बायकोला दवाखान्यात घेऊन जातात…\nबा’ई- अहो हा माझं दूध पितो…\nहळदीत ताईने केला जबरदस्त डान्स…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/astrology-2022/ank-jyotish-24-november-2022-daily-ank-jyotish-prediction-24-november-122112300040_1.html?utm_source=Astrology_Marathi_HP&utm_medium=Site_Internal", "date_download": "2022-12-09T09:51:55Z", "digest": "sha1:LHECHJJGWGGFGZUJFN5U5BJPEJGXVAHL", "length": 22560, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Ank Jyotish 24 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 24 नोव्हेंबर - Ank Jyotish 24 November 2022 Daily Ank Jyotish Prediction 24 November | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nAnk Jyotish 23 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 23 नोव्हेंबर\nAnk Jyotish 22 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 22 नोव्हेंबर\nAnk Jyotish 21 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 21 नोव्हेंबर\nAnk Jyotish 20 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 20 नोव्हेंबर\nAnk Jyotish 19 नोव्हेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 19 नोव्हेंबर\nमूलांक 2 आजचा दिवस व्यस्त असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मेहनतीत यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभदायक संधी निर्माण होतील, स्पर्धात्मक पदांपासून दूर रहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील.\nमूलांक 3 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात सहकारी आणि अधिकाऱ्यांचे थोडे सहकार्य मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.\nमूलांक 4 -आजचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. महत्त्वाच्या बाबींमध्ये भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.\nमूलांक 5 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामान बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.\nमूलांक 6 - आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. अन्नावर नियंत्रण ठेवा. वाहन वापरताना काळजी घ्या.\nमूलांक 7 -आजचा दिवस यशांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आधीच्या समस्यांवर उपाय सापडतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य सामान्य राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.\nमूलांक 8 - आज चा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. महत्त्वाच्या बाबींमध्ये भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेवू नका. विरोधक सक्रिय होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा. मानसिक तणाव त्रास देऊ शकतो.\nमूलांक 9 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायात लाभाच्या संधी क्वचितच समोर येतील. प्रवासाला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.\nवेबदुनिया वर वाचा :\nभगवान श्रीरामांनी हनुमानजींना मृत्युदंड दिला तेव्हा नारद मुनींनी त्यांचे प्राण वाचवले\nRamayan: हिंदू धर्मात महावीर हनुमानाला कलियुगातील देवता मानले जाते. हनुमानजीमध्ये अशी दैवी शक्ती आहे, जी इतर देवतांकडे नाही. हनुमानजींनी अनेक पराक्रमी असुर आणि राक्षसांचा वध केला. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की हनुमानजींच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. हनुमानजी हे श्रीरामाचे परम भक्त आहेत. हनुमानजी त्यांच्या सुखात आणि दु:खात श्री राम सोबत राहिले आणि त्यांची प्रेमाने आणि भक्तीने सेवा केली, पण एक वेळ अशीही आली जेव्हा श्री रामाने हनुमानजींना मृत्युदंड दिला, ज्याची कथा खालीलप्रमाणे आहे.\nDisadvantages of Loban : घरात लोबान जाळण्याचे तोटे जाणून घ्या\nगुग्गल प्रमाणेच Loban चा सुगंध देखील खूप आकर्षक आहे. अनेकदा दर्गा, शनी किंवा भैरव मंदिरात जाळले जाते. तुम्हाला काही ठिकाणी धूप जाळतानाही दिसेल जिथे भूत-पळवण्याचा दावा देखील केला जातो. घरात लोबान जाळण्याचे अनेक फायदे आहेत, पण घरात लोबान जाळण्याचे काय तोटे होऊ शकतात हे जाणून घ्या \nतुमची इच्छा नंदीच्या कानात बोलण्यापूर्वी नियम जाणून घ्या, अन्यथा ती होणार नाही पूर्ण\nदेवांचा देव महादेव दयाळू आणि कोमल मनाचा आहे. महादेव व्यतिरिक्त शंकर, भोलेनाथ इत्यादी नावांनी भगवान शिव ओळखले जातात. पुराणानुसार भगवान शिवाच्या गणांमध्ये भैरव, वीरभद्र, मणिभद्र, चंद्रासी, नंदी, जय आणि विजय हे मुख्य आहेत. भगवान शिवाच्या मुख्य गणांपैकी महाराज नंदी हा त्यांचा सर्वात आवडता गण आहे. यासोबतच नंदी महादेवाची आवडती राईडही आहे.\nअन्नपूर्णा जयंती : या दिवशी शिव प्रभुंनी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती\nAnnapurna Jayanti 2022: शास्त्रांप्रमाणे मार्गशीर्ष पोर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रुपात अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रुपात साजरा केला जातो. या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. धार्मिक मान्यतेनुसार माँ अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात असतो असे मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये आणि ताटात खरकटं राहू देऊ नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये. माँ अन्नपूर्णेच्या कृपेनेच सृष्टीचे पोषण होते. यंदा अन्नपूर्णा जयंती व्रत गुरूवारी 8 डिसेंबर रोजी पाळण्यात येणार आहे.\nश्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)\nमार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे श्रद्धेचा भाग असतो. त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प पूर्ण केले जातात.\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्य���त आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/17205/----", "date_download": "2022-12-09T10:24:18Z", "digest": "sha1:RHK3S52M4SK5DTUAWLYRIBMMJ7UQZCGL", "length": 11246, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "मैं, मेरी ख़ामोशी और वो by TANIA NARANG | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आम���ी साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nमैं, मेरी ख़ामोशी और वो\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nदोपहर का एक दिन\nनीला स्कार्फ और लाल गमछा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा ��काशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/baby-elephant-enjoys-playing-with-ball-this-viral-video-will-definitely-make-you-smile-pns-97-3155139/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-09T08:42:15Z", "digest": "sha1:U7LWGIIKHBR3EMH4TYF4XD3T2MN2UBHV", "length": 21310, "nlines": 306, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय? चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच | Baby elephant enjoys playing with ball this viral video will definitely make you smile | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nहत्तीच्या पिल्लाला कधी बॉलबरोबर खेळताना पाहिलंय चेहऱ्यावर हास्य आणणारा Viral Video एकदा पाहाच\nहत्तीच्या पिल्लाचा बॉलबरोबर खेळतानाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसोशल मीडियावर कोणतीही गोष्ट पटकन व्हायरल होते. मनोरंजन हा त्यामागचा हेतू असतो. अनेकवेळा दिवसभर काम करून आपण थकतो आणि मनोरंजनासाठी सोशल मीडिया सर्फिंग करतो. त्यावेळी काही गोंडस व्हिडीओ आपला ताण विसरून चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी मदत करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच पिल्लू बॉलबरोबर खेळताना दिसत आहे. हा गोंडस व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.\nडॅनी डेरनी यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून, आत्तापर्यंत या व्हिडीओला ७० हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकजणांनी या व्हिडीओवर कमेंट करत या गोंडस खेळाची प्रशंसा केली आहे. ‘हा व्हिडीओ पाहून चेहऱ्यावर हास्य येते’, ‘थेरपी व्हिडीओम्हणून हा व्हिडीओ उपयोगी ठरेल’, ‘हा व्हिडीओ पाहिल्याने दिवस आनंदात गेला’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. पाहूया हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया.\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nViral Video : आरपीएफ अधिकाऱ्यांचे प्रवाशाला वाचवण्यासाठीचे थक्क करणारे प्रयत्न कॅमेऱ्यात कैद\nआणखी वाचा : आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केला जुगाड सिंचनाचा व्हिडीओ; अनेकांना पटली नाही संकल्पना, जाणून घ्या कारण\nचेहऱ्यावर हसू आणणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसुखोई लढाऊ विमानांसह चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची ‘नारी शक्ती’ सज्ज, IAF ची पहिली महिला टीम चीनच्या सीमेवर तैनात\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nVideo: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…\nVideo: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…\nVideo: नकली पोशाख घालून ‘तो’ चक्क मगरीजवळ जाऊन झोपला; तिचा पाय ओढला अन् तितक्यात…अंगावर काटा आणेल ‘हा’ क्षण\nPHOTOS: व्यावसायिकाला ८० लाखांचा गंडा घालणारी YouTuber नामरा कादिर आहे तरी कोण\nफडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…\nPhotos: चर्चेतला वाघ – विक्रम मोडणारी ताडोबाची ‘सुपर मॉम माधुरी’\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\nधक्कादायक: जेवणात मीठ कमी झालं म्हणून ढाबा चालकाने आचाऱ्याचा केला खून; पुण्यातील चाकण परिसरातील घटना\n“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : “मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कानडी वरवंट्यावर…”, अमित शाहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया\n…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं ह��तं निमंत्रित\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nमुलांनी चक्क बुरखा घालून केला भन्नाट डान्स; Video व्हायरल होताच कॉलेजने केली कारवाई\nVideo: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…\n८६ व्या वर्षीही इतका फिटनेस या महिलेचे व्यायाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क\n क्रिकेट सामन्यादरम्यान धाव घेण्यासाठी पळालेल्या विद्यार्थ्याला मैदानावरच मृत्यूनं गाठलं\n बाळाने खेळणं समजून किंग कोब्राची मान धरली, काही सेकंदातच असं घडलं…; Video होतोय Viral\n भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क\nViral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल\nViral Video: पोलिसांचा अनोखा अवतार आला समोर, ‘दंड नको, हेल्मेट घाला’ म्हणत महिलेसमोर जोडले हात\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच���या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00816.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T09:44:37Z", "digest": "sha1:ORBDVQUHGOHXFLK3LLPJKGVJH4XJTDO7", "length": 6281, "nlines": 120, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "संस्कृती – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nसमूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य, संगीतमय अविष्कार म्हणजेच प्रयोगात्म लोककला. मौखिकता हा लोककलांचा प्राण असतो. तर या मौखिकतेची प्रयोगात्मकता हा प्रयोगात्म लोककलांचा आत्मा असतो. प्रयोग नेहमीच उपयोजित असेल असे नाही.…\nभारूड, यक्षगान, लळित या भक्तीनाट्यांच्या परंपरेतील आणखी एक विलोभनीय प्रकार म्हणजे दशावतार. कर्नाटकातील भागवत मेळे, यक्षगान यांच्याशी दशावताराचे विलक्षण साम्य असून दशावतारावर मराठी संगीत रंगभूमीचा देखील प्रभाव आहे. कोकणातील सिंधुदुर्ग…\nभारूड म्हटलं की आपल्याला आठवण होते ती संत एकनाथांच्या रुपकाश्रयी अभंग रचनांची. भारूड म्हणजे ‘बहु रुढ’ असा वाङमय प्रकार, ‘काय भारूड लावलंय’ असं आपण म्हणतो त्यावेळी आपणास रटाळ, कंटाळवाणा प्रकार…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/police-protection-should-be-provided-to-power-employees-to-the-superintendent/", "date_download": "2022-12-09T10:11:34Z", "digest": "sha1:5REDYVRFEBJHTALATLWIMACULPBJT55S", "length": 5841, "nlines": 47, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "वीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे; अधीक्षकांकडे साकडे - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/वीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे; अधीक्षकांकडे साकडे\nवीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे; अधीक्षकांकडे साकडे\nविजेचा तुटवडा यामुळे राज्यावर सध्या भारनियमनाचे संकट कोसळले आहे. यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.\nयामुळे वीज कर्मचाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे महत्वाची मागणी केली आहे. जिल्ह्यात सध्या अघोषित भारनियमन चालू आहे.\nसध्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाडा जास्त आहे. त्यात अघोषित भारनियमनामुळे वीज उपकेंद्र व कक्ष कार्यालयात कर्मचाऱ्यांना वीज ग्राहकांच्या रोषास बळी पडावे लागते.\nअघोषित भरनियमन हे रात्री अपरात्री होत असल्याने व उपकेंद्रात काम करणाऱ्या कर्मचऱ्यांना कोणतेही संरक्षण नसल्यामुळे कार्यालयाची तोडफोड करणे, कर्मचारी वर्गाला धमकावणे प्रसंगी मारहाण करणे या सारखे प्रकार नगर जिल्ह्यात सुरू झाले.\nत्यामुळे संवेदनशील ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण पुरवण्यात यावे, आशी मागणी वीज कामगार महासंघाचे नाशिक झोनचे संघटक प्रदीप भाटे यांनी निवेदनाद्वारे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांच्याकडे केली.\nनिवेदनात म्हंटले कि, वीज टंचाई मुळे संपूर्ण राज्यात विजेचे भारनियमन सुरु असून याला सामान्य वीज कर्मचारी जबाबदार नाही. नागरिकांनी संयम राखून वीज मंडळ प्रशासनाला सहकार्य करावे व आणीबाणीच्या काळात विजेचा वापर मर्यादित करावा व आवश्यक नसेल तेव्हा वीज बंद ठेवावी.\nवीज कर्मचारी आपले बांधव असून त्यांच्यावर हल्ले करू नका व कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान न करता सर्वांनी संयम राखा, असेही अवाहन ग्राहकांना महराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने करण्यात आले.\nअहमदनगर ब्रेकींग: महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221110", "date_download": "2022-12-09T08:31:50Z", "digest": "sha1:VU3PZD2HES2TS5N52AWVNXI3AZYI4FSJ", "length": 3859, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 10, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nमा. आ. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ,मुंबई च्या संचालक पदी बिनविरोध निवड\nNov 10, 2022 दैनिक अभिमान\nमाजलगाव दि १० माजलगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री आणि लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक मा. आ. श्री. प्रकाशदादा सोळंके यांची महाराष्ट्र राज्य…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/investigation-has-been-launched-into-the-murder-of-a-woman-in-bhusawal-31826/", "date_download": "2022-12-09T08:43:12Z", "digest": "sha1:CUIRXPUA7KKF4ANLS5SUARUKGRVYWR3U", "length": 7861, "nlines": 130, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "महिलेच्या खुनाचा उलगडा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या", "raw_content": "\nमहिलेच्या खुनाचा उलगडा, कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या\nWritten By चेतन पाटील\n भुसावळ येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या सुचिता शुभम बारसे (25) या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या चार तासात झाला आहे. कौटुंबिक वादातून महिलेचा पती तथा संशयीत आरोपी शुभम चंदन बारसे (26, कवाडे नगर, भुसावळ) यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.\nयाबाबत असे की, भुसावळातील कवाडे नगरातील रहिवासी असलेल्या सुचिता बारसे (25) या विवाहितेचा चाकूचे वार करून निर्घृण करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली होती. सुचिता बारसे व पती शुभम बारसे यांच्यात या ना त्या कारणावरून खटके उडत असल्याने आरोप���ने पत्नीला एका ठिकाणावरून नेत आरपीडी रस्त्यावरील सात नंबर पोलिस चौकीमागील जंगलात रात्रीच्या सुमारास आणले.\nसंशयीत आरोपी पतीने घरातील चाकूच्या सहाय्याने पत्नीवर आधी सपासप वार केले व नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पहाटेच्या सुमारास एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पडून असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस यंत्रणेने धाव घेतली. काही वेळेतच उपस्थित नागरीकांच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटवण्यात यश आले.\nहे देखील वाचा :\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nलग्नाळू तरुणांनो सावधान…जळगाव जिल्ह्यात ‘मॅरेज रॅकेट’ सक्रिय\nजळगाव जिल्ह्यात रानडुकरांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर\nजळगाव हादरले : भर रस्त्यावर मूक-बधीर तरुणीवर अत्याचार, दोघांनी केली मारहाण\nएलसीबीने पकडली दरोडेखोरांची नवीन गॅंग, ५ गुन्हे उघड, १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत\nया बातम्या देखील वाचा\nसहा वर्षाच्या बालिकेला न्याय देण्यासाठी न्यायालय पोहचले लकवाग्रस्त साक्षीदाराच्या घरी; आरोपीला सात वर्षांची शिक्षा\nलग्नाळू तरुणांनो सावधान…जळगाव जिल्ह्यात ‘मॅरेज रॅकेट’ सक्रिय\nजळगाव जिल्ह्यात रानडुकरांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/man-writes-resignation-letter-on-toilet-paper-121112500036_1.html", "date_download": "2022-12-09T09:28:19Z", "digest": "sha1:RDYL4LSNVNUC6M56ERE27JG2QEMHKRXE", "length": 16910, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "टॉयलेट पेपरवर राजीनामा, व्हायरल झाली resignation चिठ्ठी - Man writes resignation letter on toilet paper | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nफ्रान्सहून इंग्लंडकडे जाणारी निर्वासितांची बोट बुडाली, 27 जण ठार\nअभिनंदन वर्तमान यांनी आमचं F 16 विमान पाडलंच नाही- पाकिस्तानचा दावा\nकाय सांगता, पतीला घटस्फोट देऊन महिलेने कुत्र्याशी बांधली लग्नगाठ\nबल्गेरियात भीषण अपघात, बसला आग लागून 46 जणांचा होरपळून मृत्यू\nअमेरिका: अटलांटा विमानतळावर चेंगराचेंगरी, बंदूकधारी हल्लेखोर प्रवाशी पळून गेला; तीन जखमी\nलुईसचा विचित्र राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर हे मजेदार राजीनामा पत्र नसून ते एका चिठ्ठीच्या रूपात देण्यात आले आहे आणि त्यात वापरलेला कागद अधिकृत कागद नसून टॉयलेट पेपर आहे. लेवसिने हे पत्र ऑनलाइन शेअर प्लॅटफॉर्म Reddit वर टाकताच लोकांना ते खूप आवडले.\nलुईसने व्हायरल पोस्टमध्ये दाखवलेली राजीनाम्याची चिठ्ठी पाहून कोणालाही हसू येईल. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लुईस यांचा राजीनामा टॉयलेट पेपरवर लिहिलेली चिठ्ठी आहे. या चिठ्ठीत लिहिले आहे - यो, मी 25 तारखेला येथून निघून जाईन. इतकंच नाही तर लुईसने यासाठी कपड्यांविरहित कार्टूनही बनवले आहे. व्यंगचित्र त्यांनी स्वतःच्या रूपात मांडले आहे. लुईसने या पोस्टसोबत कॅप्शन लिहिले - आज मी माझा राजीनामा सादर करत आहे. ही पोस्ट पाहून लोकांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या.\nलुईसच्या या पोस्टला आतापर्यंत 70 हजार लोकांनी लाईक केले आहे, तर सुमारे 1000 लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने खिल्ली उडवली आणि म्हणाली - यावर स्वाक्षरी देखील आवश्यक आहे. त्याचवेळी, दुसर्या यूजरने लिहिले की, राजीनामा दिलेल्या व्यक्तीची ओळख त्यावर लिहिलेली नाही. लुईसने लोकांना असेही सांगितले की त्याच्या बॉसला त्याचा राजीनामा आवडला कारण तो विश्रांतीची नोकरी करत होता.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n5 वर्षीय मुलीवर बलात्कार\nरायगडच्या तळोजा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तळोजा पोलीस हद्दीत येणाऱ्या एका इमारतीत अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी 19 वर्षीय एसी मेकॅनिक असून, त्याचे नाव अख्तर हुसेन असे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.\nश्रद्धाच्या वडिलांची पत्रकार परिषद\nदिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा खून प्रकरणात श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, वसई पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दिल्ली पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm", "date_download": "2022-12-09T08:35:12Z", "digest": "sha1:7BMKNYG7DBDC5BD4PGAFNRTJ4GXRACPQ", "length": 18707, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उत्तम आरोग्याची सुत्रे - | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nउत्तम आरोग्य लाभावे असे प्रत्येकाला वाटत असते. तंदरूस्त राहण्यासाठी अनेक सुत्रे आहेत. परंतु, आपल्या आरोग्याला ज्याचा फायदा होत असेल त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याचा अवलंब केला पाहिजे. कोणताही संकल्प करण्यापूर्वी तो आपल्याकडून पूर्ण होणार की नाही, याबाबत विचार केला पाहिजे. अन्यथा तो संकल्पही पूर्ण होत नाही आणि अमुल्य वेळही वाया जात असतो.\nरोज आपण 10 किलोमीटर चालण्याचा संकल्प केला. परंतु, संकल्प करण्यापूर्वी कोणत्याच प्रकारचा विचार केलेला नसतो. त्यामुळे 10 किमीचे अंतर पाहूनच निश्चयाला सुरूंग लागतो. या उलट जर दररोज 1 किमी चालण्याचा संकल्प केला तर 100 टक्के तो पूर्ण करण्यात आपल्याला यश येईल व त्याचा अनुकुल फायदाही आपल्या आरोग्याला होईल.\nउत्तम आरोग्यासाठी आपण अनेक संकल्प करत असतो. परंतु सातत्य न राखल्याने त्याचा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही. म्हणून पेलवेल असाच संकल्प केला पाहिजे.\nसंकल्पासाठी कोणताही दिवस चालू शकतो. त्यासाठी एक तारखेची वाट पाहण्याची गरज न��ही. त्यामुळे हे संकल्प अगदी आजपासूनही सुरू करू शकता.\n* अधिक पाणी प्यावे-\nआपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व असून वजनाच्या 60 टक्के अंश पाणी असते. शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी आवश्यक असते. दिवसभरात किमान 1.5 लीटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक असते.\n* आहारातील मीठ कमी करा-\nलोणचे, पापड, चटणी, दही, केन्ड सूप यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण त्यात इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक मीठ असते. रोजच्या आहारातही मीठ कमीच असावे. मीठाचे अतिसेवनामुळे शरीराची हाडे ठिसूळ होतात. दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करते.\n* हिरव्या पालेभाज्या व फळे खावीत.\n* वजन कमी करा-\nअतिरिक्त वाढलेले वजन धोकादायक ठरू शकते. यातूनच हृदयरोग व मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. लठ्ठपणा टाळण्यासाठी आधीपासून संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. दिवसभरातून एकदा आपले वजन करून पहावे. वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर डॉक्टराचा सल्ला घ्यावा.\n* रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची तपासणी-\nउच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुतखडा व हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे.\nव्यायाम केल्याने शरीरात स्फूर्ती जागृत होते. हृदयासोबत शरीरातील मांसपेशी मजबूत होत असतात.\nव्यायाम सवय लावल्याने शरीर विकसित होत असते. पोहणे किंवा सायकल चालवणे आदी गोष्टी व्यायाम म्हणून आपण करू शकता.\n* धूम्रपान करू नये-\nधूम्रपान केल्याने रक्तदाब वाढतो. व्यायाम करण्याची क्षमता घटते व कर्करोगासारख्या महाभयानक आजाराला तोंड द्यावे लागत असते.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आ��ी होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई, : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/tasty-paneer-tikka-masala-recipe-121060700070_1.html", "date_download": "2022-12-09T08:18:17Z", "digest": "sha1:PA56SMAS53727AXOGNQ53RDZ7AHT6RDE", "length": 14855, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चमचमीत पनीर टिक्का मसाला - tasty Paneer Tikka Masala recipe | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nखुसखुशीत,चविष्ट पास्ता चीझ बॉल\nमॅरिनेशन साठी साहित्य -\nपनीरचे मोठे चौरस तुकडे करा.टोमॅटो आणि शिमला मिरची चांगले धुवून पनीरच्या आकारा प्रमाणे कापून घ्या.कांदा देखील त्याच आकाराचा कापून घ्या.आणि हे सर्व एका ताटलीत ठेवा.\nदह्याला फेणून घ्या.त्यात मीठ काळीमिरपूड,आलं पेस्ट मिसळा .या मध्ये पनीरचे तुकडे, शिमला मिरची ,टोमॅटोचे तुकडे,आणि कांदा मिसळून अर्ध्या तासासाठी ठेवून द्या.दह्यातून पनीरचे तुकडे काढून घ्या,ताटलीत ठेवून 1 -2 तास फ्रिजमध्ये ठेवा.\nपनीर टिक्का असं बनवा-\nएका नॉनस्टिक कढईत किंवा तव्यावर लोणी घालून गरम करा. एक स्टिक घ्या त्यात कांदा ,पनीर शिमलामिरची,टोमॅटो लावा आणि त्याला गरम तव्यावर किंवा कढईत मंद गॅसवर 12 मिनिटे शेकून घ्या .लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून सर्व्ह करा.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n३ हजार ११० तलाठी भरती आणि ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई, : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2017/05/18/marathi/", "date_download": "2022-12-09T09:08:24Z", "digest": "sha1:OMKGTMFHKTUPKNBWSRGTVENCUOQA3J5K", "length": 7230, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "मराठी भाषा सक्तीची करा – साहित्य महामंडळाचे अध्यक्ष – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nमराठी भाषा सक्तीची करा – साहित्य महामंडळाचे अध्यक्ष\nबांबवडे ( प्रतिनिधी ) : मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मराठी चे शिक्षण राज्यात सक्तीचे करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्राद्वारे केली आहे.\nपश्चिम बंगाल मध्ये बंगाली भाषेचा सक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला. कन्नड ,मल्याळम पाठोपाठ पश्चिम बंगाल ने हा निर्णय घेतला असून, त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही मराठी सक्तीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गेली ८५ वर्षे प्रलंबित असलेली, मराठी ही सर्व प्रकारच्या नव्या विद्या, तंत्रज्ञान आदीची संवादभाषा होण्यासाठी सर्वच स्तरांवरील विषयांचे शिक्षण मराठी माध्यमामधून उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विद्यापीठाच्या मागणीची तसेच महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याच्या मागणीचीही पूर्तता करण्यात यावी, हा मुद्दाही या पत्रात ठळकपणे मांडण्यात आला आहे.\n← ” वारणेचा वाघ ” अनंतात विलीन\n१९ ते २५ मे सदगुरु बाळूमामा ट्रस्ट शिवारे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा →\nखरा आनंद मिळवण्यासाठी जीवनाकडे सकारात्मकतेने पहा – श्री विजयकुमार जाधव\nयेलूर पैकी शेळकेवाडी इथं जमिनीच्या वादातून हाणामारीत वृद्ध व महिला जखमी\n” दिशा कम्युनिकेशन ” ची OPPO फोन खरेदीवर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत ” मान्सून ऑफर “- संपर्क ९७६६८०३०३१\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्���्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://visputedeled.co.in/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-2021/", "date_download": "2022-12-09T08:13:52Z", "digest": "sha1:RJEGEPXHQVYHBAF72I3Q3OJAS3IQIJQI", "length": 6476, "nlines": 84, "source_domain": "visputedeled.co.in", "title": "ग्रंथपाल दिन 2021 | Shri. Bapusaheb D. D. Vispute D.Ed. College", "raw_content": "\nग्रंथालय शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘ डॉक्टर एस. आर. रंगनाथन ‘ यांची जयंती.\nआदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.डी. डी. विसपुते डी.एड.कॉलेजमध्ये आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन मा. श्री धनराजजी विसपुते सर ,संचालिका मा.सौ.संगिता विसपुते मॅडम यांच्या प्रेरणेने, व डी. एड\nकॉलेजच्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली\n‘ग्रंथपाल दिन’ हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला.\nप्रथम व्हर्च्युअल पद्धतीने दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांचा परिचय व स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.\nप्रस्तुत कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने डी.डी.विसपुते डी.एड. कॉलेजच्या ग्रंथालयाची भेट व्हिडिओ क्लिप द्वारे करण्यात आली.\nकाही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुस्तकांचे महत्व व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्याबद्दल माहिती सांगितली.\nग्रंथपाल श्री.पगारे सर यांनी ग्रंथालय बाबत आपल्या भावना व्यक्त करून डॉ. एस. आर.रंगनाथन यांचा जीवन परिचय सांगितला.\nशेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व डी. एड. कॉलेज च्या प्राचार्या माननीय श्रीमती कुसुम मधाळे मॅडम यांनी, झालेल्या कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी आपण वाचन नेहमी करावे परंतु फक्त नुसते वाचन करून चालत नाही तर, जे वाचलेले असते ते स्टोरेज करणे हे ‘ब्रेन स्किल’ सुद्धा आपल्याकडे असले पाहिजे. तसेच, पुस्तकाचे आपल्या जीवनातील महत्त्व, वाचन केल्याने होणारे फायदे, वाचनाने आपल्या वर्तनात व दृष्टिकोनात बदल कसा होतो हे सांगितले.\nशेवटी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून काही पुस्तकांची नावे सुचविली व त्यांचा थोडक्यात सारांश सांगितला.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत छात्राध्यापिका समरीन काजी यांनी केले तर , प्रास्ताविक सबा मुजावर या छात्राध्यापिका ने केली. शेवटी श्वेता पाटील या विद्यार्थिनीने कृतज्ञता व्यक्त करून का��्यक्रमाची सांगता केली.\n. या कार्यक्रमासाठी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00817.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ahmednagarnews24.com/ahmadnagar-braking-st-bus-hits-container-13-injured-seven-in-critical-condition/", "date_download": "2022-12-09T09:59:20Z", "digest": "sha1:TCE5VHCZREKA74Y24PULVU7Q2GAGCXU4", "length": 5718, "nlines": 43, "source_domain": "ahmednagarnews24.com", "title": "अहमदनगर ब्रेकींग: एसटी बसची कंटेनरला धडक; 13 जखमी, सात जणांची प्रकृती चिंताजनक - ahmednagarnews24.com", "raw_content": "\nHome/अहमदनगर/अहमदनगर ब्रेकींग: एसटी बसची कंटेनरला धडक; 13 जखमी, सात जणांची प्रकृती चिंताजनक\nअहमदनगर ब्रेकींग: एसटी बसची कंटेनरला धडक; 13 जखमी, सात जणांची प्रकृती चिंताजनक\nअहमदनगर – एसटी बसने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बस मधील 13 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे महामार्गावर वांघुडे (ता. पारनेर) शिवारात ही घटना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.\nअमोल भांबरे (22, रा. साक्री, ता धुळे), मिताली देवकांत पाटील (42), रूपाली संजय दाळवे (41), प्रणव संजय दळवे (8) प्रेरणा निवृत्ती सोनवणे (20), हेमांगी देवकांत पाटील(42, रा. सर्व अंमळनेर, ता. जळगाव)\nअंजना निवृत्ती पवार (61, रा. मालेगाव, जि. नाशिक), मंगल देवराम वाघमोडे (40, रा. राहुरी. जि. अहमदनगर), नवनीत सुखलाल करंदीकर (43), मनीषा नवनीत करंदीकर (37), धिरज नवनीत करंदीकर (16) रा. सर्व धायरी, पुणे), जिजाबाई पोपट पाटील (75, रा. धामणगाव, ता. जि. जळगाव), प्रतिक्षा बाळासाहे बनकर (21, रा. राहता, जि. अहमदनगर) यांचा जखमींमध्ये सामावेश आहे.\nयाप्रकरणी कंटेनर चालक सय्यद अहमद जाफर सय्यद (रा. लक्ष्मीनगर, येरवडा जि. पुणे) याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सय्यद हे गुरुवारी दुपारी त्यांच्या कंटेनर एमएच 12 एमवाय 223261 हा नगर एमआयडीसी मधून माल भरून पुण्याच्या दिशेने जात होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास (वाघुंडे खुर्द,ता. पारनेर) गावाच्या शिवारात पाठीमागून येणारी अंमळनेर ते पुणे MH 06 S 8730 या क्रमांकाच्या एसटी बसने अचानक कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली, अपघातात एसटी बसमधील 13 प्रवाशी जखमी झाले आहेत.\nस्थानिक नागरिकांनी खाजगी अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना औषधोपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठविले. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे.\nअहमदनगर ब्रेकींग: ��हामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला\nनववधू लग्न करून घरी आली अन् दुसऱ्याच दिवशी एक लाखांचे दागिने घेऊन पळाली\nरेखा जरे हत्याकांड; ‘या’ तारखेला होणार आरोप निश्चिती\nअहमदनगर ब्रेकींग: ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने तरूणावर कोयत्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://chandrakantdadapatil.in/savali-care-center-facilities-patients", "date_download": "2022-12-09T08:59:11Z", "digest": "sha1:PHSYWDWWQ24WG2P5MCPWKNIPSISQIVNY", "length": 3543, "nlines": 29, "source_domain": "chandrakantdadapatil.in", "title": "सावली केअर सेंटर करणार रुग्णांच्या निवासाची सोय", "raw_content": "\nसावली केअर सेंटर करणार रुग्णांच्या निवासाची सोय\nमुंबईमध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या निवासाची सोय सावली केअर सेंटर करणारआहे. चैतन्य प्रतिष्ठान संचलित सावली केअर सेंटरचे उदघाटन मा. अंजली चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या शुभहस्ते आज सकाळी, महात्मा फुले रोड, नायगांव, दादर इथे झाले. हा प्रकल्प महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना, प्रेरणा व मार्गदर्शनातून आजपासून कार्यान्वित झाला. या कार्यक्रमा प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते.\nसावली केअर सेंटर मुंबई मध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या २० रुग्णांची विशेष कक्षामध्ये निवासाची सोय व त्यांच्या सोबत नातेवाईक यांची अशा एकूण ६० व्यक्तींची निवासाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच या अत्याधुनिक व वातानुकूलित सेंटर मध्ये तज्ज्ञ आरोग्य सेवक २४ तास सेवेत असतील. तसेच यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.