diff --git "a/data_multi/mr/2023-23_mr_all_0066.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2023-23_mr_all_0066.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2023-23_mr_all_0066.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,924 @@ +{"url": "https://dainikekmat.com/latur/indian-culture-should-be-preserved-190435/", "date_download": "2023-05-30T04:07:04Z", "digest": "sha1:A4NWFBYMWEM6M7NVGRYS5FIPGEDHBHD4", "length": 12689, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "भारतीय संस्कृतीची जपवणूक केली पाहिजे", "raw_content": "\nHomeलातूरभारतीय संस्कृतीची जपवणूक केली पाहिजे\nभारतीय संस्कृतीची जपवणूक केली पाहिजे\nमराठीत अस्सल विज्ञानवादी कवितांची रेलचेल आहे. त्यामुळे प्रत्येकांनी शेतकरी मायबापांचे दु:ख समजून घेऊन आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीची जपवणूक केली पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या ‘वाय-२० युवातरंग’ वार्षिक स्रेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे, उपप्राचार्य डॉ. मिलिंद माने, विद्यार्थी विकास मंडळ प्रा. डॉ. आण्णाराव चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रा. मेघा पंडित, विद्यार्थी विकास मंडळ सदस्य डॉ. कोमल गोमारे, पर्यवेक्षक डॉ. हेमंत वरुडकर, पर्यवेक्षक प्रा. उमाकांत झुंजारे, प्रा. गोपाल अवस्थी, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव, विद्यार्थी सचिव आकाश सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा म्हेत्रे व विद्या नागटिळक यांची प्रमुख उपस्थित होती.\nभारत हा कृषिप्रधान देश असून येथील संस्कृती ही जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ आहे. या भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्ये, गावमाती आणि कृषिसंस्कृतीची जपवणूक तरुणाईंनी केली पाहिजे. कारण आज बदलत्या काळात शहरी, पाश्चिमात्य संस्कृतीमुळे ग्रामसंस्कृती बदलत चालली आहे. त्यामुळे माणूस आणि माणुसकीची जपवणूक प्रत्येकांनी केली पाहिजे. म्हणूनच कवी भालेराव आपल्या कवितेत म्हणतात, काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, आज शेतकरी मायबापांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकरी आत्महत्याचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे संघर्षमय शेतक-यांनी आत्महत्या न करता आशावादी जीवन जगले पाहिजे. शेतक-यांच्या मुला-मुलींनी भरपूर शिकले पाहिजे. म्हणूनच ते आपल्या कवितेत म्हणतात की, शिक बाबा शिक, लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक अशा पद्धतीने कविता हे भावना अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.कवितेचा आधार हा प्रतिभा व कल्पनाशक्ती असतो तर विज्ञानाचा आधार हा प्रयोग आणि निष्कर्ष असतो. असे असले तरी विज्ञान व कवितेचे वावडे नाही.\nयावेळी विद्यार्थी सचिव आकाश सावंत यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी ओमकार घार या विद्यार्थ्याने कवी इंद्रजित भालेराव यांचे काढलेले छायाचित्र त्यांना भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेंद्र स्वामी यांनी तर आभार विद्या नागटिळक यांनी मानले. याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.\nभरड धान्य व संतुलित आहार हे निरोगी माणसाची गुरुकिल्ली – अभिनव गोयल\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nदुर्मिळ, अति दुर्मिळ वृक्षांच्या एक लाख बिया संकलित\nजुगार अड्डयावर छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुरस्काराबद्दल अधिका-यांचा ‘आयएमए’तर्फे सत्कार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कप��लची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2023-05-30T05:35:01Z", "digest": "sha1:XHJILGAPO3CFB3Z2THKVSA4TVJ2K7WU4", "length": 15886, "nlines": 455, "source_domain": "krushival.in", "title": "राजकीय - Krushival", "raw_content": "\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nशेकाप सोडून गेलेले मोठे होत नाहीत \nसंसदेत धर्मकांड अयोग्य- पवार\nनवीन संसद आत्मनिर्भरतेचे प्रतिक\nजंतर-मंतरवरील आंदोलन चिघळले; नविन संसद भवनासमोर कुस्तीपटूंचा राडा\nदिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड नवी दिल्ली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवन इमारतीचे आज...\nभाजपने युतीचा धर्म पाळला नाही तर पुढील निवडणूक अवघड – राजा केणी यांचा इशारा\nशिवसेना भाजपा मध्ये कलगी तुरा रंगणार अलिबाग | विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तेव्हा ज्या मतदार...\nपारगावच्या विकासकामासंदर्भात ग्रामस्थांची मुख्यमंत्र्याची भेट\n| पनवेल | विशेष प्रतिनिधी |निर्मानाधीन नवी मुंबई विमानतळाकरीता जमीन संपादित करण्यात आलेल्या पारगाव गावातील सरपंच आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गावाच्या...\nनव्या संसद भवनाचे लोकार्पण;विरोधकांचा बहिष्कार कायम\nI नवी दिल्ली I वृत्तसंस्था I नव्या संसद भवनाचे लोकार्पण रविवारी (28मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या...\nपेण तालुका शेकाप कार्यकर्त्यांची बैठक\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |पेण तालुक्यातील शेकापच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सभा रविवारी (28 मे ) सायंकाळी 5 वाजता सार्वजनिक विद्यालय,...\nग्रामपंचायतीचा कारभार ठप्प | उरण | वार्ताहर |हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत कार्यालयाला गावातील काही अंशी ग्रामस्थांनी टाळे ठोकण्याचा प्रताप केला आहे....\nजलजीवन मिशनचे लाखो रुपये खाजणात\nढवरपाडा, नवेदर बेलीमध्ये योजनेचा बोजवारा;ठेकेदाराकडून होतेय फसवणूक| अलिबाग | प्रतिनिधी |हर घर जलच्या नावाखाली जलजीवन योजनेमार्फत घरापर्यंत पाणी पोहचेल, अशी...\nपाणीटंचाईतही शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सरकारचा अट्टाहास;1.5 लाख बाटल्यांची सोय\n| महाड | चंद्रकांत कोकणे | किल्ले रायग���ावर येत्या 2 आणि 6 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी...\nराहुल गांधी यांना पासपोर्ट मिळाला, पण…\n| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |काँग्रेस नेेते राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेला...\nनवी मुंबईत 3000 कोटींचा खाण घोटाळा;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप\n| उरण | वार्ताहर |नवी मुंबईतील स्वराज क्रेशर स्टोन एलएलपी खाण घोटाळा कर्नाटकच्या खाण घोटाळ्यापेक्षा गंभीर असून,3000 कोटींचा घोटाळा केल्याचा...\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,357) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,131) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,276) अलिबाग (4,496) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,131) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (988) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (488)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/recipe/women-in-nashik-removes-vadapav-with-her-hand-from-boiling-oil-l18w-mhpd/index.html", "date_download": "2023-05-30T05:20:27Z", "digest": "sha1:BHBIQTHC2IYTKQOZ4XKTXQIYWPJ2JDAP", "length": 1667, "nlines": 10, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उकळत्या तेलातून हाताने वडे काढणारी महिला", "raw_content": "उकळत्या तेलातून हाताने वडे काढते ही महिला\nसध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.\nनाशिकच्या ज्योती वाघ यांचा हा वडे तळतानाचा व्हिडिओ आहे.\nत्या अगदी सहज उकळत्या तेलातून हातानं वडे काढताना दिसत आहेत.\nत्यांच्या या अनोख्या कौशल्यावर अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.\nज्योती वाघ यांनी नोकरी गेल्यानंतर हा वडापावचा स्टॉल सुरु केला.\nजीवन जगण्यासाठी आपण हा संघर्ष करत असल्याचे त्या सांगतात.\nज्योती वाघ यांची ही जिद्द आणि चिकाटी अनेकासाठी प्रेरणादायी आहे.\nनाशिकच्या अशोका मार्ग परिसरात हा नवदुर्गा फुड्स स्टॉल आहे.