\nअधिक माहितीसाठी संपर्क विकास देशमुख 9769568283\nदादा पाटील © कॉपीराइट 2022", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/online-shopping-news-flifcart-company-said-returns-are-not-possible-latest-news-and-update-news-130369650.html", "date_download": "2022-12-09T08:32:07Z", "digest": "sha1:UQVGEW4B7U2AIRDHPQGOAH2VFI2SVBJL", "length": 9081, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IIM अहमदाबादच्या विद्यार्थ्याची फ्लिपकार्टकडे तक्रार; कंपनी म्हणाली- आता रिटर्न घेणे शक्य नाही | Online Shopping news, flifcart company said - returns are not possible, latest news and update news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलॅपटॉप मागवला, पाकिटात साबण आला:IIM अहमदाबादच्या विद्यार्थ्याची फ्लिपकार्टकडे तक्रार; कंपनी म्हणाली- आता रिटर्न घे��े शक्य नाही\nसणासुदीला सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या बंपर सेलही सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक ग्राहकांना स्वस्त आणि उत्तम वस्तू खरेदी करताना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असेच एक प्रकरण आयआयएम अहमदाबादच्या एका विद्यार्थ्यासोबत घडले आहे. त्याने फ्लिपकार्टवरून 50,000 रुपयांचा लॅपटॉप ऑर्डर केला होता. परंतु कंपनीने त्याला कपड्याचा साबण पाठवला.\nबिझनेस टुडेच्या अहवालानुसार, यशस्वी शर्मा असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डेज सेलमधून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला होता. पण फ्लिपकार्टने घड्याळाचा साबण पाठवला. मी कस्टमर केअरकडे तक्रार केली असता त्यांनी चूक मान्य करण्यास नकार दिला. एवढेच नाही तर सीसीटीव्हीचे पुरावे स्वीकारण्यासही कस्टमर केअरने नकार दिला. फ्लिपकार्टचे वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी अधिकारी यांनी यशस्वी शर्मा याला स्पष्ट सांगितले की, परत घेणे शक्य नाही. यशस्वीने आता फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनाही सोशल मीडियातून टॅग करून तक्रार नोदविली आहे.\nयशस्वी शर्मा या विद्यार्थ्याने फ्लिपकार्टच्या या कृत्याची माहिती सोशल मीडियावर दिली.\nवडिलांना माहित नव्हती ओपन बॉक्स संकल्पना\nयशस्वी शर्मा याने त्यांच्या वडिलांची चूकही सोशल मीडियावर सांगितली. डिलिव्हरी बॉय जेव्हा सामानाची डिलिव्हरी करायला आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी चूक केल्याचे त्याने लिहिले. त्याच्या वडिलांना 'ओपन-बॉक्स' डिलिव्हरीबद्दल माहिती नव्हती. असे यशस्वी आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. डिलिव्हरी घेताना रिसीव्हरला डिलिव्हरी बॉयसमोर पॅकेट उघडावे लागते आणि वस्तू पाहिल्यानंतरच ओटीपी द्यावा लागतो. त्याच्या वडिलांना वाटले की, डिलिव्हरी घेताना OTP द्यावा लागतो. जे बहुतेक प्रीपेड डिलिव्हरींच्या बाबतीत असते. अनबॉक्सिंगचे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे असल्याचे यशस्वी यांनी सांगितले. डिलिव्हरी बॉयने आपल्या ग्राहकाला ओपन बॉक्स संकल्पनेबद्दल का सांगितले नाही नंतर अनबॉक्सिंग केल्यावर कळले की आत लॅपटॉप नाही तर साबण निघाला आहे.\n3 वर्षांत ई-कॉमर्सविरोधातील तक्रारींत 6 पट वाढ\nदेशातील सर्वाधिक ग्राहकांच्या तक्रारी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात करण्यात आल्या आहेत. या वर्षी आतापर्यंत ग्राहकांच्या जवळपास निम्म्या तक्रारी ऑनलाइन खरेदी सुविधा देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आहेत. विशेष म्हणजे ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्धच्या तक्रारींमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत आहे.\nया वर्षी 48% तक्रारी ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित आहेत\nयावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) द्वारे केलेल्या तक्रारींपैकी 48% ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध होत्या. विशेष म्हणजे कोविडपूर्वी म्हणजे जानेवारी-ऑगस्ट 2019 मध्ये केवळ 8% तक्रारी ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध करण्यात आल्या होत्या. अवघ्या तीन वर्षांत या क्षेत्रातील कंपन्यांविरोधातील तक्रारी सहा पटीने वाढल्या. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले, \"ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांशी चांगली वागणूक देत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-09T10:15:54Z", "digest": "sha1:F3WLVW7LN4VBXAJONOKQ26TBRECUE5KA", "length": 4700, "nlines": 77, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "जेलरोड येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या - India Darpan Live", "raw_content": "\nजेलरोड येथे अल्पवयीन मुलाची आत्महत्या\nनाशिक : जेलरोड, पंचक परिसरात १३ वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली.\nप्रथमेश राजेंद्र सूर्यवंशी (१३, रा. आयोध्यानगरी, पंचक, जेलरोड) असे आत्महत्या करणार्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश याने १८ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब निदर्शनास येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्यास तत्काळ बिटकाे व पुढे जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. परंतु, त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. जी. भेईर करत आहेत.\nव्हेंटिलेटरच्या निर्यातीला ग्रीन सिग्नल\nदुचाकी घसरल्याने पाथर्डी गावातील युवक ठार\nदुचाकी घसरल्याने पाथर्डी गावातील युवक ठार\nकलानगर भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nमोटारसायकलच्या अपघातात ६२ वर्षीय वृध्दाचा मृत्यू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/marathi-latest-news-update/2021/03/01/4195/4195-9283649826387832-mumbai-news-mumbai-power-outage-was-a-likely-chinese-cyber-attack-home-minister-anil-deshmukh-seeks-a-report-from-the-cyber-department-9836942639723/", "date_download": "2022-12-09T09:04:05Z", "digest": "sha1:FMQRIEBJGLNZ6NYOPPKITOX4TTUKP2BM", "length": 14539, "nlines": 145, "source_domain": "krushirang.com", "title": "‘त्या’ मोठ्या प्रकरणात होता चीनचा हात; महाविकास आघाडीच्या ‘या’ मंत्र्यांनी केला दावा, समोर आणला पुरावा - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»आंतरराष्ट्रीय»‘त्या’ मोठ्या प्रकरणात होता चीनचा हात; महाविकास आघाडीच्या ‘या’ मंत्र्यांनी केला दावा, समोर आणला पुरावा\n‘त्या’ मोठ्या प्रकरणात होता चीनचा हात; महाविकास आघाडीच्या ‘या’ मंत्र्यांनी केला दावा, समोर आणला पुरावा\nसध्या चीन-भारत तनाव न��वळला असल्याचे समजत आहे. मात्र मधल्या काळात चीनने भारताला अडचणीत आणण्यासाठी अनेक कुरघोड्या केल्याचेही समोर आले होते. अशातच आता अंतरराष्ट्रीय स्तरावर निवळलेले वातावरण असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी एक मोठा दावा केला आहे.\nमागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध दैनिकानं केला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी ‘तो घातपातच होता’, असं जाहीरपणे आणि स्पष्टपणे सांगितले आहे.\n‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती.\nयावेळी राऊत म्हणाले की, राज्य सरकारनं त्याचवेळी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. तेव्हा मला वेड्यात काढण्यात आलं होतं. पण काहीतरी गडबड आहे ही शंका आम्हाला आली होती. त्यामुळं आम्ही तात्काळ ऊर्जा विभागाची चौकशी समिती स्थापन केली होती.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या ��ूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-09T09:24:13Z", "digest": "sha1:ZIGK5JODOSY74UBR3T5D2H2JC4HFNA6F", "length": 38954, "nlines": 145, "source_domain": "mediawatch.info", "title": "कहाणी बच्चूभाऊ आणि नयनावहिनीसोबतच्या स्नेह्बंधाची! - Media Watch", "raw_content": "\nHome featured कहाणी बच्चूभाऊ आणि नयनावहिनीसोबतच्या स्नेह्बंधाची\nकहाणी बच्चूभाऊ आणि नयनावहिनीसोबतच्या स्नेह्बंधाची\nमहाराष्ट्राचे शिक्षण व जलसंधारण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्या पत्नी नयनाताई कडू यांच्यासोबतचा माझा स्नेहबंध १६ वर्षाचा.\nमी ‘लोकमत’ ला असतांना २००५ च्या मे महिन्यात यवतमाळहून बदली होऊन अमरावतीला आलो . बच्चूभाऊंना आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून यायला तेव्हा काहीच महिने झाले होते. मात्र बच्चू कडू, त्यांचं अनोखं व्यक्तिमत्व, त्यांच्या भन्नाट आंदोलनांची ख्याती तेव्हा सर्वत्र पसरली होती.\nस्वाभाविकच मलाही त्यांच्याबद्दल उत्सुकता होती . काही दिवसांतच त्यांची भेट झाली. त्यानंतर अनेकदा भेट होत राहिली. त्यांची अनेक आंद���लनं ‘ऑन स्पॉट’ जाऊन मी कव्हर केले. ‘हे पाणी इतरांपेक्षा वेगळं आहे’, हे लगेच लक्षात आलं.आतापर्यंत जेवढं ऐकलं, त्यापेक्षा हे प्रकरण फारच अद्भुत आहे. हे जरा खोलात जावून समजून घेतलं पाहिजे , याची जाणीव झाली . त्यांचे कार्यकर्ते, जवळचे मंडळी त्यांच्याबद्दल खूप औत्सुक्यपूर्ण गोष्टी सांगत असतं. पण माझं समाधान होतं नव्हतं. बच्चू कडू हे ‘रसायन’ नेमकं काय आहे, ते नेमकं तयार कसं झालं हे जाणून घेण्याची अपार उत्सुकता निर्माण झाली.मला बच्चू कडू हा एक ‘माणूस’ म्हणून समजून घ्यायचा होता.\nकाही महिन्यानंतर २००६ मध्ये मी ‘लोकमत’ ला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या व्यक्तिचित्रणाचा कॉलम सुरू केला. त्यात सर्व आमदार पत्नींच्या मुलाखती घ्यायचे मी ठरवले. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आमदार नवरा तर समजून घ्यायचा होताच . सोबत एका आमदारासोबतचा संसार करतांना त्यांना काय अनुभव येतात , काय काय सहन करावं लागतं, हेही जाणून घ्यायचे होते .\nएका आठवड्यात सौ. नयना बच्चू कडू यांच्यासोबत भेट- मुलाखत ठरली. ती मुलाखत नव्हतीच. तब्बल ६ तास आम्ही बोलत होतो. मी बच्चूभाऊंसोबत खूप सारे प्रश्न विचारत होते, या अशा भन्नाट माणसासोबत संसार करतांना काय भोगावं लागतं, हे समजून घेत होतो.\nवहिनी मनातलं सारं काही अगदी मनापासून बोलत होत्या. त्यांनी सांगितलेल्या एकेक आठवणी अजूनही ताज्या आहेत . समाजासाठी वाहून घेतलेल्या कलंदर माणसासोबचं सहजीवन किती अवघड असते , हे त्यातून कळत होतं .\nलग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची आठवण सांगताना नयना वहिनी म्हणाल्या होत्या – ‘ लग्नानंतरची पहिली दिवाळी कुठल्याही नवविवाहितेसाठी किती महत्वाची असते पण हा बहाद्दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला घेवून पूर्णा नदीच्या पात्रात उपोषणाला बसला. तेव्हाच लक्षात आलं – आपला संसार म्हणजे रोजची परीक्षा असणार आहे. एकदा यांनी अर्धदफन आंदोलन केलं. स्वतःला जमिनीत गाडून घेतलं . दोन – तीन दिवसानंतर त्या आंदोलनातील भयावहता मला कार्यकर्त्यांकडून समजली . तेव्हा आयुष्यात प्रथमच भीती मी अनुभवली . तेव्हा आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली – हा माणूस जिवावर बेतेल, ते आपल्याला सांगेलच असं काही नाही.’ त्या मुलाखतीत बच्चू भाऊंची एक वेगळीच सवय नयनावहिनींनी सांगितली होती . – ‘ तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण ; मोटा��� सायकल चालविताना अनेकदा थकव्यामुळे यांचा डोळा लागतो . ५०० -७०० मीटर मोटार सायकल तशीच पुढे जात राहते . मग मोटार सायकल एकदम आडवी तिडवी चालायला लागली की मागील व्यक्तीला लक्षात येते . तो यांना धक्का देतो . मी देवाच्या (मुलगा) वेळेस प्रेग्नंट होते तेव्हाची गोष्ट आहे . एकदा चांदूरहून बेलोऱ्याला येत असतांना असाच प्रकार घडला . मी समोर वाकून पहिले , तर हे चक्क झोपलेले . माझा थरकाप उडाला . मी लगेच मोटार सायकल थांबावायला सांगितली. यांना एका झाडाखाली काही वेळ विश्रांती घ्यायला लावली. पण तेव्हापासून सतत काळजी वाटायला लागली . हे रात्री – बेरात्री कधीही घरी येतात . थकले असतात . मोटार सायकल चालविताना अशीच झोप लागली तर पण हा बहाद्दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मला घेवून पूर्णा नदीच्या पात्रात उपोषणाला बसला. तेव्हाच लक्षात आलं – आपला संसार म्हणजे रोजची परीक्षा असणार आहे. एकदा यांनी अर्धदफन आंदोलन केलं. स्वतःला जमिनीत गाडून घेतलं . दोन – तीन दिवसानंतर त्या आंदोलनातील भयावहता मला कार्यकर्त्यांकडून समजली . तेव्हा आयुष्यात प्रथमच भीती मी अनुभवली . तेव्हा आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली – हा माणूस जिवावर बेतेल, ते आपल्याला सांगेलच असं काही नाही.’ त्या मुलाखतीत बच्चू भाऊंची एक वेगळीच सवय नयनावहिनींनी सांगितली होती . – ‘ तुम्हाला ऐकायला नवल वाटेल पण ; मोटार सायकल चालविताना अनेकदा थकव्यामुळे यांचा डोळा लागतो . ५०० -७०० मीटर मोटार सायकल तशीच पुढे जात राहते . मग मोटार सायकल एकदम आडवी तिडवी चालायला लागली की मागील व्यक्तीला लक्षात येते . तो यांना धक्का देतो . मी देवाच्या (मुलगा) वेळेस प्रेग्नंट होते तेव्हाची गोष्ट आहे . एकदा चांदूरहून बेलोऱ्याला येत असतांना असाच प्रकार घडला . मी समोर वाकून पहिले , तर हे चक्क झोपलेले . माझा थरकाप उडाला . मी लगेच मोटार सायकल थांबावायला सांगितली. यांना एका झाडाखाली काही वेळ विश्रांती घ्यायला लावली. पण तेव्हापासून सतत काळजी वाटायला लागली . हे रात्री – बेरात्री कधीही घरी येतात . थकले असतात . मोटार सायकल चालविताना अशीच झोप लागली तर हा विचार अनेक महिने महिने माझ्या डोक्यातून जात नव्हता . मी कायन चिंतेत राहायची. अनेक रात्री मी जागून काढल्या . सोबतच्या कार्यकर्त्यांना मी रोज सांगायचे , यांना एकट मोटारसायकलवर येऊ देऊ नका .\nमुलाखतीत हा प्रसंग लिहिताना मी एक कॉमेंट केली होती – ‘थोरला बाजीराव घोड्यावरच झोप घेत असल्याच्या कथा आपण ऐकून आहोत . मात्र बच्चूभाऊंचं हे मोटारसायकलवरचं झोपणं नवीन दंतकथांना जन्म देणारं आहे’.\nमुलाखतीदरम्यान हा माणूस सर्वसामान्यासाठी लढतांना कसा बेभान होतो. सारं काही पणाला लावतो, हे सांगतांना त्यांना त्यांच्या जीवाची चिंता नसते….हे सांगताना वहिनीच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तेव्हा बच्चूभाऊ व नयनावहिनीचा देवा (मुलगा) केवळ एक वर्षाचा होता. बच्चूभाऊ महिनोमहिने बाहेर असतात. सतत पोलीस केस, तुरुंग..यामुळे येणारं दडपण , चिंता त्यांच्या बोलण्यात जाणवत होती. मात्र जगावेगळ्या आपल्या नवऱ्याचा सार्थ अभिमानही त्यांच्या बोलण्यात वाक्यागणिक डोकावत होता. नयना वहिनींची ती मुलाखत ‘वादळासोबतचा संसार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये संपूर्ण पानभर ८ कॉलममध्ये प्रसिद्ध झाली. (तेव्हा ‘लोकमत’ आजच्या एवढा कमर्शियल झाला नव्हता. त्यामुळे एवढी जागा का दिली, असा जाब तेव्हा मला तेव्हा कोणी विचारला नव्हता) ती मुलाखत प्रचंड गाजली. शेकडो लोकांनी मला, वहिनींना फोन करून बच्चूभाऊंबद्दल खूप सारी माहीत नसलेली वेगळी माहिती मिळाल्याचे सांगितले. अनेक दिवसपर्यंत त्या मुलाखतीची चर्चा होती . (ती मुलाखत वाचण्यासाठी समोरील blue लिंकवर क्लिक करा – वादळाचा संसार- https://bit.ly/3yq5Sr6)\nत्या मुलाखतीनंतर बच्चूभाऊ आणि नयना वहिनीसोबतचं माझं नात कौटुंबिक स्नेहसंबंधात परिवर्तित झालं. त्याच कालावधीत आमदार पत्नींच्या मुलाखत संग्रहाचे ‘आमदार सौभाग्यवती’ हे माझं पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तक प्रकाशन समारंभात मी एक वेगळा प्रयोग केला.सर्व आमदार पत्नी मंचावर आणि त्यांचे मंत्री -आमदार पती प्रेक्षकांत अशी व्यवस्था होती. भाषण-मनोगत फक्त आमदार पत्नींचेच. ( डॉ सोनाली सुनील देशमुख , सौ . निर्मला हर्षवर्धन देशमुख, प्रीती संजय बंड, उत्तरा वीरेंद्र जगताप , विजया साहेबराव तट्टे या सर्व आमदार पत्नींनी अतिशय रोखठोक मनोगतं त्या कार्यक्रमात व्यक्त केली. त्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती . सध्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर , आमदार सुलभा खोडकेसह सगळे राजकीय नेते , अधिकारी वर्ग झाडून त्या कार्यक्रमाला हजर होता. त्या कार्यक्रमात नयना बच्चू कडू यांचे भाषण सर्वाधिक गाजले.दुसऱ्या दिवशी ‘लोकमत’ सोबत इतर वर्तमानपत्रांनाही त्या कार्यक्रमाला ठळक प्रसिद्धी दिली. अनेक दिवसपर्यंत हा कार्यक्रम अमरावतीकरांच्या चर्चेचा विषय होता.\nत्यानंतर दोन – तीनदा बच्चू भाऊंच्या मतदार संघातील काही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून मला त्यांनी आमंत्रित केलं होतं . त्यादरम्यान आर्थिक ताणामुळे होणारी होणारी त्यांची फरफट माझ्या लक्षात येत होती . एकदा चांदूरला मी कुठल्यातरी कार्यक्रमाला गेलो होता . कार्यक्रम आटोपल्यावर मी निरोप घ्यायला गेलो . वहिनी म्हणाल्या , ‘मला अमरावतीला एक काम आहे . आमच्यासोबतच चला .’ मी , नयना वहिनी आणि तेव्हा ३- ४ वर्षाचा असणारा चिमुकला देवा बच्चू भाऊंच्या सेकंड hand मारुती ओम्नीतून अमरावतीकडे निघालो . मे महिना होता . मे महिन्यात विदर्भाचे तापमान ४६-४७ डिग्रीवर असतं . त्या गाडीला AC नव्हता . त्या तळपत्या दुपारी अक्षरशः भाजत आम्ही अमरावतीत पोहोचलो . त्या प्रवासातही खूप साऱ्या गप्पा झाल्यात . तोपर्यंत बच्चुभाऊंना आमदार होवून ३-४ वर्ष झाली होती . मात्र एका आंदोलक नेत्याची वैयक्तिक आयुष्यातील ओढाताण -फरफट कायम होती .\nतेव्हा वहिनी म्हणाल्या होत्या – ‘हे बदलणार नाहीत . संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे . Settlement वगैरे शब्द यांना कळत नाही . तो विषय ते कधी गंभीरतेने घेतही नाही . किमान घर व्यवस्थित चालावं एवढीच माझी किमान अपेक्षा असते . आमदारकीच्या मानधनाने आर्थिक वणवण थोडी कमी झाली . पण गर्दी ,इतर व्याप आणि खर्चही तेवढेच वाढले .’\nबच्चू कडूंचे आयुष्य हे असंच चालणार होतं. पत्रकार म्हणून मी त्यांच्या प्रवासाकडे जवळून लक्ष ठेवून होतो . व्यवस्थेविरुद्ध लढणे , झगडणे , खूप सारे अभिनव आंदोलने करणे , लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनोखे प्रयोग करणे, हे त्यांचं सतत सुरु होतं ( बच्चू कडूंची अनोखे आंदोलनं हा शोध प्रबंधाचा विषय आहे. )\nअशीच एक आठवण २००८ ची . आम्ही अमरावतीतील काही पत्रकार मित्र राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांच्या आमंत्रणावरून मुंबईला गेलो होतो . खोडके तेव्हा आर .आर . पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) होते . मंत्रालयात त्यांचा दबदबा होता . ते आम्हाला कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व वजनदार मंत्र्याच्या भेटी घडवून आणत होते . आमच्या अमरावतीचे पत्रकार आले त्यांना वेळ द्या ,असे आपुलकीने सांगत होते . खोडके ओळख करून ���ेत आहे म्हटल्यावर सगळेच नेते अघळपघळ बोलत होते. तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या आर . आर .पाटील यांच्याकडे आम्ही गेलो . त्यांनी चहा बोलावला . गप्पा सुरु झाल्या . पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी लपत नव्हती . एकदम बोलता बोलता ते म्हणाले , ‘अरे तुम्ही अमरावतीचे ना …अरे तुमचे ते बच्चू कडू उपोषणाला बसले . डॉक्टर म्हणताहेत , जीव धोक्यात आहे . मी त्याला समजावतो आहे , तो ऐकायला तयार नाही . हट्टी आहे . सरकारला काही निर्णय घ्यायला वेळ लागतो , पण मी करतो ना . प्लीज तुम्ही त्यांना समजवा .’ आबांना बच्चुभाऊबद्दल प्रेम होतं , जिव्हाळा होता. तो त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. त्यांनी लगेच सचिवाला सांगून बच्चू भाऊंना फोनवर घ्यायला सांगितले . आणि फोन माझ्या हातात दिला , म्हणाले, ‘बोला …समजवा’ .\nमला बच्चूभाऊंचा स्वभाव माहीत असल्याने काय करावे कळत नव्हतं . पण थेट फोनच लावल्याने इलाज नव्हता. मी म्हणालो, ‘बच्चू भाऊ , जीव पणाला लावू नका .आबा मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत आहे . ते पूर्ण झाले नाही तर आम्ही अमरावतीचे पत्रकार संपूर्ण ताकतीने सरकारला फोडून काढू . पण तुम्ही उपोषण सोडा .’ आबांनी आमचे आभार मानले . आम्ही अमरावतीला येईपर्यंत उपोषण संपले होते . लवकरच मागण्याही पूर्ण झाल्या .\nबच्चूभाऊंच्या लढ्याच्या अशा खूप आठवणी आहेत .लिहितो म्हटलं तर एक पुस्तक होईल. ‘इंडिया बुल’ या वीज प्रकल्पाविरूद्धचे बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखालील आंदोलन २०१० मध्ये प्रचंड गाजले होते . तेव्हा बच्चूभाऊ थेट पोलिसांना भिडले होते . वातावरण अतिशय तणावपूर्ण होते . पोलिसांनी रायफल काढल्या होत्या . गोळीबार होतो की काय, अशी स्थिती होती .मी काही फुटावरून हे सगळं टिपत होतो . सुदैवाने काही झालं नाही .\nदरम्यानच्या काळात काही प्रसंगी बच्चूभाऊंविरुद्ध लिह्ण्याचेही प्रसंगही आलेत . काही प्रसंगी ते तात्पुरते नाराजही झालेत . पण मनात कटुता अजिबात ठेवली नाही . येथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी . मी माझ्या ‘मीडिया वॉच’ या स्तंभात मध्ये माजी मंत्री सुनील देशमुख विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर , राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके , शिवेसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे , भाजप नेते अरुण अडसड , जगदीश गुप्ता, हर्षवर्धन देशमुख ,रवी राणा अशा अनेकांविरुद्ध अतिशय कठोर लिहिलं . पण एखाददुसरा अपवाद वगळता कोणीही मनात द्वेषभा���ना बाळगली नाही वा राग केला नाही .अद्दल घडविण्याची भाषाही केली नाही . या सर्वांसोबत आजही माझे उत्तम स्नेहबंध आहेत . )\nपुढे २०११ ला माझी ‘लोकमत’ ला ‘अकोला आवृत्ती संपादक म्हणून बदली झाली. तिथे मन न रमल्याने मी वर्षभरात दैनिक ‘पुण्यनगरी’च्या अमरावती -अकोला आवृत्तीचा संपादक म्हणून जॉईन होवून अमरावतीत आलो होतो. मी ‘पुण्यनगरी’त जॉईन झालो कळताच बच्चू भाऊ भेटायला कार्यालयात आले होते . त्या कालावधीत ‘आम्ही सारे फौंडेशन’ या संस्थेची स्थापना आम्ही विदर्भातील मित्रमंडळींनी केली . ‘आम्ही सारे’ च्या अनेक कार्यक्रमाला बच्चू भाऊंना मी आमंत्रण द्यायचो आणि तेही घरचे कार्य समजून अगदी नियमित यायचे .\n२०१६ ला छगन भुजबळ यांच्याविरुद्ध लिहिल्याने ‘पुण्यनगरी’ ने मला राजीनामा मागितला . मी सक्रिय पत्रकारितेतून बाजूला झालो . (तोपर्यंत ‘मीडिया वॉच’ हे माझं रोपट रुजलं होतं.) मात्र कार्यक्रम व अधून मधून फोन व msg द्वारे आमचा संपर्क सुरु असतो . बच्चूभाऊंचं काही आवडलं वा काही विषयात ते चुकत आहे , असे वाटले तर मी त्यांना msg टाकतो . ते आवर्जून responce करतात . हा कोण कुठला टिकोजीराव… आपल्याला सल्ला देणारा , असे चुकीनेही त्यांना वाटत नाही .वहिनींच्याही अलीकडे भेटी कमी . मात्र ‘मीडिया वॉच’ पोर्टल वरील सगळे लेख त्या आवर्जून वाचतात.\n२०१९ मध्ये महाआघाडीचे सरकार आले . बच्चूभाऊंना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशा बातम्या प्रकाशित झाल्या . मी लगेच त्यांना msg टाकला . ‘भाऊ , अशी संधी येत असेल तर अजिबात नाकारू नका . तुमचं संपूर्ण आयुष्य व्यवस्थेविरोधात लढण्यात गेले . आता व्यवस्थेत सहभागी होवून लोकांचे प्रश्न सोडविण्याची संधी मिळत असेल तर ती घ्या .’ माझा msg वाचून त्यांनी लगेच फोन केला . आम्ही बराच वेळ बोललो . महाआघाडी व भाजप दोन्हींकडून कशा ऑफर आहेत, वगैरे त्यांनी सांगितले . काही दिवसातच ते मंत्री झाले . त्यांच्या हजारो कार्यकर्ते – चाहत्यांप्रमाणे माझ्यासाठीही तो अतीव आनंदाचा क्षण होता .\nआता मंत्री होवून त्यांना जवळपास दोन वर्ष होतं आले . त्यातील दीड वर्ष कोरोनात गेले . काही भरीव करण्याची संधी अजून मिळाली नाही . लाल दिव्याच्या गाडीत आणि सत्तेच्या चौकटीत ते कितपत रमत आहे , याची मला कल्पना नाही . मात्र गेल्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी निराधार लोकांना स्वत:च्या हाताने आंघोळ घालत अस��ानाचे त्यांचे फोटो वर्तमानपत्रात पाहिले… आणि आमचा बच्चू भाऊ बदलणार नाही , ही खात्री बळकट झाली .हा कुठेही गेला तरी याची बांधिलकी समाजातील शेवटच्या माणसोबतच राहील, हा विश्वास भरभक्कम झाला .\nबच्चूभाऊ , नयनावहिनी …तुम्ही संघर्षाच्या लांबलचक वाटेवरून आज इथपर्यंत पोहचला आहात . सत्ता असो वा नसो , तुमचा हा प्रवास सुरूच राहणार , याबाबत तुमच्या विरोधकांच्याही मनात शंका असणार नाही . तुमच्या दोघांच्या या प्रवासाचा काही काळ साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली , याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो . तुमच्या दोघांसोबतचे ऋणानुबंध ही आयुष्यातील मखमली ठेव आहे , हे सांगून थांबतो .\n(लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टल व दिवाळी अंकाचे संपादक आहेत)\nNext articleअंधार कापणाऱ्या विजेचे आत्मवृत्त : भाळ आभाळ\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nआमदार सौ भाग्यावती पुस्तकाच्या अनावरणास मी उपस्थित होतो, तो क्षण अजूनही विस्मारतून जात नाही.\nपुनश्च उजाळा दिला, आपले अभिनंदन\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\n���ाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-12-09T09:16:19Z", "digest": "sha1:RFEJNLCMYKVT633NHUPTALEIM2IOXEQ6", "length": 4379, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कपोताद्य - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.adharnewsnetwork.com/2022/11/2-chandrapur-jivati.html", "date_download": "2022-12-09T09:13:13Z", "digest": "sha1:M5M5B5GZZKYBLPYLJNLMMUYJFLH75R7B", "length": 13705, "nlines": 69, "source_domain": "www.adharnewsnetwork.com", "title": "ग्रामीण रुग्णालय जिवती येथे 2 आरोग्य अधिकारी ची तात्काळ नियुक्ती कर:- सुदाम राठोड #chandrapur #Jivati - आधार न्युज नेटवर्क", "raw_content": "\n०४ एप्रिल २०२० पासून वाचकांच्या सेवेत....\nHome / जिवती तालुका / ग्रामीण रुग्णालय जिवती येथे 2 आरोग्य अधिकारी ची तात्काळ नियुक्ती कर:- सुदाम राठोड #chandrapur #Jivati\nग्रामीण रुग्णालय जिवती येथे 2 आरोग्य अधिकारी ची तात्काळ नियुक्ती कर:- सुदाम राठोड #chandrapur #Jivati\nBhairav Diwase मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२ चंद्रपूर जिल्हा, जिवती तालुका\nजिवती:- जय विदर्भ पार्टीचे नेते, विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुदामभ राठोड यांनी डी. एच. ओ. साहेब जि. प.चंद्रपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले.\nजिवती तालुका हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो, सर्व सामान्य माणसाचे फार हाल होत आहे, म्हणून अतिदुर्गम भागामध्ये रुग्णांना सोयीची आरोग्य सुविधा मिळाली पाहीजे,परंतु अस होतांनी दिसत नाही, जिवती तालुक्यामध्ये शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे.आम्ही जिवती तालुक्यामध्ये जन्माला आलो म्हणून काय पाप केला का असा प्रश्��� सर्व सामान्य जनतेला पडतो आहे, कारण कोणत्याच राज्यकर्त्याला आमच्या जिवती तालुक्यातील सामान्य माणसाच्या आरोग्याविषयी काळजी नाही .फक्त निवडणूक आली म्हणजे प्रस्थापित राज्यकर्त्यांना सामान्य जनता आठवते हे अत्यंत निंदनीय आहे ही पध्दत आता बंद झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदय आपण सामान्य जनतेचे दुःख लक्षात घेऊन सात दिवसाच्या आत जिवती तालुक्याला तात्काळ आरोग्य अधिकारीची नियुक्ती करून आम्हा सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्याल अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समिती आमरण उपोषण करेल.\nग्रामीण रुग्णालय जिवती येथे 2 आरोग्य अधिकारी ची तात्काळ नियुक्ती कर:- सुदाम राठोड #chandrapur #Jivati Reviewed by Bhairav Diwase on मंगळवार, नोव्हेंबर ०८, २०२२ Rating: 5\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा ( Atom )\nएकूण पृष्ठदृश्ये (वाचकांचे मनःपूर्वक आभार)\nअवैध दारू विक्री विरोधात महिलांचा मोर्चा #chandrapur #pombhurna\n चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सोन्याची खाण #chandrapur #Mumbai #goldmine\nअन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा पोंभूर्णा तहसिल कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन #chandrapur #pombhurna\nबिबट्याने गावात प्रवेश घेत केला इसमावर हल्ला #chandrapur #pombhurna\nचंद्रपूर जिल्ह्यात आढळले तांब्याच्या खाणी\nचंद्रपूरची हवा नोव्हेंबरमध्ये 29 दिवस धोकादायक #chandrapur\nपोलीस हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात #chandrapur #gadchiroli #police #bribe\nशेत मशागतीचे काम करताना राेटावेटरमध्ये सापडून युवकाचा मृत्यू #chandrapur #gadchiroli #death\nशिक्षक, विद्यार्थ्यांनी साजरा केला जिल्हा परिषद शाळेचा वाढदिवस #chandrapur #pombhurna #birthday\n(Click here) चंद्रपूर, गडचिरोली तसेच अन्य जिल्ह्यांतील ताज्या घडामोडींची माहिती नियमितपणे मोबाइलवर.... जलद गतीने जनतेपर्यंत बातम्या पोहचविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो..... आजच व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा......\nआधार न्युज नेटवर्क च्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार, आ. किशोर भाऊ जोरगेवार, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे, युवा स्वाभिमान पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज भाऊ ठाकरे, भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री तथा नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टूवार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष दाद�� देवतळे यांना आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे आधार न्युज नेटवर्कचे सन्मान चिन्ह देण्यात आले..\nचंद्रपूर, मुल, ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर, वरोरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, सावली या तालुक्यांमध्ये तालुका, ग्रामीण प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसंस्थापक तथा मुख्य संपादक\nआधार न्युज नेटवर्क अधिकृत लोगो\nआधार न्युज नेटवर्क UAM-MH-08-0004624 हे एक बातम्या आदान प्रदानासाठी बनलेल न्युज पोर्टल असुन, यामध्ये बातम्या, जाहिरात, कविता, लेख प्रकाशित केली जाते.\nनिर्भीड, सत्य, प्रामाणिक आणि कायद्याचे भान ठेवून बातमी प्रकाशित होत असून सर्वसामन्य जनतेच्या दुःखाना वाचा फोडण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख सरकार पर्यंत पोहोचवणे, अशा दुर्गम भागातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सर्वसामान्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे. जनसामान्यांच्या हितासाठी.... जनमानसांच्या हक्कासाठी\nवाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित \"आधार न्युज नेटवर्क\" Reg no. UAM-MH-08-0004624 www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India\" स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI020 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. तक्रारीसाठी ईमेल - newsportalpublishergrievances@gmail.com\n(Click here) आमच्या Bhairav Diwase आधार न्युज नेटवर्क या YouTube Channel Subscribe करुन आम्हाला सहकार्य करावे. हि नम्र विनंती🙏🏻\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/general-news/%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T09:59:33Z", "digest": "sha1:FR7NDTU3VW5WMUB5RRQWUY3IRQMYLEH5", "length": 11035, "nlines": 80, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "चॅटिंग मध्ये मुलीला इंप्रेस करायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा ! - BollyReport", "raw_content": "\nHome General News चॅटिंग मध्ये मुलीला इंप्रेस करायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा \nचॅटिंग मध्ये मुलीला इंप्रेस करायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा \nसध्याच्या काळात डेटींगची सुरुवात ही ऑनलाईन चॅटींगपासुन होते. हल्ली सोशल मीडियावर सगळेच जण सक्रिय असतात. तिथे वेगवेगळे मित्र मैत्रीण बनतात. एकमेकांशी ओळख नसतानाही, एकमेकांना पाहिले नसतानाही आता सोशल मीडियावर एकमेकांशी बोलता येते. पण तरीही काही मुलांना मुलींशी पहिल्यांदा चॅटींग करताना धाकधुक होते. त्यांच्यावर आपले इंप्रेशन कसे पडेल याची चिंता त्यांना खात असते.\nपहिल्यांदा चॅटींग करताना समोरील व्यक्तीच्या आवडीनिवडी सवयी यांची माहिती नसते. त्यामुळे आपण काही बोललो तर समोरील व्यक्तीला ते आवडेल कि नाही ती आपल्याला ब्लॉक तर करणार नाही ना अशी धाकधुक लागलेली असते. एखाद्या चांगल्या टॉपिकवरुन बोलयला सुरुवात केली तर संभाषण दिर्घकाळ टिकते. जर तुम्हाला एखाद्या मुलीला चॅटवर इंप्रेस करायचे तर आज आम्ही तुम्हाला त्या संबधी काही टिप्स देणार आहोत.\nनेहमी लक्षात ठेवा कि चॅटींग करताना मुलीला इंप्रेस करायच्या नादात कोणताही अशा मुद्द्यावर बोलु नका जी तो शक्यतो टाळत असेल. तिला तुमच्याशी बोलण्यात गुंतवा. बोलताना जर तुम्ही सतत स्वताबद्दलच सांगत बसलात तर एका पॉईंटला ती कंटाळेल आणि तुमच्यासोबत बोलण्याचा तिचा इंटरेस्ट कमी होईल. जर तुम्ही सुरुवातीपासुन तिला व्यक्त व्हायची संधी दिली नाहीत तर पुढे ती स्वताहुन आपले मन मोकळे करणारच नाही.\nचॅटींगदरम्यान समोरच्या मुलीला तुम्ही बोअर वाटु नये यासाठी तुम्ही आधी असे विषय तिच्यासमोर काढणे टाळा. या ऐवजी तुम्ही तिच्या आवडीचे टिव्ही शो किंवा काही मनोरंजनात्मक गोष्टींबद्दल बोला. ती साहसी आहे का तिला रॉक क्लाइम्बिंग, बंजी जंपिंग सारख्या गोष्टी आवडतात का या गोष्टी जाणुन घ्या. तिला तिचा विकेंड कसा स्पेंड करायला आवडतो या बाबत जाणुन घ्या. तसेच तिला फिरायला जायला आवडते का.. असेल तर ती कोणत्या ठिकाणी फिरणे पसंत करते. तुम्हाला जर तिच्यासोबत तुमचे भविष्य काढायचे असेल तर तिच्या कलाने घेऊन हळु हळु तुमची ओळख वाढवा. घाईगडबडीत काहीही बो���ु नका.\nधीर धरा – पहिल्याच चॅटींगमध्ये मुलगी इंप्रेस होते असे नाही. त्यामुळे थोडा धीर धरा. तिला लाजाळुच्या झाडाप्रमाणे हळुहळु फुलु द्या. ती देखील तुमच्यासारखीच असु शकते. कदाचित तिला देखील पहिल्यांदा बोलते वेळी संकोच वाटु शकतो. त्यामुळे तिला उत्तर द्यायला थोडी जागा आणि वेळ द्या.\nमोठेपणा करु नका – अधिकांश पुरुष चॅटींग करते वेळी एक चुक करतात ते म्हणजे मुलीला इंप्रेस करण्यासाठी स्वताबद्ल खोटे सांगणे. तुमचे एक छोटेसे खोटे भविष्यात तुम्हाला मोठ्या संकाटांना सामोरे जावे लागु शकते. कोणत्याही नात्यात खोटे बोलणे तुमच्यावर भारी पडु शकते. चॅटींगवाल्या रिलेशन मध्ये सरार्स खोटे बोलले जाते. पण तसे न करता कधीही इमानदारीच्या रस्त्याने चाला.\nवेगळे बनण्याचा प्रयत्न करा – पहिल्या चॅटमध्ये एकमेकांचे करियर, एकमेकांच्या इच्छा – आकांक्षा , संपत्ती याबद्दल बोलले जाते. पण तुम्ही थोडे वेगळे करा. या गोष्टींबद्दल न बोलता थोडे हटके विषय निवडा जे बोलयला मुलीला इंट्रेस्ट असेल. तुमच्या क्रिएटिव्ह डोक्याला जरा ताण द्या आणि नवीन विषय काढा ज्यावर तुम्ही दोघेही छान गप्पा मारु शकता.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nPrevious articleतुझ्यात जीव रंगला अखेर राणादा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा \nNext articleस्विमिंग पूल मध्ये कतरीना आणि विकी कौशलचा बोल्ड फोटोशूट, लोक म्हणाले सलमानला टॅग करा \nजुळ्या बहिणींसोबत लग्न करणाऱ्या तरुणाची धक्कादायक माहिती उघड, वधूपक्ष चिंतेत \nविवाहित महिलांसाठी आनंदाची बातमी, सरकार देणार ६००० रुपये, जाणून घ्या पूर्ण माहिती \nलाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/page/2/", "date_download": "2022-12-09T08:31:06Z", "digest": "sha1:QFKFJVKLD5KPAHFYONEB5WI2MM2CWLJM", "length": 2818, "nlines": 45, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "मराठी जोक्स – Page 2 – मराठी सुविचार", "raw_content": "\nCoronavirus Viral jokes in Marathi – कोरोना वायरस हाहाकार – कोरोना व्हायरस जोक्स नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला कोरोना\nMarathi Jokes मराठी जोक्स\nWinter Marathi jokes in Marathi – हिवाळा जोक्स मराठी विनोद थंडी वाढत चाललीय… त्यामुळे सकाळी आंघोळीसाठी खालील प्रकार वापरता येतील.