\nइथे चीज पाववडा, वडापाव, सँडविच, भजी अगदी चविष्ट आणि अल्प दरात मिळतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/iti/", "date_download": "2023-05-30T05:19:08Z", "digest": "sha1:XIYAFP37ATNDE5GVQQVRWF4GSIFDQM2G", "length": 5063, "nlines": 59, "source_domain": "majhijobs.com", "title": "आय टी आय » MajhiJobs", "raw_content": "\nMail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती\nEast Coast Railway Recruitment 2022 Marathi पूर्व कोस्ट रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 756 जागांसाठी भरती\nNMDC Recruitment 2022 Marathi नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती\nNMDC Recruitment 2022 Marathi नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 200 जागांसाठी भरती NMDC Recruitment 2022 Marathi नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन …\nBHEL Recruitment 2022 Marathi भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर येथे 75 जागांसाठी भरती\nBHEL Recruitment 2022 Marathi भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर येथे 75 जागांसाठी भरती BHEL Recruitment 2022 Marathi भारत हेवी इलेक्ट्रिकल्स …\nIOCL Recruitment 2022 Marathi इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती\nIOCL Recruitment 2022 Marathi इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती IOCL Recruitment 2022 Marathi इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 137 …\nMazagon Dock Recruitment 2022 Marathi माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती\nDRDO RCI Recruitment 2022 Marathi संशोधन केंद्र इमरात मध्ये अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती\nDRDO RCI Recruitment 2022 Marathi संशोधन केंद्र इमरात मध्ये अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती DRDO RCI Recruitment 2022 Marathi संशोधन …\nMahaTransco Apprentice Recruitment 2022 Marathi महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 40 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T03:37:37Z", "digest": "sha1:6ZVMXNO5OL2LHRTAV5NNZH63LRUMG5VV", "length": 11236, "nlines": 120, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोयना धरणात मुबलक पाणीसाठा\nकोयना धरणात मुबलक पाणीसाठा\nतांत्रिक वर्ष संपण्यास दीड महिना शिल्लक; वीजनिर्मिती अखंड राहणार\nराजेश भिसे / नवारस्ता\nकृष्णा पाणीवाटप लवादानुसार तांत्रिक वर्ष संपायला केवळ दीड महिना शिल्लक असताना कोयना धरणात अद्याप 60 टीएमसी इतका मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याने वीजनिर्मिती अखंडित सुरु आहे. त्यामुळे आगामी कडक उन्हाळ्यातही राज्यावर भारनियमनाचा भार पडणार नाही.\nगतवर्षी जून महिन्यापासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात पाण्याची ऐतिहासिक आवक झाल्याने कोयना धरण तीनवेळा पूर्ण भरून ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणी नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे 16 फुटांपर्यंत उचलण्यात आले. धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज या पर्जन्यमापन केंद्रावर तर सर्वाधिक म्हणजे 10 हजार मिलिमीटर इतक्या ऐतिहासिक पावसाची नोंद झाली. परिणामी धरणाच्या पाणीसाठय़ात ऑक्टोबर महिन्यापर्यंत तब्बल 235.42 टीएमसी इतक्या ऐतिहासिक पाण्याची आवक झाली तर धरणातून 127.48 टीएमसी इतक्या प्रचंड पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.\nमहाराष्ट्राचे वरदायिनी समजले जाणाऱया कोयना धरणावर राज्याची वीज आणि तहान या दोन्ही गरजा भागविल्या जातात. त्यामुळे या कोयना धरणातील पाणीसाठय़ाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. दरम्यान याच धरणाच्या पाण्यापासून सुमारे 2 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील 67 टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी तर 30 टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. कृष्णा पाणीवाटप करारानुसार 1 जून ते 31 मे या कालावधी साठी हा तांत्रिक पाणी करार असतो. यावर्षी कोयना धरणाच्या एक जूनपासून सुरू झालेल्या तांत्रिक वर्षातील तब्बल 10 महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ संपला असून आता केवळ दीड महिन्याचा कालावधी असतानाही धरणात सध्या 60.57 टी. एम. सी.इतका मुबलक व समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चालू वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यातील सिंचन व विजेची गरज भागूनही आगामी नवीन तांत्रि�� वर्षारंभाला येथे आवश्यक पाणीसाठा शिल्लक राहील, अशी स्थिती आहे.\nपरिणामी या पाण्यावर अखंडित वीजनिर्मिती सुरू असून नवीन तांत्रिक वर्षात जरी जूनअखेर पाऊस पडला नाही तरी वीजनिर्मिती शक्य होणार असल्याने कडक उन्हाळ्यात ही राज्यातील जनतेची भारनियममनापासून मुक्तता होणार आहे.\nआजपर्यंत वीजनिर्मिसाठी 51 टीएमसी पाण्याचा वापर\nदरम्यान कोयना धरणातील सोमवार 13 एप्रिल रोजीची पाणीपातळी 2119.03 फूट व 645.947 मीटर असून पाणीसाठा\n60.57 टीएमसी इतका शिल्लक आहे तर वीजनिर्मितीसाठी आजपर्यंत धरणातील 51.26 टीएमसी इतक्या पाण्याचा वापर झाला असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थान विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.\nPrevious Articleएस बँक घोटाळय़ातील वाधवान बंधुची चौकशी\nNext Article दिल्लीत 24 तासात 356 नवे कोरोना रुग्ण\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nखोके सरकार लोकशाहीसाठी अपायकारक : प्रीती मेनन\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/murud-school-of-meritorious-students/", "date_download": "2023-05-30T03:39:56Z", "digest": "sha1:MNLPTR5YPYMHZPMRARBNO7L45TM72PMS", "length": 35025, "nlines": 227, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome संस्था मुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय\nमुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय\nशाळेतील शिक्षक वंदनीय असतात; पण एखाद्या शाळेतील विद्यार्थीही वंदनीय असतात हे वाचून कोणालाही अचंबा वाटेल. अशी शाळा आहे दापोली तालुक्यातील ‘मुरूड’ या गावातील. सन 1834 मधील ती शाळा एकशेनव्वद वर्षे झाली तरी त्याच इमारतीत भरते. संपूर्ण काळवत्री दगडातील बांधकामाची ती वास्तू इतकी वर्षे ठामपणे उभी आहे. एकही दगड हललेला नाही की वासा बदललेला नाही. जुन्या पद्धतीच्या काही खुर्च्या अजूनही आहेत. कालानुरूप रंगरंगोटी आणि प्लास्टर एवढाच काय तो बदल \nशाळेच्या स्थापनेपासून तिला अनेक सेवाभावी शिक��षक लाभले. त्यामुळे थोड्याच दिवसांत ‘त्या शाळेत उत्तम शिक्षण मिळते’ असा लौकिक सर्वत्र पसरला. आजूबाजूच्या गावांतील मुलगे शाळेत येऊ लागले. सुरुवातीला ‘मुलगे’च शिक्षण घेत होते.\nशाळेत शिकलेल्यांपैकी एका वंदनीय विद्यार्थ्याचे नाव आहे ‘धोंडो केशव कर्वे’. त्यांनी केलेले स्त्री-शिक्षणाचे, स्त्री-उद्धाराचे कार्य सर्वश्रुत आहे. त्यांना त्या शाळेत घातल्याची, तसेच त्यांचे नाव कमी केल्याची नोंद शाळेच्या दप्तरी पाहण्यास मिळते.\nशाळेतील दुसरे वंदनीय विद्यार्थी आहेत रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे. त्यांची रँग्लर परांजपे म्हणून ओळख आहे. त्याच शाळेत पहिले धडे गिरवणारे रघुनाथराव मुंबई विद्यापीठाच्या बी एससी परीक्षेत पहिले आले. त्यांनी इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठात ‘मॅथेमॅटिकल ट्रायपॉस’ परीक्षेत सर्वप्रथम येऊन ‘सिनियर रँग्लर’ हा बहुमान 1896 मध्ये मिळवला. ते असा मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय/भारतीय ठरले. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक आणि नंतर प्राचार्यही 1902 मध्ये झाले. ते मुंबई इलाख्याचे कायदेमंडळाचे सदस्य असताना, त्यांच्याकडे शिक्षण खाते होते. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी भारताचे पहिले उच्चायुक्त म्हणून ऑस्ट्रेलियात कामगिरी बजावली. त्यांना ब्रिटिश सरकारने ‘केसर-ए-हिंद’ हा किताब बहाल केला.