\nMakar Sankranti jokes in marathi – ऊसाच्या मुलांची लग्न – मकर संक्रांतीचे मराठी जोक्स 🤣🤣 ऊसाच्या मुलांची लग्न 💑 कुणी\nनिट वाचा एक लहरी राजा होता 📖 – Marathi Jokes, मराठी जोक्स, दारू जोक\nनिट वाचा एक लहरी राजा होता. 📖 🤣🤣👍👍😘😘 – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣 त्याला आली लहर. त्यानं प्रधानाला\nBoss staff Marathi Jokes – कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून – मराठी जोक्स\nBoss staff Marathi Jokes – कर्मचारी : बाॅस, मी उद्या पासून – Marathi Jokes – मराठी जोक्स 🤣🤣 कर्मचारी :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00818.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T08:35:25Z", "digest": "sha1:NFVER2NCAITWE7UDZLNHUJMCHM6LTPIT", "length": 5801, "nlines": 143, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "कविता – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nआली कळी उमलून मन मोगरा गंधाळला\nदेखून तेज माझे कृष्णनभ ओशाळला\nनवकांती झळाळते वेढून तनमनाला\nअपूर्वाई तेजाची त्या कळलीच ना मनाला\nसाक्षात्कार गुरुकृपेने प्रसादसम मजला\nअलौकिक तेजाचे लाभे आवरण मजला\nतेजाळून संसाराचा प्रवास सुखकर होवो\nसर्वभूतांसवे हा देह प्रकाशमान होवो.\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221112", "date_download": "2022-12-09T08:08:56Z", "digest": "sha1:XBTQ6NUQRBS2RF5BVJNCZFT27BGCJQAA", "length": 3796, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 12, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nलोकनेते सुंदररावजी सोळंके सह. साखर कारखान्याचा गळीत हंगामास सुरुवात\nNov 12, 2022 दैनिक अभिमान\nमाजलगाव दि १२ (बातमीदार) केंद्र शासनाचे साखर निर्यातीसाठी निश्चित केलेले धोरण उत्तर प्रदेशसाठी फायदयाचे तर महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी हिताला बाधक ठरणारे असून, यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगास मोठा तोटा सहन करावा…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-09T09:42:55Z", "digest": "sha1:QQJBAGPSK64KXQOSVSF6FTEF33ADTCNQ", "length": 6926, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#उर्मिला मातोंडकर Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nउर्मिला मातोंडकर म्हणाल्या.. संजय राऊत रॉक स्टार\nपुणे— “संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉक स्टार आहेत,” असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. फादर स्टॅन स्वामी मृत्यू प्रकरणावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “सामनाचे […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-09T08:27:26Z", "digest": "sha1:R5U7I43QCQOYA52B4BIHRL5NCMBKCOS2", "length": 21494, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:टग्या - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n२*मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन कृ. योगदान /मदत करावी\n४धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन\n५संचिका परवाने अद्ययावत करावेत\n६संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण\nआपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.\nमराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल\n*मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन कृ. योगदान /मदत करावी[संपादन]\nमेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन कृ. योगदान /मदत करावी\nश्री. अभय नातूंनी विक्शनरीत मेळावा शब्दलेखात भर टाकताना,मला स्वतःलामेळावा शब्दा बद्दल गूगलवर मीळालेली माहिती उत्साह वर्धक वाटली, म्ह्णून तसाच शोध मेळा शब्दाचाही घे���ला.मराठी साहित्यात शब्द प्रतिमा कशी वापरली आहे याचा गूगलशोध एकुण अनुभव रंजक आणि मस्त आहे.मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास कृ. योगदान /मदत करावी.\nमी ते करुन पाहिले →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 18:29, 11 जानेवारी 2007 (UTC)\nमराठी विकिपीडियावर वावरताना योजलेल्या कल्पक विनोदा बद्दल गौरव निशाण बहाल करत आहे.Mahitgar 00:16, 12 जानेवारी 2007 (UTC)\nधोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.\nमुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nसंचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]\nविषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.\nआपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.\nआपण प्रताधिकार मुक्त करत असलेल्या / केलेल्या (छायाचित्र) कृतीं भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ (अमेंडमेंट २०१२ सहीत) आणि कॉपीराइट रूल्स २०१३मध्ये नमुद केल्या प्रमाणे करणे अन्वये पब्लिक नोटीस दिली जाणे; विकिमिडीया फाऊंडेशनच्या वापरावयाच्या अटी आणि परवाना निती अन्वये तसेच मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये सुयोग्य परवाने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत केले जाणे अभिप्रेत आहे. हे लक्षात घ्या की मराठी विकिपीडिया समुदाय प्रताधिकार विषयक मुद्दे, मुल्ये आणि नितींना पुरेशा गांभीर्याने घेऊ इच्छितो. विशेषत: चित्रे आणि छायाचित्रांच्या बाबतीत लिखीत मजकुरा प्रमाणे इतर सदस्यांकडून प्रताधिकारमुक्त स्वरुपात ॲडाप्टेशन करून मिळणे सहज शक्य होत नाही आणि म्हणून संबंधीत नितींचे पालनार्थ आपल्या सहकार्याची यथाशीघ्र नितांत आवश्यकता आहे.\nआपण स्वत: चढवलेल्या चित्र/छायाचित्रांसाठी किमान स्वरूपाचे परवाना साचे विकिपीडिया:परवाने या पानावर उपलब्ध केले आहेत. अर्थात प्रताधिकार मुक्ती/त्यागासाठी अधिक वेगळ्या परवान्यांची आवश्यकता असू शकते. प्रक्रीयेची क्लिष्टता आणि मनुष्य बळाच्या अभावी विकिमिडीया कॉमन्सवरील सर्वच परवाना साचे अद्याप मराठी विकिपीडियावर उपलब्ध झालेले नाहीत आणि म्हणून हि विनंती प्रक्रीया सक्रीय आणि अनुभवी विकिपीडियन्स पासून सुरु केली जात आहे. आवश्यकते नुसार सुयोग्य प्रताधिकार परवाना साचे विकिमिडीया कॉमन्स येथून आयात करावेत अशी सक्रीय आणि अनुभवी सदस्यांना विनंती आहे.\nअर्थात किमान स्वरुपाची व्यवस्था होताच हि सूचना (छाया)चीत्रे चढवलेल्या तांत्रिक दृष्ट्या शक्य सर्व सदस्यांना दिली जाऊन पुरेशा कालावधी नंतर सुयोग्य परवाना उपलब्ध न झालेली छायाचित्रे एकगठ्ठाही वगळली जाऊ शकतील. या कारणान्वये मराठी विकिपीडियन्सपर्यंत पोहोचू शकणाऱ्या इतरही माध्यमातून अनुपस्थीत सदस्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात सहकार्य करावे असे सर्वांना आवाहन आहे.\nसुयोग्य परवाना न जोडलेल्या संचिका काळाच्या ओघात प्रचालकांच्या सवडीनुसार वगळल्या जातात. अर्थात आपण स्वत: चढवलेल्या संचिका आपल्या स्वत:ची निर्मिती नसून प्रताधिकारांचे उल्लंघन करत असतील तर अशा (छाया)चित्र संचिका लवकरात लवकर वगळून देण्याची विनंती प्रचालकांना स्वत:हून करावी अशी अपेक्षा आहे (कायद्याच्या दृष्टीकोणातून तुम्ही केलेल्या प्रताधिकारभंगांना केवळ तुम्हीच जबाबदार असता तेव्हा हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घ्याल अशी अपेक्षा आहे).\nआपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.\nविकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती\nForm I आणि प्रतिज्ञापत्र\nविकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी\nवर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे\nविकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम\nविकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nसंचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]\nकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.\nहा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/whatsapp-food-delivery-service-for-railways-passengers-launched-know-how-to-order-food-from-train-maj94", "date_download": "2022-12-09T08:32:00Z", "digest": "sha1:KYQPIDHTRVKZARFXVP744K3P33UVLOGL", "length": 8487, "nlines": 67, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Indian Railways: ट्रेनमध्ये आता WhatsApp द्वारे Order करु शकाल तुमच्या आवडीचे जेवण", "raw_content": "\nIndian Railways: ट्रेनमध्ये आता WhatsApp द्वारे Order करु शकाल तुमच्या आवडीचे जेवण\nIndian Railways: ट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे...\nIndian Railways: ट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणे हे फक्त एक स्वप्न असायचे.. परंतु आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे, कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला WhatsApp नंबरवर मेसेज करुन तुमच्या आवडीचे जेवण तुमच्या सीटवर मिळेल. IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने यात्रेकरुंना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे यात्रेकरुंना फक्त PNR नंबर वापरुन प्रवासात सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.\nदरम्यान, आता तुम्ही कोणतेही अतिरिक्त अॅप्स डाउनलोड न करता व्हॉट्सअॅपद्वारे कोणत्याही स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरु शकता. व्हॉट्सअॅपवरील (WhatsApp) चॅट यूजर्स रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग देखील करु शकतात. तसेच फीडबॅक देऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या ऑर्डरशी संबंधित सहाय्य मिळवू शकतील.\nIndian Railway: जन्माष्टमीला शेकडो गाड्या रद्द, तुमची ट्रेन तपासा\nदुसरीकडे, ही सुविधा सुरु झाल्यानंतर यूजर्संना यापुढे ट्रेनमध्ये (Train) प्रवास करताना रेल्वे पॅंट्री किंवा इतर विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. आता भारतीय रेल्वेमध्ये तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे जेवण कसे ऑर्डर करु शकता हे आम��ही तुम्हाला सांगणार आहोत...\nरेल्वे प्रवासी अशाप्रकारे व्हॉट्सअॅपद्वारे खाद्यपदार्थ बुक करतात\nस्टेप 1: तुम्ही WhatsApp वर जाऊन झूप चॅटबॉट नंबर +91 7042062070 वर टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. गोष्टी सुलभ करण्यासाठी तुम्ही हा नंबर सेव्ह करु शकता आणि जाता जाता जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा त्याच्याशी चॅट करु शकता. तसेच Zoop सोबत चॅट सुरु करण्यासाठी तुम्ही [https://wa.me/917042062070] नेव्हिगेट करु शकता.\nस्टेप 2: तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा आणि फक्त 'हाय' टाइप करुन Zoop क्रमांक +91 7042062070 वर पाठवा.\nस्टेप 3: त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला फूड ऑर्डर करायचे आहे का, पीएनआर स्टेटस तपासा, ऑर्डर ट्रॅक करा असे विचारले जाईल. तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.\nस्टेप 4: जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.\nस्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक द्यावा लागेल.\nIndian Railway Rules: कन्फर्म सीट, बेबी बर्थ, इंश्योरन्स… ट्रेनमध्ये प्रवास करतांना या सुविधा उपलब्ध\nस्टेप 6: यानंतर तुम्हाला पीएनआर आणि इतर तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितले जाईल.\nस्टेप 7: एकदा तुम्ही सर्व तपशील अचूक असल्याची पुष्टी केल्यावर, तुम्हाला तुमचे Food जिथे पोहोचवायचे आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.\nस्टेप 8: स्टेशन निवडल्यानंतर, तुम्हाला ते रेस्टॉरंट निवडावे लागेल, ज्यामधून तुम्हाला तुमचे जेवण ऑर्डर करायचे आहे.\nस्टेप 9: मग तुम्हाला खाण्याची इच्छा असलेली डिश निवडा.\nस्टेप 10: एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल.\nतुम्ही UPI, Netbanking इत्यादी सेवांद्वारे पेमेंट करु शकता.\nदैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8315", "date_download": "2022-12-09T09:29:39Z", "digest": "sha1:YO22YSH67J4EZWM3JNRDYMSEKY6DOVXY", "length": 8123, "nlines": 96, "source_domain": "www.khaasre.com", "title": "मध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव) - Khaas Re", "raw_content": "\nमध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांता���्लॉज (वासुदेव)\nहा सांता म्हणजे अंधश्रद्धा नाही तर सत्य आहे. येतो त्याची ती त्या ठराविक तालातली गाणी म्हणतो, आशिर्वाद देतो आणि जातो. हा सांता दुर्लक्षित राहिलाय पण अजूनही अस्तित्व टिकून आहे. आपल्याला आपल्या घराबाहेर हा सांता अजूनही अधूनमधून सकाळी दिसतो.\n तर कोणीच नाही, मग जर तोच नाहीये तर त्याची गिफ्ट्स तरी कुठून असणार पण हा आमचा मराठी किंवा देशी सांता डोळ्यांना दिसतो आणि आशिर्वादही देतो. सुखाचा संदेश देणारा हा आपला मराठी सांताक्लॉज म्हणजे वासुदेव. खासरेवर जाणून घेऊया सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव) विषयी रंजक माहिती…\nवासुदेव हे एकप्रकारचे लोक कलाकार असतात. वासुदेव हे त्या कुळाला बोलले जाते जे विठ्ठल रुख्मिनी किंवा भगवान श्रीकृष्णच्या धार्मिक गोष्टी घरोघरी आणि मंदिरात जाऊन लोकांना सांगतात. वासुदेव हे कृष्णाची महिमा सांगणारे खरे पुरुष भक्त आहेत.\nवासुदेव हे जास्तीत जास्त वेळा सणासुदीला दिसतात, विशेषकरून दिवाळी मध्ये वासुदेव आपल्या घरी येतात. कृष्ण वासुदेवाचे हे प्राचीन पंथ भारतात फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अजूनही महाराष्ट्रात वासुदेव खूप प्रचलीत आहेत.\nया कुळातील प्रत्येक सदस्याला वासुदेवाचे रूप म्हणून ओळखलं जातं. वासुदेव हे संगीत वाद्यतंत्र चिपळ्या किंवा हातातील झांजीच्या तालावर भजन गीतांच गायन करतात. या सांस्कृतिक परंपरेला ग्रामीण भागात कुळाचे युवा वंशज पुढे नेत आहेत. ते समूहाने किंवा एक एक करून गावात आणि शहरात फिरतात. वासुदेवाचे गाणे विशेष ध्यान आकर्षित करतात कारण ते एकतर सामाजिक मुद्यावर किंवा समाज कल्याणसाठी संदेश देतात. ते आपल्या वेगळ्या शैलीत या मुद्यांना प्रदर्शित करतात.\nवासुदेवाचा पेहराव त्यांच्या प्रदर्शनासारखाच आकर्षक असतो. ते विशिष्ट पांढरी-नारंगी धोतर घालतात आणि त्यांच्या कपाळावर आणि गालावर गुलाबी रंगाचा टिळा असतो. ते रुद्राक्ष माळा घालतात. त्यांच्या डोक्यावर मोर पंखाने सजलेली शंखाकार टोपी असते जी त्यांच्या पेहरवाच्या आकर्षणात अजून भर घालते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nनितीन गडकरींना तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांचे खुले पत्र..\nसियाचीनचा म्हणून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे\nसियाचीनचा म्��णून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00819.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4-%E0%A4%97/", "date_download": "2022-12-09T09:36:26Z", "digest": "sha1:BQ4WOGLW6EWOOXDFNDCFXG5ABUULGDNW", "length": 18677, "nlines": 142, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "महिला सक्षमीकरण आणि बचत गट – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nफीचर्ड लेख स्त्री विश्व\nमहिला सक्षमीकरण आणि बचत गट\nसन १९०८ साली अमेरिकेतील आंतर्राष्ट्रीय महिला वस्त्र कामगार युनियनच्या १५००० महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने वेतन, मतदानाचे हक्क आदी विषयांवर यशस्वी आंदोलन केले होते, त्याच घटनेचे स्मरण म्हणून जागतिक महिला दिन साजरा केला जातो. पाश्चिमात्य देश एकविसाव्या शतकात प्रगतीशील असलयाचे कदाचित एक कारण हे देखील असेल की तेथील महिला वर्गास पुरुषांच्या बरोबरीचे हक्क विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच मिळाले होते. आपल्या देशात याच काळी मुलींना शाळेत पाठविले जात नसे, सती, बालविवाह, केशवपन आदी क्रुर प्रकार रुढ होते. आजही देशात आपल्या सरकारला स्त्रीभ्रुण हत्ये विरुध्द जनजागरण करावे लागते ही बाब म्हणजे आपला समाज म्हणुन एक प्रकारचा पराभवच.\nस्त्री ही जो पर्यंत सामाजिक, आर्थिक व सर्वच क्षेत्रात स्वातंत्र होत नाही तो पर्यंत आपण स्त्री सबलीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले असे म्हणता येणार नाही. १९९१ नंतर आपल्या देशाने स्वीकारलेले आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे वाढलेला चंगळवाद, ग्रामीण भागात कर्जबाजारीपणामुळे शेतक-यांच्या वाढणा-या आत्महत्येचे प्रकार, शहरी भागात नोकरीचे अस्थैर्य आदी कारणामुळे केवळ घरातील पुरुषाच्या आधाराने संसाराचा गाढा ओढण्याचे दिवस आज राहिले नाहीत. त्यामुळे महिला वर्गाने नोकरी किंवा स्वयंरोजगार करणे हे दोनच उपाय उरतात. घरातील जबाबदा-यांमुळे ब���ेचवेळा इ्च्छा असुनदेखील महिलांना घराबाहेर पडून नोकरी करणे शक्य होत नाही. तर दुसरीकडे स्वतःच्या हिंमतीवर स्वयंरोजगार करण्याचे धाडस ब-याच महिला करत नाहीत. मग यातील ख-या अर्थाने सुवर्णमध्य म्हणजे बचत गट.\nबचत गट म्हणजे सामान्यतः १० ते २० लोकांनी / महिलांचा अनौपचारिक समूह, एका निश्चित स्वरुपाचे उद्दीष्ट घेऊन व स्वेच्छेने एकत्र आलेल्या लोकांचा / महिलांचा समूह म्हणजेच बचत गट. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने बचत गट आहेत. तरी बचत गटांच्या विषयी अनेक समज, गैरसमज आहेत. बचत गटांच्या मोहिमेची सुरुवात देखील अपघाती रुपातच झाली, बांग्लादेशचे अर्थशास्त्री डॉ.महमूद यूनूस हे जोबरा या खेड्यात गेले असता, त्यांनी पाहिले की तेथील महिला टोपल्या बनवितात, मात्र कच्चा माल घेण्यासाठी या सर्व महिला सावकाराकडून अधिक व्याजदराने कर्ज घेत, टोपल्या विकल्यानंतर, कर्ज फेडल्यावर या महिलांच्या हाती काहीच राहत नसे. डॉ. यूनूस यांनी ४२ महिलांना एकत्र करुन त्यांना त्याकाळाचे ५०० टाका कर्ज म्हणून दिले व हे कर्ज एका महिलेचे नसुन तुमच्या गटाचे आहे असे सांगितले. महिलांनी टोपल्या बनवून विकल्या व त्यांना त्या व्यवहारातून कर्ज फेडल्यावर नफा देखील झाला. याच घटनेनंतर डॉ. महमूद यूनूस यांना सूक्ष्म वित्त व बचत गटांची ताकत दिसली, पुढे याच मोहिमेची परिणिती म्हणजे बांग्लादेशमधील ग्रामीण बॅंक, डॉ. यूनूस यांना या कामासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.\nबचत गटांची सर्वात मोठी ताकद म्हणजे महिलांचे संघटन बळ वाढते, आपण बरेच वेळा वृत्तपत्रात वाचतो की बचत गटांच्या महिलांनी गावातील दारुचे गुत्ते व इतर अनिष्ट व असामाजिक कामे बंद पाडली, ही या सामान्य महिलांना ताकत येते कुठुन तर बचत गटाच्या माध्यमातून वाढलेले संघटन बळातून. या व्यतिरिक्त महिलांना आडीअडचनीच्या वेळेस कमी व्याजदराने उपलब्ध होणारे हक्काचे अर्थसहाय्य. महिला वर्ग व विशेषतः ग्रामीण महिला वर्ग घरा बाहेर पडून नव्या बाबी शिकू लागतात. त्यामूळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला पाहण्यास मिळतो. बॅंकेचे व इतर शासकीय व्यवहार व योजनांची माहिती महिला वर्गास याच बचतगटांच्या मार्गाने मिळते.\nआज अनेक बचत गट केवळ बचत करत नसुन त्यापुढे जाऊन यशस्वीरीत्या स्वयंरोजगार करीत आहेत. असे बचत गट पाहण्यात आले आहेत की ज्यांनी आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु केली आहे व आज या गटातील महिला या कंपनीच्या संचालिका आहेत, काही बचत गटांनी आपली बॅंक सुरु केलीय. वार्षिक ०५ कोटीच्या वरची उलाढाल करणारे गट देखील पाहण्यात आले आहेत.\nबचत गटाची विभागणी लिंग, वास्तव्य व आर्थिक उत्पन्न आदी बाबींवर होते, याप्रमाणे बचत गटाचे प्रकार म्हणजे महिला बचत गट, पुरुष बचत गट, ग्रामीण बचत गट, शहरी बचत गट व दारिद्र्य रेषेवरील व दारिद्र्य रेषेखालील बचत गट. मिश्र बचत गट, म्हणजे पुरुष व महिला एकत्र असलेले गट बनवू नयेत. मिश्र गटांमधे पुरुषांचे वर्चस्व असते व असे गट बनविण्याची परवानगी देखील मिळत नाही. गटाची नोंदणी करणे बंधनकारक नसते मात्र बॅंकेत बचत गटाच्या नावाने खाते उघडणे आवश्यक असते. गटाची नोंदणी करावयाची असेल तर शहरी विभागात महापालिकेत / नगरपरिषदेत तर ग्रामीण भागात पंचायत समितीच्या कार्यालयात करावे.\nबचत गट बनविणे अगदी सोपे आहे. शासनाने जास्तीत जास्त महिला या मोहिमेत सहभागी व्हाव्यात याच उद्देश्याने बचत गटांना कोणत्याही कायद्याच्या कचाट्यात अडकविले नाही. बचत गट बनवायचा असेल तर फक्त एका वाडीतील, वस्तीतील किंवा गावातील दहा ते वीस महिलांनचा एक गट बनवावा त्यांना आपली संकल्पना सांगावी, गटास नाव द्यावे, गटाचे नियम बनवावेत, दर महिन्यास गोळा करावयाची रक्कम सर्वानुमते ठरवावी व पदाधिका-यांची निवड करुन ते ठराव पारीत करुन बॅंकेत बचत गटाचे खाते उघडावे. पदाधिका-यांमधे अध्यक्षा, सचिव व खजिनदार ही पद आवश्यक असतात, मात्र काही मोठे गट उपाध्यक्ष, सह सचिव, सच खजिनदार, सल्लागार आदी पद देखील ठेवतात.\nएक गोष्ट अगदी आवर्जून सांगाविशी वाटते, ती म्हणजे केवळ काही शासकीय योजनांचा किंवा कर्जयोजनेचा एकवेळ लाभ मिळावा इतक्या संकीर्ण उद्देश्यापोटी बचत गट बनवू नये, बचत गटांची वर नमूद केलेली ताकद लक्षात ठेवावी व गट स्थापन करुन स्वयंरोजगार सुरु करण्याचा प्रयत्न करावा. स्वयंसिध्दा होऊन स्वतःस व इतरांस आपली खरी शक्ती काय आहे याची प्रचिती द्यावी. एक स्त्री जी संसाराचा गाडा यशस्वीपणे हाकते तिला हे करणे अजिबात अशक्य नाही. मात्र हे साध्य करण्यास लागेल ती फक्त तुमच्यातील इच्छाशक्ती जी सुप्तावस्थेत आहे, ती जाग्रुत करा, दुरदृष्टी बाळगा, मोठी स्वप्ने पाहा व ती स्वप्ने पुर्ण करण्याची जिद्द निर्माण करा. यश तुमचेच अस���ल. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nनवे लेख स्त्री विश्व\nनवे लेख स्त्री विश्व\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://emasik.swayamsiddhafoundation.org/category/miscellaneous/", "date_download": "2022-12-09T08:26:47Z", "digest": "sha1:MCI5DUTNEUZRRGYFTXUZTWYWKP6NGINH", "length": 10545, "nlines": 144, "source_domain": "emasik.swayamsiddhafoundation.org", "title": "विविधा – स्वयं प्रेरित", "raw_content": "\nपाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आज तिची ड्युटी रात्री पासून चालू झाली. नर्सच्या करिअरमध्ये दिवस-रात्र रुग्णांची सेवा करताना तिला बरे वाटायचे. तिच्या आधीच्या नर्सने तिला मागच्या पाच दिवसांमध्ये काय झाले, कोण दगावले,…\nगोट्या – ना. धों. ताम्हनकर\nसुमारे १५ वर्षांपूर्वी टीव्हीवर ‘गोट्या’ नावाची मालिका सुरू झाली आणि त्या काळातली लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसंही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन गेली. तो आठवणींचा हिंदोळा होता. खरं तर…\nउच्चशिक्षित मुलांनाही लग्नासाठी जातीपातीच्या चौकटीत बांधून ठेवणारे आई-वडील त्यांच्या इच्छा झुगारतात. तर परदेशस्थ मुलं, त्यांचे पगार यांना भुलून दुसरं काहीच न बघणारे आपल्याच मुलींची भविष्य, त्यांची सुरक्षितता पणाला लावतात. एकमेकांना…\nठाण्याचा तो वादग्रस्त पाणीपुरीवाला आठवतो …नको. तेवढ्यानेही अंगावर काटा येईल. एखाद्या चकचकीत हॉटेलात पिझ्झा-बर्गर किंवा पावभाजीमागची कर्मकथाही काही फार वेगळी नसते. कुठल्यातरी कळकट नळाच्या पाण्याने केलेलं सरबत, फुटपाथवर साठवलेला बर्फ…\nसमूह मनाचा गीत, नृत्य, नाट्य, संगीतमय अविष्कार म्हणजेच प्रयोगात्म लोककला. मौखिकता हा लोककलांचा प्राण असतो. तर या मौखिकतेची प्रयोगात्मकता हा प्रयोगात्म लोककलांचा आत्मा असतो. प्रयोग नेहमीच उपयोजित असेल असे नाही.…\nएस.टी. प्रवासाची झकास अनुभूती \nकोणत्याही कार्यालयाच्या ‘चौकशी’ खिडकीचा अनुभव आपण प्रत्येकाने केव्हा तरी घेतलेलाच असतो. तो फारसा चांगलाही आलेला नसतो. चौकशी खिडकीवरील त्या कर्मचाऱ्याचा त्रासिक चेहरा, तुटक उत्तर, चौकशी करुन आपल्याला अपेक्षित माहिती न…\nलहानग्यांना दूध प्यायला देताना..\nदूध हे हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, त्यात कॅल्शियमचे अधिक्य असते. बालपणी स्तनपानाला महत्त्व आहेच; परंतु वाढीच्या वयात हाडांसाठी दूध पिणे महत्त्वाचे असते. कितीही प्रयत्न केले तरी काही लहान…\nया शब्दाची काही नव्याने ओळख करून देण्याची गरजच नाही. आपल्यातील अनेकजण बहुतेक दररोज हा शब्द वापरत असतो. ‘आजचा चित्रपट अगदीच फालतू होता’, ‘चला रे फालतू गप्पा मारू नका’, वगैरेसारख्या अनेक…\nगायडेड इमेजरी व व्हिजुअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा, शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक…\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nSugandha Yadav आध्यात्मिक आरोग्य ई-केवायसी एव्हरेस्ट शिखर चढाई कल्पना उबाळे खाद्ययात्रा खिद्रापूर गणेशपूजन गोट्या घटस्फोटाची समस्या जगाच्या बाजारपेठेत विकावे कसे जिजाऊसाहेब दसरा दुर्गे दुर्घट भारी निबंध स्पर्धा निसर्गरम्य अंबोली प्रवास वर्णन प्रशांत दैठणकर प्राजक्ता चमणकर भयकथा भालचंद्र मुणगेकर मनिषा वाघमारे महिला बचत गट यशवंतराव चव्हाण रहस्यकथा शीतल संस्कृती साधना अणवेकर सिंधुताई स्त्री\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nनुसता सध्या अहंकार वाढतोय\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन स्पर्धा – स्पर्धा निकाल\nअक्षरधारा – स्वातंत्र्य दिन विशेष विविध कला स्पर्धा\nआपले लेख प्रकाशित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/14989/", "date_download": "2022-12-09T08:58:08Z", "digest": "sha1:BOVZIRTQ7HLEJ2EXCBWZ74PULMPYUWLE", "length": 7812, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "सिंधुदुर्गात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, आणखी १३२ नवीन रुग्ण आढळले | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra सिंधुदुर्गात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, आणखी १३२ नवीन रुग्ण आढळले\nसिंधुदुर्गात करोनाचा वाढता प्रादुर��भाव, आणखी १३२ नवीन रुग्ण आढळले\nसिंधुदुर्गः जिल्ह्यात करोनाने रुग्णसंख्येचा आकडा दीड हजारावर गेला आहे. २४ जण करोनाने दगावले आहेत. किमान पन्नास ते शंभर सव्वाशेपर्यंत रोज नव्याने रुग्ण आढळत आहेत. यंदा चाकरमानी मंडळी जरी मोठ्या प्रमाणावर आली नसली तरी करोना बाधित रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत . ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासू रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.\nशनिवारी एकूण १३२ करोना बाधित नवीन रुग्ण आढळून आले. काही दिवसांपासून हे प्रमाण शंभर-सव्वाशेवर गेल्याने चिंतेत भर पडली आहे. एवढ्या आपत्कालीन परिस्थितीतही जिल्ह्यात आलेल्या मुंबईकरांनी जास्तीत जास्त खबरदारी घेत सरकारी नियमांचे पालन केले. तरी अनेक चाकरमान्यांनी मुंबईत राहून गणेशोत्सव साजरा केला, असं खासदार विनायक राऊत म्हणाले.\nपालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची टीम कार्यरत असली तरी करोना आटोक्यात येत नाही.\nजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ कमी पडत आहे. रुग्णालयाचे ११ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील काही पोलिसांनाही करोनाने गाठले आहे.\nजिल्ह्यात शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८४९ करोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आणखी १३२ जण करोना बाधित आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.\nPrevious articleफडणवीस-अजितदादांच्या ४ दिवसांच्या संसारावर खडसेंची फटकेबाजी\nNext articleमी कोणत्याही दबावाला जुमानत नाही; कृष्ण प्रकाश यांची दणक्यात एंट्री\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\n, महिनाभरात १४ हजार रुग्ण, ५४४ जणांचा मृत्यू\nमुलाच्या आत्महत्येचा आघात, त्यात पतीचा त्रास; महिलेने उचलले 'हे' पाऊल\nमहाराष्ट्राला मोठा दिलासा; मृत्यूसंख्येत विक्रमी घट तर, रिकव्हरी रेट वाढला\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दा��ाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/60078/", "date_download": "2022-12-09T09:47:38Z", "digest": "sha1:WUU22W34ON24OR54FQMTV2L337VN32GM", "length": 10725, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "russia ukraine crisis: Russia-Ukraine crisis : पालघरमधील १२ विद्यार्थी आणि डॉक्टर युक्रेनमध्ये अडकले – russia ukraine crisis 12 palghar student stranded in ukraine | Maharashtra News", "raw_content": "\nम. टा. वृत्तसेवा, पालघर : रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनमधील महत्वाच्या शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीत प्रचंड तणावाचे वातावरण असताना, भारताची चिंता वाढली आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले शेकडो विद्यार्थी तिथे अडकले आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली आहे. तर त्याची सर्व माहिती जिल्हा नियंत्रण विभागामार्फत सरकारकडे पाठण्यात आली आहे.\nपालघर जिल्ह्यातील रोशनी राजू, निकिता शर्मा, महिमा थापलियाल, झेनल कोथवा हे बोइसर येथील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. याशिवाय मयूरेश पाटील, प्रिन्सि रोड्रिग्स, रिद्धी कुलकर्णी (सर्व राहणार वसई) , सत्यम चव्हाण, शुभम पालवी (विक्रमगड), जोहा फिरोज शेख, सेजल लोखंडे, देवार्षी गायकर (वाडा) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे १२ विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील थरारक अनुभव सांगितला. आपण राहत असलेल्या ठिकाणी कोणत्याही क्षणी बॉम्बचा वर्षाव होऊन काहीही घडू शकतं. पिण्यासाठी पाणी व अन्नाचा साठा मर्यादित असल्याने उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे व्यक्त केली आहे. दरम्यान, सध्याची परिस्थिती बघता हे सर्व विद्यार्थी आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.\nकल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; जिल्हा प्रशासनाने…\nRussia-Ukraine crisis : ‘त्या’ विद्यार्थ्यांची विमानाची तिकीटंही काढली होती, पण त्याआधीच…\nपालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सत्यम रामू चव्हाण हा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तो तिसऱ्या वर्षात शिकत आहे. त्याच्यासारखे अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. ते विद्यार्थी ज्या अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत, तो परिसर प्रचंड भीतीच्या छायेखाली आहे. आम्ही सर्व जण सतत प्रचंड तणावाखाली आहोत, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पालघर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विद्यार्थी आणि नागरिकांसाठी एक स्वतंत्र मोबाइल क्रमांक व ई-मेल सेवा सुरू केली असून या हेल्पलाइनच्या मार्फत संबंधित पालक आणि अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nRussia Ukraine Latest News: राजधानी कीव्हमध्ये रशियाचे सैन्य; जेलेंस्कींचे सरकार पाडणार पुतिन की आणखी काही डाव\nयुक्रेनमध्ये अडकून पडलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशी मोबाइलवरून संपर्क साधला आहे. या सर्वांची माहिती राज्य सरकारला कळवण्यात आली असून, राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याचे पालघरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले.\ndaughter beats father, ‘मी चपात्या खाणारा माणूस’ म्हणत बाबांनी आईस्क्रीम फेकले; मुलींची आईच्या मदतीनं बापाला मारहाण – in pune two girls beats father with...\nmla nilesh lanke news, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी निलेश लंकेंची तब्येत खालावली; २ किलो वजन झाले कमी – health updates of ncp mla nilesh lanke...\nLive: मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा; लॉकडाउनबाबत निर्णय होणार\n साताऱ्यासह केळघरात रस्ते पाण्याखाली\nपुढील काही तासात जे होणार आहे तसे १४३ वर्षात झाले नाही\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221113", "date_download": "2022-12-09T09:03:30Z", "digest": "sha1:OUAYYKHZ3MZ5H4LPK3FN2AW7HDZEBXLG", "length": 4549, "nlines": 74, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 13, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nन.प.कर्मचारी उदय दिक्षित यांचे निधन\nNov 13, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई नगर परिषदेतील लेखाधिकारी उदय सिद्धराज दिक्षित ( वय ५३ ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने प्रवासात निधन झाले आहे. स्वभावाने अतिशय मिनमिळावू दुसऱ्या सुख-दुःखात सहभागी होणे हे दिक्षित…\nसेवानिवृत्त मुख्याध्यापक सिताराम तरकसे यांचा 80 वा वाढदिवस उत्साहात साजरा\nNov 13, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई/प्रतिनिधी जिल्हा परिषद जि.प.प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्यांनी 36 वर्षे अध्यापनाचे कार्य करुन ग्रामीण भागातील गोरगरीबांच्या मुलांना शिक्षणाचे महत्व प्राप्त करुन दिले. असे सिताराम कोंडिबा तरकसे यांचा 80 वा वाढदिवस…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2021/10/21/21463/world-news-india-ready-to-help-for-afghanistan/", "date_download": "2022-12-09T10:11:04Z", "digest": "sha1:INMFFP2GFSVAEZL6NOKE32EAUD2MR4T4", "length": 15798, "nlines": 134, "source_domain": "krushirang.com", "title": "बाब्बो.. तालिबानने भारताबाबत केलाय 'तो' खळबळजनक दावा; रशियानेही तालिबानला दिलाय गंभीर इशारा - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nसमृद्धी महामार्ग किती टप्प्यांमध्ये सुरू होणार, पहा..\nभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर; युवा फलंदाज करणार पदार्पण\nसंयमाचा अंत पाहू नका ; आदित्य ठारकेंचा ‘त्यांना’ इशारा\nउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं केलं अभिनंदन..\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nHome»आंतरराष्ट्रीय»बाब्बो.. तालिबानने भारताबाबत केलाय ‘तो’ खळबळजनक दावा; रशियानेही तालिबानला दिलाय गंभीर इशारा\nबाब्बो.. तालिबानने भारताबाबत केलाय ‘तो’ खळबळजनक दावा; रशियानेही तालिबानला दिलाय गंभीर इशारा\nमॉस्को : रशियामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत रशियाने तालिबानच्या प्रतिनिधींनाही सहभागी करुन घेतले आहे. भारत, चीन, पाकिस्तानसह अन्य दहा देश या बैठकीत सहभागी झाले आहे. अफगाणिस्तानच्या भवितव्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत तालिबानने भारताबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. तालिबानने हा दावा केला असला तरी अद्याप भारताने यावर कोणतीही आधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.\nतालिबान सरकारच्या प्रवक्त्याने याबाबत एक ट्विट केले आहे. मॉस्को फॉर्मेट बैठकीत भारतीय अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या जनतेला तातडीने मदतीची आवश्यकता असल्याचे म्हटले. अफगाणिस्तान सध्या कठीण काळातून जात आहे. भारत हा अफगाणिस्तानला मानवतेच्या दृष्टीने मदत करण्यास तयार आहे.\nमॉस्को फॉर्मेट बैठकीमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तालिबानला इशारा दिला आहे. तालिबानच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील निर्वासित नागरिकांच्या माध्यमातून दहशतवाद वाढू शकतो. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर शेजारील देशांविरोधात होऊ नये असेही तालिबानला रशियाने स्पष्टपणे सांगितले आहे.\nवर्ष २०१७ पासून मॉस्को फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तानच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीन, भारत, इराण, पाकिस्तानसह १० देशांना निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीसाठी अमेरिकेलाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अमेरिकेने या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने का नकार दिला याचे कारण अद्याप स्पष��ट नाही. मात्र, रशियाच्या पुढाकाराने ही बैठक होत असल्याने अमेरिकेने बाजूला राहणे पसंत केले, असे सांगण्यात येत आहे.\nअफगाणिस्तानच्या मुद्द्यावर अमेरिकेची जगभरात बदनामी होत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर अमेरिकेची कोंडी करण्यासाठी रशिया, चीन, पाकिस्तान प्रयत्न करत आहेत. यामध्ये रशियाने आघाडी घेतली आहे. मॉस्को बैठक आयोजित करण्यामागेही तसाच काहीसा उद्देश आहे. अफगाणिस्तान मध्ये आता अमेरिकेचा फारसा हस्तक्षेप राहिलेला नाही. त्यामुळे या देशाचे भवितव्य ठरवण्यात रशियासह चीन आणि पाकिस्तान या देशांनी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.\n विदेशातील अब्जावधी रुपये हडपण्याचा ‘असा’ केलाय प्लान; पहा, अमेरिकेचे काय आहे धोरण\nतालिबान्यांना हुलकावणी देण्याचा ‘त्यांचा’ प्लान; अफगाणी लोकांना पैसे देण्यासाठी ‘असे’ सुरू आहे नियोजन\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nमुंबई: आजच्या काळात डेस्क जॉब करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. बहुतांश काम डिजिटल पद्धतीने केले…\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\nफिंगरप्रिंटपासून लॉगिनपर्यंतच्या माहितीसह लाखो भारतीयांचा डेटा विकला गेला आहे; एका अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर\nएकाच जागी अनेक तास बसून राहिल्याने होऊ शकतो हृदयविकाराचा धोका; या गोष्टींची घ्या काळजी\nWhatsApp चॅटिंग आता होणार पूर्वीपेक्षा मजेदार; आले नवीन ‘अवतार’ फीचर, असा करा वापर\n तुमच्या फोनमध्ये ‘हे’ धोकादायक अॅप्स आहेत का असल्यास त्वरित डिलीट करा, जाणून घ्या याविषयी सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/all-this-for-political-purposes-and-to-defame-by-using-power-nawab-malik-121051100028_1.html", "date_download": "2022-12-09T10:07:02Z", "digest": "sha1:XJ4I3TJL3HHM7HB45OAA7O7GNIYNW6C6", "length": 16700, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून बदनाम करण्यासाठी : नवाब मलिक - All this for political purposes and to defame by using power: Nawab Malik | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nवाचा, करुणा शर्मा यांच्याबाबत धनंजय मुंडे यांचे असे आहे स्पष्टीकरण\nलसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मंदावण्याची शक्यता\nरेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांना बेड्या; 21 इंजेक्शन जप्त\nकाँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल\nकोरोनाबाधितांसह नातेवाईकांच्या सेवेसाठी ‘वॉररुम’\nअनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता ईडीने गुन्हा दाखल केला आहे. हे सगळं त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे असे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे स्पष्ट आहे. त्याचपध्दतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.\nहा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला, पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या तपासाला अनिल देशमुख सहकार्य करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देव���ंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD/", "date_download": "2022-12-09T10:07:15Z", "digest": "sha1:DTVRMDXMPXLYPBNCXGWXZQESU4XLUC43", "length": 48686, "nlines": 144, "source_domain": "mediawatch.info", "title": "गोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा - Media Watch", "raw_content": "\nHome featured गोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा\nगोविंद पानसरे : डोंगराला भिडणारा म्हातारा\nघटना २००४ च्या मे महिन्यातली आहे. करवीर पीठाच शंकराचार्य विद्याशंकर भारती निवृत्त होऊन त्यांच्याजागी श्री विद्यानृसिंहभारती हे सूत्रे घेणार होते. त्यानमित्त आयोजित केलेल्या समारंभासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक के. सुदर्शन उपस्थित होते. यावेळी शंकराचार्यांनी भाषणात, ‘लोकशाही ही या देशातली अंतिम व्यवस्था नसल्याचे’ म्हटले होते. स्वाध्याय आणि संस्कारांवर आधारित नवी घटना देशासाठी लिहिण्याची गरज असल्याचे तारेही मावळत्या शंकराचार्यांनी तोडले होते. समारंभाला सरसंघचालक पाहुणे असल्यामुळे शंकराचार्यांच्या भाषणाकडे कुणाचे लक्ष नव्हते. मी तेव्हा लोकमतमध्ये काम करीत होतो. मला शंकराचार्यांच्या भाषणाचे गांभीर्य जाणवले होते. त्यावर ‘शाहूंच्या भूमीत परिवर्तनाचे चक्र उलटे फिरवण्याचा प्रयत्न’ असे वृत्तविश्लेषण लिहिले. त्याचा समारोप करताना असे म्हटले होते की, ‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही, त्याप्रमाणे कोल्हापूरच्या भूमीतली धगही पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळेच शंकराचार्य असे घटनाविरोधी विधान करायला धजावतात…’वगैरे.\nत्यादिवशी भल्या सकाळी पानसरे अण्णांचा फोन आला. म्हणाले, तू लिहिलं आहेस, ते बरोबर आहे. पूर्वी एकत्र लढणारी सगळी मंडळी निवडणुकीचं राजकारण आणि इतर काही कारणांमुळं असेल पण वेगळी झाली आहेत. पुरोगामी मंडळींची एकजूट राहिलेली नाही. तरीसुद्धा ही चांगली संधी आहे, पुन्हा सगळ्यांना एकत्र आणण्याची. प्रयत्न करूया. काही अवघड वाटत नाही मला…\nमाझ्यासारख्या पत्रकाराला हेच अपेक्षित होतं. मी जे लिहिलं होतं त्याचा आशय फक्त पानसरे अण्णाच समजून घेऊ शकतात, याची मला खात्री होती. त्यानुसार पुढचं सगळं घडत गेलं. अण्णांनी पुढाकार घेऊन माजी आमदार बाबूराव धारवाडे, शेकापचे प्रा. विष्णूपंत इंगवले, काँग्रेसचे महादेवराव आडगुळे, माजी महापौर भिकशेठ पाटील, माकपचे चंद्रकांत यादव अशी सगळी मंडळी एकत्र आणली, म्हणजे मधल्या काळात विस्कळित झालेल्या सगळ्या लोकांची मोट बांधली. कोल्हापूर शहरात शंकराचार्यांच्याविरोधात रान उठवलं. आठवडाभर कोपरा सभा घेतल्या. शेवटी एक मोठ्ठा मोर्चा शंकराचार्य मठावर काढला. त्यासाठी पुण्याहून भाई वैद्य वगैरे मंडळीही आली होती. मोर्चा सुरू होण्याच्या थोडावेळ आधी भवानी मंडपात पानसरे अण्णांसोबत काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी गप्पा मारत होती, तिथं मी पोहोचलो. तेव्हा माझ्याकडं निर्देश करून अण्णा सगळ्यांना म्हणाले, ‘आज इथं जे काही आपण जमलो आहोत, त्याला हा कारणीभूत आहे… कुणीतरी डिवचल्याशिवाय आपल्याला राग येत नाही. यानं ते बरोबर केलं.’\nशंकराचार्यांच्या घटनाविरोधी वक्तव्याच्या विरोधात आंदोलन त्यांनीच संघटति केलं, परंतु आपल्या सर्व सहकारी मित्रांपुढं त्यांनी जाहीरपणे त्याचं श्रेय मला देऊन टाकलं. सार्वजनिक व्यवहारातला हा दुर्मीळ पारदर्शीपणा आहे.\nपानसरेअण्णांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कम्युनिस्ट पुढारी असले तरी कम्युनिस्टांसारखे सतत कारवादलेले किंवा वैतागल्यासारखे नसत. त्यांचं कामाचं आणि आस्थेचं क्षेत्र पक्षाच्या वर्तुळापुरतं मर्यादित नव्हतं. जातीयवादी-पक्ष आणि संघटनांच्या संदर्भात त्यांची भूमिका अगदीच ठाम आणि स्पष्ट होती. सगळ्या पुरोगामी घटकांनी त्याविरोधात एकत्र लढायला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. आपसातले किरकोळ मतभेद बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे, असं ते म्हणायचे. केवळ म्हणून थांबायचे नाहीत, तर त्यासाठी वेळोवेळी पुढाकार घ्यायचेत.\nसगळ्यांना एकत्र आणण्यासाठी पक्षाचा रंग अडचणीचा ठरतो, असं लक्षात आल्यावर ते पक्ष, झेंडा, लाल रंग सगळं बाजूला ठेवून वेगळाच मंच घेऊन पुढं आले. कोल्हापुरात स्थापन झालेले ‘आम्ही भारतीय लोकआंदोलन’ हा असाच एक प्रयत्न होता. बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या काळात आम्ही भारतीय लोकआंदोलन अस्तित्वात आलं आणि वेळोवेळी त्या बॅनरखाली सगळे पुरोगामी घटक पक्ष-संघटनांचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र आले.\nश्रमिक प्रतिष्ठान हा आणखी एक असाच प्रयत्न होता. कामगार-कष्टकरी वर्गाच्या श्रमाच्या पैशातून त्यांनी श्रमिक प्रतिष्ठानची उभारणी केली आणि सांस्कृतिक मंच असं त्याचं स्वरुप ठेवलं. त्यामागंही त्यांची दूरदृष्टी होती. पक्षात कार्यकर्ते सक्रीय होते. विविध थरांतले कष्टकरी घटक होते. मूलभूत प्रश्नांसाठीच्या त्यांच्या लढाया सुरू असायच्या. कुठलंही सत्तेचं पद मिळणार नाही, याची खात्री असतानाही त्यांनी कधी हताशेचा सूर काढला नाही किंवा लढाई थ���ंबवली नाही. या प्रवासात त्यांच्या लक्षात आले की, पूर्वी डाव्या चळवळीत कवी, गीतकार, चित्रकार, साहित्यिक अशी वेगवेगळी कलावंत मंडळी असायची. आज अशा लोकांची वानवा आहे. कैफी आजमी, नारायण सुर्वे यांची उदाहरणं किती काळ देत बसायचं नवी मंडळी तयार झाली पाहिजेत. श्रमिक प्रतिष्ठानच्या कार्याची दिशा त्यांनी तशी ठेवली. कार्यकर्त्यांचं सांस्कृतिक आकलन वाढलं पाहिजे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंत मंडळींनी चळवळीशी जोडून घेतलं पाहिजे यादृष्टीनं काम केलं. काव्यलेखन कार्यशाळा घेतली. स्वतःच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या लोकांच्या चरित्रपुस्तिका लिहून घेतल्या, जेणेकरून त्या माणसांचं काम नव्या पिढीपुढं यावं. हे करताना त्यांच्या लक्षात आलं की चांगले मुद्रितशोधक नाहीत, तर त्यांनी त्यासाठीची कार्यशाळा घेतली. खरंतर मराठी भाषा, शुद्धलेखन, व्याकरण हे काही त्यांचे विषय नव्हते. मात्र अण्णांना कुठल्या क्षेत्राचं वावडं नव्हतं. याचा अर्थ, ते सगळ्या क्षेत्रात लुडबूड करायचे असा नव्हे. नेते असूनही ते सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेत असायचे. स्थानिक पातळीवरील त्या त्या क्षेत्रातल्या जाणत्या मंडळींना मोठेपणा देऊन काम करायचे. सामान्य कार्यकर्त्यांना मंचावर संधी द्यायचे. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमालेत नव्या कार्यकर्त्यांना स्वागत-प्रास्ताविक, पाहुण्यांची ओळख आणि आभार मानण्याची संधी द्यायचे. मंचावर बोलण्यासाठी कार्यकर्ते तयार व्हावेत, असा त्यामागचा त्यांचा हेतू होता.\nमहाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब देसाई अशी नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले. राजर्षी शाहू महाराज, भाई माधवराव बागल, कॉम्रेड संतराम पाटील, कॉम्रेड यशवंत चव्हाण, प्रा. एन. डी. पाटील, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी, कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे, याची कल्पना येते.\nवयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या पानसरेअण्णांच्या आयुष्यातील सहा दशक�� कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले अण्णा पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्याबरोबर अंगावरच्या कपड्यानिशी कोल्हापूरला आले. सुरुवातीच्या काळात कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात तर कधी फुले आणि आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्री काढल्या. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसमध्ये प्रवेश मिळाला आणि त्यांची शिक्षणाची गाडी रुळावर आली. शिक्षण घेत असतानाच अनेक लढे आणि चळवळींमध्ये त्यांनी भाग घेतला.\nसोपे बोलणे आणि सोपे लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्य. कामगारांपुढे बोलताना कधी ते चीन, रशियाच्या बाता मारीत नसत. कितीही अवघड विषय असला तरी त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी संवाद साधतच मांडणी करत. कार्यकर्त्यांपुढे बोलताना मात्र काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. त्याबद्दल ते म्हणायचे, ‘कार्यकर्त्यांना प्रश्न पडले पाहिजेत, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, त्यासाठी अशा काही जागा मुद्दाम रिकाम्या ठेवायच्या असतात.’\nजागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर यासंदर्भातील एकूण चर्चेमध्ये त्यांनी ‘खाऊजा धोरण’ हा नवा शब्द दिला. ‘खाऊजा’ म्हणजे खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण.\nअण्णांचा मुलगा अविनाशचा २००३मध्ये अकस्मात मृत्यू झाला. अविनाश डाव्या चळवळीत सक्रीय होता. तरुण नेत्याच्या मृत्यूमुळे सगळेच हादरून गेले होते. अविनाशची अंत्ययात्रा बिंदू चौकातील ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’जवळ आली, तेव्हा सन्नाटा पसरला. काय करायचे कुणालाच कळेना, अशावेळी ७० वर्षांचे अण्णा पार्थिव असलेल्या गाडीवर चढले आणि पक्षाचा झेंडा अविनाशच्या पार्थिवावर अंथरून आपली मूठ आवळली. ‘अविनाश पानसरे – लाल सलाम’ असे म्हणून ‘अविनाश का अधुरा काम कौन करेगा ‘ – अशी घोषणा दिली आणि पाठीमागून शेकडो लोकांनी ‘हम करेंगे, हम करेंगे.’ असा प्रतिसाद दिला. उपस्थितांच्या अंगावर काटा आला आणि अनेकांच्या गळ्यात हुंदका दाटून आला.\nअण्णा किती धीरोदात्त होते, याचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहता येते. व्यक्तिगत आयुष्यात आणि सार्वजनिक जीवनातील वाटचालीत अशा धीरोदात्तपणाबरोबरच खंबीरपणा आणि व्यावहारिक शहाणपणाचे दर्शन त्यांनी अनेकदा घडवले. त्याचमुळे डाव्या चळवळीचे संख्याबळ घटत गेले तरी चळवळीची ताकद कमी झाली असे कधी जाणवले नाही.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकीय दुकानदारी आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे उद्योग जोरदारपणे सुरू झाले, तेव्हा पानसरेअण्णांसारख्या लोकशिक्षकाने ते मूकपणे पाहणे शक्य नव्हते. जातीयवादी राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि तत्सम पक्ष-संघटनांच्या विरोधात त्यांनी अनेक सभांमधून तोफा डागल्या आहेत. परंतु ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी एक पुस्तिका लिहिली. ‘शिवाजी कोण होता ’ ही पुस्तिका शिवरायांनी सामान्य माणसांसाठी केलेले कार्य सोप्या भाषेत उलगडून दाखवते. या पुस्तिकेच्या पाचेक लाख प्रती तरी आतार्पयत विकल्या गेल्या असतील. या पुस्तिकेसंदर्भात एक गंमतीशीर घटनाही घडली होती. पुस्तक न वाचता केवळ नावावरून गोंधळ घालणाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही. तसेच या पुस्तकाबाबत घडले. नावामध्ये शिवाजी महाराजांना एकेरी संबोधण्यामागे अण्णांची काहीएक भूमिका आहे. परंतु त्यावरून कुणीतरी कथित शिवप्रेमींने पोलिसांमध्ये तक्रार केली आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही या पुस्तिकेच्या प्रती जप्त करून आपल्या अगाध ज्ञानाचे दर्शन घडवले होते. आतासुद्धा शिवसेना आणि मनसेचे काही कार्यकर्ते या पुस्तिकेच्या नावावरून आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करीत असतात.\nएकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात आंदोलन करताना कुलगुरूंच्यासमोर जरा जास्तीच आगाऊपणा केला होता. त्याविरोधात कोल्हापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या आणि अर्थात त्याला राजकीय रंग होता. पानसरेअण्णांसारख्या डाव्या पक्षाच्या नेत्यासाठी तर अभाविपवर टीका करण्याची ही मोठी संधी होती. परंतु आयुष्यभर रस्त्यावरच्या लढाया करणाऱ्या अण्णांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून वेगळी भूमिका घेतली. ते म्हणाले होते, ‘आंदोलनाच्या जोशात कधीतरी असे घडून जाते. ते विसरून जायचे असते. मीही मागे एकदा तर्कतीर्थाच्या गळ्यात मेलेला साप घातला होता. माझी ती कृती चुकीची होती, हे आता माझ्याही लक्षात येते, परंतु त्या त्या वेळी असे काहीतरी घडून जाते.’\nपानसरेअण्णा नेहमी शाहू महाराजांच्या परंपरेचा उल्लेख करायचे. कोल्��ापूरची ती परंपरा पुढे चालवली पाहिजे, यासाठी सतत काहीतरी करत राहायचे. त्यांच्या या चळवळ्या स्वभावामुळेच कोल्हापूर शहराचा जिवंतपणा टिकून राहिला. तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सतत काहीतरी घडत राहिलं. शाहू महाराजांबद्दल त्यांना कमालीची कृतज्ञता वाटत होती. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी ‘शाहू महाराज-वसा आणि वारसा’ नावाची छोटीशी पुस्तिका लिहिली, जी शाहूंच्या कार्याची नेमकी ओळख करून देते.\nराजर्षी शाहूंच्या नगरीत आयुष्य व्यतीत करणारे अण्णा शाहूंच्या विचारांचे पाईक आणि कृतीशील अनुयायी आहेत. पानसरे म्हणजे नेमके कुठल्या जातीचे, याचे कोडे अनेकांना उलगडत नसे. जाती-पातींच्या पलीकडे जाऊन ते रस्त्यावरच्या माणसांसाठी. कष्टकऱ्यांसाठी लढाया करतात. त्यात रंगारुपानेही ओबडधोबड. मराठा समाजातला माणूस असे काही करणे शक्य नाही, त्यामुळे ते दलित आहेत, धनगर समाजाचे आहेत, असे अनेकजण छातीठोकपणे सांगत. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकरांच्या कुटुंबात विवाह करून आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. आजच्या काळात शेजारच्या घरी शिवाजी जन्माला यावा, अशी मानसिकता असताना पानसरे यांनी आपल्या दोन्ही मुलींचे आंतरजातीय विवाह आनंदाने स्वीकारले. त्यांचे सगळे कुटुंब चळवळीत सक्रीय राहिले.\nडाव्या चळवळीतल्या नेत्यांच्या एकूण व्यवहारातील रुक्षपणा पानसरेअण्णांच्याकडे नव्हता. जगण्यातले आनंदाचे क्षण छानपैकी साजरे करावेत, अशी धारणा असलेले ते कम्युनिस्ट होते. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन हा असाच एक त्यांनी सुरू केलेला वेगळा उपक्रम आहे. तो सुरू करताना त्यांचा निश्चित असा एक विचार होता. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या शाहिराला, साहित्यिकाला एका जातीपुरते मर्यादित केले जाते, हे पाहिल्यानंतर त्यांनी अण्णाभाऊंच्या नावाने जागर सुरू केला. साहित्य संमेलन सुरू करण्याच्या खूप आधीपासून अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शाहिरी पोवाडय़ांची स्पर्धा सुरू केली. त्यानिमित्ताने अठरापगड जातीच्या शाहिरांना अण्णाभाऊ साठे या शाहिराची नव्याने ओळख करून दिली. स्वत: अनेक चांगल्या गोष्टी उभ्या केल्याच, परंतु जिथे जिथे काही चांगले उभे राहतेय, तिथे तिथे ते समर्थनासाठी उभे राहिले. आणि जिथे काही चुकीचे घडतेय त्याविरोधातही ठामपणे उभे राहताना त्यांनी कधी परिणामांची तमा बाळगली नाही. त्यासाठीची किंमत मोजली.\nपानसरेअण्णांची वाटचाल पाहिली, की एक खंत सतत वाटत राहते, ती म्हणजे त्यांच्यासारख्या नेत्याला विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली नाही. कोल्हापूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यासाठी चांगली तयारीही केली होती. परंतु त्यामध्ये यश आले नाही. पानसरेअण्णांचा पक्ष असा की, विधानपरिषदेसाठी कोणत्याही पातळीवरचे संख्याबळ त्यांच्याबाजूने कधीच नव्हते. ते विधिमंडळात गेले नाहीत, त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले असे वाटत नाही. नुकसान झालेच असेल तर ते विधिमंडळाचे झाले, असे म्हणता येईल. त्यांच्यासारखा कष्टकऱ्यांचा नेता, प्रभावी वक्ता विधिमंडळात गेला असता तर कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले असतेच, परंतु त्याचबरोबर त्यांच्यासोबत विधिमंडळात काम करणाऱ्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचेही शिक्षण झाले असते.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरेअण्णा हे दोघेही संस्थात्मक जीवन जगत होते. दोघांकडेही कार्यकर्त्यांचे मोहोळ होते, परंतु नेतृत्वाची सक्षम फळी नव्हती. दाभोलकर यांच्यानंतर पानसरे यांची हत्या का, याचे हेही एक कारण असू शकते. एखादी व्यक्ती संपवण्यापेक्षा संस्था संपवली तर आपल्या हल्ल्याचा परिणाम अधिक खोलवर होऊ शकेल आणि आपल्याविरोधात उठणारा आवाज क्षीण होईल, असेही कदाचित हल्ला करणारांना वाटत असावे. परंतु त्यांना हे माहीत नसावे की गांधीजींना मारले म्हणून त्यांचा विचार संपला नाही. दाभोलकरांना मारले म्हणून जादूटोणा विधेयक लटकले नाही किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ थांबली नाही. पानसरेअण्णांवरील हल्ल्यामुळे पुरोगामी चळवळीला ब्रेक लागणार नाही.\nदाभोलकर काय किंवा पानसरेअण्णा काय – व्यक्तिगत जीवनात ही अजातशत्रू माणसे होती. त्यांचे विरोधक होते ते वैचारिक पातळीवरचे. या वैचारिक विरोधकांची सहिष्णू म्हणून कधीच ख्याती नव्हती. त्यांना समाजात ज्या विषाची पेरणी करायची आहे, त्याची तीव्रता कमी करण्याचे काम दाभोलकर आणि पानसरेअण्णा करीत होते.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरेअण्णा हे दोघेही केवळ व्यक्ती नव्हते तर संस्था म्हणूनच महाराष्ट्राच्या समाजकारणात वावरत होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना ट्रस्ट आणि एकूण समाजवादी चळवळ सोबत घेऊन दाभोलकरांची वाटचाल सुरू होती. पानसरेअण्णाही लोकवाड्.मयगृह, श्रमिक प्रतिष्ठान, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन, आम्ही भारतीय लोकआंदोलन अशा विविध संस्थांच्या माध्यमांतून कार्यरत होते. एकटेच कार्यरत नव्हते, तर आपल्या विचाराच्या सगळ्यांना सोबत घेण्याचा, कार्यप्रवण करण्याचा प्रयत्न करीत होते. जातीयवादी शक्तिंविरोधात सतत काहीतरी सुरू राहिले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्याअर्थाने पानसरेअण्णा अधिक व्यापक लढाई करीत होते. एकाचवेळी अनेक शत्रूंशी लढत होते. शत्रुपक्षाला चौकात उभे राहून आव्हान देत होते. डोंगराला भिडण्याची हिंमत दाखवत होते. ऐंशी वर्षे उलटून गेलेला एक माणूस इतक्या आघाड्यांवर काम करू शकतो, हे विस्मयचकित करणारे होते.\nलोक शहाणे झाले पाहिजेत. त्यांना चांगले आणि वाईट यातील फरक समजला पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे. वाईट काम करणाऱ्यांना त्यांचे हेच काम पसंत नव्हते, हे अलीकडे अनेकदा दिसून आले होते. म्हणूनच तर ज्यांनी दाभोलकरांना मारले त्यांनीच पानसरेअण्णांना मारले, असे म्हणता येते. दाभोलकरांच्यानंतर पानसरेअण्णांनाच का, याचेही उत्तर त्यातच मिळते.\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त पानसरे अण्णांनी कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाच्या मित्रांचा मेळावा बोलावला होता. मंचावर त्यांच्यासह त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी विराजमान होते. बहुतेक ज्येष्ठ मंडळी होती. त्यांच्याकडे निर्देश करून मी जाहीर भाषणात म्हणालो होतो, ‘तुमच्या नेत्या-कार्यकर्त्यांची निष्ठा, चारित्र्य आणि सत्तेची शक्यता नसताना सतत सुरू असलेल्या लढाया याबद्दल आदरच आहे. परंतु अण्णा, तुमचा पक्ष म्हणजे वृद्धाश्रम बनलाय. तुमच्याकडे तरुण कार्यकर्त्यांना संधी नाही. तुमच्याकडे भगतसिंगासारखे मॉडेल असताना तुमची विद्यार्थी आणि युवक संघटना नीट कार्यरत नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना नीट पत्रके लिहिता येत नाहीत, प्रसिद्धीमाध्यमांकडे वेळेवर पोहोचवता येत नाहीत. पक्ष कसा वाढणार \nजाहीरपणे कटू बोलण्याचा संस्कार खरेतर माझ्यासारख्याने पानसरे अण्णांकडूनच घेतला होता. मेळावा संपल्यानंतर ते म्हणाले होते, ‘तू आमच्या नेमक्या बाबींवर बोट ठेवलेस. आम्ही दुरुस्तीचा प्रयत्न करू…’\nएवढा मनाचा मोठेपणा पानसरे अण्णाच दाखवू श���तात…\n(पानसरे अण्णांना जाऊन पाच वर्षे झाली. त्यांच्यासंदर्भातील हा पूर्वप्रसिद्ध लेख)\nलेखक महाराष्ट्र टाइम्सचे सहायक संपादक आहेत\nPrevious articleवसंत पळशीकरांनी केलेली आधुनिकतेची चिकित्सा\nNext articleहा डाव उधळायला हवा\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/bjp-mla-atul-bhatkhalkar-tweet-video-of-farooq-abdullah-who-sang-and-danced-pbs-91-3167689/lite/", "date_download": "2022-12-09T08:33:22Z", "digest": "sha1:ZG6RMCK5DVRKQBXMLJEROORUEUGQF7NY", "length": 20926, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "VIDEO: \"मोदी महिमा अपरंपार आहे\", फारुक अब्दुल्लांचा 'तो' व्हिडीओ शेअर करत भाजपाचा खोचक टोला | BJP MLA Atul Bhatkhalkar tweet video of Farooq Abdullah who sang and danced | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nVIDEO: “मोदी महिमा अपरंपार आहे”, फारुक अब्दुल्लांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत भाजपाचा खोचक टोला\nभाजपाचे आमदार अतुल भातखळकर ���ांनी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मोदी महिमा अपरंपार’ असा खोचक टोला लगावला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nनरेंद्र मोदी, अतुल भातखळकर व फारुक अब्दुल्ला\nभाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मोदी महिमा अपरंपार’ असा खोचक टोला लगावला आहे. या व्हिडीओत फारुक अब्दुल्ला एका कार्यक्रमात उपस्थितांसमोर ‘चलो बुलावा आया हैं, माताने बालाया हैं’ हे प्रसिद्ध गाणं म्हणताना दिसत आहेत. इतकंच नाही, तर गाणं म्हणताना त्यांनी ठेकाही धरलेला दिसतो. अतुल भातखळकर यांनी सोमवारी (३ ऑक्टोबर) हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.\nअतुल भातखळकर म्हणाले, “फारुक अब्दुल्ला यांचे जय मातादी. मोदी महिमा अपरंपार आहे\nGujarat Election Result 2022 : गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकूर ‘या’ त्रिकुटांचं काय झालं\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nफारुक अब्दुल्ला यांचे जय मातादी…\nमोदी महिमा अपरंपार आहे \nहेही वाचा : ‘आम्हीही तेच म्हणत होतो, हे जाणते राजे नाहीत, हे तर….’; शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकरांचा टोला\nभातखळकरांनी आत्ता हा व्हिडीओ ट्वीट केला असला, तरी हा व्हिडीओ बराच जुना आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ऑक्टोबर २०१५ हा व्हिडीओ पोस्ट केला होता. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी २०१५ मध्ये जम्मूमधील रघुनाथ बजार येथे भेट दिली होती. तेथे त्यांनी नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होत वैष्णवी देवी भक्तांसमोर ‘माता का बुलावा है’ हे गाणं गात ठेका धरला होता.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nहुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे\n“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर…”, मनसेचा खोचक टोला; संजय राऊ���ांचा केला उल्लेख\nराज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”\nMaharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\nVideo: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…\n८६ व्या वर्षीही इतका फिटनेस या महिलेचे व्यायाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nPhotos : गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले\nPHOTOS: व्यावसायिकाला ८० लाखांचा गंडा घालणारी YouTuber नामरा कादिर आहे तरी कोण\n‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”\nदेवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री – अमोल मिटकरी\n‘शिंदे गटाकडे अजेंडयावर काम करायला एक माणूस नाही’, सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका\nहिमाचल, गुजरात, दिल्ली DMC निकालांचा अर्थ काय सांगत आहेत गिरीश कुबेर\nShahaji Bapu in Gujarati: भाजपाच्या विजयानंतर Shahaji Bapu Patil यांनी दिल्या गुजरातीमध्ये शुभेच्छा\n,जागा महिलांसाठी राखीव झाली म्हणून घेतलं उरकून लग्न; पाहा काय आहे प्रकरण\nनिवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया…\n“जेव्हा रुपाली ताईंनी…” पुण्यात शिवणकाम करणाऱ्या अलका मेमाणेंच्या ‘पैठणीची गोष्ट’\n“आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी का म्हणायचं” वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सयाजी शिंदेची तुफान फटकेबाजी, म्हणाले, “कोणताही पक्ष २०० वर्ष…”\nपुणे: विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली करण्याच्या स्थगितीला विरोध\nवसंत मोरे यांची नाराजी आता तरी दूर होणार का पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंकडून वसंत मोरेंना भेटीचे निमंत्रण\nTeam India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य\nगुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”\nGujarat Election Results 2022 : जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nगुजरातच��या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”\nPhotos: अक्षय कुमारच्या आधी ‘हे’ दिग्गज अभिनेते दिसले महाराजांच्या भूमिकेत; यातील तुमचा आवडता कलाकार कोणता\nविश्लेषण: हिमाचलमध्ये काँग्रेसला लाइफलाईन बलाढ्य भाजपला बंडखोरीचा फटका\nGujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय\nNashik ST Accident: नाशिक-सिन्नर महामार्गावर बसने घेतला पेट दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, सर्व ४३ प्रवासी सुरक्षित\nHimachal Pradesh Election: अंतिम निकाल लागण्याआधीच काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; सर्व विजयी उमेदवारांना…\nHimachal Pradesh Election Results 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखेरचे कल आले हाती\nVideo: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”\nमुलांनी चक्क बुरखा घालून केला भन्नाट डान्स; Video व्हायरल होताच कॉलेजने केली कारवाई\nVideo: खरंच राजाच म्हणावं लागेल ‘या’ सिंहाला समोर आलेल्या श्वानावर हल्ला न करता त्याचे चुंबन घेतले अन…\n८६ व्या वर्षीही इतका फिटनेस या महिलेचे व्यायाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क\n क्रिकेट सामन्यादरम्यान धाव घेण्यासाठी पळालेल्या विद्यार्थ्याला मैदानावरच मृत्यूनं गाठलं\n बाळाने खेळणं समजून किंग कोब्राची मान धरली, काही सेकंदातच असं घडलं…; Video होतोय Viral\n भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क\nViral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल\nViral Video: पोलिसांचा अनोखा अवतार आला समोर, ‘दंड नको, हेल्मेट घाला’ म्हणत महिलेसमोर जोडले हात\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00820.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221114", "date_download": "2022-12-09T10:02:31Z", "digest": "sha1:USDDYLQ35CXO7G2VYAWNFNXCTM4GRTD3", "length": 7829, "nlines": 86, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 14, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nमिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश\nNov 14, 2022 दैनिक अभिमान\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ��ार्फत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा वर्ग 8 वी मध्ये मिलिंद विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गोपीनाथ कुंभार ही उत्तीर्ण होऊन…\nजिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते – भिवा बिडगर ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार\nNov 14, 2022 दैनिक अभिमान\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मनात जिद्द चिकाटी व अथक परिश्रम करण्याची सकारात्मक मनोवृत्ती असेल तर या जगात काहीच अशक्य नाही परळीतील ज्ञानेश्वर फुके व सुशांत गुट्टे या दोघांनी आपल्या…\nकम्युनिस्ट पक्ष व निवारा हक्क समितीच्या लढ्याला यश बेघर नागरिकांना मिळणार हक्काचे घर ; राज्य शासनाने काढले परीपञक\nNov 14, 2022 दैनिक अभिमान\nप्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार – कॉ.बब्रुवाहन पोटभरे अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील भोगवटाधारकांची मालकी हक्कात नोंद करावी आणि बेघर नागरिकांसाठी रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना…\nगोदावरी मल्टिस्टेटच्या दहाव्या वर्धापण दिना निमीत्य हास्यसम्राट अशोक देशमुख यांच्या हसत खेळत तणावमुक्त जगारे, या काऱ्यक्रमाचे आयोजन.\nNov 14, 2022 दैनिक अभिमान\nगेवराई : भागवत देशपांडे तालुक्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या गोदावरी मल्टीस्टेटचा दहावा वर्धापन दिन सोमवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०१२ रोजीसायंकाळी ५वाजता बीड रोडवरील झमझमपेट्रोल पंपासमोर असलेल्या मल्टीस्टेटच्या भव्य नवीन…\nअंबासाखर च्या सभासद शेतकऱ्यांच्या परस्पर 25 एकर विक्री केलेल्या जमिनीवर शेतकरी उद्या घेणार ताबा तहसीलदार पाटील यांनी अकृषी परवाना फेटाळला.\nNov 14, 2022 दैनिक अभिमान\nअंबाजोगाई/प्रतिनिधी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने मौजे वाघाळा ता. अंबाजोगाई जि.बीड येथील सर्वे नंबर 40/2 मधील बेकायदेशीरपणे 25 एकर विक्री केलेल्या जमीनीचा विपीन पाटील तहसीलदार ,अंबाजोगाई यांचेकडे खरेदीदार…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T10:25:41Z", "digest": "sha1:BDLJFVUN2ZUGRLEAVAZRQ4HSKS7BPOVV", "length": 22204, "nlines": 130, "source_domain": "mediawatch.info", "title": "नेमका खिळा शोधला पाहिजे! - Media Watch", "raw_content": "\nHome featured नेमका खिळा शोधला पाहिजे\nनेमका खिळा शोधला पाहिजे\nथकवा असा सहज येत नाही. त्याचं कर्जासारखं आहे. कर्ज घेणं गैर नाही, पण ते वेळेवर फेडावं लागतं, नाहीतर माणूस त्या व्याजातच बुडतो आणि कर्जबाजारी होतो. थकव्यातही तसंच घडतं. शरीराचा, मनाचा, बुद्धिमत्तेचा वापर आपण करतो, तिला वेळच्या वेळी पोषण दिलं, विश्रांती दिली, उत्तम विसावा दिला तर तिची झीज भरून निघते. जर ते केलं नाही तर थकवा जात नाहीच, उलट वाढतच जातो.\n‘थकवा येणं’ बंद करता येणार नाही. पण, ज्यांची शारीरिक,मानसिक क्षमता उत्तम आहे, अशांना थकव्याचा प्रतिकार करता येतो. पण आजकाल असं दिसतं की, आपण ही क्षमताच वाढवत नाही. योग्य आहार-योग्य विहार आणि योग्य व्यायाम यापासून आपल्यापैकी अनेकजण शेकडो मैल लांब आहेत. सुधारणा होणार कशी\nअगदी शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जायला नको. पण, साधारण २५ वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवई वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूट किंवा चटण्या मिक्सरमध्ये होत नसत. खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. हाॅटेलात जाऊन जेवणं किंवा ऊठसूठ बाहेरचं खाणं हे उडाणटप्पूपणाचं लक्षण समजलं जात होतं. त्यामुळे, खाण्या-पिण्याची तंत्रं टिकून होती.\nगरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. आमटीची कढई लोखंडाची असायची. डायनिंग टेबलाची पद्धत नव्हती. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. काट्या-चमच्यानं जेवत नसत. जवळपास घरोघरी दुधदुभतं भरपूर होतं. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. बेकरीच्या पदार्थांना स्वयंपाकघरात मज्जाव होता. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चार-चार दिवसांचं शिळं अन्न घरात ठेवण्याची रित नव्हती. पण आता घरोघरी फ्रिज ओसंडून वाहत असतात.