\nज्योतिष विशारद शंकर बाळकृष्ण दीक्षित हे या शाळेतील आणखी एक वंदनीय विद्यार्थी. त्यांना केवळ पंचेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. घरची गरिबी आणि प्रकृती तोळामासा. तरीही ते शिकत राहिले- गणित, ज्योतिष, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच यांचे ज्ञान घेत राहिले. त्यांनी गणित आणि ज्योतिष या विषयांवरील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी नऊ पुस्तके प्रसिद्ध केली. त्यांतील भारतीय ज्योतिषशास्त्र, ज्योतिर्विलास आणि हिंदू पंचांग ही पुस्तके फार प्रसिद्धी पावली. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांत दिलेल्या दिवशी इंग्रजी तारीख कोणती होती हे नक्की ठरवण्याचे महत्त्वाचे सूत्र शोधून काढले. त्यांचा ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ हा ग्रंथ तितकाच उपयुक्त ठरत आहे. त्यांच्या ग्रंथांची भाषांतरे झाली आहेत.\nएक वक्तशीर व्यक्तिमत्त्व म्हणून लौकिक मिळवणारे विश्वनाथ नारायण ऊर्फ रावसाहेब मंडलिक हेही याच शाळेचे एक वंदनीय विद्यार्थी. त्यांच्या येण्या-ज���ण्यावरून लोक त्यांची घड्याळे लावून घेत, एवढे ते वक्तशीर. एकदा वेळेपूर्वीच बोट सुटून गेली, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून देऊन स्वतःसाठी खास दुसरी बोट सोडण्यास लावणारे रावसाहेब; एवढी त्यांची ओळख म्हणजे केवळ एक झलक आहे. ते येथील शाळेतील शिक्षणानंतर पुढे कॉलेजमधील परीक्षांच्या नऊ विषयांपैकी आठ विषयांत पहिले आले. नोकऱ्या करत आणि सोडत वकील झाले, ते आयुष्यभर. त्यांनी ‘नेटिव्ह ओपिनियन’ नावाचे वर्तमानपत्र चालवले. त्यांनी ‘सिंधी भाषेचे व्याकरणकार’ म्हणून लौकिक मिळवला. त्यांनी हिंदू धर्मशास्त्रावर महत्त्वपूर्ण काम केले. ‘मनुस्मृती’ ग्रंथाची संशोधित आवृत्ती अनेक महत्त्वपूर्ण टिपा देऊन प्रसिद्ध केली. रावसाहेबांच्या नावाची नोंद शाळेच्या दप्तरी आहे.\n‘बाळबोध व्याकरण’ या पुस्तकामुळे मोठी प्रसिद्धी लाभलेले रा.भि. जोशी मुरूडच्या या शाळेत पहिल्या दोन इयत्ता शिकले. त्यांचा मराठी भाषेचा दांडगा व्यासंग होता. मराठी भाषेची घटना, प्रौढबोध व्याकरण, शब्दसिद्धी हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, अस्पृश्यता निवारण अशा सुधारणांचा स्वतःच्या कृतीने आणि लेखनाने पुरस्कार केला. त्यांनी त्यांच्या बहिणीचा पुनर्विवाह स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडला. त्यासाठी गावाने त्यांच्यावर बहिष्कार घातला तरी ते डगमगले नाहीत. त्यांचा त्यांच्या वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी मृत्यू झाला.\nवैद्यराज आत्माराम वामन दातार आणि श्रीकृष्णाच्या भूमिकेतील स्वरबहार’ विश्वनाथ बागूल\nमुरूडमध्ये वैद्यराजांची एक परंपराच होऊन गेली. त्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘वैद्यराज आत्माराम वामन दातार’. त्यांनी मुरुडच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्याच गावात पारंपरिक वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे, त्यांनी अहमदनगरला ‘आयुर्वेद तीर्थ’ पदवी संपादन केली. ते ‘आयुर्वेदाचार्य’ 1938 मध्ये झाले. ‘पंचभौतिक चिकित्सा’ हा त्यांचा महत्त्वपूर्ण असा संशोधित ग्रंथ आहे. आयुर्वेदातील सर्व ग्रंथ त्रिदोष पद्धतीवर लिहिलेले आहेत. मग ही ‘पंचभौतिक चिकित्सा’ काय आहे, त्या बाबतचा उलगडा त्यांनी ग्रंथात साधार केला आहे. त्याशिवाय त्यांची ‘आयुर्वेदांतर्गत हृद्रोग’, ‘वनस्पतींचे स्वभाव- अर्थात औषधी गुणधर्मशास्त्र’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय, ��्यांनी तीसेक संशोधित निबंध वाचले. त्यांचे शिष्य सांगली-मिरज भागात आहेत. त्यांच्या नावे सांगली येथे पंचभौतिक चिकित्सा केंद्र कार्यरत आहे.\nअशा या वंदनीय विद्यार्थ्यांच्या नंतरही स्वकर्तृत्वाने नामवंत झालेल्या आणखी काही विद्यार्थ्यांनी या शाळेत पहिले धडे गिरवले.\nश्रेष्ठ कादंबरीकार श्री.ना. पेंडसे यांचे आजोळ येथेच होते. ते काही काळ येथे वास्तव्याला होते. त्यांच्या ‘गारंबीचा बापू’ कादंबरीतील गारंबीचा परिसर याच परिसरातील. ‘हद्दपार’ कादंबरीतील ‘दुर्गेश्वर’ म्हणजे मुरूडच. त्यांनी ‘गारंबीचा बापू’ नाटकाचा पहिला प्रयोग मुरूड हायस्कूलच्या मदतीसाठी केला. ते पुढे मुंबईत राहत असले तरी मुरूडशी त्यांचा संबंध कायम होता. वर्षातून त्यांच्या एकदोन खेपा मुरुडला होत असत. त्यांनी महर्षी अण्णासाहेब कर्वे जन्मशताब्दी सोहळ्यात कार्यवाह म्हणून काम केले होते. ‘पेंडसे यांच्या कादंबऱ्यांतील परिसर पाहण्याचा’ एक कार्यक्रम 1982 साली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अनेक साहित्यिकांसह त्यांच्या मुरूडच्या शाळेला भेट दिली होती.\nमुरुडच्या शाळेतील दुसरे एक विद्यार्थी ‘स्वरबहार’ विश्वनाथ बागूल. त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने संगीतक्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. त्यांना मराठी शाळेत शिक्षणाबरोबर गावातील भजन-कीर्तनांनी गायनाची गोडी लागली. त्यांना पंडीत राम मराठे यांचे शिष्यत्व लाभले. त्यांनी मराठे यांच्याबरोबर नाटकांचे दौरे केले.\nएकदा पं. राम मराठे आजारी असताना, त्यांचे नाटकातील काम बागूल यांनी केले. ते गाजले. तेव्हापासून त्यांना नाटकात प्रमुख भूमिका मिळू लागल्या. ‘सुवर्णतुला’, ‘प्रीतिसंगम’, ‘संगीत स्वयंवर’ अशा नाटकांत केलेल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. कीर्ती शिलेदार आणि विश्वनाथ बागूल ही संगीत नाटकातील जोडी गाजली. ‘स्वरसम्राज्ञी’ नाटकाने बागूल यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला स्वत: अत्रे उपस्थित होते. बागूल यांचे गाणे ऐकून अत्रे उद्गारले, “अरे, हा तर स्वरबहारच ” तेव्हापासून बागूल यांना ‘स्वरबहार’ ही उपाधी लागली.\nमुरुडची शाळा 10 ऑगस्ट 1834 रोजी स्थापन झाली. शाळेत 1842 पासूनचे बरेचसे रेकॉर्ड उपलब्ध आहे. त्यानुसार शाळेचा पहिला विद्यार्थी ‘विनू दातार’ हा आहे. त्यावेळी वडिलांचे नाव लिहीत नसावेत. एवढेच नव्हे, तर नोंद घरगुती नावानेच होत असे. (उदाहरणार्थ, जग्या आचवल) 1844 पासून संपूर्ण नाव, तर 1879 पासून जन्मतारखाही नोंद करू लागले. फक्त ब्राम्हण आणि सोनार विद्यार्थी 1834 ते 1845 सालापर्यंत दाखल झालेले दिसतात. भंडारी, मराठा 1845 पासून तर मुस्लिम विद्यार्थी 1841 पासून दाखल झाले. बहिणा केळकर नावाची पहिली मुलगी 1865 मध्ये दाखल झाली.\nशाळेतील इयत्ता पाचवीपासूनचे वर्ग माध्यमिक विद्यालयाला 1973 पासून जोडले गेल्याने ती शाळा इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी अशा चार वर्गांची राहिली आहे.\nविनायक नारायण बाळ हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून बत्तीस वर्षे कार्यरत होते. विनायक बाळ यांचा ‘कथाकुंभ’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या काव्यसंग्रहाला ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे शिक्षणविषयक लेख ‘जीवन शिक्षण’ या मासिकातून प्रसिद्ध होत असतात. तसेच, ते विविध विषयांवर वृत्तपत्रे, मासिके यांतून लेखन करतात. विनायक बाळ हे आकाशवाणीवर मुलांसाठी कथा, कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण करतात. ते दापोलीतील मुरूड येथे वास्तव्यास आहेत.\nPrevious articleहर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप\nNext articleआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nविनायक नारायण बाळ हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून बत्तीस वर्षे कार्यरत होते. विनायक बाळ यांचा ‘कथाकुंभ’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या काव्यसंग्रहाला ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे शिक्षणविषयक लेख ‘जीवन शिक्षण’ या मासिकातून प्रसिद्ध होत असतात. तसेच, ते विविध विषयांवर वृत्तपत्रे, मासिके यांतून लेखन करतात. विनायक बाळ हे आकाशवाणीवर मुलांसाठी कथा, कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण करतात. ते दापोलीतील मुरूड येथे वास्तव्यास आहेत.