\nमेतकूट-तिखट लावलेला कच्चा चिवडा, कच्चे किंवा भाजके शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. अक्षय्यतृतीयेच्या आधी आंब्याला हातसुद्धा लावू देत नसत आणि पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही. गुळांबा आणि साखरांबा हे पदार्थ घरी केलेत असं तर मी गेल्या १५ वर्षांमध्ये पाहिलंच काय, ऐकलंसुद्धा नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात\nसातवी-आठवीत शिकणाऱ्या मुला-मुलींना काकवी माहित नाही. गव्हाचा चिक माहित नाही. उडदाच्या पापडलाट्या माहित नाहीत. घरात केचप, साॅस, जॅम, मेयाॅनीज, नटेला च्या बाटल्या असतात, पण मधाची बाटली नसते. तूप कढवल्यावर त्याच पातेल्यात केलेला भात आताच्या शाळकरी मुलांना माहितच नाही. दर गुरूवार किंवा शनिवारचा नारळ घरात आला की खोबऱ्याच्या वड्या व्हायच्याच. डबाभरून केल्या तरी चार दिवसांत संपायच्या. मग पुन्हा नवीन करायच्या. हाळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असायचे. आता मुलांच्या आहारातून हे पदार्थच गायब झालेत. एकूण कुटुंबातूनच या पदार्थांना गायब करण्यात आलंय. मुंजीतले भिक्षावळीचे लाडू अतिशय पौष्टिक असतात, आता भिक्षावळीतल्या लाडवांपेक्षा भिक्षावळीतल्या साडीलाच महत्व आलंय.\nवाॅशिंग मशीन्स नव्हती, कपडे हातानंच घासावे लागत,धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. आता मात्र ही सवय नामशेष होत चालली आहे.\nमाणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेत पायी चालत जायचं आणि यायचं, हा शिरस्ता होता. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, मुंज झाल्यावर दररोज संध्या करावीच लागे आणि तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी तर अनिवार्य होतं. शक्यतो कुणीच परान्न घेत नसत. प्रवासातही घरची शिदोरी सोबत असायची.\nशालेय वयातल्या मुलांचे थकव्याचे प्रश्न तर गंभीर आहेत. पण त्याला कारणंही अनेक आहेत. त्यातली बहुतांश कारणं राहणीमानाशीच संबंधित आहेत. स्वच्छ, सुती आणि सैलसर कपडे वापरणाऱ्या व्यक्ती पहा आणि तंग, चित्रविचित्र रंगाचे,भडक कपडे घालणाऱ्या व्यक्ती पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सूज्ञांच्या लगेच लक्षात येईल. आता तर शाळांचे गणवेशही चित्रविचित्र रंगांचे आणि मळखाऊ असतात, त्या रंगांमध्ये उत्साही वाटणार तरी कसं\nरोज संध्याकाळी मैदानावर खेळणं व्हायचं. अगदी पावसातही \nरात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. रात्रभर जागरणं करण्याची परवानगी नव्हती. जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. पण, जेवण स्वयंपाकघरातच असायचं. टीव्ही बघत खायची पद्धत नव्हती. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत \nया सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही आयुष्यं आताइतकी गतिमान नव्हती, पुष्कळ संथ होती. पण, त्यामुळं थकवा नव्हता. “लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा” हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं. आपली आयुष्यं नुसती धावपळ करण्यातच जातायत.. आयुष्यं आताइतकी गतिमान नव्हती, पुष्कळ संथ होती. पण, त्यामुळं थकवा नव्हता. “लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा” हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं. आपली आयुष्यं नुसती धावपळ करण्यातच जातायत.. अतिशय मोठ्या महत्वाकांक्षांपासून माणसं स्वत:ला अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवायची. राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं.\nलोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवेफुगवे होते पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार���थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. त्यामुळं, टार्गेट्स चा ससेमिरा नव्हता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर यायचा. पण, प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, थकवा तर येणारच \nआपल्या हातून घडत असलेल्या , प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनेक चुका यात नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या थकव्याविषयी आणखी सविस्तरपणे निश्चितच बोलू शकू, चर्चा करू शकू.\nआस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.\nPrevious articleगुरुदत्तचा ‘चोर बाजार’ की गदिमांचा ‘प्यासा’\nNext articleजाणतो मराठी, मानतो मराठी\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत���री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bollyreport.com/health/this-is-how-pregnancys-test-is-done-using-simple-things/", "date_download": "2022-12-09T09:00:31Z", "digest": "sha1:NKZY2ZBUMTHFZB6JIIAVKSPACI7XLOQK", "length": 15617, "nlines": 85, "source_domain": "www.bollyreport.com", "title": "या घरगुती वस्तू वापरूनही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता प्रेग्नंन्सी टेस्ट ! - BollyReport", "raw_content": "\nHome Health या घरगुती वस्तू वापरूनही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता प्रेग्नंन्सी टेस्ट \nया घरगुती वस्तू वापरूनही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता प्रेग्नंन्सी टेस्ट \nआई बनणे ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक गोष्ट आहे. त्यामुळे गोड बातमीची चाहुल लागताच लगेच प्रेग्नंसी टेस्ट केली जाते. मात्र ही प्रेग्नसी टेस्ट पटकन होत नाही. ती केल्यावर त्याचा रिझल्ट येईपर्यंत आपली जीव टां*ग*णी*ला लागलेला असतो. ही वेळ खाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी सध्या बाजारात प्रेग्नंसी टेस्ट किट उपलब्ध आहेत.\nयामुळे तुम्ही घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. पुर्वीच्या काळी बायका घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करायच्या. त्यांची पद्धत ही पारंपारीक होती शिवाय त्याने कोणताही धोकासुद्धा नसायचा. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती प्रेग्नंसी टेस्टचचे प्रकार सांगणार आहोत.\nप्रेग्नंसी टेस्टचे तत्व / या मागे धोरण काय – जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते, तेव्हा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये ह्युमन को रि ओ नि क गो ना डो ट्रॉ पि न (एच सी जी) हार्मोनची संप्रेरकाची निर्मिती होण्यास सुरवात होते. हे हार्मोन त्या गर्भवतीच्या युरीन मध्ये आणि र*क्तामध्ये उतरते. युरीन मधील एच सी जी शोधण्यासाठी अँ टी बॉ डी जचा वापर करन्यात येतो. साधारणतः ह्या टेस्ट एक पिरियड चुकल्या नंतर २ऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ही टेस्ट बरोबर दाखवते कारण एचसीजीचे प्रमाण शरीरामध्ये वाढायला वेळ लागतो.\nकाही स्त्रियांच्या पाळ्या ह्या मागे पुढे होत असतात त्यामुळे लगेच कोणत्याची निष्कर्षापर्यंत जाऊ नये. ही घरगुती टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.\nघरगुती प्रेग्नंसी टेस्ट कशी करावी – घरी गर्भधारणेची चाचणी कशी करावी घरी सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर करून प्रेग्नंट आहात कि नाही यासाठी पुढील सोपे मार्ग करुन पहा.\n1) मीठ गर्भधारणा चाचणी – प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मीठ हे असत���च. या मीठाचा वापर करुन तुम्ही घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी एक चिमूटभर मीठ, सकाळी एकत्र केलेले युरिन सॅम्पल आणि काचेच्या छोट्या भांड्याची आवश्यकता असते. टेस्ट करण्यासाठी तुम्ही काचेच्या छोट्या भांड्यात युरिन सॅम्पल घ्या आणि त्यात चिमुटभर मीठ टाका. त्यानंतर ३ मिनिटे वाट पहा. जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर काचेच्या भांड्यात क्रिमी फेसाळलेलं मिश्रण तयार झालेलं दिसेल. आणि जर युरिन सॅम्पल आणि मीठामध्ये कोणतीच रिअॅक्शन झाली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाही याची ती खुण आहे.\n2. साखरेचा वापर करुन प्रेग्नंसी टेस्ट – साखर सुद्धा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असते. त्यामुळे साखरेचा वापर करुन तुम्ही सहज प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर युरिन सॅम्पल घ्यावे. एक चमचा साखर आणि एक काचेचे भांडे यांची गरज लागेल. टेस्ट करण्यासाठी तुम्ही एका काचेच्या भांड्यात युरिन सॅम्पल आणि साखर घ्यावी. युरिन मध्ये असलेल्या एचसीजी साखरेत सहजतेने विरघळत नाही. जर ती विरघळली आणि मिश्रणाला फेस आला तर तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि ती विरघळली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाहीत.\n3. बेकिंग सोड्याचा वापर करुन प्रेगंन्सी टेस्ट – बेकिंग सोडा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतो. त्यामुळे बेकिंग सोडा वापरुन तुम्ही सहज प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर युरिन सॅम्पल घ्यावे. बेकिंग सोडा आणि एक काचेचे भांडे यांची गरज लागेल. बेकिंग सोडा आणि युरिन सॅम्पल काचेच्या भांड्यात एकत्र करावे. या मिश्रणाला बुडबुडे आले तर तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि जर मिश्रणात कोणतीच रिअॅक्शन झाली नाही व गाळ तळाला जावुन बसला तर तुम्ही प्रेग्नंट नाही याची ही खुण आहे.\n4. टुथपेस्ट – पुर्वीच्या काळी टुथपेस्ट नसायच्या त्यामुळे प्रेग्नंसी टेस्ट साठी टुथपेस्ट नसायच्या आता तुम्ही टुथपेस्टद्वारे सुद्धा प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी सकाळीच युरिन सॅम्पल घेऊन त्यात दोन चमचे टुथपेस्ट घाला. काही वेळाने जर ते मिश्रण निळ्या रंगात रुपांतरीत झाले तर तुम्ही प्रेग्नंट आहात असे समजावे. आणि त्या मिश्रणाची कोणतीच रिअॅक्शन झाली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाही.\n5. शॅम्पुचा वापर करुन प्रेग्नंसी टेस्ट – शॅम्पुचा वापर करुन तुम्ही प्रेग्नंसी टेस्ट करु शकता त्यासाठ�� तुम्हाला सकाळचे फ्रेश युरिन सॅम्पल, पाणी, दोन थेंब शॅम्पु यांची गरज लागेल. हे मिश्रण काचेच्या बाऊल मध्ये मिक्स करावे. या मिश्रणाला जर फेस आला तर तुम्ही प्रेग्नंट आहात असे समजावे. आणि जर मिश्रणाला कोणतीच रिअॅक्शन झाली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाही.\n6. डेटॉल – स्वच्छतेसाठी किंवा शुद्धतेसाठी बहुतांश घरात डेटॉल वापरला जाते. याच डेटॉल चा वापर करून तुम्ही प्रेग्नेंसी टेस्ट सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला एक स्वच्छ काचेचे भांडे, सकाळचे युरीन सॅम्पल, आणि एक चमचा डेटॉल याची गरज भासेल. काचेच्या भांड्यात डेटॉल आणि युरीन सॅम्पल एकत्र करावे. त्यानंतर जर युरीन सॅम्पल चा थर डेटॉल पासून वेगळा झाला तर तुम्ही गरोदर राहत असे समजावे. आणि जर युरीन सॅम्पल डेटॉल मध्ये मिसळले तर तुम्ही गरोदर नाहीत असे समजावे.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा \nअस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.\nPrevious articleया कारणामुळे अनिल कपूर, श्रीदेवी यांच्या दिसताच क्षणी पाया पडायचे, स्वतःच सांगितले कारण \nNext articleकेबीसी मध्ये १ करोड जिंकणाऱ्या विजेत्यांच्या हाती प्रत्यक्षात येतात एवढे रुपये, वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nदबलेल्या नसा या ५ घरगुती आयुर्वेदिक उपायांनी होतील मोकळ्या, जाणून घ्या \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nकॅन्सर उपचारामध्ये आता किमोथेरपीची गरज नाही, संशोधकांनी केला दावा, वाचा \nकिसिंग सीन करतेवेळी या अभिनेत्याने चावले होते माधुरीचे ओठ, अजूनही करते...\nप्रियंका चोपराने शेअर केले तिचे आणि निकचे बेडरूम सिक्रेट, झोपेतुन उठल्यावर...\nमृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nitinsir.in/ssc-cgl-books/", "date_download": "2022-12-09T08:38:00Z", "digest": "sha1:NIAQYTNKN6ZX6Y2CL24HUCLEJIL26NLW", "length": 9961, "nlines": 99, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "Best Book for SSC CGL in Marathi | SSC CGL books", "raw_content": "\nSSC CGL BOOKS – SSC CGL परीक्षेसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य संकल्पना समजण्यासाठी योग्य पुस्तके वापरणे गरजेचे असते. SSC CGL परीक्षेची तयारी करत असाल तर पुस्तके महत्त्वाची असतात.\nकोणत्याही परीक्षेच्या योग्य आणि उत्तम तयारी करिता चांगले संदर्भ ग्रंथ वापरणे आवश्यक ठरते. किंबहुना आपल्या यशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ही संदर्भ ग्रंथच ठरतात. म्हणूनच आपल्या तयारीमध्ये संदर्भ ग्रंथ यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nबाजारामध्ये असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. यातून योग्य पुस्तकांची निवड करणे उमेदवारांसाठी कठीण होऊन जाते. ही तुमची निवड सुलभ करण्यासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची आम्ही आपल्याला पुरवत आहोत.\nSSC CGL Books दिलेल्या संदर्भ ग्रंथ सूचीचा वापर करून घवघवीत यश तुम्ही SSC CGL परीक्षेमध्ये मिळवू शकता.\nSSC CGL Books पाहण्याआधी परीक्षेमध्ये मुख्य कोणकोणते विषय असतात हे पाहणे गरजेचे आहे. मुख्यत: ही परीक्षा CGL म्हणजेच Combine Graduate Level ची परीक्षा असते. यामध्ये मुख्यतः चार विषय असतात ते पुढील प्रमाणे.\nया परीक्षेमध्ये चारही विषयांना समान दर्जा व महत्त्व देणे गरजेचे आहे. म्हणून परीक्षाभिमुख पुस्तके उपलब्ध असणे गरजेचे आहे. पुढे आम्ही Best SSC CGL Book विषयानुरूप दिलेली आहेत.\nइंग्रजी विषयासाठी आवश्यक पुस्तके पुढील प्रमाणे.\nहा विषय उमेदवाराची तार्किक विचार कौशल्य तपासण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला असतो. यासाठीची उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची.\nजर तुम्हाला SSC CGL परीक्षेत उत्तम गुण मिळवायचे असतील तर सामान्य ज्ञान या विषयाची तयारी उत्कृष्ट असणे गरजेचे आहे. तुमचे सामान्य ज्ञान उत्कृष्ट करण्यासाठी संदर्भ ग्रंथ सूची पुढील प्रमाणे.\nSSC CGL Book वापरत असतानाची महत्त्वाची टीप म्हणजे एका विषयासाठी अनेक पुस्तके वापरण्यापेक्षा एका विषयासाठी एकाच पुस्तकाचा अभ्यास अनेक वेळा करणे यशदायी ठरते.\nविद्यार्थी दशेत असल्यापासून आपल्या स्वप्नातील परीक्षा पास करेपर्यंत ही टीप लक्षात असू द्या.\nवरील पुस्तकांची संदर्भसूची ही एका विषयासाठी अनेक पुस्तके दर्शवणारी आहे. आपली निवड अधिक सोपी व्हावी यासाठी प्रत्येक विषयासाठी एकाच पुस्तकाची यादी देत आहोत.\nवरील संदर्भ ग्रंथांचा वापर करून पहिल्य��च प्रयत्नात तुम्ही SSC CGL परीक्षा पास करू शकता. यासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ सूची आम्ही तुम्हाला दिलेली आहे.\nया लेखातील दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे दररोज प्रश्नांचा सराव केला पाहिजे. आपण करत असलेल्या अभ्यासाच्या 50% वेळ हा प्रश्नांच्या सरावासाठी द्यावा.\nयोग्य संदर्भ ग्रंथ सूची आणि वारंवार प्रश्नांचा सराव आपले SSC CGL परीक्षेतील यश अधोरेखित करते. बरेच विद्यार्थी फक्त चांगली पुस्तके बाजारातून खरेदी करून आणून ठेवतात आणि यशाची अपेक्षा करतात. पुस्तके आणून ठेवली म्हणजे झाले नाही तर त्या पुस्तकांचा अभ्यास सराव जास्तीत जास्त करावा. म्हणजे तुम्हाला न मागताही भरघोस यश मिळेल.\nSSC CGL Book या लेखांमध्ये दिलेली माहिती आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आजच (म्हणजे 12 Sep 2022) परीक्षेचे नोटिफिकेशन येणे अपेक्षित आहे. धन्यवाद\nSSC CGL परीक्षेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.\nआमचे इतर वाचनीय लेख…\nधन विधेयक आणि वित्तीय विधेयक|वित्तीय विधेयकाचे 3 प्रकार\nManav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक\nMaharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी\nशेतकरी चळवळ | 1857 नंतरच्या शेतकरी चळवळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00821.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221115", "date_download": "2022-12-09T08:32:37Z", "digest": "sha1:J4PHSYYATBHOQRPDJYNS6X6RJ2ICGDEO", "length": 5400, "nlines": 78, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 15, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nराजकिशोर मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई परिसरातील महिलांसाठी “होम मिनिस्टर , खेळ रंगला पैठणीचा” या कार्यक्रमा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nNov 15, 2022 दैनिक अभिमान\nसिने कलावंत क्रांतीनाना मळेगावकर करणार कार्यक्रमाचे सादरीकरण १८ नोव्हें व १९ नोव्हेंबर दोन दिवसात अनेक कार्यक्रमांची रैलचैल अंबाजोगाई:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा अंबाजोगाई नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी…\nशहरातील भुमाफीयांच्या विरोधात स्वाभिमानी रिपाईचे उपोषण\nNov 15, 2022 दैनिक अभिमान\nमाजलगांव : ( प्रतिनिधी ) माजलगांव तहसिल कार्यालया समोर आजदिनांक १५ नोव्हें. मंगळवार रोजी माजलगांव शहरातील न.प च्या जागेवर बेकायदा अतिक्रमणे करणाऱ्यां विरुद्ध कठोर कार्यवाही करा व सिंदफणा नदिची…\n१५ नोव्हेंबर जननायक बिरसा मुंडा जन्मदिन\nNov 15, 2022 दैनिक अभिमान\n१५ नोव्हेंबर *जननायक बिरसा मुंडा जन्मदिन जन्म – १५ नोव्हेंबर १८७५ (झारखंड) स्मृती – ९ जून १९०० (रांची) बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-09T09:39:14Z", "digest": "sha1:XYEGMBSREJO67IJEW3M5YXOXTQCDOPWK", "length": 3814, "nlines": 76, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "\"पंतप्रधान मोदी यांचे राममंदिरासाठी काहीही योगदान नाही\" - India Darpan Live", "raw_content": "\n“पंतप्रधान मोदी यांचे राममंदिरासाठी काहीही योगदान नाही”\n“पंतप्रधान मोदी यांचे राममंदिरासाठी काहीही योगदान नाही”, भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांचे विधान. भाजपला घरचा आहेर दिल्याची चर्चा.\nउत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमलराणी वरुण यांचे कोरोनामुळे निधन\nचांदेश्वरी धबधब्याखाली बुडून तरुणाचा मृत्यू\nचांदेश्वरी धबधब्याखाली बुडून तरुणाचा मृत्यू\nश्रद्धाच्या वडीलांचे पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप\nनाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात का झाले नाशिककर संतप्त\nकृषी उडान योजनेत महाराष्ट्रातील या दोन विमानतळांचा समावेश; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा\nरूफटॉप सौर योजनेला या तारखेपर्यंत मुदतवाढ; केंद्र सरकारची घोषणा\n मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या या भागात पडणार पाऊस; असा आहे हवामान अंदाज\nरेल्वे प्लॅटफॉर्मवर टीसीच्या अंगावर पडली वि���ेची तार; बघा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/rohit-pawar-40-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-09T08:08:13Z", "digest": "sha1:635TH47D3KX7LVG6ZQQSZJSZIXYUFX56", "length": 6696, "nlines": 52, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "Rohit Pawar | \"40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात सरकार व्यस्त\"; रोहित पवार यांचा हल्लाबोल - Marathi News | Latest Marathi News | Marathi Batmya", "raw_content": "\nRohit Pawar | “40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात सरकार व्यस्त”; रोहित पवार यांचा हल्लाबोल\nRohit Pawar | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केलीय.\n“40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात शिंदे व्यस्त आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय. तरुणांना रोजगार नाहीये. महिलांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होतंय “, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरही रोहित पवार म्हणाले, “तेजस्वी यादव चांगला नेता आहेत. त्यांचं काम चांगलं आहे. तरूण वयात त्यांनी जे काम केलंय ते कौतुकास पात्र आहे. त्यांमुळे आदित्य त्यांना भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही.”\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर देखील रोहित पवारांनी भाष्य केलंय. “दोनच दिवसांपूर्वी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आपण अभिवादन केलं आणि आज कर्नाटक आपल्या गावांवर डोळा ठेवतो, हे संतापजनक आहे. गुजरात आपले प्रकल्प पळवून युवांचे भविष्य चिरडतोय, कर्नाटक गावांवर डोळा ठेवतोय आणि आपल्या सरकारचा मात्र डोळा लागला, याची खंत वाटते”, असे रोहित पवार म्हणाले.\nपुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री महाशयांची हिंमत आता थेट जत तालुक्यातील गावांवर दावा सांगण्यापर्यंत गेली आहे. एकीकडे सीमा भागाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना दुसरीकडे आपलं सरकार मात्र कर्नाटक सरकारच्या या नव्या भूमिकेबाबत शांत आहे”\nChandrakant Khaire | “हवन करून तुमची सत्ता उलथवून टाकतो”; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य\nBhavana Gawali | “खरे गद्दार तर तुम्ही” ; भावना गवळींचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला\nLips Care Tips | ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त असाल तर करा ‘हे’ घरगुती उपाय\nAjit Pawar | “वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का”; अजित पवार म्हणाले,\nBhavana Gawali | “अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल आणि बहिणीबद्दल केली असती तर…” ; भावना गवळी राऊत आणि देशमुखांवर संतापल्या\nDevendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या…\nAjit Pawar | गुजरातच्या निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,\nBhupendra Patel | गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल नेमके आहेत तरी कोण\nGujarat Election Results | विरमगाममधून हार्दिक पटेल विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-arati-sangrah/akkalkot-swami-samarth-aarti-118071700013_1.html", "date_download": "2022-12-09T10:01:04Z", "digest": "sha1:BAWOS33EDYYLPMA2TKGMG74CVK7KBWOG", "length": 13560, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती - Akkalkot Swami Samarth aarti | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nश्री शनिदेव आरती Shri Shani Aarti\nभक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी \nत्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार, याची काय वर्णू लीला पामर\nशेषादीक शिणले नलगे त्या पार,तेथे जडमूढ कैसा करु विस्तार \nदेवाधिदेव तू स्वामीराया, निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया\nतुजसी अर्पण केली आपली ही काया,शरणागता तारी तू स्वामीराया \n..अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले,किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे.\nचरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सूता नलगे चरणावेगळे \nवेबदुनिया वर वाचा :\nलग्नात गठबंधन विधी का करतात, जाणून घ्या त्याचा अर्थ आणि महत्त्व\nहिंदू विवाहांमध्ये अनेक विधी आणि परंपरा आहेत ज्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. तुम्हाला हे माहित असेलच की लग्नात हळदीपासून ते पेढेपर्यंत, मेहंदीपासून विदाईपर्यंत अनेक विधी आहेत, ज्यांचा ज्योतिषशास्त्रात काही विशेष अर्थ आहे. विधी युतीचा यात समावेश आहे. खरं तर, या विधीमध्ये, फेर्याच्या वेळी, वधू आणि वर यांना दुपट्टा किंवा चुनरीने गाठ बांधली जाते आणि एकत्र जोडली जाते आणि फेर्यासा\nDatta Janam Katha 2022 दत्त जयंती माहिती अणि दत्त जन्म कथा\nमार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला होता. हा दिवस दत्ताचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. दत्त जन्म पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपात दत्त देवतांनी अवतार घेतला. तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो.\nदत्त आरती.. जय देव जय देव दत्ता अवधूता\nजय देव जय देव दत्ता अवधूता ॥ आरति ओवाळूं तुज सदगुरुनाथा ॥जय.॥ स्वच्छंदें व्यवहारी आनंद भरिता ॥ कायामाया अनसूयासुता ॥जय.॥१॥ रजतमसत्त्वाविरहित दत्तात्रय नामा ॥ नामाकामातीता चैतन्यधामा ॥जय.॥२॥\nदत्तात्रय अवधूत जनार्दन स्वामी एकनाथ जनार्दन स्वामी एकनाथ ॥ हीं नामें जे जपती त्यांसी साधे निजस्वार्थ ॥ धृ. ॥\nअंत्यसंस्काराच्या वेळी राम नाम सत्य है जप का केला जातो\nमग हे शब्द कोणाच्या तरी मृत्यूनंतरच का उच्चारले जातात असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. तर ते समजून घेऊया.\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2022-12-09T08:39:30Z", "digest": "sha1:T52NTJPRS42FWSZTHSQ2EAFZ3DZTWYY5", "length": 64271, "nlines": 156, "source_domain": "mediawatch.info", "title": "लेनिन १५० : स्मरण-विस्मरण - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी लेनिन १५० : स्मरण-विस्मरण\nलेनिन १५० : स्मरण-विस्मरण\nलेनिनचे श्रेष्ठत्व त्यातच आहे की, १९०५ नंतर लेनिन प्रतिक्रांतिकारक शक्तींशी सतत बारा वर्षे संघर्ष करीत राहिले- कधी ज्ञानाच्या आधारे तर कधी संघटनेच्या मदतीने, कधी गनिमीकाव्याने तर कधी थेट भांडवली सत्तेच्या गंडस्थळावर हल्ला करून. भांडवली झारशाहीला संसदीय व सशस्त्र आव्हान देताना, लेनिन यांना स्वयंघोषित बुद्धिवाद्यांशी, विद्वानांशी आणि तत्त्वचिंतकांशीही लढावे लागले. ती लढाई झाल्यामुळेच मार्क्सवादी चिंतनात व व्यवहारात मोलाची भर पडली. सुमारे साठ खंडांमध्ये लेनिन यांची भाषणे, लेख, ग्रंथ संग्रहित केले आहेत. त्यातील मूलभूत चिंतन पाहून आजही अनेक स्वयंभू बुद्धिवाद्यांची प्रज्ञा पणाला लागते.\nमार्क्स- एंगल्स- लेनिन- स्टालिन- माओ अशा मांदियाळीच्या ऐतिहासिक-प्रेरणादायी-आदर्शवादी संस्कारांत पहिली भारतीय (जागतिकसुद्धा) कम्युनिस्ट पिढी वाढली. व्लादिमीर इलिच उलायनॉव लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेल्या बोल्शेविक रशियन कामगारवर्गीय क्रांतीने ब्रिटिश साम्राज्यशाही मुळापासून हादरली होत��. खुद्द इंग्लंडमधील प्रचंड मोठा कामगारवर्ग त्या साम्यवादी क्रांतीच्या प्रभावाखाली आला होता. ब्रिटनमध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन’ स्थापन झाली होती. ‘सीपीजीबी’ अशा आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव इंग्लंडमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीयांवरही पडू लागला होता. खुद्द इंग्लंडमध्ये स्वत:चे सामर्थ्य उभे करण्यासाठी लेबर पार्टी ऊर्फ मजूर पक्षातही रशियन क्रांतीचे पडसाद उमटू लागले होते. ‘फेबियन सोशॅलिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारवंत-कार्यकर्त्यांमध्ये साक्षात जॉर्ज बर्नार्ड शॉसारखे प्रकांड नाटककारही होते. लोकमान्य टिळक 1919 मध्ये इंग्लंडला गेले, तेव्हा त्यांनी घेतलेल्या जाहीर सभेत शॉ स्वत: व्यासपीठावर होते. ती सभा ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देण्यासाठी’ ब्रिटिश कामगारवर्गाची होती\n‘लोकमान्य टिळक अशा सभेत कसे’ हा प्रश्न तेव्हा, तसेच आजही अनेकांना पडलेला आहे. परंतु ते तितके आश्चर्यजनक नव्हते, कारण 1917 मध्ये लेनिनप्रणीत रशियन क्रांतीला टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार समर्थन दिले होते. किंबहुना, म्हणूनच लेनिन यांनी ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाच्या धुरिणांमार्फत ‘हे टिळक कोण’ हा प्रश्न तेव्हा, तसेच आजही अनेकांना पडलेला आहे. परंतु ते तितके आश्चर्यजनक नव्हते, कारण 1917 मध्ये लेनिनप्रणीत रशियन क्रांतीला टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार समर्थन दिले होते. किंबहुना, म्हणूनच लेनिन यांनी ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाच्या धुरिणांमार्फत ‘हे टिळक कोण’ अशी विचारणा आत्मीयतेने केलेली होती. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षातील टिळक हे एक लोकप्रिय नेते होते. टिळकांना मुंबईच्या गिरणीकामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता. म्हणूनच 1908 मध्ये टिळकांना सहा वर्षांची सजा होऊन मंडालेच्या तुरुंगात पाठवले गेले, तेव्हा मुंबईच्या कामगारांनी सहा दिवसांचा संप केला होता. अशा टिळकांचा ब्रिटिनमधील कामगारांनी स्वागत-सन्मान केल्यामुळे इंग्रज राज्यकर्ते सावध झाले होते. खुद्द लेनिनही टिळक या व्यक्तीबाबत इतक्या कुतूहलाने चौकशी करत आहेत, याचा धसका त्यांना वाटणे साहजिकच होते.\nवस्तुत: टिळकांनी मार्क्स-एंगल्स यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला नव्हता. त्या वेळेस ते शक्यही नव्हते. लेनिनचे ‘मार्क्सवादी’ विचारही टिळकांनी अध्ययन केलेले नव्हते. पण लेनिन हे साम्राज्यशाहीच्या विरोधात लढून, क्रांती सिद्ध करू शकले होते- खरे म्हणजे, त्यांच्याच देशाच्या झारच्या साम्राज्यविस्तारशाहीच्या विरोधात कामगारांची बलाढ्य संघटना बांधून भांडवलशाहीला आव्हान देत होते- इतके आकलन टिळकांना पुरेसे होते. त्या निमित्ताने टिळकही भांडवलशाहीच्या विरुद्ध आणि कामगारवर्गाच्या बाजूने उभे राहत होते. पुढे 1920 मध्ये झालेल्या ‘आयटक’ ऊर्फ ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’चे उद्घाटक म्हणून टिळकांना पाचारण करण्याचेही ठरले होते. त्यांना त्या अधिवेशनाला बोलावण्यात पुढाकार होता तो कम्युनिस्ट कामगारनेत्यांचा. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी टिळक आणि लेनिन या दोघांकडून प्रेरणा घेऊन कामगार चळवळीत जीवन झोकून दिले ते त्याच काळात-म्हणजे 1919 ते 1921 मध्ये.\nरशियन क्रांतीने अवघ्या दोन वर्षांत इतका प्रचंड प्रभाव अवघ्या युरोपवर प्रस्थापित केला होता. याचे एक मुख्य कारण होते ते म्हणजे- लेनिनला हे क्रांतीचे लोण प्रथम जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स अशा देशांत न्यायचे होते. त्या देशांच्या जगभर जेथे-जेथे वसाहती होत्या, त्या सर्व वसाहतींमध्ये तो क्रांतीचा तेजस्वी वणवा पसरवायचा होता. कार्ल मार्क्सच्या ‘जगातल्या तमाम कामगारांनो, एक व्हा- तुम्हाला तुमच्या पायांतील शृंखलांखेरीज गमावण्यासारखे काहीही नाही’, या विचाराला अनुसरून लेनिन यांनी क्रांतीचा तो अश्वमेध सोडायचा निर्धार केला होता. त्या क्रांतीचा आधार असणार होता- प्रत्येक देशातील औद्योगिक कामगारवर्ग, त्यांचे संघटन करण्याचे माध्यम असणार होते- क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्ष आणि त्या संघटनेची विचारसरणी होती, कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान- त्याचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ ऊर्फ जाहीरनामा आणि वैचारिक आधार होता त्याच्या ‘द कॅपिटल’ या त्रिखंडी ग्रंथाचा\nभारतात 1915 मध्ये गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतून आगमन झाले होते. त्यांनी देशभर फिरून इंग्रज राजवटीने केलेल्या लूटमारीचा आणि अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यांचे चंपारण्यचे आंदोलन 1917 चे- म्हणजे ज्या वर्षी रशियात क्रांती झाली, त्याच वर्षीचे. गांधीजींच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रह’ विचाराला व संघर्षपद्धतीला त���यापासूनच आकार येऊ लागला होता. गांधीजीही ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने लढण्यासाठी लोकांना सिद्ध करत होते. पण त्यांचा विचार व मार्ग वेगळा होता. गांधीजी लेनिनच्या बाजूने नव्हते आणि विरुद्धही नव्हते. त्यांचे मार्ग भिन्न होते. लोकमान्य टिळक आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कॉम्रेड डांगे यांनी त्या काळात ‘गांधी विरुद्ध लेनिन’ अशी पुस्तिका लिहिली. डांगे तेव्हा फक्त 21 वर्षांचे होते\nएका अर्थाने त्या दोघांची ही दीडशेवी जयंती आहे. गांधीजींचा जन्म 1869 चा दोन ऑक्टोबर. लेनिनचा 1870 चा 22 एप्रिल. म्हणजे गांधीजी लेनिनपेक्षा सात महिन्यांनी वयस्कर. दोघांचा प्रवास म्हटला तर समांतर; पण वैचारिक-राजकीय प्रवास मात्र वेगवेगळा. त्याचे कारण अर्थातच त्यांना प्रत्यक्ष भेडसावणारी तत्कालीन परिस्थिती. गांधीजी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात ‘अहिंसा’ हे शस्त्र घेऊन उभे ठाकले होते. लेनिनचा संघर्ष त्यांच्याच देशातील झारशाहीविरुद्धचा होता. झारशाही म्हणजे सरंजामशाही, रुजवणारी भांडवलशाही आणि विस्तारवादी साम्राज्यशाही. झारचा रशिया पहिल्या महायुद्धात लढत होता. झारशाहीचे सैन्य थेट युद्धात होते. रशियातील भल्या मोठ्या कारखान्यांमधील कामगार अतिशय कष्टाचे, अल्प वतनाचे उपेक्षित जीवन जगत होते. रशियाचा औद्योगिक पाया बऱ्यापैकी रुजला असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी होती, तरीही कृषिक्षेत्र मोठे होते आणि शेतकरी मोठ्या संख्येने होते. कार्ल मार्क्सच्या सिद्धान्तानुसार भविष्यकालीन समाज हा औद्योगिक कामगारांच्या राजकीय-आर्थिक नेतृत्वाखाली उभा राहणार होता. म्हणून बलाढ्य व द्रष्टा असा संघटित कामगारवर्ग व त्यांचा नेता असणे आवश्यक होते. लेनिनने स्वत:ला त्या भूमिकेत पाहिले होते. रशियन सैन्य मोठे होते, बऱ्यापैकी शस्त्रास्त्रसज्ज होते. ते सैन्य मुख्यत: शेतकरी आणि कामगारवर्गातून आलेले होते. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर, सशस्त्र संघटनांचे जाळे विणणे आणि त्यांना मार्क्स-लेनिनवादी चौकटीत आणणे शक्य होते.\nगांधीजींभोवती अगदी वेगळी स्थिती होती. त्यांनी भारतभर दौरा केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सुमारे 80-85 टक्के समाज ग्रामीण होता. शेतीवर अवलंबून होता. कमालीचा दरिद्री होता. दोन वेळा जेवायची भ्रांत होती. का���खाने व त्या अनुषंगाने येणारे व्यवसाय नव्हते. ‘कामगारवर्ग’ म्हणून संबोधता येईल अशांची संख्या अत्यल्प आणि तीही मुख्यत: मुंबई, कलकत्तासारख्या शहरांमध्ये. म्हणजेच सामाजिक दृष्टिकोनातून रशिया आणि भारत यांची तुलना अशक्यच होती. गांधीजींसमोर अतिशय बलाढ्य असे शस्त्रसुसज्ज ब्रिटिश साम्राज्य होते आणि भारतातील बहुतेक लोक नि:शस्त्र व दरिद्री. वर म्हटल्याप्रमाणे पहिले महायुद्ध सुरू असतानाच लेनिन क्रांती करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे समाजात शस्त्रे उपलब्ध होती.\nलेनिन आणि गांधीजींच्या राजकीय प्रवासातही बराच फरक आहे. लेनिन विद्यार्थी चळवळीपासूनच राजकारणात होते. त्यांचे भाऊ तर क्रांतिकारकांच्या गटात होते. झारच्या पोलिसांनी त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून पकडले होते आणि 1887 मध्ये फासावर चढवले होते. लेनिन तेव्हा सतरा वर्षांचे होते. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, लेनिन यांनी ती जुलमी राजवट उलथवून टाकण्याचा विडाच तेव्हा उचलला. परंतु नुसती जिद्द, विचारसरणी आणि लढाऊपणा असून चालत नाही; तर शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची संघटनाही असावी लागते, हे ओळखून लेनिन यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यातूनच मार्क्सवादी विचारावर आधारित ‘रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी’चा (आरएसडीएलपी) जन्म झाला. पुढे या पक्षातही मवाळ आणि जहाल गट तयार झाले. मवाळ म्हणजे मेन्शेविक आणि जहाल म्हणजे बोल्शेविक. लेनिन अर्थातच बोल्शेविक क्रांतिकारक संघटनेचे. क्रांतीच्या आधीच्या वर्षी (1916) लेनिन यांनी ‘व्हॉट इज टू बी डन’ (What is to be done) हा छोटेखानी पुस्तिका लिहिली होती. ती पुढे कित्येक वर्षे जगभतील कम्युनिस्ट तरुणांची मार्गदर्शक पुस्तिका झाली.\nविद्यार्थी चळवळ, युवा चळवळ, कामगार चळवळ अशा कोणत्याच प्रकारच्या सामाजिक-राजकीय प्रक्रियेत गांधीजी नव्हते. ते वकिली करू लागल्यावर लंडनमध्येही थेट राजकारणात नव्हते. खरे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतर त्यांना जेव्हा वांशिक विद्वेषाचा पहिला अनुभव आला आणि जेव्हा त्यांनी तेथील भारतीयांना मिळणारी ‘दुय्यम’ व ‘अपमानकारक’ वागणूक पाहिली; तेव्हा ते गौरवर्णीयांच्या वांशिक राजवटीविरुद्ध लढायला सिद्ध होऊ लागले. म्हणजे, गांधीजींचा राजकारणप्रवेश 1893 नंतरचा आणि तोही दक्षिण आफ्रिकेत. याउलट, लेनिनने 1887 नंतरच क्रांतिकारक रा��कारणात उडी मारली होती. शिवाय झारशाहीचा रशियन लोकांवरच होणारा जुलूम आणि ब्रिटिशांनी भारताची बनवलेली वसाहत व त्यामार्फत तिची होणारी लूट या वास्तव परिस्थितीतही खूप फरक होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातही भिन्नता होतीच.\nलेनिन यांच्या राजकारणाचा परिसरच अतिशय हिंसक आणि स्फोटक होता. त्यांना 1895 मध्येच झारशाहीने ‘तडीपार’ करून सैबेरियाला पाठवले होते. (रशियाचे सैबेरिया म्हणजे आपले अंदमान. पण फरक हा की, सैबेरियात उणे 40 ते उणे 60 इतकी उग्र व भीषण बर्फाळ थंडी; याउलट अंदमान हा उष्ण प्रदेश समान धागा इतकाच की, कैद्याला ‘काळ्या पाण्या’ची वा ‘पांढऱ्या बर्फा’ची शिक्षा’ समान धागा इतकाच की, कैद्याला ‘काळ्या पाण्या’ची वा ‘पांढऱ्या बर्फा’ची शिक्षा’\nया काळातच लेनिन यांना त्यांची मैत्रीण आणि पुढे झालेली सहचारिणी भेटली- क्रुपस्काया. क्रुपस्कायांनी लेनिनची अखेरपर्यंत (म्हणजे अगदी 1924 पर्यंत) साथ दिली. म्हणजे संघटना बांधण्यात, क्रांतीमध्ये, सत्ता स्थापन केल्यानंतर सत्ताव्यवहारात वगैरे.\nगांधीजींबरोबर कस्तुरबाही दीर्घ काळ होत्या; पण त्या गांधीजींच्या अनुयायी, स्वयंसेवक आणि पतिव्रता पत्नी होत्या. याउलट, क्रुपस्काया या लेनिन यांच्या कॉम्रेड होत्या. कस्तुरबा गांधींचा मृत्यू 1944 मध्ये झाला. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर तीन वर्षे आणि गांधी हत्येपूर्वी चार वर्षे क्रुपस्काया मात्र लेनिनच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी म्हणजे 1939 मध्ये मरण पावल्या.\nमृत्यूसमयी लेनिन फक्त ५४ वर्षांचे होते. गांधीजींची हत्या झाली, तेव्हा त्यांचे वय ७९ वर्षांचे होते. लेनिन यांना क्रांती यशस्वी झाल्याचे आणि बोल्शेविक सत्ता प्रस्थापित झाल्याचे पाहता आले. क्रांतीनंतर सात वर्षांनी, १९२४ मध्ये त्यांचे देहावसान झाले. गांधीजींना स्वातंत्र्य मिळाल्याचे पाहायला मिळाले, पण देशाची फाळणीही आणि प्रचंड हिंसाचार पाहावा लागला. स्वातंत्र्यानंतर साडेपाच महिन्यांनी, ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या झाली. लेनिन यांना सत्तेची घडी बऱ्याच अंशी बसवता आली, कारण १९१७ ते १९२४ अशी सात वर्षे त्यांना मिळाली. केवळ सत्ताच नव्हे, तर पक्षबांधणीही करून सत्तेला पक्षाची घट्ट चौकटही देता आली. गांधीजी मात्र स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक झाल्याचेही पाहू शकले नाहीत. फक्त त्य���ंच्या स्पष्ट व आग्रही सूचनेमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्याने ते नवभारताचे घटना-शिल्पकार झाले.\nलेनिन यांना तसे अल्प आयुष्यच लाभले, असे म्हणावे लागेल. वय फक्त ५४ वर्षे. जर त्यांनाही किमान १५-२० वर्षे अधिक मिळाली असती, तर कदाचित रशियाचा क्रांतीनंतरचा इतिहास बराच वेगळा झाला असता. त्याचप्रमाणे गांधीजींची हत्या झाली नसती आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सव्वाशे वर्षे जगले असते, तर भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासालाही वेगळे वळण मिळाले असते.\nगांधीजींनी आपणहून पंडित जवाहरलाल नेहरूंना आपले वारस केले होते. लेनिन यांनी तितक्या स्पष्टपणे स्टालिन यांना सत्तेचे वाटप केले नसले, तरी लेनिन यांच्यापुढे मुख्यत: स्टालिन आणि ट्रॉट्स्की ही दोनच नावे होती.\nस्टालिन पुढे रशियाचा जवळजवळ तीस वर्षे सर्वेसर्वा होता. हिटलरच्या नाझी भस्मासुराला खरोखरच भस्मवत् केले गेले ते स्टालिनच्या नेतृत्वाखालीच. तुलनेने (इंग्लंड-जर्मनी-फ्रान्सच्या तुलनेत) एक अप्रगत देश औद्योगिक दृष्ट्या आणि समर्थ अमेरिकेला आव्हान देऊ शकला, ती सिद्धता स्टालिनच्या काळातच झाली.\nपण बहुतेक इतिहासकारांना (रशियातीलसुद्धा) वाटते की, लेनिन यांनी घालून दिलेली अनेक सूत्रे व मूल्ये पायदळी तुडवली गेली आणि स्टालिनला जगाने एक खलनायक ठरवले. स्टालिनच्या काळात क्रौर्याने परिसीमा गाठली. विज्ञान-तंत्रज्ञान-सामर्थ्य यात देश पुढे गेला, पण मानवी मूल्ये आणि लोकशाही तत्त्वे पायदळी तुडवली गेली.\nकाही इतिहासकारांच्या मते- लेनिन दीर्घ काळ हयात असते, तर असे झाले नसते. कुणी सांगावे, मग हिटलरचाही जर्मनीत उदय झाला नसता. स्टालिनने १९२४ मध्ये रशियाची सूत्रे हाती घेऊन ज्या झपाट्याने औद्योगिक व वैज्ञानिक विकास सुरू केला, त्याला आव्हान देण्यासाठीच जर्मनीत हिटलरला पाठिंबा मिळाला, असे मानणारा एक पंथ आहे. अनेक जण तर स्टालिन आणि हिटलर या दोघांना एकाच मापाने मोजतात (अर्थातच हे त्यांचे माप बऱ्याच अंशी अनैतिहासिक आहे.असो). मुद्दा हा की, लेनिन यांच्या निधनाने रशिया वेगळ्या वळणावर आला.\nलेनिन यांना त्यांचे टीकाकारही विसाव्या शतकाचे एक शिल्पकार किंवा सर्जनशील क्रांतिकारक किंवा एक युगपुरुष मानतात. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाला आकार, रूप आणि एक प्रभावी साधन बनविणारा शिल्पका�� मानतात.\nलेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पहिली सुमारे चाळीस वर्षे (१९१७ते १९५७) जगातले सर्व कम्युनिस्ट ‘मार्क्सिझम-लेनिनिझम’ असा जोड उल्लेख करीत असत. (आपल्याकडचे काही नक्षलवादी त्यांची ओळख सीआयपी-एमएल ऊर्फ कम्युनिस्ट पक्ष-मार्क्स-लेनिनवादी असाच करतात.) असा जोडउल्लेख करण्याचे काय कारण असावे कार्ल मार्क्सचे निधन 1883 मध्ये झाले, तेव्हा लेनिनचे वय तेरा वर्षांचे होते. त्यांची भेट होण्याचा प्रश्नच नव्हता. मार्क्सचे सर्व लेखन जर्मन भाषेत होते. लेनिन यांना जर्मन भाषा अवगत होती, पण मार्क्सचे सर्व साहित्य तेव्हा सहज उपलब्धही नव्हते (लेनिन भाषाप्रभू होतेच, पण महाविद्यालयात नेहमी प्रथम वर्गात प्रथम स्थानी असत.).\nजगाचा इतिहास-विशेषत: अर्वाचीन जगाचा- हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. जग जरी अनेक राष्ट्रांमध्ये विभागले गेले असले, तरी देशा-देशांत जरी तणाव-संघर्ष-युद्ध होत असले तरी वस्तुत: अवघ्या जगाला जोडले गेले आहे ते श्रमाच्या म्हणजेच श्रमिकांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करून संस्कृती व सभ्यतेचा इतिहास निर्माण होतो, तो या कामगार कष्टकऱ्यांनी दिलेल्या अन्यायाच्या, विषमतेच्या, पिळवणुकीच्या विरोधातील वर्गसंघर्षातून. उद्याचे समाजवादी जग निर्माण करण्याची; अवघ्या मानवाला मुक्त, सुखी आणि सुसंस्कृत करण्याची जबाबदारी त्यामुळे या कामगारवर्गावर आहे, अशी सूत्ररूपी मांडणी मार्क्सने केली असली, तरी प्रत्यक्ष क्रांती करून त्या कामगारवर्गाला सत्ता प्राप्त करून कशी द्यायची आणि ती सत्ता आल्यावर प्रत्यक्षात अंमल कसा करायचा, याबद्दल मार्क्सचे मार्गदर्शन नव्हते. पॅरिसमध्ये १८७१ मध्ये झालेल्या कामगारांच्या उठावात जरी तेथे शासनसत्ता प्रस्थापित करता आली, तरी त्या पॅरिस कम्युनला पूर्णत: कत्तलीच्या आधारे नामोहरम केले गेले होते. म्हणजेच क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिक्रांती दबा धरून बसलेली असते. तो वर्गसंघर्षाचाच एक अपरिहार्य भाग आहे.\nलेनिनचे श्रेष्ठत्व त्यातच आहे की, १९०५ नंतर लेनिन या प्रतिक्रांतिकारक शक्तींशी सतत बारा वर्षे संघर्ष करीत राहिले- कधी ज्ञानाच्या आधारे तर कधी संघटनेच्या मदतीने, कधी गनिमीकाव्याने तर कधी थेट भांडवली सत्तेच्या गंडस्थळावर हल्ला करून.\nभांडवली झारशाहीला संसदीय व सशस्त्र आव्हान देताना, लेनि�� यांना स्वयंघोषित बुद्धिवाद्यांशी, विद्वानांशी आणि तत्त्वचिंतकांशीही लढावे लागले. ती लढाई झाल्यामुळेच मार्क्सवादी चिंतनात व व्यवहारात मोलाची भर पडली. सुमारे साठ खंडांमध्ये लेनिन यांची भाषणे, लेख, ग्रंथ संग्रहित केले आहेत. त्यातील मूलभूत चिंतन पाहून आजही अनेक स्वयंभू बुद्धिवाद्यांची प्रज्ञा पणाला लागते.\nलेनिनची क्रांती सशस्त्र होती, हिंसक होती. मार्क्सच्या सिद्धान्तांचा धसका घेतलेल्या भांडवलदारांनी व त्यांच्या सत्ताधीश प्रतिनिधींनी क्रांतीच्या अगोदर काही वर्षे लेनिनच्या मागे गुप्तहेरांचा ससेमिरा लावला होता. ‘व्हाईट रशियन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही हिंसक गटांनी बोल्शेविक क्रांतिकारकांवर घोर हल्ले केले होते. अशाच एका हल्ल्यात लेनिन जखमी झाले होते. जखम जिव्हारी होती. लेनिन वाचले, पण ती जखम पूर्णत: कधीच बरी झाली नाही. अखेरीस त्यांचा प्राण गेला, तेव्हा तेथील डॉक्टरांच्या मते ती पूर्ण न भरलेली जखमच निमित्त झाली होती.\nगांधीजींना मात्र थेट गोळ्या मारून नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. आज रशियात लेनिनप्रणीत कम्युनिस्ट राजवट नाही. सुमारे तीस वर्षांपूर्वी सोव्हिएट युनियनचे विघटनही झाले, परंतु रशियात कुणीही लेनिनवर हल्ला करणाऱ्यांचा गौरव करीत नाही. (अमेरिकेतही अब्राहम लिंकनची हत्या करणाऱ्याला कुणी देशभक्त म्हणून संबोधत नाही, की त्याची जयंती-पुण्यतिथी करीत नाही. भारतात मात्र नथुरामचे पुतळे उभारले जात आहेत आणि त्याला राष्ट्रभक्त म्हणूनही संघपरिवार संबोधतो आहे.)\nरशियन क्रांतीचा इतिहास आणि त्यातील लेनिन या महानायकाच्या नेतृत्वाची विलक्षण सर्जनशील भूमिका एका लेखात सांगणे केवळ अशक्य आहे. प्रचंड खळबळ, अफाट असंतोष, सतत उलथापालथींच्या येत असलेल्या लाटा- असे दीर्घ काळ सुरू होते. झारशाही दोलायमान अवस्थेत होती. विशेषत: 1905 मध्ये जेव्हा जपानने रशियाचा नाविक युद्धातही पराभव केला, तेव्हापासून झारशाही डळमळायला लागली होती झारच्या सैन्यातही असंतोेष दिसू लागला होता. काही सैनिक बंडखोरीच्या विचारात होते आणि मेन्शेविक वा बोल्शेविक हे समाजवाद्यांशी संपर्क साधू लागले होते. युद्धामुळे महागाई, टंचाई, अर्थव्यवस्थेची एकूण दुर्दशा हे सर्व अराजकी स्थितीला उत्तेजन देत होते. या पार्श्वभूमीवर 1905 चे बंड झाले, पण ते फसले. एका अर्थाने ती रंगीत तालीम होती- भविष्यात होणाऱ्या क्रांतीची. या सर्व काळात लेनिन मुख्यत: स्वित्झर्लंडमध्ये असे. जर्मनी व एकूण युरोपातही तो संपर्क प्रस्थापित करीत असे. ठिकठिकाणचे बंडखोर विचारवंत, मार्क्सवादी तरुण आणि लढाऊ कामगार संघटना यांना एका साखळीत आणण्याचे लेनिनचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीतच युरोपवर पहिल्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते.\nपहिल्या महायुद्धाला तोंड फुटले १९१४ मध्ये. अगोदरच क्षीण व उद्ध्वस्त स्थिती आणि त्यात आलेले युद्धाचे ओझे, यामुळे परिस्थिती झारच्या नियंत्रणाबाहेर जात होती. त्यातून रशियन सैन्याला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागत होते. सैन्याला युद्ध नको होते; पण आज्ञेचे गुलाम असल्याने निरिच्छेने का होईना, पण युद्धात सामील होत होते.\nहा असंतोष आणि अराजक उफाळून आले जानेवारी-फेब्रुवारी १९१७ मध्ये. पहिले महायुद्ध मध्यावर आले असताना. सैन्यामधील अस्वस्थता व समाजातील असंतोष एकत्र येऊन एक ठिणगी पडली आणि रशियाच्या त्या वेळच्या झारप्रणीत राजधानीत- म्हणजे पेट्रोग्राडमध्ये लोक उठाव करून राजवाड्यावर गेले. तसा हा उठाय निर्नायकी होता. निकोलस झारचे धाबे दणाणले. त्याला राजवाडा सोडावा लागला. बंडखोरांनी त्याच्या कुटुंबाचा पाठलाग केला. ही फेब्रुवारीत झालेली ‘पहिली क्रांती’. त्या क्रांतीतून एक ‘हंगामी’ सरकार पुढे आले. महिन्या-दोन महिन्यांत ते हंगामी सरकारही गडगडले आणि दुसरी फेब्रुवारी क्रांती झाली. या क्रांतीला मेन्शेविकांनी पाठिंबा दिला. पण बोल्शेविकांच्या मते, हे मेन्शेविकपुरस्कृत सरकार म्हणजे निम्न-भांडवली सरकार होते. लेनिनला अभिप्रेत होती कामगारवर्गीय क्रांती आणि भांडवली व्यवस्थेचे पूर्ण निर्मूलन\nलेनिन या वेळीही पेट्रोग्राडमध्ये नव्हते. पहिली महायुद्ध सुरूच होते. बहुसंख्य सैनिकांना केव्हा एकदा युद्ध संपते, असे झाले होते. लेनिन तेव्हा फिनलँडमधून जर्मनीच्या मदतीने पेट्रोग्राडला गुप्तपणे पोचले. म्हणजेच, रशियन क्रांतीच्या महानायकाला जर्मनीची मदत होत होती. लेनिन पेट्रोग्राडला पोचल्यानंतर त्यांनी बोल्शेविक कम्युनिस्ट पार्टीच्या, मुख्य कार्यकारिणीची बैठक बोलावली.\nहीच वेळ आहे ‘हंगामी’ सरकार उलथवून टाकून क्रांती यशस्वी करण्याची, असे लेनिनचे मत होते. केरेन्स्की या मध्यममार्गी व्यक्तीकडे त्या सरकारची सूत्रे होती. असे बंडाचे (क्रांतीचे) प्रयत्न सुरू आहेत, याची कल्पना केरेन्स्की यांना होती. त्यांनीही बंड मोडून काढण्याची जय्यत तयारी केली होती. त्या यादवीत मोठ्या हत्याकांडाची शक्यता होती.\nत्यामुळे लेनिनच्या पक्षातही आताच हे क्रांतीचे निशाण फडकवावे का, याबद्दल तीव्र मतभेद होते; पण लेनिन यांनी मतभेद व्यक्त करणाऱ्यांना धुडकावून लावून २५ ऑक्टोबर ही तारीख सर्वंकष बंडासाठी मुक्रर केली. (युरोपियन कॅलेंडरनुसार ७ नोव्हेंबर) लेनिन यांच्या मते, सर्व ‘ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स’ क्रांतीला पूरक होत्या.\nकम्युनिस्ट मंडळींमध्ये ‘ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स’ या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे- म्हणजे वास्तवाचे अचूक भान. लेनिन यांना ते होते. पक्षाच्या कार्यकारिणीत बहुतेकांना नव्हते. लेनिन यांनी २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर २५ ऑक्टोबरच्या पहाटे ठिकठिकाणी सज्ज केलेल्या क्रांतिकारकांना आदेश दिला की- आता हल्ला करा; विजय आपलाच आहे. काही तासांतच प्रस्थापित केरेन्स्की सरकार व सर्व मेन्शेविक नामोहरम झाले. क्रांती यशस्वी झाली आणि जगाच्या इतिहासातील नवे पर्व सुरू झाले.\nजगातली पहिलीवहिली कामगारवर्गाची क्रांती व सत्तास्थापना आणि लेनिनचे अभूतपूर्व नेतृत्व व विचार यांचे वर्णन एखाद्या लेखात करणे शक्य नाही. इतिहासकारांनी त्यावर खंडच्या खंड लिहिले आहेत आणि अजूनही त्याबद्दलची चर्चा सुरूच आहे\nलक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, लेनिन या ऐतिहासिक युगपुरुषाचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा ज्यांना मिळाली, त्यांनाच गांधीजींबद्दलही तितकेच- खरे म्हणजे अधिक- आकर्षण व आदरभावना वाटत आली आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे प्रकांड लेखक-पत्रकार म्हणजे लुई फिशर. फिशर यांनी लेनिनचे चरित्र लिहिले आणि महात्मा गांधींचेही (त्यांच्या गांधीचरित्राचे अप्रतिम भाषांतर नुकतेच ‘साधना’तर्फे प्रसिद्ध झाले आहे- भाषांतरकार वि. रा. जोगळेकर हे स्वत: ज्येष्ठ गांधीवादी आहेत.)\nबरोबर शंभर वर्षांपूर्वी कॉम्रेड डांगेंनी ‘गांधी विरुद्ध लेनिन’ ही वैचारिक पुस्तिका लिहिली होती; परंतु प्रत्यक्षात कॉम्रेड डांगे यांनी त्यांच्या उर्वरित जीवनात जे राजकारण केले, ते मात्र गांधी आणि लेनिन यांच्यात समन्वय प्रस्थापित करणारे होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट कॉम्रेड बी. टी. रणदिवे हे १९३० नंतर दीर्घ काळ गांधीजींच्या विरोधात होते;. पण अखेरीस त्यांनी आपण गांधीजींचे चुकीचे मापन केले, असे स्पष्टपणे सांगून गांधीजींना ‘नैतिकतेचा सेनानी व क्रांतिकारक’ (मॉरल रिव्होल्युशनरी-क्रुसेडर) असे म्हटले.\nकॉम्रेड डांगेंनी तर मार्क्स-लेनिन आणि महात्मा गांधी-पंडित नेहरू यांना सर्जनशील व प्रगत राजकारणाच्या मांदियाळीत जोडून घेतले. या लेखाच्या सुरुवातीस मार्क्स-एंगल्स-लेनिन-स्टालिन-माओ अशी कम्युनिस्ट परंपरेतील मांदियाळी दिलेली आहे, परंतु आता त्यात खूपच बदल झाला आहे. बहुतेक नक्षलवादी गट आता स्वत:ला माओवादी मानतात. (मार्क्स-लेनिनवादासोबत) दोन्ही अधिकृत भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी माओंचा हात सोडला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्टालिनला पूर्ण सोडले आहे. स्पेनमधल्या एका कम्युनिस्ट पक्षाने लेनिनलाही सोडून स्वतःला फक्त ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ म्हटले आहे. खुद्द रशियात आज लेनिन आणि स्टॅलिन दोघांना बऱ्याच अंशी ‘इतिहासजमा’ केले आहे- कम्युनिस्ट पक्षासकट पूर्व युरोपातील जवळजवल सर्व कम्युनिस्ट पक्ष आता तेथील प्रस्थापित राजकारणाबाहेर फेकले गेले आहेत. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे, पण माओंचे महत्त्व आता केवळ माओंचा मृतदेह स्मारक म्हणून जपला आहे, इतकेच उरले आहे- जसे रशियात लेनिनही तशाच शवपेटीत स्मारक म्हणून जपला आहे. क्युबात मात्र अजून मार्क्स-लेनिन तळपत आहेत.\nज्या मांदियाळीने केवळ एकोणिसावे शतकच नव्हे तर विसावे व एकविसावे शतक घडविले, ती मांदियाळी अशी सहज पुसली जाणार नाही. प्रदीर्घ मानवी इतिहासाचे ते मानदंड आणि दीपस्तंभ आहेत\n(लेखक राज्यसभेचे खासदार व नामवंत अभ्यासक आहेत)\nPrevious articleमाहिती व मनोरंजनाच्या भडीमारातून मेंदूत ‘ट्रॅफिक जॅम’\nNext articleखाजगी कंपनी अवकाशात पाठवणार अंतराळवीर\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉ���' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nराहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का \nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%9F", "date_download": "2022-12-09T10:36:51Z", "digest": "sha1:OSCX66DP7IPTIF7KDH2DFILZ7I7ATVET", "length": 5824, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डर्क कुइट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nडिर्क कुयट, जर्मनी - २००६ फिफा विश्वचषक\n२२ जुलै, १९८० (1980-07-22) (वय: ४२)\nकाटवीक आन झी, नेदरलँड्स\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २१:५५, १२ मे २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २१ नोव्हेंबर २००७\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९८० मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२१ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://onlinenews15.com/2022/11/14/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-09T09:50:21Z", "digest": "sha1:CPTRCU2FFJPSP6AW3GKYMCUW2PIBARXC", "length": 15055, "nlines": 88, "source_domain": "onlinenews15.com", "title": "अजय देवगणसोबत लग्न आणि झालेल्या सर्व ग’र्भ’पा’ता बद्दल खुलकर बोलली काजोल, म्हणाली – तो माझा खूप कठीण काळ होता…आणी अजय बळजबरीने माझ्या सोबत दररोज – Epic Marathi News", "raw_content": "\nअजय देवगणसोबत लग्न आणि झालेल्या सर्व ग’र्भ’पा’ता बद्दल खुलकर बोलली काजोल, म्हणाली – तो माझा खूप कठीण काळ होता…आणी अजय बळजबरीने माझ्या सोबत दररोज\nअजय देवगणसोबत लग्न आणि झालेल्या सर्व ग’र्भ’पा’ता बद्दल खुलकर बोलली काजोल, म्हणाली – तो माझा खूप कठीण काळ होता…आणी अजय बळजबरीने माझ्या सोबत दररोज\nNovember 14, 2022 adminLeave a Comment on अजय देवगणसोबत लग्न आणि झालेल्या सर्व ग’र्भ’पा’ता बद्दल खुलकर बोलली काजोल, म्हणाली – तो माझा खूप कठीण काळ होता…आणी अजय बळजबरीने माझ्या सोबत दररोज\nअलीकडेच अभिनेत्री काजोलने तिचे वैवाहिक जीवन आणि अजय देवगणसोबत झालेल्या गर्भपाताबद्दल खुलासा केला. आज याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो. काजोल आणि अजय देवगण हे इंडस्ट्रीमधील सर्वात आवडते सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे, पण तरीही त्यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.\nकाजोल – अजय हे न्यासा आणि युग या दोन मुलांचे पालक आहेत. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या लग्नाबद्दल आणि गर्भपाताबद्दल बोलले आहे. सर्वप्रथम, अजय आणि काजोल 25 वर्षांपूर्वी 1995 मध्ये ‘हस्टल’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. येथूनच या दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली. जवळपास चार वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 1999 मध्ये महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्न केले.\nत्यांनी आपले लग्न अत्यंत गुप्त ठेवले.आता अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित अनेक मोठे खुलासे केले आहेत. ‘ह्यु’म’न्स ऑफ बॉ’म्बे’सोबतच्या संभाषणात काजोलने तिचा पती अजय देवगणसोबतच्या तिच्या प्रेमकथेबद्दल सांगितले की, “आम्ही २५ वर्षांपूर्वी ‘हस्टल’च्या सेटवर भेटलो होतो. मी शूटिंगसाठी तयार होते आणि मी विचारले, ‘माझा हिरो कुठे आहे\nकुणीतरी अजयकडे बोट दाखवलं, तो एका कोपऱ्यात बसला होता. मग आम्ही बोललो आणि आमच्यात मैत्री झाली. त्यावेळी मी कोणालातरी डेट करत होते आणि तोही रिलेशनशिपमध्ये होता. मी त्याला (अ’ज’यला) माझ्या बॉयफ्रेंडबद्दल त��्रार ही केली होती. त्यानंतर लवकरच ,आमचे दोघांचे आमच्या जो’डी’दारांशी सं’बं’ध संपले. त्यानंतर आम्हा दोघांनाही समजले की आम्हीत एकमेकांसाठी बनलो आहे.\nमात्र, आम्ही दोघांनीही एकमेकांना प्रपोज केले नाही. आम्ही डिनरसाठी लाँग ड्राईव्हला जायचो. तो जुहूला आणि मी दक्षिण बॉम्बेत राहत होते. त्यामुळे आमचे निम्मे नाते गाडीतच होते. मित्रांमध्ये त्याची प्रतिमा वेगळी होती, पण माझ्याबाबतीत तो थोडा वेगळा होता. काजोलने पती अजय देवगणसोबतच्या तिच्या लग्नाची गोष्टही सांगितली.\nती म्हणाली, “आम्ही 4 वर्षे डेटिंग करत होतो. जेव्हा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याशी 4 दिवस बोलले नाही. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती, पण मला लग्न करायचे होते. आणि आमचे लग्न झाले. आम्ही घरीच लग्न केले आणि मिडीयाला चुकीची जागा सांगितली.\nखरं तर तो आमचा दिवस असावा अशी आमची इच्छा होती.आमचा पंजाबी आणि मराठी असा सोहळा होता. मला आठवतं, फेरीच्या वेळी अजय पंडितला घाई करण्याचा खूप प्रयत्न करत होता. मला दीर्घ ह’नि’मू’न हवा होता, म्हणून आम्ही सिडनी, हवाई, लॉस एंजेलिसला गेलो होतो, पण तो आजारी पडला आणि तो म्हणाला, ‘ बेबी, मला घरी जावे लागेल.’ आम्हाला इजिप्तलाही जायचं होतं, आम्ही परत आलो.\nपुढे संभाषणात, काजोलने तिच्या मुलांचे, न्यासा आणि युगचे स्वागत करण्यापूर्वी तिला दोन गर्भपात कसे झाले हे उघड केले, जो तिच्यासाठी कठीण काळ होता. ती म्हणाली “काळानुसार आम्ही कुटुंब नियोजन सुरू केले. 2001 मध्ये ‘कभी खुशी कभी गम’ दरम्यान मी गरोदर होते.पण माझा गर्भपात झाला होता. त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होते. चित्रपटाने खूप चांगली कमाई केली, पण माझ्यासाठी तो आनंदाचा काळ नव्हता.\nत्यानंतर माझा दुसरा गर्भपात झाला, जो खूप कठीण होता. अखेरीस, आमचे कुटुंब न्यासा आणि युगच्या येण्याने पूर्ण झाले आहे.” काजोलने अजय देवगणसोबतच्या तिच्या आनंदी वैवाहिक जीवनाविषयीही सांगितले. आणि सांगितले की ते दररोज काहीतरी नवीन तयार करत आहेत. ती म्हणाली, “आम्ही खूप गोष्टींतून गेलो आहोत. आम्ही आमची स्वतःची कंपनी बनवली आहे, अजयचे 100 चित्रपट आले आहेत.\nआम्ही दररोज काहीतरी नवीन करत आहोत. आमचे एकमेकांसोबत आयुष्य चांगले चालले आहे. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि काळजी घेतो.” वर��क फ्रंटवर, काजोल आणि अजय देवगण शेवटचे ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या दोघांनी ‘हस्टल’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘इश्क’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.\nआमिर खान’नंतर आता अनिल कपूरही होणार त्याच्या पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न..\nकरीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाल्याची बातमी समजताच शॉक झाला सैफ अली खान, म्हणाला – कसकाय शक्य आहे मी तर तिला स्प’र्श सुद्धा केला नाही…\nआयुष्यात कधीच सुधरु शकणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावून ठेवलाय बॉलिवूड च्या या टॉप अभिनेत्याच्या पत्नीचा फोटो, बोलला मी त्या फोटोकडे पाहून दररोज..’ फोटो पाहून धक्का बसेल\nबायकोच्या पर्समध्ये ‘पेन’ शोधता-शोधता पतीला पर्समध्ये असं काय सापडले कि, ज्यामुळे पतिने घेतला डायरेक्ट घटस्फोट घेण्याचा निर्णय..”\nफिलिपिन्सच्या मुलीचे जडले बिहारी मुलावर प्रेम, लग्न करण्यासाठी बाहेर देशातून आली थेट भारतात, त्यांनतर जे झालं ते पाहून धक्का बसेल तुम्हाला…”\nरडत-रडत संजय दत्तसमोर माधुरी दीक्षित म्हणाली- तू म्हणशील तस मी करील पण, प्लिज आपल्या अफेअरचे किस्से कधीच उघड करू नकोस… मी तुझ्या पा’या पडते..\nकिशोर कुमारची तिसरी पत्नी झाली होती ‘मिथुन चक्रवर्तीच्या’ प्रेमात वेडी, किशोर कुमारशी घ’ट’स्फो’ट घेऊन केले मिथुन सोबत…\nबोनी कपूरसोबत लग्नाआधीच ‘जान्हवी’ला जन्म देणार होती ‘श्रीदेवी’, या सगळ्या आधी या दोघांशी होते श्रीदेवीचे जवळचे शा’री’रि’क सं’बं’ध…\nऐश्वर्यानेउलगडले अभिषेकचे बेडरूम रहस्यं म्हणाली – रोज संध्याकाळी मला त्रास देत असतो, सतत म्हणतो मला करायचंय…\nमलायकाचा हा लाल ड्रेस मागून होता पूर्णपणे उघडा, एका व्यक्तीने हात लावत केला तिथे स्पर्श, पाहून संतापला अर्जुन कपूर म्हणाला…आता काय मध्ये हात घालतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://spsnews.in/2018/04/", "date_download": "2022-12-09T08:27:01Z", "digest": "sha1:BYJHBZ6E77A4EU7HOPOSRC2W536ELU4B", "length": 9255, "nlines": 138, "source_domain": "spsnews.in", "title": "April 2018 – SPSNEWS", "raw_content": "\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बां���वडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\nदुःखापर्यंत येते ती आई,आणि वेदना पदरात घेते ती माई : सिंधुताई सपकाळ\nबांबवडे ; स्वतः जगा,पुढे जा,पण पुढे गेल्यानंतर मागे पहायला विसरू नका. सात कप्प्यांच्या आतील सौंदर्य बाहेर दाखवू नका,कारण ती आपल्या\nश्री.नामदेवराव खोत यांना मातृशोक\nमलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील जेष्ठ राजकीय व्यक्तिमत्व श्री.नामदेवराव ज्ञानू खोत यांच्या आई व शाहुवाडी पंचायत समिती सदस्य श्री.विजयराव खोत\nउज्वल भविष्याकडे टाकलेले महत्वाकांक्षी पाऊल : विश्वास विद्यानिकेतन निवासी विद्यालय\nबांबवडे : विश्वास विद्यानिकेतन म्हणजे उज्वल भविष्याकडे टाकलेले महत्वाकांक्षी पाऊल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विश्वास वूद्यानिकेतन निवासी शाळा चिखली\nबांबवडे पोलीस वसाहत पोलीसांविनाच…\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील पोलीस वसाहत पोलीसांविनाच धूळ खात पडली असून, या जागेचा उपयोग रोड रोमियो मुलींना त्रास\nआई नसलेल्यांची आई, म्हणजे सिंधुताई माई : ‘ सिंधुताई संकपाळ ‘ यांचे व्याख्यान गुरुवारी बांबवडे त …\nबांबवडे : ‘ आई नसलेल्यांची आई, म्हणजे सिंधुताई माई ‘. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्याच्या वेगवान युगात कुणालाच कुणाकडे\n१०० टक्के नोकरीची हमी देणारे ‘येस टेक्नो, मलकापूर’\nमलकापूर : शाहुवाडी तालुक्याला लागलेली बेरोजगारीची वाळवी जर दूर करायची असेल तर विद्यार्थ्याला तांत्रिक प्रशिक्षण देणं हि काळाची गरज ठरत\nमहिला व बालविकास तसेच संरक्षण प्रकल्प विभाग रस्त्यावर …\nबांबवडे प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास तसेच सरंक्षण विभाग कार्यालय भाड्याच्या खुराड्यात सुरु आहे. शाहुवाडी पंचायत संमितीच्या भव्य\nवारणानगर येथे अपघातात दोघे गंभीर जखमी\nकोडोली प्रतिनिधी : वारणानगर ता.पन्हाळा येथील वाठार रत्नागिरी हायवे वरील गॅलेक्सी हॉस्पिटल समोर आज दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या महिंद्रा पिकअप (गाडी\nग्रामसेवक विजय पाटील यांचे हृदय विकाराने दु:खद निधन\nबांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील श्री.विजय दिनकर पाटील (ग्रामसेवक ) यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. यामुळे\nकर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ : अर्ज भरण्याची मुदत १ मे पर्यंत\nमुंबई : ���त्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीत १ मे पर्यंत वाढ करण्यात आली\nशिवाजी वाघमारे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निधन\nआभारफुलांची ओंजळ – मुकुंद पवार\nआयुष्याच्या चौकटीला मात्र संयमाचं द्वार असावं- मुकुंद पवार\nशेतकऱ्याच्या कष्टाचं चिप्पाड होतंय…\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्यावतीने दि. ७ व ८ डिसेंबर रोजी भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.khaasre.com/archives/8318", "date_download": "2022-12-09T10:03:53Z", "digest": "sha1:27XBYM7D5RTFMHFBITODCZDPKVJUKOZL", "length": 7563, "nlines": 96, "source_domain": "www.khaasre.com", "title": "सियाचीनचा म्हणून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे? - Khaas Re", "raw_content": "\nसियाचीनचा म्हणून व्हायरल झालेला सैनिकांचा हा फोटो नक्की कुठला आहे\nभारतीय सैन्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. आपण देखील अनेकदा अभिमानाने बरेच फोटो शेअर करत असतो. त्यापैकी बरेच फोटो हे भारतीय सैनिकांचे असतात देखील पण कधी कधी दुसऱ्या देशातील सैनिकांचे फोटो देखील आपण शेअर करतो.\nसध्या असेच काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या पोस्टमध्ये २ फोटोंना जोडून एक करण्यात आले आहे. यामध्ये सेनेचे युनिफॉर्म घातलेले २ सैनिक दिसत आहेत. एक सैनिक हातात बंदूक घेऊन बसलेला आहे तर दुसरा झोपलेला दिसत आहे. त्यांच्या वर बर्फाची चादर झाकलेली दिसत आहे.\n“सियाचीनमधील भारतीय सैनिकांचा रात्रीचा फोटो,भारतीय सैन्यास सलाम. जय हिंद” या स्वरूपाचे मेसेज या फोटोसोबत व्हायरल झाले आहेत. अनेक फेसबुक पेज आणि ग्रुपवर हे फोटो शेअर केले आहेत.\nमराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये हे मेसेज व्हायरल झाले आहेत. या फोटोंना २०१७ मध्ये किरण खेर आणि श्रद्धा कपूर यांच्या सारख्या मोठ्या सेलिब्रिटींनी देखील हे फोटो शेअर केले होते. सध्या थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा हे फोटो व्हायरल झाले आहेत.\nया फोटोंची बुमलाईट या वेबसाईटने सत्यता पडताळून बाहेर आणली आहे. हा फोटो पहिल्यांदा २०१२ मध्ये व्हायरल झाला होता. हा फोटो रुस आणि युक्रेनच्या संघर्षादरम्यानचे आहेत. स्टॉप फेक साईटनुसार हे फोटो रुसच्या सैनिकांचे आहेत. भारतीय सैनिकांचे म्हणून व्हायरल झालेले हे फोटो रुसच्या सैनिकांचे आहेत.\nभारतीय सैनिक सुद्धा खूप कठीण परिस्थितीत सियाचीन सारख्या दुर्गम भागात आपलं कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवण्यासाठी अशा फेक फोटोंची काही गरजच नाही. भारतीय सैन्याचे शौर्य दाखवण्यासाठी खोट्या फोटोंचा प्रसार होत असेल तर तो थांबवणे आपलं कर्तव्य आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…\nमध्यरात्री नाहीतर सकाळचे स्वागत करणारा मराठी सांताक्लॉज (वासुदेव)\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत हंबीरराव मामांची मुलगी आहे या मोठ्या अभिनेत्याची लेक..\nस्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत हंबीरराव मामांची मुलगी आहे या मोठ्या अभिनेत्याची लेक..\nसरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..\nसैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप\nगुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर\nएकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट\nशेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00822.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221116", "date_download": "2022-12-09T09:34:44Z", "digest": "sha1:VV4QYKJCQKYQNSY72WVUOASU2D242T23", "length": 4927, "nlines": 74, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 16, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nमराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 371 (2) ची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे … ॲड.माधव जाधव यांनी राहुलजी गांधी यांच्याकडे मांडली कैफियत…..\nNov 16, 2022 दैनिक अभिमान\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाराष्ट्रामध्ये आहे.भारत जोडा यात्रा हिंगोली जिल्ह्यांमध्ये असताना हिंगोली कडून वाशिम कडे जात असताना मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तथा…\nधुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या\nNov 16, 2022 दैनिक अभिमान\nधुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मयत पोलीस निरीक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत कुणासही दोषी धरू नये असे लिहिले आहे. धुळे येथील पोलीस…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अ��बाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/disha-salians-death-is-not-murder-but-accidental-death-130599850.html", "date_download": "2022-12-09T08:59:17Z", "digest": "sha1:DZSDAUP7CMBHLXCRRDLDJ5D2WSP3KTC2", "length": 2799, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिशा सालियानची हत्या नव्हे, अपघाती मृत्यूच | Disha Salian's death is not murder, but accidental death - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसीबीआयने केले स्पष्ट:दिशा सालियानची हत्या नव्हे, अपघाती मृत्यूच\nदिवंगत चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियानची हत्या झालेली नसून अपघाती मृत्यू झाल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अतिमद्यसेवनामुळे तोल जाऊन १४ व्या मजल्यावरून ती पडली होती. तिच्या हत्येचा पुरावा मिळाला नाही, तसेच सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा आपसात काहीही संबंध नव्हता असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. ८-९ जून २०२० च्या मध्यरात्री दिशाचा मृत्यू झाला होता. यानंतर मृत्यूमागील कारणाबाबत अनेक कयास लावले जात होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://live29media.com/2022/04/08/ratri-bandya-rastyane-jaat-asato/", "date_download": "2022-12-09T09:47:35Z", "digest": "sha1:AS5X4KI5XXCWTOBUNDJKCGILE6IUEZ4W", "length": 11986, "nlines": 101, "source_domain": "live29media.com", "title": "रात्री बंड्याला रस्त्याने कॉ ल गर्ल भेटते… - Live Marathi Batamya", "raw_content": "\nरात्री बंड्याला रस्त्याने कॉ ल गर्ल भेटते…\nपुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर��माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद \nJoke 1 – खेड्यातली पोरगी पुण्यात शिकायला येते. चार वर्षात पोरीला पुण्याचे पाणी लागते…..ग रो द र राहते…..\nघरी जाते.आईला सांगते…….मुलगी -ममा माला टुला काही सांघायचंय…..आई- उगं ताकाचं भांडं लपवू नगंस, काय ते सपष्ट बोल……\nमुलगी -ममा, यू नो आय एम प्रे ग्नंट…….आई- आर द्येवा , तुझा मु ड दा बशीवला , ज्यानं पोट आणलं त्याची ति र डी उठली \nमुलगी – कुल माॅम, शांत हो , इटस अ कामन थिंग नाऊ डेज इट वाज जस्ट एन ए क्सी डेंट, तो एक अ प घा त होता ममा , जस्ट ए क्सी डें ट\nआई- तू याला ए क्सी डें ट बोलती कसला ए क्सी डेंट कसला ए क्सी डेंट तू काय रस्त्याने चालता चालता त्याच्या केळ्यावर आपटलीस का\nJoke 2 – एकदा पिंकी येते आणि बंड्याला बोलते.,…. पिंकी – चल बेबी S e x करूया… मज्जा येईल….\nबंड्या- नको ग, आज नाही जमणार…. …….पिंकी – काय झालं रे….का नाही बोलतोय\nबंड्या- अगं मी कों ड म नाही आणले… विसरलो आणायला…..\nपिंकी – तुझ तर रोजच आहे भो सा डि च्या एकदाच बाबुराव ला लॅमिनेशन करून घे….\nJoke 3 – माझ्या एका मित्राचं लग्न झालं, बायको तशी गावाकडची.\nमित्राच्या तोंडात “झा ट भर ‘ हा शब्द तिने बरेचदा ऐकला. मग कुतुहलाने तिने विचारलं, “झा ट भ र म्हणजे काय हो” \nत्याने सांगितलं “झा ट भ र म्हणजे अगदी किंचित, कमी प्रमाणात वगैरे वगैरे.\nरात्री सासर्यांना जेवतांना तिने विचारले, बाबा, थोडा भात घेता सासरे : नको, पोट भरलं आता….