\nखूपच छान, अभिमानास्पद माहिती. या मुरुडच्या शाळेतले पहिले विद्यार्थी विनू दातार यांची अधिक माहिती उपलब्ध आहे का यांच्या पुढच्या पिढ्या कुठे आहेत यांच्या पुढच्या पिढ्या कुठे आहेत मी याच घराण्यातली, म्हणून कुतूहल. मुरुडला महर्षी कर्वे यांचा शंभरावा वाढदिवस साजरा झाला, ते��्हा मी तिथे होते.\nमाहितीपूर्ण लेख . पाच भौतिक चिकीत्सा या ग्रंथाचे लेखक आयुर्वेदाचार्य आत्माराम वामन दातार असे मला स्मरते. मुरूडच्या शाळेतील विद्यार्थी आत्माराम वासुदेव की आत्माराम वामन दातार\nदोन आठवड्यापूर्वी मी पहिल्यांदाच दापोली आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर पाहून आलो. वाटेत मुरुड गावाची पाटी पण वाचली.हा लेख आधी वाचला असता तर या प्रसिद्ध महान व्यक्तिच्या स्थळांना भेट देता आली असती. अप्रतिम माहिती या लेखातून मिळाल्याने खूप आनंद झाला.\nखूप सुन्दर माहिती बाळसर..अधिक लेखनाची अपेक्षा आहे…नीला उपाध्ये\nखरे पाहाता “ चेंबूर हायस्कूल “ ला अेवढा इतिहास नसेल\nपण बरेच निष्णात विद्यार्थी आहेत\nतसेच “ किंग्ज जोर्ज “ शाळेला १०० वर्ष झाली.\nसुनिल दातार (स्वरबहार विश्वनाथ बागुलांचे शिष्य) May 16, 2023 At 11:35 am\nअत्यंत सुंदर संकल्पना आणि शिर्षकही खास अभिनंदन विनायक बाळगुरुजी(सर) म्हणून आपणासही वंदन याच शाळेने घडविलेला विद्यार्थी पुज्य महर्षी कर्वे सारखे भारतरत्न भारताला दिले तसेच वैद्यकिय क्षेत्रात बुद्धिचातुर्याने अद्भूत कामगिरी आयुर्वेदात करुन आयुर्वेदाचार्य किताब पंचभौतिक चिकित्सा सुरु करुन मिळविला ते पुज्य आत्माराम वासुदेव दातार हेही याच शाळेचे विद्यार्थी आडव दातार असल्याने नामोल्लेखाचा मोह आवरता आला नाही कारण सर्वच त्रिवार वंदनीय असेच आहेत आणि माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे माझे पुज्य गुरुवर्य ज्यांनी आपल्या सौंदर्य, उत्तम गायन व तितकाच सुंदर अभिनय या त्रिवेणी संगमाच्या आधारावर संगीत रंगभूमीवर बहार उडवून दिली गाजवली ते स्वरबहार विश्वनाथ बागुल याच शाळेचे विद्यार्थी आणि संकल्पना ज्यांची तेसुद्धा वंदनीय शिक्षक बनले ते बाळगुरुजी याच शाळेचे विद्यार्थी असणार याच शाळेने घडविलेला विद्यार्थी पुज्य महर्षी कर्वे सारखे भारतरत्न भारताला दिले तसेच वैद्यकिय क्षेत्रात बुद्धिचातुर्याने अद्भूत कामगिरी आयुर्वेदात करुन आयुर्वेदाचार्य किताब पंचभौतिक चिकित्सा सुरु करुन मिळविला ते पुज्य आत्माराम वासुदेव दातार हेही याच शाळेचे विद्यार्थी आडव दातार असल्याने नामोल्लेखाचा मोह आवरता आला नाही कारण सर्वच त्रिवार वंदनीय असेच आहेत आणि माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे माझे पुज्य गुरुवर्य ज्यांनी आपल्या सौंदर्य, उत्���म गायन व तितकाच सुंदर अभिनय या त्रिवेणी संगमाच्या आधारावर संगीत रंगभूमीवर बहार उडवून दिली गाजवली ते स्वरबहार विश्वनाथ बागुल याच शाळेचे विद्यार्थी आणि संकल्पना ज्यांची तेसुद्धा वंदनीय शिक्षक बनले ते बाळगुरुजी याच शाळेचे विद्यार्थी असणार \nशाळांची चरित्रे मजेदार संदर्भ शृंखला होईल\nविनायक नारायण बाळ हे शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून बत्तीस वर्षे कार्यरत होते. विनायक बाळ यांचा ‘कथाकुंभ’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या काव्यसंग्रहाला ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे शिक्षणविषयक लेख ‘जीवन शिक्षण’ या मासिकातून प्रसिद्ध होत असतात. तसेच, ते विविध विषयांवर वृत्तपत्रे, मासिके यांतून लेखन करतात. विनायक बाळ हे आकाशवाणीवर मुलांसाठी कथा, कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण करतात. ते दापोलीतील मुरूड येथे वास्तव्यास आहेत.\nपरंपरा जपणारे शिंदी बुद्रुक May 22, 2023\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AA-%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%AA%E0%A4%9A-%E0%A4%B5/", "date_download": "2023-05-30T04:49:05Z", "digest": "sha1:XEJE5FZF5AROW2KXNIUDABHMMM66P3KY", "length": 18498, "nlines": 163, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "Seek a sleep therapist to address your sleep-related concerns", "raw_content": "\nस्लीप थेरपिस्ट झोपेचे विकार सुधारण्यास कश�� मदत करतात\nपरिचय झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या आरोग्यावर, जीवनशैलीवर आणि नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या दैनंदिन कामकाजात अडथळा येऊ शकतो आणि स्लीप थेरपिस्ट तुम्हाला या समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. येथे, तुम्ही तुमच्या परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या स्लीप थेरपिस्टची नावे आणि संपर्क तपशील शोधू शकता. हे कव्हर स्लीप डॉक्टरांची यादी समजून घेण्यास मदत करेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, अनेक कारणांमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.\nझोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या आरोग्यावर, जीवनशैलीवर आणि नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन (IOM) समिती ऑन स्लीप मेडिसिन अँड रिसर्चनुसार, 100 दशलक्षाहून अधिक अमेरिकन लोकांना झोपेची कमतरता जाणवते, त्यापैकी अंदाजे 70 दशलक्ष लोकांना झोपेचा विकार आहे. तुम्हालाही निद्रानाश सारख्या झोपेच्या विकाराने ग्रासले आहे का तुम्हाला फक्त एका चांगल्या स्लीप थेरपिस्टची गरज आहे .\nझोपेचे थेरपिस्ट कोण आहेत\nस्लीप स्पेशलिस्ट, ज्याला सोमनोलॉजिस्ट म्हणूनही ओळखले जाते, एक आरोग्यसेवा व्यावसायिक आहे जो झोपेशी संबंधित समस्यांचे निराकरण करतो आणि झोपेच्या आरोग्याची काळजी घेतो.\nस्लीप थेरपिस्टद्वारे संबोधित झोप विकार.\nसोमनोलॉजिस्ट, स्लीप फिजिशियन किंवा झोपेचे मानसशास्त्रज्ञ झोपेच्या विकारांच्या विस्तृत श्रेणीशी सामना करतात . यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.\nRLS (अस्वस्थ पाय सिंड्रोम)\nनियतकालिक पाय हालचाली विकार\nझोपेशी संबंधित इतर समस्या\nबहुतेक स्लीप थेरपिस्ट अंतर्गत औषध, न्यूरोलॉजी, बालरोग, मानसोपचार आणि ओटोरिनोलरींगोलॉजी (ENT) मध्ये तज्ञ असतात. त्यांना अमेरिकन बोर्ड ऑफ स्लीप मेडिसिन, अमेरिकन मेडिकल स्पेशॅलिटीज कडून त्यांचे प्रमाणपत्र प्राप्त होते. स्लीप मानसशास्त्रज्ञ जागृतपणा आणि इतर झोपेशी संबंधित वर्तणुकीशी संबंधित समस्या हाताळण्यात विशेषज्ञ आहेत. झोपेच्या अनेक विकारांना सामोरे जाण्यासाठी अनेक डॉक्टर संज्ञानात्मक-वर्तणूक पद्धती तयार करतात. उदाहरणार्थ, दंत तज्ञ देखील विविध दंत उपकरणांच्या मदतीने स्लीप एपनियाचे निदान आणि उपचार करण्यात मदत करतात. पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या दैनंदिन कामकाजात अडथळा येऊ शकतो आणि स्लीप थेरपिस्ट तुम्हाला या समस्या सोडवण्यास मदत करू शकतात.\nझोप विकार हानिकारक का आहेत\nझोप ही लक्झरी मानली जात असली तरी ती मूलभूत गरज आहे. जर तुम्ही कधीही डोळे उघडे ठेवून अंथरुणावर फेकण्यात तुमची रात्र काढली असेल, तर तुम्हाला कदाचित माहित असेल की सकाळ झाल्यावर तुम्हाला कसे वाटेल . विक्षिप्तपणा आणि अस्वस्थ वाटणे हे निद्रानाशाचे अल्पकालीन परिणाम आहेत. तथापि, झोपेच्या कमतरतेमुळे अनेक दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.\nजेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुमचा मेंदू न्यूरल कनेक्शन बनवतो आणि तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करतो. तथापि, जर तुम्हाला चांगली झोप न मिळाल्यास त्याचा तुमच्या दीर्घ आणि अल्पकालीन आठवणींवर परिणाम होऊ शकतो.\nझोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य, तणाव आणि चिंता होऊ शकते.\nतुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. म्हणून, जे लोक खूप कमी झोपतात ते सहसा रोगजनकांच्या अगदी थोड्या संपर्कातही आजारी असतात.\nतुम्हाला उच्च रक्तदाब आणि मधुमेह, लठ्ठपणा, कमी कामवासना, उच्च रक्तदाब इत्यादी आजार होण्याचा धोका आहे.