\nसुनबाई : घेऊना टाका ना, झा ट भ र च उरलाय . . . .\nसुनेची भाषा ऐकून सासरे कोमात गेले.😜😜😆😆😜😜😆😆\nJoke 4 – शाळेच्या फळ्यावर एक सुविचार लिहीला होता\n“झाडावर गलॆफ्रेंडचे नाव लिहीण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा.”\nमग बंडूने आत्तापर्यतच्या मैत्रिणींची यादी बनविली.\nशेवटी भात पेरला 😜😂😂😂😂😂\nJoke 5 – गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का\nमन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..\nगण्या : हो का. मग काय म्हणाल्या रे वहिणी…\nमन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर….मा र णा र नाही मी\nJoke 6 – एका बाई ने येणाऱ्या बसला थांबवले …\nDriver : कुठे जाणार ..\nबाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय\nजरा पोमपोम वाजवून दाखवा की …..\nJoke 7 – गब्बर :- मी आज बसंती ला आंघोळ करतांना बघि��लं.\nविरू :- कु त्ते, क मी ने मै तेरा खू न पी जाऊंगा.\nगब्बर :- अबे पागल्या, मी आंघोळ करत होतो आणि ती रस्त्यावरून जात होती 😛\nJoke 8 – मक्या चा मुलगा : बाबा , माना सांगा तुम्ही जास्त हुशार की मी \n कारण मी तुन्झा बाबा आहे .\nमुलगा : व्हाय काय बाबा , मग माना सांगा अमेरिकेचा शोध कुणी लावला मक्या : कोलंबस .\nमुलगा : मंग , त्याच्या बाबांनी का नाही लावला \nमक्या : र बाला पण त्या कोलंबसचा शोध त्याच्या बापानच लावला ना..मंग आता सांग कोण हुशार…..;)\nJoke 9 – सरदार पो लि स स्टेशन मध्ये :\nसरदार : हे फोटोज कुणाचे आहेत \nपो लि स ऑफिसर : हे आ तं क वा दी आहेत त्यांना अ ट क करायची आहे.\nसरदार : आओ साहेब फोटो काढतानाच पकडायचे नाही का त्यांना \nविनोद १०- चा वट पिंकी रात्री नवऱ्याला येऊन सांगते…\nपिंकी- अहो आज मी अं’डरपँ’ट काढत होती ना…\nतेव्हा समोरचा पप्पू मला बघत होता… नवरा- मग तू काय केले\nपिंकी- अहो मी लगेच लाजून त्याच काढलेल्या अं’डर पॅं’ट ने लाजून माझं तोंड लपवून घेतले…\nनवरा जागेवर बे शुद्ध 😂😂😂😂\nविनोद 11- एकदा रात्री चावट बंड्या रस्त्याने जात असतो…अचानक बंड्याला कॉ ल गर्ल भेटते…\nकॉ ल गर्ल- ये जानू… चल करतो का\nबंड्या पक्का चा वट असतो…बंड्या- पण मला बायको सारखं करू देशील का\nकॉ ल गर्ल- हो कस करतो तू बायको सोबत… बंड्या- अगं फ्री मध्ये….\nकॉ ल गर्ल- – सा ल्या पळ इथून….\nमराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात…..चौकात त्यांना पो लीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण पुरुष सांगतो: हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे…..तर या दोघांत नातं काय\nस’रदारजी घाबरत पो’लिस स्टेशनला गेला…\nडोक्यावर ग्लास, कळशी घेऊन वहिनी ताईचा सुंदर डान्स…\nनवरा ऑफिस वरून थकून घरी येतो…\nसासरी जातांना नवरी खूप तुफान रडली….\nसुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली…\nलग्नात वहिनी ने केला सुंदर डान्स…\nबंड्या शेजारच्या काकूला घरी सोडायला गेला…\nहॉस्टेलमध्ये मुलींनी केला भन्नाट डान्स…\nबंड्या थकून ऑफिस वरून घरी आला…\nलग्नात वहिनी ताईने केला सुंदर डान्स…\nबंड्या- वहिनी, माझं लग्न करून घ्या…\nभाभी ने केला घरात चा वट डान्स…\nरात्री बंड्या बायकोची कि’स घेत असतो…\nमुलीने केला सुंदर डान्स…\nदवाखान्यात बंड्या नर्सला लाडात बोलतो…\nघरात नवरा बायकोचा चा वट डान्स…\nगुरुजी फळ्यावर १२ केळ्यांचे चित्र काढता…\nहळदीत वहिनी केला एकदम फाडू डान्स…\nमुलगा रडत आईकडे आला…\nमुलींने रूम मध्ये केला गुपचूप चा वट डान्स…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/broken-hand-of-a-dalit-laborer-seeking-wages-in-madhya-pradesh-121112400040_1.html", "date_download": "2022-12-09T09:12:25Z", "digest": "sha1:ZQ22EUY24GUL7XPHNBZ3CUHD7OGHUIDO", "length": 20457, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मजुरी मागणाऱ्या दलित मजुराचा तोडला हात - Broken hand of a Dalit laborer seeking wages in Madhya Pradesh | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nएसटी कर्मचारी संप: अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा\nमोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत; जयंत पाटलांचा खोचक टोला\nमराठी साहित्य संमेलन वृत्त विशेष: संमेलनात अजूनही वादाचे सत्र सुरूच\n९४ व्या साहित्य संमेलनात आनंद यात्रा कार्यक्रमाचे आयोजन\nसासरा चारित्र्यावर संशय घ्यायचा सासर्याचा सूनेनेच खून केल्याची धक्कादायक घटना\nत्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी हात पुन्हा जोडला आहे. आता या मजुराच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.\nरेवा जिल्ह्यातील सिरमौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलगाव इथल्या अशोक साकेत यांचा हात तोडण्याची ही घटना आहे. 20 नोव्हेंबर रोजी 5000 रुपयांची मजुरी मागण्यातून झालेल्या वादात अशोक यांचा हात तोडला होता.\nअशोक साकेत यांच्यावर रेवाच्या संजय गांधी रुग्णालयात 5 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. 8 डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार केले,\nसंजय गांधी मेडिकल कॉलेजचे प्रवक्ता डॉ. यत्नेश त्रिपाठी म्हणाले, ज्यावेळेस या व्यक्तीला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याचा हात तुटलेला होता. त्याच्यावर उपचार करणं अत्यंत आव्हानात्मक होतं.\nते म्हणाले, \"अशा घटनेत शस्त्रक्रिया 6 तासांच्या आत झाली तर चांगलं असतं. मात्र इथं फार उशीर झाला होता. फार रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाला धक्का बसला होता.\"\nडॉक्टर म्हणाले, त्यांचं पहिलं लक्ष्य रुग्णाचा जीव वाचवणं हे होतं. त्यानंतर त्याची शस्त्रक्रिया करण्याचा कठीण निर्णय डॉक्टरांनी घेतला.\nडॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले, येत्या सात दिवसात तो हात पूर्णपणे काम करण्यास सिद्ध होईल अशी आम्हाला आशा आहे.\nडोलगाव इथं गणेश मिश्रा यांच्या घर बांधकामाचा हिशेब करण्यासाठी पडरी इथं राहाणारे अशोक साकेत व सतेंद्र साकेत गेले होते. या हिशेबाच्या चर्चेत अशोक आणि गणेश यांच्यात पाच हजारांवर��न भांडण झाले. हे भांडण इतकं विकोपास गेलं की गणेश यांनी अशोक यांच्यावर स्वतःच्या तलवारीने हल्ला केला त्यामुळे अशोक यांचा हातच तुटला.\nया घटनेनंतर सतेंद्र साकेत अशोक यांना घेन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी संजय गांधी रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांच्या एका चमूने तुटलेल्या हाताचा शोध घेतला आणि तो जोडता यावा यासाठी रुग्णालयात नेला.\nही तलवार गणेश मिश्राच्या घरी खाटेखाली ठेवण्यात आली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. वाद झाल्यावर गणेश मिश्राने तलवारीचा वार केला मात्र अशोक यांनी हाताने तो वार रोखण्याचा प्रयत्न केला, त्यातच ही घटना घडली. यात गणेश यांचे कानही तुटले तसेच खांद्याला गंभीर जखम झाली.\nपोलिसांच्या माहितीनुसार घटनेनंतर गणेश मिश्राने आपल्या मदतीसाठी स्वतःचा नातलग कृष्णकुमार मिश्राला बोलावले. पळून जाण्यासाठी त्याची मदत घेतली. तसेच एका भावाला पुरावे नष्ट करण्यास सांगितले.\nमात्र याच दरम्यान पोलीस सक्रीय झाले आणि त्यांनी आरोपी व त्याच्या साथीदारांना पकडले.\nरेवाचे पोलीस अधीक्षक नवनीत भसीन म्हणाले, \"माहिती मिळताच सर्व आरोपींना पकडण्यात आले.\"\nहात तोडल्यावर आरोपीने तो हात शेतामध्ये लपवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nरेवामधील सामाजिक कार्यकर्त्या शिवानंद द्विवेदी यांच्यामते मजुरी न देण्याच्या घटनेवरुन हात कापण्यासारखी ही रेवामधली पहिलीच घटना आहे.\nअर्थात मध्यप्रदेशात अशाप्रकारच्या घटना सापूर्वी घडलेल्या आहेत. गेल्यावर्षी गुणा जिल्ह्यात पाच हजार रुपये फेडू न शकणाऱ्या मजुराला कथितरित्या जाळले होते.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n5 वर्षीय मुलीवर बलात्कार\nरायगडच्या तळोजा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तळोजा पोलीस हद्दीत येणाऱ्या एका इमारतीत अवघ्या पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी 19 वर्षीय एसी मेकॅनिक असून, त्याचे नाव अख्तर हुसेन असे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.\nश्रद्धाच्या वडिलांची पत्रकार परिषद\nदिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा खून प्रकरणात श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, वसई पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. मुंबईत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, दिल्ली पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.\nराज्यपालांविरोधातील संपाला व्यापारी महासंघाचा पाठिंबा\nछत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवप्रेमी संघटनांनी 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची हाक दिली आहे. यामध्ये मुस्लीम, शीख आणि दलित संघटनांनीही सहभागी होण्याचं ठरवलं आहे. या बंदला पुणे व्यापारी महासंघही पाठिंबा देणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.\nठाकरे कुटुंबीयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची चौकशी सुरू - राज्य सरकार\nमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे यांनी याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयाके केलीय. या याचिकेवरची सुनावणी गुरुवारी (8 डिसेंबर) पार पडली. सदर याचिकेची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/maha-survey-recruitment/", "date_download": "2022-12-09T08:49:33Z", "digest": "sha1:BZT6LASKVB3477I4PKDXWHA7H5BHMST7", "length": 12839, "nlines": 213, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Maha Survey Recruitment 2017 Apply Online For 2200 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ December 8, 2022 ] नगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. Government Jobs\n[ December 8, 2022 ] कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. Mumbai Vharti\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शह�� समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२. December 8, 2022\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२. December 8, 2022\nकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई भरती २०२२. December 8, 2022\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित मध्ये नवीन 922 जागांसाठी भरती जाहीर २०२२ : ONGC Non Executive Result\nकेन्द्रीय विद्यालय संगठन मध्ये नवीन 13404 जागांसाठी मेगा भरती जाहीर २०२२.\nत्वरित अर्ज करा: 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – SSC GD कॉन्स्टेबल 45284 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र शिक्षक मेगा भरती २०२२: Maharashtra Shikshak Bharti 2022 – १५ अकृषी विद्यापीठांमधील ६५९ शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यास मान्यता\nनगर परिषद नंदुरबार मध्ये “शहर समन्वयक” भरती २०२२.\nकर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर मध्ये “स्टेनो ग्रेड II” पदांचा भरती २०२२.\nझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे मध्ये आरेखक / अनुरेखक पद कंत्राटी पद्धतीने नियुक्ती २०२२.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nमहिला बाल विकास विभाग महाराष्ट्र मध्ये “लघुलेखक उच्चश्रेणी” पदांची भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mediawatch.info/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2022-12-09T09:36:48Z", "digest": "sha1:P7Q7FPU33FF4JYVKSIHP4AALVF4LPWGY", "length": 34001, "nlines": 132, "source_domain": "mediawatch.info", "title": "दार्जिलिंग :द टेस्ट ऑफ टी - Media Watch", "raw_content": "\nHome Uncategorized दार्जिलिंग :द टेस्ट ऑफ टी\nदार्जिलिंग :द टेस्ट ऑफ टी\nतीनेक वर्षांपूर्वी भूतानला गेलो होतो. त्यावेळी आमच्या टूर पॅकेजमध्ये मी दार्जिलिंगचा समावेश केला होता. दार्जिलिंगला जायचे खूप दिवसांपासून मनात होते मग संधी मिळताच ती साधली. पुणे ते दिल्ली व पुढे दिल्ली ते बागडोगरा विमानप्रवास करून बागडोगरामधून आमच्या टूर ऑपरेटरने अरेंज केलेल्या टॅक्सीने दार्जिलिंगला गेलो. दार्जिलिंगला जवळचा एअरपोर्ट बागडोगरा आहे तर जवळचे रेल्वे स्टेशन जलपैगुडी आहे.\nशिवालीक पर्वतरांगांमध्ये वसलेले दार्जिलिंग म्हणजेच तिबेटी भाषेत दोर्जे लिंग (शिवाचे स्थान) होय. ब्रिटिशांनी 19 व्या शतकाच्या सुरुवातीला दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित केले. इंग्रज अधिकारी उन्हाळ्यात सुट्टी घालवण्यासाठी या ठिकाणी येत असत . ब्रिटिशांनी 1835 नंतर रस्ते विकसित करून हे शहर मुख्य प्रवाहाला जोडले .\nजेव्हा आम्ही दार्जिलिंग(हिमालयाच्या ) च्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा दुपारचे 4 वाजले होते तरी तिन्हीसांज झाल्यासारखे वातावरण झाले होते. आपल्या पूर्वेकडे हा भाग असल्याने तेथे अंधार लवकर पडतो.आमची गाडी जेव्हा घाट चढू लागली तेंव्हा वळणदार घाटामध्ये प्रत्येक वळणावर काळजाचा ठोका चुकत होता. एकीकडे तळही न दिसणाऱ्या दऱ्या तर दुसरीकडे शिखर न दिसणारे पर्वत हिमालयीन प्रवासाची चुणूक दाखवत होते. घाटातील रस्ता खूपच अरुंद असल्याने जणूकाही वाहनचालकाची परीक्षा चालली आहे असे वाटत होते. वाटेत जरा रुंद जागा असली की तिथे घरे दिसायची. दरीच्या बाजूला असणारी ही घरे मनात धडकी भरवत होती. या घराचा मागचा दरवाजा बहुतेक दरीतच उघडत असावा. जवळपास प्रत्येक घरात बाहेरील एका छोट्या रूममध्ये चहा, कोल्ड्रिंक्स, मोमोजचे स्टॉल लावलेले दिसत होते. आम्हीही एके ठिकाणी चहाचा स्वाद घेतला. तेथेच आम्हाला मातृसत्ताक जीवनपद्धतीची ओळख झाली व पुढील सर्व प्रवासात ती आणखी गडद होत गेली. आम्ही जेथे चहा घेतला ते नेपाळी जोडपे होते. काम मिळवण्यासाठी ते भारतात आले व येथेच स्थायिक झाले होते. अशी बरीच नेपाळी माणसे पुढेही भेटली. चहाच्या निमित्ताने गाडी बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर हिमालयीन थंडगार वाऱ्याने आमचे स्वागत केले. अजून तर थोडाच घाट चढला होता व बराच चढायचा बाकी होता. गूढरम्य घाटातून शांतपणे आमचा प��रवास सुरू होता. वाटेत गाव (दहा ते बारा घरांचा समूह ) लागले की तेवढेच बरे वाटायचे.\nघाट चढून वर दार्जिलिंगमध्ये पोहचायला संध्याकाळचे सात वाजले. शहरात बऱ्यापैकी सामसूम दिसत होती. चढ-उताराच्या अरुंद रस्त्यावरून आमची टॅक्सी जात होती. एके ठिकाणी गाडी थांबवून ड्रायव्हरने जेवण करून या… मी येथेच थांबतो असे सांगून आम्हाला उतरवले. जवळच बाजारपेठ असल्याने लोकांची लगबग दिसत होती, त्यामुळे जरा हायसे वाटले. येथे सर्रासपणे जेवणात बीफ, पोर्क खाल्ले जाते असे ऐकून असल्याने शाकाहारी हॉटेल शोधून तेथे शिरलो. हॉटेलमध्ये फारशी गर्दी नसूनही जेवण मिळण्यास बराच वेळ लागत होता. आमच्या आजूबाजूला बसलेली मंडळी उठून जात होती पण तिकडे कोणाचे लक्ष नव्हते. मला याचे आश्चर्य वाटले, पण नंतर चौकशीअंती कळले की त्या भागातील ते एकमेव शाकाहारी हॉटेल होते. आम्ही जेवून गाडीकडे निघालो असता वाटेत उबदार कपड्यांची बाजारपेठ लागली.आपल्याकडे मे मधील उन्हाळा सुरू असल्याने आम्ही स्वेटर वगैरे काही बरोबर घेतले नव्हते. तेथे मात्र डिसेंबर महिन्यातील थंडीपेक्षाही जास्त वाटावी इतकी थंडी वाजत होती. त्यामुळे स्वेटर घेणे गरजेचे झाले होते. किफायतशीर किमतीत मिळालेल्या स्वेटर्सचा आनंद घेत गाडीजवळ पोहोचलो.\nआम्हाला जेवण करून यायला जवळपास दोन तास लागले होते परंतु ड्रायव्हर मात्र न कंटाळता आमची वाट पहात असलेला दिसला. त्याने आमच्या जेवणाची व खरेदीची विचारपूस केली व गाडी हॉटेलच्या दिशेने न्यायला सुरुवात केली. आता मात्र सगळे रस्ते ओस पडले होते. तुरळक वाहतूक तेवढी दिसत होती. तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला. हिमालयातील लहरी हवामानाचा अनुभव जो की ऐकून होतो तो यायला सुरुवात झाली. थंडी, वारा, पाऊस सगळ्याचा एकदमच मारा सुरू झाला होता. गाडीत हीटर असल्याने हा मारा सुसह्य होता पण हॉटेल जवळ उतरताना मात्र आमची चांगलीच तारांबळ उडाली. थोडफार भिजतच रूम गाठली. रूममध्ये जातोय तोपर्यंत लाइट गेले. जनरेटर, इन्व्हर्टरचीही सोय उपलब्ध नव्हती फक्त मेणबत्तीचा सहारा होता. कपडे भिजल्याने हाडे गोठतील इतकी थंडी वाजत होती. बोलण्यासाठी तोंड उघडले की प्रथम दात वाजायचे व मग आवाज फुटायचा. आता ते आठवून हसू येते. पण त्यावेळी मात्र आमची भयंकर परिस्थिती झाली होती.\nसकाळी लवकर बाहेर पडायचे होते. त्यामुळे सहालाच उठलो तर बाहेर चांगलेच फटफटीत उजाडले होते. पाऊसही थांबला होता. दार्जिलिंग मधील काही मोजकी पर्यटनस्थळे पाहण्याचा आमचा प्रोग्रॅम होता. पटकन नाश्ता करून बाहेर पडलो तर पुन्हा हवामान बदलले व पावसाची भुरभुर सुरू झाली. आमचे हिरमुसले चेहरे पाहून ड्रायव्हर म्हणाला पाऊस थांबेल काळजी करू नका. प्रथम आम्ही जपानी पीस पॅगोडा पहायला गेलो. जगात शांती रहावी यासाठी हा स्तूप फुजी गुरूने उभारला आहे. भारतात असणाऱ्या सहा शांती स्तुपांपैकी हा एक आहे. तेथे जाईपर्यंत पाऊस थांबला. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे मुळातच हिरवा असलेला तेथील निसर्ग आणखीनच हिरवा दिसत होता. त्या हिरव्या पार्श्वभूमीवर पांढराशुभ्र पॅगोडा उठून दिसत होता. या ठिकाणी सुंदर बगीचा असून थोडे वर चढून गेल्यावर एक चौथरा आहे. तेथून पूर्ण दार्जिलिंग नजरेच्या टप्प्यात येते. निसर्गाच्या कुशीत वसलेले दार्जिलिंग येथून पहाणे म्हणजे एक पर्वणीच वाटली. येथून हिमालयीन पर्वतरांगेतील कांचनगंगा शिखराचे दर्शन घडते. इतर पर्यटकांप्रमाणेच आम्हीही हे शिखर पाहण्यास उत्सुक होतो. परंतु धुक्याचा दाट पडदा असल्याने आम्हा सर्वांची निराशा झाली होती. मात्र थोड्या प्रतीक्षेनंतर एकदाचे धुकं हटले व सूर्याच्या सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेलं कांचनगंगा शिखर दृष्टीस पडले. काही क्षणांचे हे दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारे ठरले. शिखरावर पडलेले , चमचमणारे बर्फ सोनेरी मुकुटाप्रमाणे दिसत होते. काही क्षण हे शिखर चमकून लगेचच धुक्यात गायब व्हायचे. हा लपंडाव पहायलाही मजा येत होती. या परिसरात कमालीची शांतता व स्वच्छता होती. तेथील एका कट्ट्यावर थोडावेळ बसून मनःशांतीची अनुभूती घेत ताजेतवाने झालो. तेथून आम्ही जैविक उद्यान पहायला निघालो. त्या उद्यानाजवळ पोहोचलो आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. छत्र्या घेऊन गाडीबाहेर आलो. परंतु छत्र्यांना न जुमानणाऱ्या पावसात भिजण्यापेक्षा गेटजवळील एका शेडमध्ये थांबणे आम्ही पसंत केले. खूप वेळ झाला तरी पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना. शेवटी छत्र्या उघडून थोडेफार भिजत उद्यानात फिरायचे ठरवले.\nचाळीस एकर क्षेत्रावर ही बोटॅनिकल गार्डन विस्तारलेली आहे. ऑर्किडसाठी प्रसिद्ध असलेल्या या गार्डन मध्ये 50 प्रकारचे ऑर्किडस पाहायला मिळतात. विविध प्राणी देखील येथे आहेत. सैबेरिअन वाघ व लाल पांडा हे य���थील मुख्य आकर्षण आहे. त्या ठिकाणी प्राण्यांच्या पिंजऱ्याची रचना अशा प्रकारे केली आहे की त्या प्राण्यांना हा पिंजरा म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवासच वाटावा व ते मोकळेपणाने तेथे रहावेत. इतर प्राण्यांबरोबर सैबेरिअन पांढरा वाघ सहजपणे दिसला. पांडा मात्र झाडाच्या ढोलीत जाऊन बसला होता तो काही बाहेर यायचे नावच घेईना. नावाला छत्री डोक्यावर होती पण पावसाने आम्हाला चांगलेच भिजवले होते, तरीही आम्ही व आमच्यासारखीच काही पर्यटक मंडळी त्याची वाट पहात त्याच्या निवासासमोर उभे होतो. बऱ्याच वेळाने तो त्याच्या ढोलीबाहेर आला आणि मुखदर्शन देऊन पुन्हा गायब झाला. काही सेकंदाच्या या त्याच्या दर्शनावरच समाधान मानून आम्ही त्या गार्डन बाहेर पडलो. बाहेर आलो तर गाडी दिसेना , ड्रायव्हर ला फोन केला तर तो खाली पार्किंग मध्ये थांबला होता व तेथपर्यंत आम्हाला चालत जायचे होते. पाऊस तर थांबायचे नाव घेत नव्हता. आम्ही सगळे भिजल्याने चांगलेच गारठलो होतो. त्यामुळे चहा प्यायच्या इराद्याने तेथीलच एका छोट्या ठेल्याकडे गेलो. तर तेथे गरमागरम वाफाळलेले मोमोज दिसले. तिकडे गेल्यावर मोमोजचा स्वाद नक्की घ्या असे बऱ्याच जणांनी सांगितले होते. त्यावेळी ही डिश आमच्या साताऱ्यासारख्या छोट्या शहरात तशी दुर्मिळच होती. तिबेट तसेच नेपाळ मधील हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ नाश्ता किंवा जेवणातही खाल्ला जातो. पाऊस व थंड हवा आशा वेळी मिळालेले गरमागरम मोमोज अन त्यासोबत चा आल्याचा चहा यामुळे आमची थंडी कुठल्याकुठे पळाली. हा ठेला चालवणारे जोडपेही नेपाळीच होते.\nआता पाऊस थोडा कमी झाला होता. आम्ही दार्जिलिंगचे सुप्रसिद्ध चहाचे मळे पहायला निघालो. आंतरराष्ट्रीय स्तरावर दार्जिलिंगचा चहा दर्जेदार मानला जातो. 1856 मध्ये येथे चहा उत्पादनाला सुरुवात झाली. येथील चहा उत्पादकांनी ब्लॅक टी व चहा पत्तीवर जी किनवन fermentation प्रक्रिया करतात त्याची जी पध्दत शोधली आहे ती जगभरात उत्कृष्ट मानली जाते. यापूर्वी मी भारतामधील (मुन्नार, उटी आणि द. भारताच्या इतर भागातील ) तसेच श्रीलंका, व्हिएतनाम या देशातील मळे पाहिले होते पण तरीही या भागातील चहाचे मळे पाहण्याची उत्सुकता मला लागली होती. पावसाच्या भुरभुरीतच एके ठिकाणी रस्त्यावर आम्हाला उतरवले. तेथे एका बाजूला डोंगरकडा तर दुसऱ्या बाजूला छोटी छोटी हॉटेल्स हो��ी. आता येथे कुठे मळा असेल असा प्रश्न मला पडला तोच आमच्या वाटाड्याने एका छोट्या रस्त्याने त्या हॉटेल्सच्या मागे नेले. पाऊस व धुकं यामुळे पुढचे दृश्य अस्पष्ट होते. जेंव्हा धुके हटले तेंव्हा समोर पसरलेल्या विस्तीर्ण मळ्याचे दर्शन झाले. खाली डोंगर उतारावर खूप लांबपर्यंत हिरवेगार चहाचे मळे पसरले होते. धुक्याची चादर पांघरलेले मळे आमच्यासारखेच गारठलेले वाटले. तेथे थोडा वेळ थांबून फोटोग्राफी करून व दार्जिलिंगच्या ब्लॅक टी ची चव घेऊन टॉय ट्रेन पहाण्यासाठी निघालो.\nवर्ल्ड हेरिटेज असणारी ही ट्रेन पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे. यामधून प्रवास करण्याची खूप इच्छा होती परंतु वेळेअभावी ती अपूर्ण राहिली. दार्जिलिंग पासून 5 किमी अंतरावर बटासिया लूप (Batasia loop ) हे ठिकाण आहे. जेथे ही ट्रेन एका टेकडीभोवती इंग्रजी आठ च्या आकारात फिरते. तेथे ही ट्रेन आम्ही जवळून पाहिली. या ठिकाणी भारतीय सेनेतील गोरखा जवानांचे वीर स्मारक आहे. सुंदर फुलझाडे असणारी येथील बाग , दूरवर दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे या पार्श्वभूमीवर टॉय ट्रेन पहाणे हा सुद्धा एक सोहळाच वाटला. येथूनही आपल्याला कांचनगंगा शिखर दिसते. जेंव्हा ही ट्रेन या ठिकाणी आली तेव्हा तेथे एकदम आंनदी व उत्साही वातावरण निर्माण झाले. ट्रेन मधील व ट्रेनच्या बाहेरील सगळेच आनंदाने एकमेकांना हात हलवून अभिवादन करत होते. ट्रेन चा आकार, वाफेवर चालणारे त्याचे इंजिन व हॉर्न चा आवाज हे सगळेच गाण्यातील आगीनगाडीची आठवण करून देत होते. पुढच्या दार्जिलिंग भेटीत या ट्रेन मधून प्रवास करायचाच हे त्याक्षणी मनात मी पक्के केले.\nदुपारचे तीन वाजत आल्याने पोट भुकेची जाणीव करून देत होते. मग आम्ही पुन्हा एकदा एका नेपाळी रेस्तराँमध्ये गेलो व फ्राईड राईस, नूडल्स वर हात साफ केला. येथे शाकाहारी जेवणात भात, नूडल्स, बटाटे यांचा वापर जास्त करतात. पदार्थांची चव थोडी वेगळी वाटली. मसालेदार व तिखट खाणाऱ्यांसाठी हे जेवण फारच मिळमिळीत ठरेल असे वाटले. जेवण करून पुढे भूतानला पोहचायचे असल्याने दार्जिलिंग दौरा आटोपता घेतला. आता आमची गाडी सिलिगुडीच्या दिशेने धावू लागली. घाट उतरून जेव्हा आम्ही खाली सपाटीला लागलो, तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा मैलोनमैल पसरलेले चहाचे मळे पाहून आश्चर्य युक्त आनंद झाला. आतापर्यंत मी पाहिलेले मळे हे फक्त डो���गरउतारावर होते. सपाटीवरचे मळे प्रथमच पहात होतो. पुढे लांबचा पल्ला गाठायचा असल्याने या मळ्यांमध्ये उतरण्याचा मोह मात्र टाळला. दार्जिलिंग ला खूप काही पहाण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. या भेटीत राहून गेलेलं पुढच्या भेटीत नक्की पूर्ण करायचे असे मी तेंव्हाच ठरवून टाकले आहे.\n(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)\nPrevious articleकेवळ प्रेम पुरेसं आहे…\nNext articleफिशिंग (phishing) आणि भावनांचा बाजार\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nमीडिया वॉच-दिवाळी अंक २०२२\nअंकासाठी संपर्क – मॅजेस्टिक बुक हाऊस , विलेपार्ले , मुंबई – फोन नंबर -९९२०१४३६५०\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nअफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर\nलेखक – विजय नागास्वामी\nअनुवाद – डॉ. मोहना कुलकर्णी\nकिंमत -250 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nपुरुष : मला समजलेला\nपुरुष : मला समजलेला (संपादन -अविनाश दुधे)\nकिंमत – 200 रुपये (कुरियर /रजिस्टर पोस्ट चार्जेससह)\nसंघाचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होईल \nकिंमत २०० रुपये (रजिस्टर [पोस्ट / कुरिअर खर्चासह )\nशब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …\nकदम कदम बढाये जा…\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E2%80%93%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2022-12-09T09:00:32Z", "digest": "sha1:PDIKRRX76R5N7NRVBG6GW7UFHHJYFUVV", "length": 3706, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सीवूड्स–दारावे रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसीवूड्स–दारावे हे नवी मुंबई शहराच्या ने���ूळ नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. हे स्थानक नेरूळच्या सीवूड्स ह्या उच्चभ्रू भागामधील रहिवाशांच्या सोयीसाठी बांधले आहे.\nमुंबई उपनगरी रेल्वे स्थानक\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nनेरूळ मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक: १० ठाणेपासूनचे अंतर: ३२ कि.मी.\nनेरूळ मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक: २० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४२ कि.मी.\nशेवटचा बदल १७ जुलै २०२२ तारखेला १७:३० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२२ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi-suvichar.com/tag/suvichar-in-marathi/", "date_download": "2022-12-09T10:30:44Z", "digest": "sha1:IKGKWYRWIOMOFQVNXNFEL7F3OB3HACGI", "length": 5539, "nlines": 119, "source_domain": "www.marathi-suvichar.com", "title": "suvichar in marathi – मराठी सुविचार", "raw_content": "\nMarathi Quotes Marathi Shayari Marathi Status Whatsapp status आयुष्य नवीन सुविचार प्रेम प्रेरणादायी वेळ शुभ रात्री शुभ सकाळ सुंदर सुविचार\nअश्रु” सांगून जाते मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah\nअश्रु सांगून जाते मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…\nआई म्हणजे देव पृथ्वीवरचा – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar\nआई म्हणजे देव पृथ्वीवरचा – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार\nकाही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार\nकाही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार आयुष्य मराठी सुविचार (1) 🌹🌺🌹 ✍ अप्रतिम वाक्य काही व्यक्तींचे आयुष्यातील\nLife quotes in Marathi Status – जीवनात कोणतीही गोष्ट… आयुष्य मराठी सुविचार\nLife quotes in Marathi Status – जीवनात कोणतीही गोष्ट… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात\nMotivational Status आत्मविश्वास यश विश्वास\nTrust status in marathi – फांदीवर बसलेल्या पाखराला… आत्मविश्वास मराठी सुविचार\nTrust status in marathi – फांदीवर बसलेल्या पाखराला… आत्मविश्वास मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Trust Quote च्या शोधात असाल,\nगौतम बुद्ध चांगले विचार\nधीरूभाई अंबानी मराठी सुविचार\nस्वामी विवेकानंद मराठी सुविचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00823.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mavalmitra.com/2022/09/09/18471/", "date_download": "2022-12-09T09:40:10Z", "digest": "sha1:YV6C6OVSVQJF5JKLLVKQ6E42NOH2BCMI", "length": 13553, "nlines": 145, "source_domain": "mavalmitra.com", "title": "साते च्या सरपंचपदी आरती आगळमे - MavalMitra News", "raw_content": "\nसाते च्या सरपंचपदी आरती आगळमे\nसाते च्या सरपंचपदी आरती आगळमे\nसाते ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आरती सागर आगळमे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.\nग्रामपंचायतचे मावळते सरपंच संतोष शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंडल अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली, सहाय्यक म्हणून ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी काम पाहिले.\nयावेळी सरपंच पदासाठी आगळमे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी जाहीर केले. याप्रसंगी उपसरपंच आम्रपाली मोरे, सखाराम काळोखे, गणेश बोऱ्हाडे, ऋषिनाथ आगळमे, संदीप शिंदे, उपसरपंच आम्रपाली मोरे, वर्षा नवघणे मीनाक्षी आगळमे ज्योती आगळमे, श्रुती मोहिते उपस्थित होते.\nआगामी कार्यकाळात सरपंच म्हणून ग्रामपंचायत हद्दीतील साते, मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडी या सर्व गावांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच आरती आगळमे यांनी सांगितले.\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nटाकवे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम साबळे यांचा दणदणीत विजय\nमावळचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांची उच्चस्तरीय चौकशी करावी:अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकणार भाजपाचा इशारा\n साडे तीन फुट लांबीचा दोडका\nहरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत महागावात फळबाग व्यवस्थापन कौशल्य प्रशिक्षण\nमावळात भात लावणीच्या कामाला वेग\nखोबरे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे\nप्रोत्साहान मदत शेतकरी सभासदांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी: शेतक-यांचे शासनाला साकड\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वे���ा हवा लगेज डबा\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न\nकान्हेतील सल्लूच्या अभिष्टचिंतनाला बैलगाडा शौकिनांची हजेरी\nपोल्ट्री फाॅर्मचा कर माफ करण्याची मागणी\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nउठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा ‘\nखरमारेवाडीत गुरु पूजन सोहळा उत्साहात संपन्न\nवराळेतील हैप्पी सिटी सोसायटीत नवरात्रोत्सव उत्साहात\nमावळची मुक्ताई’ जयश्रीताई येवले\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nभामा आसखेड धरणग्रस्तांनी घेतली शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची भेट\nआंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी वैभव पिंगळे\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nबनावट देशी दारू निर्मिती कारखाना व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव दाभाडे विभागाची कामगिरी\nकोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद\nटाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास\nकान्हे फाट्यावर एटीएम मशीन लुटले\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\nराज्यात जमावबंदी आदेश लागू\n‘मिशन कवच कुंडल’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा कोरोनाचे लसीकरण करून घेण्याचे केले आवाहन\nनवलाखउंब्रेत शासन आपल्या दारी\nतळेगावात शुक्रवारी महालसीकरण मोहीम, १९ केंद्रांवर १० हजार डोस उपलब्ध: आमदार सुनिल शेळके\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nराज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे\nदिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार\nए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेल��� हवा लगेज डबा\nमामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा\nशेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे\nअमोघ वक्तृत्वाचा कर्तबगार शिक्षक नेता….खांडभोर गुरुजी\nस्त्री पुरूष समानतेचा धागा घरोघरी अतूट बंधनाने गुंफला जातोय: मणिषा यादव\nशिंदे घाटेवाडीतील मुक्ताई कृषी पर्यटन केंद्र\nनिगडेतील समूह शेती पाणी पुरवठा योजना वरदान:माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/14424/", "date_download": "2022-12-09T08:36:15Z", "digest": "sha1:6KXVRQVISFNBHSEA4D4PZI4YQVM4Q42B", "length": 8509, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "वाढीव बिलांप्रकरणी ११ सप्टेंबरला सुनावणी; महावितरणला उत्तर द्यावं लागणार | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra वाढीव बिलांप्रकरणी ११ सप्टेंबरला सुनावणी; महावितरणला उत्तर द्यावं लागणार\nवाढीव बिलांप्रकरणी ११ सप्टेंबरला सुनावणी; महावितरणला उत्तर द्यावं लागणार\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nलॉकडाउन जाहीर झाल्यानंतर ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या वाढीव वीजबिलप्रकरणी ११ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये व ऊर्जा विभागाला उत्तर द्यावे लागणार आहे. देयक वसुली थांबविण्याचे महावितरणला अंतरिम आदेश देण्याची मागणीही याचिकादारांनी केली आहे.\nलॉकडाउन काळात महावितरणसह सर्वच वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकांना सरासरी देयके पाठवली होती. त्यामध्ये महावितरण वगळता अन्य वीज वितरण कंपन्यांनी लॉकडाउन काळात सरासरी भरणा केलेल्या युनिटची वजावट दिली. महावितरणने मात्र युनिटऐवजी भरणा केलेल्या रकमेची वजावट दिली आणि देयक मात्र मार्चमधील अखेरचे वाचन व जून महिन्यातील वाचन यानुसार दिले. यामुळे ग्राहकांना हजारो रुपयांची भरमसाठ बिले आली. युनिटची वजावट न दिल्याने ग्राहकांची देयके हजारो रुपये अधिक आली आहेत. याविरोधात माजी खासदार व आमदार निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगात याचिका दाखल केली होती. त्यावर आता सुनावणी होणार आहे.\nआयोगाने यासंबंधी ११ सप्टेंबरला ऑनलाइन सुनावणी बोलवली आहे. मागील सहा महिन्यांत सरासरी वीज वापर १०० युनिटहून कमी असलेल्या ग्राहकांना लॉकडाउनमधील वीज देयकांत १०० टक्के सवलत द्यावी, तर वीज वापर १०१ ते ३०० युनिट असलेल्या ग्राहकांना ५० टक्के सवलत दिली जावी. तसेच ल��कडाउनआधी ज्या ग्राहकांच्या वीज वापरात २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असेल, त्यांच्या देयकांची फेरतपासणी व्हावी, अशी मागणी मूळ याचिकेत करण्यात आली आहे. यामुळेच ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.\nPrevious articleचीनला समुद्रात टक्कर देण्याची तयारी, ६ पाणबुड्यांसाठी लागणार बोली\nNext articleजिओ, एअरटेल, वोडाफोनः १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील कॉलिंगचे प्लान, कोण बेस्ट\nleave encashment, नोकरदारांच्या कामाची बातमी वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता वर्षाला किती सुट्ट्या Encash करू शकता\nbhupesh baghel, नाद करायचा नाय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यापुढे मोदी-शहादेखील फेल; भाजपची पराभवाची मालिका – chhattisgarh bjp defeat in fifth by election in chhattisgarh congress\npaytm share buyback, Paytm Buyback: आधी गुंतवणूकदारांचे पैसे बुडवले आता कंपनी शेअर बायबॅकच्या विचारात; बातमीमुळे शेअर्समध्ये उसळी – paytm share price stocks climb the...\nराम मंदिराच्या भूमी पुजनानंतर गौतम गंभीरने दिला देशवासियांना खास संदेश\nधनंजय महाडिक: आधी विजयाच्या शिल्पकारांचे आभार, नंतरच जल्लोष महाडिकांनी घेतली भाजपच्या लढवय्या आमदारांची भेट –...\n55th foundation day of shiv sena शिवसेना वर्धापन दिन Live: आज उद्धव ठाकरे काय बोलणार\nपुण्यातील शिवसेना नेत्याचा वादग्रस्त मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल\n“एकालाही नाही सोडणार, फौजदारी दाखल करणार\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dailyabhiman.in/?m=20221117", "date_download": "2022-12-09T08:11:04Z", "digest": "sha1:XVCW62G2HBL26XFKY7Y4KT7SSHA33IV4", "length": 3549, "nlines": 70, "source_domain": "dailyabhiman.in", "title": "Day: November 17, 2022 - Dainik Abhiman Beed", "raw_content": "\nकोन म्हणतो बोकड दुध देत नाही इथला बोकड दुध देतो\nNov 17, 2022 दैनिक अभिमान\nबकरी दूध देते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण, बोकडही दूध देतात हे आपल्याला माहीत आहे का हे ऐकूण आपल्याला काहीसे विचित्र वाटले असेल. पण, हे खरे आहे. मध्य…\nअक्षर मानव राज्य एकांकीका विभागाला पहिल्यांदा मिळाला मराठवाड्याला बहुमान अंबाजोगाईच्या नाट्य क्षेत्रातील राजु वाघमारे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महानिर्वाण दिनी सामुहिक महावंदना व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\nअलखैर नागरी सहकारी पतसंस्था आता स्वतःच्या मालकीच्या इमारतीत अलखैरच्या नुतन इमारतीचा रविवारी उद्घाटन सोहळा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन\nDec 9, 2022 दैनिक अभिमान\n“शिक्षणाद्वारे व्यवस्थेत बदल घडवून शासनकर्ती जमात बना” हे संविधान निर्मात्याचे स्वप्न साकार करूयात – डॉ.राजेश इंगोले ‘एक वही, एक पेन अभियान’ राबवून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन\nDec 7, 2022 दैनिक अभिमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://indiadarpanlive.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-09T10:29:06Z", "digest": "sha1:TWYR2RB6B4UYUJ73GIXFJAXNPWDQCVMX", "length": 6694, "nlines": 78, "source_domain": "indiadarpanlive.com", "title": "कोरोनाच्या काळात अधिका-यांनी केलेले कार्य अभिनंदनीय - India Darpan Live", "raw_content": "\nकोरोनाच्या काळात अधिका-यांनी केलेले कार्य अभिनंदनीय\nउल्लेखनीय कामगीरी बजावणा-या अधिका-यांचा गोडसे यांच्या हस्ते सत्कार\nनाशिक ः कोरोना या महामारीमुळे अवघा देष मेटाकुटीला आलेला असून कोरोना हे देषासमोरील सर्वात मोठे संकट आहे. या संकट काळात जीवाची पर्वा न करता आपण जिल्हयातील सर्वसामान्यांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेत केलेली समाजसेवा अभिनंदनीय आणि अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. कोरोना काळात केलेल्या आमच्या कार्याची खासदारांनी दखल घेतल्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचा-यांच्या चेह-यावर यावेळी ओसंडून आनंद वाहत होता.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या जिल्हयातील अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर विनायक पांडे, महानगर प्रमुख सचिन मराठे, महेष बडवे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारमुर्तींमध्ये तहसिलदार अनिल दौंड, धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे, तलाठी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष निळकंठ उगले, बाबासाहेब खेडकर, रमेश उगले, पांडुरंग गोतिसे, अरूण पाटील, कविता गांगुर्डे, प्रिती अग्रवाल, पुनम लिलके, मनिशा पाटील, रंजना बाराते आदींचा सत्कार गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख नाना काळे, गोरख वाघ, दत्ता क���ठावदे, संजय चिंचोरे, तेजस गोयल, रोहित पारेख, दस्तगीर रंगरेज आदींनी परिश्रम घेतले.\nआत्मनिर्भर भारताचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा\nराज्यात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कटिबद्ध व्हा\nराज्यात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कटिबद्ध व्हा\nराष्ट्रीय महामार्ग ८ वरील चाँदसैली घाटातील वाहतूक ८ जानेवारीपर्यंत बंद\nसाडे सात लाख रूपये नाही दिले तर पतीस उचलून किडण्या विक्री करण्याची महिलेला धमकी\nभाभानगर भागात घरफोडी; जुन्या पैठणीसह संसारोपयोगी वस्तू चोरीला\nविवाह सोहळय़ासाठी आलेल्या महिलेची पर्स चोरीला; रोकडसह ४ लाख ५६ हजाराचा ऐवज केला लंपास\nरिक्षातून प्रवास करीत असतांना महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास\nरेल्वे तिकीटाचे पैसे रिफंड करण्याच्या बहाण्याने १ लाख ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/the-ncp-leader-lodged-a-complaint-against-kalyan-kale-with-the-ed-in-pandharpur-624608.html", "date_download": "2022-12-09T09:06:33Z", "digest": "sha1:6NUKXMLC7AG3EMFJUS3E7TDS7MOKIQGA", "length": 9140, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आपल्याच नेत्याविरोधात ईडीकडे केली तक्रार, पंढरपुरात खळबळ – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nराष्ट्रवादीच्या नेत्याने आपल्याच नेत्याविरोधात ईडीकडे केली तक्रार, पंढरपुरात खळबळ\nराष्ट्रवादीच्या नेत्याने आपल्याच नेत्याविरोधात ईडीकडे केली तक्रार, पंढरपुरात खळबळ\nपंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे.\nपंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे.\n'गॉडमदर'च्या मुलाचा 'पॉवर' गेम पवारांना पडला भारी; NCP ने तिकीट नाकारलं तरी...\n'हे बरोबर नाही' दादा भुसे आणि राष्ट्रवादी आमदारामध्ये जोरदार खडाजंगी\nतात्या मी वाट पाहतोय, अजित पवारांची मनसेच्या मोठ्या नेत्याला ऑफर\nजळगावच्या राजकारणात रंगला 'कबड्डी' सामना, महाजन-खडसेंमध्ये डाव-प्रतिडाव\nपंढरपूर, 29 ऑक्टोबर : एकीकडे ईडीच्या (ed) कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) मंत्री आणि आमदारांची पुरती डोकेदुखी वाढली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्यानेच आता आ���ल्या पक्षातील नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. पंढरपूरमधील (pandharpur) राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याण काळे (kalyan kale) यांनी विक्री केलेल्या सीताराम साखर कारखान्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ॲड. दीपक पवार (deepak pawar) यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्याण काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे.\nVIDEO - विमानात 'पायलट बाबू'चा बिहारी अंदाज; भोजपुरीत स्वागत करताच प्रवाशांनी...\n2010 ते 2015 या दरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून शेअर्स देतो म्हणून सुमारे 35 कोटी रुपये गोळा केले आहेत. हे पैसे घेतल्यानंतर अनेकांना पावत्याही दिल्या नाहीत, असा आरोप पवार यांनी केला आहे.\nवडिलांच्या मृतदेहासोबत मुलीचं हॉट Photo Shoot; सोशल मीडियावरही केले शेअर\nतालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून शेअर्सपोटी पैसे गोळा केले आहेत. परंतु, फक्त वाडीकुरोली, पिराचीकुरोली आणि धोंडेवाडी या तीन गावातील 4 हजार 952 शेतकऱ्यांची नावे शेअर्सच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. अन्य शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाचे काय त्यांची नावे का नाहीत त्यांची नावे का नाहीत यांनी भरलेली रक्कम कुठे गेली यांनी भरलेली रक्कम कुठे गेली याची चौकशी करण्याची मागणी ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे केली आहे. तसंच पोलिसांकडे तक्रार ही दाखल केली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/abhinandan-vartaman-did-not-shoot-down-our-f-16-plane-pakistan-claims-marathi-international-news-121112400043_1.html", "date_download": "2022-12-09T10:27:22Z", "digest": "sha1:OLG2R33FYNFWDMHVTSG6EG2ECZVSQJIT", "length": 31565, "nlines": 166, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अभिनंदन वर्तमान यांनी आमचं F 16 विमान पाडलंच नाही- पाकिस्तानचा दावा - Abhinandan Vartaman did not shoot down our F-16 plane - Pakistan claims Marathi International News | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nकाय सांगता, पतीला घटस्फोट देऊन महिलेने कुत्र्याशी बांधली लग्नगाठ\nबल्गेरियात भीषण अपघात, बसला आग लागून 46 जणांचा होरपळून मृत्यू\nअमेरिका: अटलांटा विमानतळावर चेंगराचेंगरी, बंदूकधारी हल्लेखोर प्रवाशी पळून गेला; तीन जखमी\nअचानक रस्त्यावर पैशांचा पाऊस सुरू झाला, लोक असे पैसे लुटत होते, पाहा व्हायरल व्हिडिओ\nकमला हॅरिस 85 मिनिटांसाठी अमेरिकेच्या 'राष्ट्राध्यक्ष' का झाल्या\nपाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षात शौर्य आणि धाडस दाखवल्याबद्दल भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्तमान यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 2019 मध्ये वीर चक्र देऊन सन्मानित केलं आहे.\nभारतात त्यांचं प्रचंड कौतुक केलं जात आहे, मात्र पाकिस्ताननं भारताच्या दाव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.\n14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 पेक्षा जास्त भारतीय जवान ठार झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं रात्रीच्या वेळी नियंत्रण रेषा ओलांडत बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवाही संघटनेच्या 'प्रशिक्षण शिबिरांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याचा दावा केला.\nदुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या हवाई दलाचं विमान भारतीय हद्दीत दाखल झालं आणि डॉगफाइटमध्ये भारतीय हवाई दलाचे तत्कालीन विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचं लढाऊ विमान क्रॅश झालं. त्यामुळं ते पाकिस्तानात पोहोचले होते. त्याठिकाणी पाकिस्ताननं त्यांना पकडलं होतं. पण दोन दिवसांनी 1 मार्च 2019 ला त्यांना सोडण्यात आलं आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं.\nविंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी त्यांच्या मिग-21 ने पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक एफ-16 विमान पाडल्याचा दावा, भारतानं केला आहे.\nयाच दाव्याबाबत पाकिस्ताननं पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्ताननं यापूर्वीही हे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे.\n\"एका भारतीय पायलटनं पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडल्याला भारताचा आधारहीन दावा पाकिस्तान फेटाळत आहे,\" असं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं म्हटलं आहे.\nपाकिस्तानची सर्व एफ-16 विमानं पाहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यादिवशी पाकिस्तानचं कोणतंही एफ-16 विमान पाडल�� नव्हतं, याला दुजोरा दिला आहे, असा दावाही पाकिस्ताननं केला आहे.\n\"भारताचा हा दावा खोटा असून. भारतीय नागरिकांना खूश करण्यासाठी आणि अपमान लपवण्यासाठी केलेला हा खोटा दावा आणि काल्पनिक कथांचा उत्तम नमुना आहे,\" असंही पाकिस्ताननं म्हटलं.\n\"शौर्याच्या 'काल्पनिक' घटनांसाठी अशाप्रकारे लष्करी गौरव करणं लष्कराच्या मूल्यांच्या आणि मापदंडांच्या विरोधी आहे. भारतानं हा गौरव करून स्वतःचीच खिल्ली उडवली आहे,\" असं पाकिस्ताननं म्हटलं आहे.\n\"भारताच्या शत्रूत्वाच्या चुकीच्या विचारानं प्रेरीत आक्रमक कारवाईनंतरही पायलट (अभिनंदन वर्तमान) यांना सोडणं हा शांतता राखण्याच्या पाकिस्तानच्या इच्छेचा पुरावा होता,\" असं या वक्तव्यात अभिनंदन यांच्या सुटकेबाबत पाकिस्ताननं म्हटलं.\n\"27 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानच्या हवाई दलानं भारताची दोन विमान पाडली होती. त्यात एक मिग-21 बायसन होतं. ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडण्यात आलं होतं. पायलटला पाकिस्तानच्या लष्करानं पकडलं होतं. त्यानंतर सौहार्दाच्या भावनेनं त्यांना सोडण्यात आलं होतं.\nपाकिस्तानच्या हवाई दलानं सुखोई 30 एमकेआय हे विमानही पाडलं होतं, ते भारताच्या हद्दीत कोसळलं होतं. त्याचदिवशी भारतानं त्याचंच एमआय17 हेलिकॉप्टर चुकून श्रीनगरजवळ पाडलं होतं. सुरुवातीला नकार दिल्यानंतर भारतानं ते मान्य केलं होतं,\" असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं.\nपाकिस्तानहून परतल्यानंतर अभिनंदन विमान उड्डाण करणार का याबाबत अनेक शंका होत्या. पण सहा महिन्यांनी त्यांनी पुन्हा उड्डाण घेतलं. याच महिन्यात (नोव्हेंबर 2021 मध्ये) त्यांना ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली आहे.\nभारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या पायलटला डॉगफाइट दरम्यान \"कर्तव्याची असाधारण भावना\" दर्शवण्यासाठी भारतातील तिसऱ्या सर्वात मोठ्या युद्धकालीन शौर्य पदकानं सन्मानित केलं जात आहे, असं वीर चक्रच्या प्रमाण पत्रावर लिहिण्यात आलं आहे.\n\"राष्ट्रपती कोविंद यांनी विंग कमांडर (आता ग्रुप कॅप्टन) अभिनंदन वर्तमान यांना वीर चक्र प्रदान केलं आहे. त्यांनी प्रचंड शौर्य आणि धाडस दाखवलं. स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता शत्रूसमोर शौर्य दाखवत कर्तव्याच्या भावनेचं प्रदर्शन केलं,\" असं राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं.\nकेंद्र सरकारनं 2019 मध्येच वर्तमान यांना वीर चक्र देण्याची घोषणा केली होती.\nअभिनंदन वर्तमान यांना वीर चक्रनं सन्मानित केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारत आणि पाकिस्तानचे यूझर्स त्यांच्या देशाच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत.\nपाकिस्तानमधील सोशल मीडिया यूझर्स या सन्मानामागचं सत्य आणि भारताच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर भारताचे समर्थक अभिनंदन यांच्या शौर्याचं कौतुक करत आहेत.\n\"अभिनंदन यांच्या मनात असा विचार असेल की, 'मला कुठे घेऊन जात आहात. मी काय केलं... भारताच्या राष्ट्रपती भवनात कॉमेडी चित्रपटाचं शूटिंग झालं,\" अशी पोस्ट पाकिस्तानचे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी केली.\n\"आज भारताच्या फायटर पायलटला पाकिस्तानचं एफ16 जेट पाडण्यासाठी शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पण प्रत्यक्षात ते विमान पाडलं नसल्याचा दावा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता,\" असं ट्वीट आशिया प्रोगामचे उपसंचालक मायकल कुगलमॅन यांनी केलं.\n\"औद्योगिक कारणांचा विचार करता अमेरिका कधी वेगळा दावा का करेल पण तुम्ही तर एक नव्हे दोन विमानं पाडली आणि दोन पायलटला अटक केली, असा दावा केला होता. पण नंतर तुम्हीच दव्यावरून पलटले,\" असं उत्तर एका भारतीय यूझरनं दिलं.\n\"राष्ट्रीय आपत्ती - स्वतःचंच विमान पाडून तुकडे केल्याबद्दल आणि युद्ध बंदी बनल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं,\" असं जर्मनीत पाकिस्तानचे राजदूत डॉ. मोहम्मद फैसल यांनी पोस्ट केलं.\n\"अभिनंदन यांना पुरस्कार मिळायलाच पाहिजे होता, पण एफ16 विमान पाडण्यासाठी नाही. कारण ते कधी घडलंच नाही. तर शत्रूच्या हवाई हद्दीत बिनधास्तपणे शिरण्यासाठी पुरस्कार द्यायला हवा. योग्य शत्रूचा कायम सन्मान करायला हवा,\" असं एका पाकिस्तानी यूझरनं लिहिलं.\n\"लष्करी पुरस्कारांबाबतची अडचण म्हणजे, ती विनाकारण, निरर्थकपणे दिली जातात. मला ग्वाटेमालामध्ये अमेरिकेनं दखल दिल्यानंतर दिलेल्या पुरस्कारांची आठवण येत आहे. त्यावेळी जेवढे सैनिक त्या कारवाईत सहभागी होते, त्यापेक्षा अधिक पुरस्कार प्रदान करण्यात आले होते,\" असं मत संरक्षण तज्ज्ञ आयेशा सिद्दीका यांनी मांडलं.\nएफ16 क्रॅश झालं होतं का\nएप्रिल 2019 मध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध 'फॉरेन पॉलिसी' नावाच्या एका मॅगझिनमध्ये एक लेख आला होता. त्यात \"अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानांची संख्या मोजली आहे. ती पूर्ण आहे,\" असं त्यात म्हटलं होतं.\nफॉरेन पॉलिसी मॅगझिननुसार एफ-16 लाइन ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण रेषेवर डॉग फाइटमध्ये सहभागी होतं, तसंच त्यातून एआयएम-20 मिसाइलही फायर करण्यात आलं. मात्र ते पाकिस्तान भागातून स्वसंरक्षणासाठी फायर केलं होतं, की भारतीय काश्मीरमध्ये घुसून फायर केलं, याबाबत निश्चित सांगितलं जाऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं होतं.\n\"नेहमी सत्याचाच विजय होतो आणि तेच सर्वोत्तम धोरण आहे. युद्धाचा उन्माद पसरवून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आणि पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमान पाडण्याचा डाव उलटला आहे. पाकिस्तानच्या ताफ्यातून एकही एफ-16 विमान बेपत्ता नसल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे,\" असं त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत ��ांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nराज्यपालांवर कारवाईसाठी उदयनराजे आग्रही,पंतप्रधान कार्यालयाला पाठवले पत्र\nशिवाजी महाराज देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे.राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात जनतेत असंतोष आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व खासदारांचं एकमत आहे.शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयात आज पत्र दिल्याची माहिती छत्रपती उदयनराजे यांनी दिली. आज ते नवी\nखासगी सावकाराकडून किडन्या विकून पैसे वसूल करण्याची धमकी देत एकाचे अपहरण\nनाशिक : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून त्याच्या किडन्या विक्री करण्याची धमकी देणार्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अश्विनी भूषण भावसार (वय 26, रा. काश्मिरा अपार्टमेंट, अभियंतानगर, कामटवाडे, नाशिक) यांचे पती सुभाष भावसार घरी असताना आरोपी वैभव माने व त्यांच्यासोबत असलेला एक इसम व महिला यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.\nनंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्या यांचा नमामि गोदा प्रोजेक्टमध्ये समावेश\nनाशिक :- निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेकडे नंदिनी नदीचा समावेश नमा��ि गोदा प्रकल्पात करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपूर्वी केली होती.\nश्रद्धा वालकरच्या वडिलांनी केला वसई पोलिसांवर “हा” गंभीर आरोप; श्रद्धाचे वडील म्हणाले…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. दरम्यान नुकतेच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मेघदूत या शासकिय निवासस्थानी ही भेट झाली असून भेटीच्या वेळी किरिट सोमय्या आणि श्रद्धाचे कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यात आजपासून “इतक्या” दिवसांसाठी जमावबंदी\nकोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. कोल्हापुरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या काळामध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/preperation-for-cet/follow-some-tips-to-prepare-for-ugc-net-exam-you-will-get-success-121030200046_1.html", "date_download": "2022-12-09T10:04:13Z", "digest": "sha1:GF2SCDXLXZEB52BHLOODLOMDDYX2ZRQK", "length": 17655, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "UGC NET परीक्षेच्या तयारीसाठी काही सूचनांचे अनुसरणं करा, यश मिळेल - Follow some tips to prepare for UGC NET exam, you will get success | Webdunia Marathi", "raw_content": "शुक्रवार, 9 डिसेंबर 2022\nबोर्डाच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी या 10 टिप्स अवलंबवा\nघरातून नीटच्या परीक्षेची तयारी कशी करावी जाणून घ्या काही टिप्स\nपरीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स अवलंबवा आणि यश मिळवा\n२ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार सीबीएसईचे संपूर्ण वेळापत्रक\nBMC च्या शाळांना ऑफलाइन परीक्षा घेण्याची परवानगी\n1 पुनरावृत्तीवर लक्ष केंद्रित करा -\nअनेक उमेदवारांनी अभ्यासक्रम पूर्ण केले असणार. त्यांना आता पुनरावृत्ती कडे लक्ष दिले पाहिजे. प्रारंभापासून ते शेवटपर्यंत प्रत्येक अध्याय आणि त्यातील विषयाची पुनरावृत्ती करा. एक रणनीती तयार करा की एका दिवसात आपल्याला हा धडा आणि या विषयाचा अभ्यास पूर्ण करायचा आहे.जर पुनरावृत्ती चांगली अ��ेल तर परीक्षेच्या वेळी काहीच विसरणार नाही.\n2 कमकुवत विषयांवर अधिक लक्ष द्या-\nपुनरावृत्ती नंतर देखील आपण एखादे विषय विसरत असाल तर त्या विषयावर लक्ष केंद्रित करा.असं केले नाही तर परीक्षेमध्ये आपल्याला अडचण येऊ शकते.कमकुवत असणाऱ्या विषयांची चांगली तयारी करा जेणे करून परीक्षे दरम्यान आपल्याला काहीच त्रास होणार नाही.\n3 मागील 5 वर्षाचे पेपर सोडवा-\nप्रत्येक परीक्षेत मागील 5 वर्षाचे पेपर उपयुक्त ठरतात, म्हणून यूजीसी नेटशी शेवटची 5 वर्षे घ्या आणि दर 2 दिवसांनी 1 पेपर सोडवा.हे आपल्या अभ्यासात सुधारणा आणतील. या मुळे आपल्या अभ्यासाची पुनरावृत्ती होईल आणि बरेच धडे देखील सोडवले जातील. या साठी मागील वर्षाचे पेपर ऑनलाईन डाउनलोड करू शकता.तसेच नेटच्या अभ्यास पुस्तकांमध्ये देखील मागील बाजूस पेपर दिलेले असतात\n4 मॉकटेस्टची मदत घ्या -\nया परीक्षेच्या तयारीसाठी मॉकटेस्ट सर्वात महत्त्वाची आहे. परीक्षेपूर्वी 6 -6 मॉकटेस्ट घ्या,मॉकटेस्ट ही परीक्षेसारखी असते आणि ती दिल्याने तयारीची चाचणी होईल, परीक्षेच्या पॅटर्नचे ज्ञान देखील मिळते.\n5 कोणताही दबाब घेऊ नका-\nपरीक्षा म्हटली की दबाव किंवा ताण येतोच. हा दाब टाळावे दबावाच्या किंवा तणावाच्या खाली येऊन चुकून परीक्षेला बळी पडू शकता. असं होऊ देऊ नका. शांत मनाने परीक्षेला जा आणि मनाला शांत ठेवून परीक्षा द्या यश नक्कीच मिळेल.\nवेबदुनिया वर वाचा :\nनशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे\nनिवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 'Y ' सुरक्षा देण्यात आली\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर 'X' सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y ' सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.\nTwo Finger Test टू फिंगर टेस्ट म्हणजे काय\nमहिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना आपण ऐकत असतो परंतु वास्तविक सत्याकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे ठरेल. सत्यता नाकारता येणार नाही की वर्तमान काळात देखील महिलांना रस्त्यावरून चालताना अनेक घटनांना सामोरे जावे लागते आणि त्यापैकी एक बलात्कार आहे.\nखासदार संजय राऊत कोठडीत राहावे लागणार\nखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पण, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत राहावे लागणार आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.\nनाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग\nनाशिक : नांदुर-शिंगोटे नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06 BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर (वय वर्ष 40) यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले.\nCurly Hair कुरळे केस हवेत तर करून पहा हे सोपे उपाय..\nओल्या केसांना कर्ल करा: आपल्या केसांना शांपू करून कंडिशनरने स्वच्छ धुवा. कंडिशनर लावण्याने केस स्मूथ आणि बाउंसी होऊन जातात. याने आपण हवा तसा लुक देऊ शकता. आता केसांना एक दोनदा हलक्या हाताने टिपून कलर्स लावून केसांना बांधून घ्या. पूर्ण वाळेपर्यंत बांधून ठेवा. नंतर मोकळे सोडा. केस कर्ली होऊन जातील.\nगुळ पोळी मराठी रेसिपी\nतीळ स्वच्छ करुन भाजून गार करून बारीक कुटू तयार करा. वेलदोड्याची पूड तयार करा. गुळ किसून घ्या त्यात भाजलेले डाळीचे पीठ, तिळाची पूड, वेलदोडा पूड घालून मिश्रण एकजीव करा. कणिक चाळून घ्या. त्यात तेलाचे मोहन घालून घट्ट भिजून घ्या. तेलाच्या हाताने मळून ठेवा. कणकेचे दोन गोळे घ्या. एका गोळ्याच्या आकाराप्रमाणे गुळ घ्या.\nInternational Anti Corruption Day 2022 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती\nआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी सक्रियपणे बोलण्यासाठी आणि इतरांच्या जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक स्मरणपत्र आहे. भ्रष्टाचारविरोधी भूमिका घेण्याच्या गरजेकडे लक्ष देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस घोषित केला आहे.\nRailway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी 2500 हून अधिक पदांची भरती केली आहे. यासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार WCR wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.\nFor better healthचांगल्या आरोग्यासाठी बाहेर फेका या वस्तू\nजुने प्लॉस्टिकचे डबे जुने प्लॉस्टिकचे डबे अजूनही आपल्या किचनमध्ये असतील तर त्यांना लगेच बाहेर काढा. जुने प्लॉस्टिक कंटेनर्स बीपीए फ्री नसतात. सतत धुतल्यामुळे केमिकल लीचिंग होते. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे. क्रॅक झालेले डबेही फेकून द्या मग ते नवीन का नसो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%82_%E0%A4%9C%E0%A4%97,_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82_(Niral_Jag,_Nirali_Manasa).pdf/34", "date_download": "2022-12-09T08:30:31Z", "digest": "sha1:X3NCWRDDX3HYBFUM4O2BZTH2BCKUG2HL", "length": 8618, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/34 - विकिस्रोत", "raw_content": "\nया पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे\nहोत होतं; पण त्याला दया, उपकार, देणं अशी झालर असायची व ती नसीमाताईंना अस्वस्थ करायची.\nनसीमा हुरजूक यांना हवं होतं, 'अपंगांचं स्वराज्य'. अपंगांनी, अपंगांद्वारे आणि अपंगांसाठी निर्माण केलेलं. मग त्यातून काही नव्या समविचारी सहकाऱ्यांना घेऊन ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' या स्वतंत्र संस्थेचा १९८४ ला उदय झाला. सुरुवातीला सीमाशुल्क कार्यालयाने दिलेल्या स्वत:साठीच्या क्वार्टर्समध्येच काम सुरू केलं; पण त्याला मर्यादा, नियमांचे कुंपण होतं. शिवाय, काम वाढू लागलं, अपंगांचा ओघ सुरू झाला, अपंगांच्या अपेक्षा वाढत गेल्या, तशी कामाची नवी क्षितिजं खुणावू लागली. 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' संस्थेच्या गेल्या तीन दशकांचा आलेख म्हणजे प्रश्नांनी उभारलेली आव्हानं.\nमला आठवतं, आमच्या बालकल्याण संकुलात प्रकाश जोशी नावाचा एक अपंग मुलगा एका ट्रक ड्रायव्हरनं आणून दिला. त्याला त्याच्या अज्ञात आईवडिलांनी जाणीवपूर्वक रस्त्याच्या मध्यभागी ठेवलं होतं आणि ते पळून गेले होते. तो अपंग असल्यानं संस्थेत त्याच्याकडे जितकं पाहावं तितकं कमी पडायचं. सर्वस्वी परावलंबी, परस्वाधीन होता प्रकाश म्हणून आम्ही नसीमादीदींना सांगितलं. शासकीय वसतिगृहांनी नकार दिला. त्यांची अटच होती, जो स्वत:चं स्वतः करू शकेल त्याला प्रवेश. मग तो अपंग राहतो कसा हे सरकारला कोण समजावणार म्हणून आम्ही नसीमादीदींना सांगितलं. शासकीय वसतिगृहांनी नकार दिला. त्यांची अटच होती, जो स्वत:चं स्वतः करू शकेल त्याला प्रवेश. मग तो अपंग राहतो कसा हे सरकारला कोण समजावणार न्यायदेवता नुसती आंधळी असते; पण शासनदेवता मुकी, बहिरी आणि खरं तर संवेदनहीन असते, या निष्कर्षापर्यंत मी आणि नसीमदीदी आलेलो. मग आम्ही कोल्हापूरच्या मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार, शस्त्रक्रिया करत राहिलो; पण प्रकाश काही हाती लागला नाही.\nम्हणून ‘हेल्पर्स'नी स्वत:चं वसतिगृह सुरू केलं. आज मुडशिंगीच्या माळावर ‘घरौंदा' हे अपंग विद्यार्थ्यांचं भारतातलं आदर्श वसतिगृह सुरू आहे. ते अपंगांसाठीच्या सुविधांनी युक्त आहे. सुलभ उतार (रँप), रेलिंग, ग्रिप्स, अपंगांसाठीच्या सुविधा लक्षात ठेवून उभारलेली प्रसाधनगृहं, फर्निचर, साधनं, सर्वांनी युक्त. प्राथमिक शाळेपासून सुरू झालेल्या अपंगांच्या शिक्षणाचा प्रवास आता मेडिकल आणि इंजिनिअरिंगपर्यंत पोहोचला आहे. 'हेल्पर्स'चे विद्यार्थी कॉलेजात जाते झाले. तेव्हा कोल्हापूरच्या अन्य महाविद्यालयांत त्यांना प्रवेश देत नव्हते; मी पुढाकार घेऊन आमच्या महावीर महाविद्यालयात प्रवेश सुरू केला. रँप बांधले. मुलांच्या सोयीनुसार वर्गाचं वेळापत्रक केलं. कॉलेजमधील अख्ख्या शिपायापासून ते प्राचार्यांपर्यंत सर्वांनी ‘हेल्पर्स' मुलांना तळहाताच्या फोडासारखं जपलं. मी प्राचार्य असतानाच्या काळात एक कोटी\nनिराळं जग निराळी माणसं/३३\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०२० रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87/", "date_download": "2022-12-09T09:48:53Z", "digest": "sha1:BZCEO7DZFTJBIU6VE4AKJK7LSTSCLHCK", "length": 7109, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#अण्णाभाऊ साठे Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nव्यथा-वेदना जगणारा व मांडणारा थोर साहित्यिक – अण्णाभाऊ साठे\nAugust 1, 2022 August 1, 2022 News24PuneLeave a Comment on व्यथा-वेदना जगणारा व मांडणारा थोर साहित्यिक – अण्णाभाऊ साठे\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची एक जाहिरात वर्तमानपत्रात वाचायला मिळाली, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राच्या प्रमुख पदाची ही जाहिरात होती. अध्यासन केंद्राच्या प्रमुखपदाच्या व्यक्तीची पात्रता ही पीएच.डी. धारक हवी असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. जी व्यक्ती केवळ दीड दिवसच शाळेत गेली त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या साहित्याची उंची, ताकद व जादू किती मोठी […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://news24pune.com/tag/%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-09T08:21:58Z", "digest": "sha1:6DMMIVGHM3CDRHBELWMWUDA736OP3YW7", "length": 7750, "nlines": 100, "source_domain": "news24pune.com", "title": "#उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान Archives - NEWS24PUNE gtag('js', new Date());", "raw_content": "\nनिर्भीड आणि ताज्या बातम्यांसाठी\nTag: #उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान\nउच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर\nFebruary 15, 2022 February 15, 2022 News24PuneLeave a Comment on उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर\nपुणे -नॅनो बायोटेक्नॉलॉजी हे एक अत्यंत उपयुक्त क्षेत्र आहे, याचे संभाव्य दूरगामी परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये होतात. उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर म्हणून उद्यास येईल, अशी भावना एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंग सायन्सेस आणि रिसर्च तर्फे […]\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\nमहत्वाची सूचना : या न्यूज वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.\nटीटीबीएस लघु व मध्यम उद्योगांसाठी मायक्रोसॉफ्ट अज्योर प्रस्तुत करणार\nपुण्यात १० आणि ११ डिसेंबर रोजी ६ व्या आंतराष्ट्रीय ‘फाउंटन पेन फेस्टीव्हल’चे आयोजन\nस्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन संस्थेतर्फे विशेष चित्���पट महोत्सवाचे आयोजन\nजेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन\nश्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन\nआसियान-इंडिया स्टार्ट-अप महोत्सवात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.pantnagaritimes.com/2021/08/blog-post_11.html", "date_download": "2022-12-09T08:22:40Z", "digest": "sha1:66NBUID45AGAVRUTQYMQ3VAOVK433SYM", "length": 8524, "nlines": 49, "source_domain": "www.pantnagaritimes.com", "title": "जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला - Pantnagari Times", "raw_content": "\nHome सामाजिक जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला\nजागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला\nजागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्ताने हा दिवस बार्शी फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोशिएशन यांच्या वतीने सर्व फोटोग्राफर बंधूंच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला.व यावेळी सध्या कोव्हीड ची परिस्थिती बघता फोटोग्राफर बंधूंसाठी व त्यांच्या परिवारासाठी भविष्यात केव्हाही (पॅथॉलॉजी)रक्ताच्या व लघवीच्या सर्व तपासणी ची गरज भासल्यास तेथील तपासणी च्या खर्चाची 40% रक्कम व शुगर तपासणी चे पूर्ण 100%रक्कम असोशिएशन मदत करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. व याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आव्हान असोसिएशन अध्यक्ष जमीर कुरेशी यांनी केले.सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित उपाध्यक्ष वैभव कांबळे, सचिव राम नवले, सहसचिव अभिषेक राऊत, खजिनदार रोहित दिक्षित,सदस्य मोहम्मद शेख, ओवेस सौदागर, विशाल गाढे, रुपेश भडकवाड, रामचंद्र यादव,सुनील यादव, साहिल झवेरी, आनंद गरड, जय गुरु गिरी, व आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला\nसंपादक - श्री.मदार जैनुद्दीन सय्यद मुलाणी\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'पंतनगरी टाईम्स' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. www.pantnagaritimescom.\nवरील सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nSangli Suicide : सांगली हादरलं एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं\nसांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्...\nप्रकृती खालावली उपोषणकर्त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात पाठवले, आंदोलन सुरूच राहणार\nमंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा उपविभागीय कार्यालय मंगळवेढा येथे प्रहार संघटनेचे उपोषण सुरू होते गेली 21 दिवस झाले या उपोषणाकडे मंगळव...\nविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा\nमंगळवेढा / प्रतिनिधी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी अभिजीत पाटील य...\nवैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर\nवैराग / मुजम्मिल कौठाळकर वैरागसह राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर ख...\nसागर चाबुकस्वार यांची युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग सोशल मीडिया समन्वयक पदी निवड\nमंगळवेढा/प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर होटगी येथील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते सागर चाबुकस्वार यांच्या कामाची दखल घेत युवक क...\nक्राइम क्राईम क्रीडाविषयक जाहिरात मनोरंजन राजकिय राजकीय संपादकीय सामाजिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446711394.73/wet/CC-MAIN-20221209080025-20221209110025-00824.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}