\nझोपेच्या विकाराची लक्षणे काय आहेत\nस्लीप डिसऑर्डरची लक्षणे या विकाराच्या प्रकारावर आणि तीव्रतेवर अवलंबून असतात. तथापि, सामान्य लक्षणांमध्ये हे समाविष्ट असू शकते:\nअयोग्य वेळी झोप येणे\nएकाग्रतेचा अभाव किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण\nबिघडलेली कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन\nतुमच्या झोपेच्या आणि जागे होण्याच्या चक्रात व्यत्यय\nझोपेत असताना हालचाल करण्यासाठी असामान्य आवेग\nगाडी चालवताना तंद्री वाटते\nगोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण\nतुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. झोपेच्या तज्ञाचा त्वरित सल्ला घ्या\nतुम्हाला योग्य स्लीप थेरपिस्ट कसा मिळेल\nआपल्याला कोठून सुरुवात करावी हे माहित नसल्यास स्लीप थेरपिस्ट शोधणे आव्हानात्मक असू शकते. लक्षात ठेवण्यासाठी येथे काही टिपा आहेत:\nशिफारशींसाठी कौटुंबिक डॉक्टर, नातेवाईक, मित्र आणि सहकारी यांना विचारा.\nतुमच्या प्रदेशात प्रॅक्टिस करत असलेल्या स्लीप थेरपिस्टची माहिती गोळा करण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर जा.\nमहत्त्वपूर्ण लीड्स मिळविण्यासाठी अधिकृत झोप विकार केंद्राशी संपर्क साधा. खालील यादीवर एक नजर टाका:\n  3A. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन (एएएसएम): तुम्ही संश��धक आणि डॉक्टर शोधू शकता जे झोपेच्या औषधात तज्ञ आहेत आणि त्यांचे तपशील वेबसाइटवर मिळवू शकतात.   3B. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ डेंटल स्लीप मेडिसिन (एएडीएसएम): झोपेशी संबंधित समस्यांचे निदान आणि उपचार करणारे दंतवैद्य सहसा एएडीएसएम सोसायटीचे सदस्य असतात. येथे, तुम्ही तुमच्या परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या स्लीप थेरपिस्टची नावे आणि संपर्क तपशील शोधू शकता.   3C. सोसायटी ऑफ बिहेवियरल स्लीप मेडिसिन (SBSM): त्यांच्या वेबसाइटवर तुमच्या क्षेत्रातील झोपेच्या औषध पुरवठादारांची निर्देशिका आहे.\nएकदा तुमच्याकडे झोपेच्या तज्ञांची यादी तयार झाल्यानंतर, तुमच्या विमा प्रदात्याकडे बसा. हे कव्हर स्लीप डॉक्टरांची यादी समजून घेण्यास मदत करेल.Â\nस्लीप थेरपिस्ट अनेक प्रकारे मदत करू शकतात.\nएक व्यावसायिक स्लीप थेरपिस्ट तुम्हाला अनेक प्रकारे मदत करू शकतो.Â\nझोपेच्या आणि जागृत होण्याच्या विविध परिस्थितींना तोंड देण्यासाठी ते समर्थन वाढवू शकतात.Â\nजर तुम्ही दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेच्या समस्येने त्रस्त असाल तर, झोपेची स्वच्छता सुधारण्यासाठी झोपेचा तज्ञ तुम्हाला विविध उपायांसाठी मदत करू शकतो.\nएक चांगला झोपेचा डॉक्टर मानसिक आरोग्याच्या पैलूंवर देखील लक्ष देईल ज्यामुळे झोपेचे विकार होतात.\nझोपेशी संबंधित काही परिस्थिती अंतर्निहित वैद्यकीय समस्येमुळे उद्भवते, तर काही मानसिक असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, अनेक कारणांमुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. स्लीप थेरपिस्ट तुम्हाला निद्रानाशाच्या मूळ कारणांचे निदान करण्यात आणि योग्य उपचार लिहून देण्यात मदत करू शकतात.\nतुमचा झोपेचा तज्ञ निद्रानाश किंवा CBT-I साठी संज्ञानात्मक वर्तणूक थेरपीची शिफारस देखील करू शकतो जेणेकरुन दीर्घकाळ झोपेशी संबंधित समस्यांवर उपचार करा.\nझोप ही तुमच्या आयुष्यातील मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. जर तुम्ही बराच वेळ नीट झोपत नसाल तर झोपेच्या तज्ञाचा सल्ला घ्या. केवळ एक प्रशिक्षित स्लीप थेरपिस्ट तुम्हाला निद्रानाशाची मूळ कारणे ओळखण्यात आणि योग्य उपचार योजना प्रदान करण्यात मदत करू शकतो. युनायटेड वी केअर, एक प्रतिष्ठित मानसिक आरोग्य पोर्टलसह, तुमची झोप सुधारण्यात आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला अनेक प्रमाणित स्लीप थेरपिस्ट आणि मानसिक आरोग्य सल्लागार मिळू शकतात.\nमनःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ध्यान\nसोशल मीडिया तुम्हाला एकाकी बनवत आहे का\nकसे एक व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी\nपॅनिक अटॅक बद्दल सर्व काही\nईएमडीआर थेरपी तुम्हाला मदत करू शकते का\nभिन्न व्यक्तिमत्व प्रकार आणि संबंधित व्यवसाय\nतुम्हाला पॅनिक अटॅक थेरपिस्टची कधी गरज आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B5/", "date_download": "2023-05-30T04:13:37Z", "digest": "sha1:GU5VM52GWAXDQSANEWFSHIRL5D4VS6LR", "length": 12274, "nlines": 405, "source_domain": "krushival.in", "title": "नवपरिवर्तन संस्थेतर्फे वृक्षारोपण - Krushival", "raw_content": "\nउरण | वार्ताहर |\nनवपरिवर्तन संस्थेचे क्रियाशील सदस्य लक्ष्मण ठाकूर यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. त्यानिमित्त जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत लक्ष्मण ठाकूर यांच्या स्मरणार्थ आज द्रोणागिरी गडावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नवपरिवर्तन संस्थेचे नरेश रहालकर, नारायण म्हात्रे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घन:श्याम पाटील, विरेश मोडखरकर, घन:श्याम कडू, रमेश म्हात्रे, दिनेश पाटील, जितेंद्र पाटील, नितेश ठाकूर, प्रज्ञान म्हात्रे, प्रमोद माळी, अजित पाटील, प्रशांत ठाकूर, बॉबी, कुणाल शिसोदिया, आर्यन मोडखरकर आदीं उपस्थित होते.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2023-05-30T04:56:57Z", "digest": "sha1:A3AFD6CUVBYDRBBZAAM3X5L3KAZ3S3BV", "length": 10182, "nlines": 222, "source_domain": "navakal.in", "title": "मेक्सिकोत बस दरीत कोसळून १८ जणांचा मृत्यू, ३३ जखमी - Navakal", "raw_content": "\nमेक्सिकोत बस दरीत कोसळून १८ जणांचा मृत्यू, ३३ जखमी\nपश्चिम मेक्सिकोमध्ये शनिवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले. ही बस पर्यटकांना घेऊन शेजारच्या राज्यात जात होती. नागरी संरक्षण अधिकारी पेड्रो नुनेझ यांनी सांगितले की, बस अपघातात ११ महिला आणि ७ पुरुषांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये किमान ११ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.\nअपघातावेळी बस जॅलिस्को या शेजारील राज्यातील ग्वाडालजारा येथून २२० किलोमीटर अंतरावर होती. पर्यटकांना घेऊन जाणारी बस अचानक रस्त्यावरून दरीत कोसळली. बसमधील अपघातग्रस्त सर्व प्रवासी मेक्सिकन नागरिक असल्याचे नुनेझ यांनी सांगितले. मात्र, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. त्याचबरोबर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्��क्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/09/maharashtra.html", "date_download": "2023-05-30T05:43:45Z", "digest": "sha1:CDWSL6GTRRJDDCOIO45YCI7HKZPSDN6E", "length": 20453, "nlines": 120, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक निर्णय-5 : दि. 3 सप्टेंबर २०१९ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंत्रिमंडळ बैठक निर्णय-5 : दि. 3 सप्टेंबर २०१९\nअनुसूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या\nमुंबई ( ३ सप्टेंबर २०१९ ) : राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक गतिमान व सुलभ होण्यासाठी पालघर, नाशिक, धुळे, किनवट, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर अशा सात ठिकाणी नवीन समिती कार्यालये स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nराज्यात महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम-2000 या अधिनियमाची 18 ऑक्टोबर 2001 पासून अंमलबजावणी सुरू आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व शासकीय सेवा यामध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव पदांचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सर्वोच्च ��्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव जागांचा लाभ घेणाऱ्या उमेदवाराने प्रवेशाच्या वेळीच त्याचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आज घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे.\nअनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडील मोठ्या प्रमाणावरील प्रलंबित प्रकरणे, त्यासंदर्भातील तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे आणि नव्याने प्राप्त होणारी शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रकरणे आदींचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या अतिरिक्त समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या ठाणे, पुणे, नाशिक, नंदुरबार, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व गडचिरोली या आठ अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या आठ पडताळणी समित्यांव्यतिरिक्त पालघर, नाशिक, धुळे, किनवट, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर अशा एकूण सात ठिकाणी नवीन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची कार्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या समित्यांसाठी आवश्यक असणारा अधिकारी-कर्मचारी वर्ग निर्माण करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे समित्यांकडील प्रलंबित प्रकरणांचा गतीने निपटारा होऊन विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व इतर अर्जदारांना वेळेत प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच निवडणूक व सेवा विषयक प्रकरणांचाही वेळेत निपटारा होण्यास मदत होणार आहे.\nआदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी अतिरिक्त विज्ञान शिक्षक पदास मान्यता\nराज्यातील आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान शिक्षकांची अतिरिक्त पदे निर्माण करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळणार आहे.\nराज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत 502 शासकीय व 556 अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांपैकी 121 शासकीय आश्रमशाळा व 154 अनुदानित आश्रमशाळांमध्ये उच्च माध्यमिकच्या (11 वी 12 वी) कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यात येत आहेत. आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक स्तरावर विज्ञानशाखेला प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित असे विषय असून या शाखेसाठी तीन पदे मंजूर आहेत. एकाच विषयातील पदव्युत्तर पदवी असताना उच्च माध्यमिकच्या एका शिक्षकाला विज्ञान शाखेचे दोन विषय शिकवावे लागत होते. त्यामुळे त्याच्यावरील कार्यभार अधिक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होत होता. याचा विचार करून सुधारित आश्रमशाळा संहितेनुसार आकृतिबंधामध्ये सुधारणा करून विज्ञान शाखेसाठी चार शिक्षकांची तरतूद करण्याचा आज निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रत्येक विषयासाठी पदव्युत्तर पदवीधारक शिक्षक उपलब्ध होणार आहेत. आश्रमशाळेत 11 वी व 12 वीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या पंचवीस हजारांहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तसेच त्यांना एनईईटी किंवा जेईई, सीईटी व संबंधित परीक्षांद्वारे अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्यासाठीही फायदा होणार आहे.\nयापूर्वी आदिवासी विभागांतर्गत असलेल्या आश्रमशाळांपैकी 10 शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि 11 अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ देऊन इयत्ता 11 वी व 12 वीचे कला व विज्ञान शाखेचे वर्ग चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आश्रमशाळा वगळून उर्वरित सर्व शासकीय व अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे एक अतिरिक्त पद मंजूर करण्यास आज मान्यता देण्यात आली. त्यानुसार 111 शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 111 पदे तसेच 143 अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 143 पदे अशी एकूण 254 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार प्रशिक्षित पात्रताधारक उमेदवारांमधून तसेच शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे करण्यात येणार आहे. भविष्यात उच्च माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ मिळाल्यास त्या शाळांमध्ये देखील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या प्रत्येक विषयासाठी शिक्षण विभागाच्या अस्तित्वात असलेल्या धोरणाप्रमाणे ३ ऐवजी ४ विज्ञान शिक्षकांची पदे मंजूर करण्यासही मान्यता देण्यात आली.\nभिलार येथील पुस्तकांच्या गावाचा उपक्रम आता स्वतंत्र योजनेत रुपांतरित\nवाचनसंस्कृती जोपासण्य���साठी भिलार (जि. सातारा) येथे सुरु करण्यात आलेला पुस्तकांचे गांव हा उपक्रम आता नियमित योजना स्वरुपात रुपांतरित करून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वाचक-पर्यटकांना याठिकाणी आणखी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nसातारा जिल्ह्यातील भिलार येथे 4 मे 2017 पासून पुस्तकांचे गाव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात या गावाला दीड लाखांपेक्षा जास्त वाचक-पर्यटक आणि मान्यवरांनी भेट दिली. हा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या उपक्रमाचे 2019-20 पासून योजनेत रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुस्तकाचे गाव योजना अस्तित्वात आल्याने अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद करता येणार आहे. त्यामुळे गावात वाचक-पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करता येणार आहेत. या बैठकीत योजनेसाठीच्या आवर्ती व अनावर्ती खर्चासह आवश्यक 5 पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.\nनांदेड गुरुद्वारास दिलेली रक्कम अनुदानात रुपांतरित\nराज्य शासनाकडून नांदेड गुरुद्वारा बोर्डास गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यासाठी बिनव्याजी स्वरुपात देण्यात आलेली ६१ कोटी रुपयांची रक्कम अनुदानामध्ये रुपांतरित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nश्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथास ३०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नांदेड शहरात २००८ मध्ये गुरु-त्ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गुरुद्वारा बोर्ड, गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब, नांदेड यांना बिनव्याजी स्वरुपात ६१ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम अनुदानात रुपांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nलोक आयुक्त कार्यालयासाठी ६ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी\nलोकायुक्त व उपलोकायुक्त कार्यालयासाठी उपप्रबंधक पदासह एकूण 6 पदांची निर्मिती करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.\nमहाराष्ट्राचे उपलोकायुक्त म्हणून दत्तात्रय पडसलगीकर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. पडसलगीकर यांच्या नियुक्तीमुळे उपलोकायुक्तांची संख्या दोन झाली आहे. या अनुषंगाने लोकायुक्त आण��� उपलोकायुक्त कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये उपप्रबंधक या एका पदासह एकूण ६ पदे समाविष्ट आहेत.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/2016/02/", "date_download": "2023-05-30T05:15:43Z", "digest": "sha1:IY4IWF7MNVDNAOXLXFW7CZO2PB4AF72G", "length": 39732, "nlines": 242, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "फेब्रुवारी | 2016 | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nराजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’\nफेब्रुवारी 23, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\n१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब नावाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले हे पत्र मोठे महत्वाचे आणि स्वराज्य सांभाळण्याच्यासाठी केलेल्या खटपटीचे द्योतक आहे. जेधे या दरम्यान बहुदा मुघलांचा पक्ष स्वीकारणार असावे असे राजाराम महाराजांना कळले असावे म्हणून त्यांची समजूत घालून त्यांना स्वराज्यात टिकवण्याची धडपड पत्रात केलेली दिसते. पत्रात आजच्या महाराष्ट्राचा पूर्वज ‘मऱ्हाट राज्य’ नावाने दिसतो. इतर मुख्य आलेल्या गोष्टी म्हणजे जेध्यांना महाराष्ट्र देशात राजकारण करावे (लोक आपल्या बाजूने मिळवावे) तसेच चाललेल्या हालचाली कळवाव्या कारण ‘तुम्ही लोक ह्या राज्याची पोटतिडीक धरिता’ असे राजाराम महाराज लिहितात. स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहावे असे कळवतात. औरंगजेबा सारखा प्रबळ ‘गनीम’ राज्यावर आला असूनही राजाराम महाराजांना खात्री आहे की ‘तुम्ही (स्वराज्याचे मावळे) लोक मनावर धरिता तर गनीम तो काय आहे त्या औरंगजेबाचा हिसाब न धरावा’. नेतोजी पालकरांना तसेच इतरही लोकांना औरंगजेबाने बाटवले ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे. अखेरीस ‘ईश्वर’ करितो ते फते (विजय) आपलाच आहे असा आत्मविश्वासही पत्रात दिसून येतो. अभ्यासकांनी जरूर अभ्यासावे असे हे महत्वाचे पत्र आहे.\nमूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १५ (जुना) – लेखांक ३४७\nराजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले पत्र\nगोविंदपंत बुंदेले – ‘आम्ही कान धरली शेळी आहो’\nफेब्रुवारी 19, 2016 by Pranav 4 प्रतिक्रिया\nगोविंदपंत बुंदेले (मूळ आडनाव खेर) हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. छत्रसालाकडून मिळालेल्या बुंदेलखंडातील राज्यावर सुमारे १७३३ दरम्यान त्यांची नियुक्ती झाली असावी. प्रस्तुत पत्र हे एका वेगळ्या अर्थाने इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. जातीवरून शिव्यांची लाखोली वाहणारे स्वयंघोषित इतिहासप्रेमी आज ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात. पेशव्यांनी स्वराज्य बुडवले, मराठा सरदारांना ‘बामण’ पेशवाईत चांगले वागवले गेले नाही असे बिनबुडाचे आरोप करत हिंडतात. हे पत्र २३ सप्टेंबर १६५५ रोजी गोविंदपंत बुन्देल्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिले आहे. उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. अभ्यासकांनी पत्र निट वाचावे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… (खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात) मराठा सरदार हे कर्म करिता तर जमिनीवर न माता (मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते / खूप गौरव केला असता) आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार (गोंविंदपंत ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात / त्यांनी कुरा कोडा नावाचे अलाहबाद नजीकचे प्रांत हस्तगत केले होते) “. पुढे अब्दालीच्या तुकडीकडून हेच गोविंदपंत बुंदेले पानिपत संग्रामापूर्वी मारले गेले. अधिक काय लिहावे.\nमूळ पत्र संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (जुना) – लेखांक १३७\nगोविंदपंत बुंदेले यांचे पत्र\nफेब्रुवारी 18, 2016 by Pranav 3 प्रतिक्रिया\nजेधे शकावली ही श्री सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांच्याकडून लोकमान्य टिळकांना मिळाली होती. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात श्री पटवर्धन यांना भेटून त्यातील मित्या तपासून घेतल्या. शकावली उभ्या अरुंद पोर्तुगीज कागदावर लिहिली गेली आहे. २२ पूर्ण आणि तेविसावे अपूर्ण पान मुळ प्रतीत पाहायला मिळते. औरंजेबाच्या जन्मापासून ते मोगलांनी चंदी उर्फ जिंजी ताब्यात घेण्यापर्यंतच्या नोंदी शकावलीत आढळतात. लेखनाच्या शैलीवरून टिळकांनी शकावलीची प्रत पूर्व पेशवाईत तयार झाली असावी असा अंदाज केला होता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठांच्या इतिहासाची साधने खंड १८ (जुना) मध्ये लेखांक ५ म्हणून छापलेल्या शकावलीच्या नोंदी आणि प्रस्तुत शकावलीच्या नोंदी जुळतात. शकावलीने उजेडात आणलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी शिवजन्माची मिती, अफजल वधा संबंधी अधिक माहिती आणि पोवाड्याचे शेवटचे चरण, नेतोजी पालकर यांचे धर्मांतर आणि शुद्धी या महत्वाच्या म्हणाव्या लागतील. भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शिवचरित्रप्रदीप या पुस्तकात शकावली समाविष्ट केली होती. सदर पुस्तक डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया च्या विद्यमाने आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.\nइतिहासाच्या पाऊलखुणा – पेशवाई – झंझावात\nफेब्रुवारी 4, 2016 by Pranav 2 प्रतिक्रिया\nआपले प्रेम आणि स्नेहाच्या बळावर आम्ही आमचे पुढचे पाऊल दिमाखात टाकले. दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी राफ्टर पब्लिकेशन्सच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आणि पेशवाई या दोनीही पुस्तकांचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे आणि ज्येष्ठ खगोल तज्ञ श्री. मोहनराव आपटे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. राफ्टर पब्लिकेशन्स आणि जनसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. पार्ले टिळक विद्यालय असोसिअशन च्या महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयाच्या केशवराव घैसास सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. रसिक जाणकार वाचक श्रोत्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाऊन नवीन पुस्तकांचे स्वागत केले.\nया प्रसंगी प्रमुख पाहुणे व लेखकांचे गुरु डॉ.सदाशिव शिवदे यांनी तसेच जेष्ठ अभ्यासक श्री.मोहन आपटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकाशक श्री. उमेश जोशी यांनी ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यामागची आपली भूमिका मांडली. तसेच पेशवाई चे लेखक श्री. कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी पेशवे काळातील मोडी पत्रे या विषयावर Presentation दिले. या सर्व प्रकाशन सोहळ्यास उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.अनघा मोडक यांनी उत्तमरित्या केले.\nडॉ. शिवदे – आमच्या गुरूंकडून पाठीवर कौतुकाची थाप\nज्येष्ठ खगोल तज्��� श्री. आपटे सर – चिकित्सक आणि संशोधनात्मक लेखनाचे कौतुक\nउपस्थित रसिक वाचकांशी संवाद साधताना राफ्टर पब्लिकेशन्स चे श्री. उमेश जोशी.\nउद्घाटनाच्या दिवशी तिथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रती हातोहात संपल्या हे आपले प्रेम आणि आपुलकी मुळेच शक्य झाले.ब्लॉगच्या निमित्ताने एरवी प्रतिक्रियातून भेटणाऱ्या तुम्हा वाचकांपैकी काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्या. आपल्याला भेटून आम्हाला आनंद झाला.\nआमचा इतिहास मित्र परिवार आणि वाचक वर्ग उपस्थित म्हणजे आनंद द्विगुणीत\nश्री बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद\nरत्नागिरीतील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे महाराष्ट्रभूषण आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांची भेट घेताच त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद मिळाले हे अहोभाग्य आदरणीय बाबासाहेबांनी मलिक अंबरच्या योगदानाची इतिहासाने दाखल घेतली गेली नसल्याचे आणि त्यामुळे आमचा पाहिलाच लेख खूप आवडल्याचे मनमोकळेपणे सांगितले. आम्ही आमचा अभ्यास पुढे असाच सुरु ठेवावा आणि इतिहासातील लपलेले अनेक दुवे लोकांसमोर आणावे म्हणून शुभेच्छा दिल्या.\nसाहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद\nपुढे १५ ते १८ जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपण सर्व इतिहासप्रेमी रसिक वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व दोन्हीही पुस्तकांची प्रकाशकाकडील पहिली आवृत्ती हातोहात संपली.\nआपले प्रेम आणि सहयोग असाच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या दुसऱ्या खंडाचे कामही लेखकांनी सुरु केले आहे. दोन्हीही पुस्तकांची सुधारित द्वितीय आवृत्तीचे कामही सुरु आहे.\nतर सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्‍स्‌ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..\n“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) –\nआज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले ���ाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी विशाल खुळे, प्रणव महाजन, उमेश जोशी, योगेश गायकर, शिवराम कार्लेकर, रोहित पवार आणि कौस्तुभ कस्तुरे या तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या. अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्‍स तर्फे आपल्याला सादर. या लेखसंग्रहात गनिमी काव्याचा प्रणेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिक अंबर या सिद्दी निजामशाही सरदाराच्या व्यक्तीचित्रापासून ते मराठेशाहीचा कळस म्हणजेच अटकेवर फडकलेला जरीपटका या मोठ्या कालखंडावर लेख आहेत.\n“पेशवाई” – महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान –\nपेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्‍स आपल्यासमोर घेऊन आले आहे. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत.\n“झंझावात” – मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा –\n|| चतुर्थ अवृत्ती लोकार्पण ||\nजुलै २०१३ साली प्रकाशीत झालेले झंजावात हे गुरुवर्य निनादराव बेडेकर यांच्या लेखणीतून सिद्ध झालेले ऐतिहासिक पुस्तक. अंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला महाराष्ट्राबाहेरील मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे. जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या, गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाची सखोल माहिती मिळते.\nइतिहासाच्या पाऊलखुणा, पेशवाई या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीतील आणि गुरुवर्य निनादराव बेडेकर लिखित झंझावात या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीतील अगदी काही मोजक्या प्रती सध्या amazon.in वर शिल्लक आहेत ज्या आपण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर Click करून मागवू शकाल.\n आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद \n– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्��ा सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/ampstories/web-stories/agriculture-minister-sattar-inspected-the-modern-sowing-machine", "date_download": "2023-05-30T04:21:26Z", "digest": "sha1:IA2XUMFGAZZZ3VWXAFWKDS2ZNABRR42F", "length": 2403, "nlines": 21, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Sowing Machine| कृषिमंत्री सत्तारांनी केली आधुनिक पेरणी यंत्राची पाहणी", "raw_content": "Sowing Machine : कृषिमंत्री सत्तारांनी केली आधुनिक पेरणी यंत्राची पाहणी\nलातूर दौऱ्यावर असतांना उमरगा रेतू येथील प्रगतशील शेतकरी अमृत व्यंकटी केंद्रे यांच्या शेतात भेट दिली.\nअमृत व्यंकटी केंद्रे यांनी खरीप हंगामासाठी जपून ठेवलेले घरचे बियाणे तसेच ते पेरणीसाठी वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञानाची पाहणी करून याबाबत माहिती सत्तारांनी घेतली.\nअमृत केंद्रे यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मी सोयाबीन घरचे बियाणे वापरत आहे सांगितले .\nखा. हेमंत पाटील यांची उपस्थिती\nयावेळी अब्दुल सत्तार यांच्यासोबत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.\nअब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या खताची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली.\nतसेच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधला.\nअधिक पाहण्यासाठी क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/ampstories/web-stories/karveer-nivasini-ambabai-rathotsav-ceremony-at-kolhapur", "date_download": "2023-05-30T04:17:24Z", "digest": "sha1:3GPUKBLBRSHVOCLCQFIZBXHPZCV2A32E", "length": 3190, "nlines": 18, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Kolhapur Ambabai Rathotsav 2023 । करवीर निवासिनी आंबाबाईचा दिमाखदार रथोत्सव सोहळा। Karveer Nivasini Ambabai Rathotsav ceremony At Kolhapur", "raw_content": "Kolhapur Ambabai Rathotsav 2023 : करवीर निवासिनी आंबाबाईचा दिमाखदार रथोत्सव सोहळा\n१०० वर्षांची परंपरा असलेला डोळ्याचे पारणे फेडणारा आंबाबाईचा रथोत्सव सोहळा कोल्हापुरात दिमाखात पार पडला.\nचैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आंबाबाई वर्षातून एकदा नगरवासियांच्या भेटीसाठी मंदिराबाहेर पडते. ही परंपरा गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे.\nयंदा देवीसाठी बनविलेल्या नव्या रथात आंबाबाई विराजमान झाली होती. देवस्थान समितीने रथोत्सवासाठी नवा सागवानी रथ तयार केला आहे.\nकरव��र निवासिनीचा रथोत्सव पाहण्यासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.\nरथाला केलेल्या विद्युत रोषणाईमुळे रथात बसलेली आंबाबाईची मुर्ती विलोभनीय दिसत होती.\nआंबाबाईच्या रथाच्या मार्गावरील रस्ते सुरेख रांगोळीसह फुलांनी सजवण्यात आले होते. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.\nदेवीची आरती झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. आंबाबाईच्या रथापुढे मानाचा घोडा तर रथासोबत चोपदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक होते.\nअधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/lekh/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2/", "date_download": "2023-05-30T05:01:18Z", "digest": "sha1:GSJMKLKGF3I2IIDCHNFD4YDDOJHK4RR6", "length": 12676, "nlines": 217, "source_domain": "www.navakal.in", "title": "आज नवरात्रीच्या रंग पांढरा, आजचा विषय - पांढरा कांदा! - Navakal", "raw_content": "\nआज नवरात्रीच्या रंग पांढरा, आजचा विषय – पांढरा कांदा\nदेशात पांढरा, लाल, पिवळा असे कांद्याचे तीन प्रकारचे रंग आहेत. कांद्यात असलेल्या एन्ट्रोसायजिंग या रंगद्रव्यामुळे कांद्याचा रंग लाल होतो. पांढऱ्या कांद्यात हे रंगद्रव्य नसते. चवीला तो कमी तिखट असतो. युरोपमध्ये पिवळा व पांढरा कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो. मात्र अन्यत्र लाल कांद्याचीच चलती आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये लाल कांदा वापरला की रंग बदलतो पण पांढरा कांदा वापरला की, रंग तोच राहतो. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगात पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी आहे. आता बाजारात रेडी टु इट प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यात पांढरा कांदाच वापरला जातो. पांढऱ्या कांद्याचे काप मोठ्या हॉटेलमध्ये मिळतात. पांढऱ्या कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिखटपणा. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा निर्यातही होतो. उन्हाळ्यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी असते. पांढरा कांदा हा माळे प्रमाणे विकला जातो.\nठाणे जिल्ह्यातील वसई आणि नाशिक जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा इतर ठिकाणी होणाऱ्या कांद्यापेक्षा वेगळा आहे. इतर ठिकाणी होणारा पांढरा कांदा तिखट असतो. त्या तुलनेत अलि��ाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा कमी तिखट असतो. अलिबाग तालुक्यातील काही गावांपुरते मर्यादित असणारे हे पीक आता, वाढती मागणी आणि चांगला भाव यामुळे जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.\nपांढऱ्या कांद्याला औषधी गुणधर्म आहे. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते. हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो ऍसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे ऍनिमियाही दूर होतो. पांढरा कांदा निर्जलीकरण, पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी वापरला जातो.\nभटिंडा लष्करी छावणीमध्ये गोळीबार चार जवानांचा मृत्यू\nभूतांपासून वाचण्यासाठी ते तीन दिवस गावकरी गाव सोडून जातात- ‘मालवणातील गावपळण’\nज्याने हा ग्रंथ वाचला त्याचा मृत्यू अटळ\n\\’अग्रसेन की बावली\\’ काळ्या पाण्याची शापित विहीर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C/", "date_download": "2023-05-30T03:40:04Z", "digest": "sha1:OUH6AD5KJHCEVFEOE3DS6PJCQJ6BBZHC", "length": 10050, "nlines": 221, "source_domain": "www.navakal.in", "title": "अयोध्येमध्ये मंदिरात पुजाऱ्याची आत्महत्या - Navakal", "raw_content": "\nअयोध्येमध्ये मंदिरात पुजाऱ्याची आत्महत्या\nअयोध्या – अयोध्येत एका मंदिरात पुजार्‍याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना अयोध्येतील कोतवाली परिसरात असलेल्या रायगंजमध्ये नरसिंह मंदिरात घडली. राम शंकर दास असे या पुजाऱ्याचे नाव होते. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पोलीस आणि एका हवालदाराचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पुजाऱ्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.\nपुजार्‍याने आत्महत्या करण्याआधी एक व्हिडिओ शूट केला. यामध्ये त्याने प्रादेशिक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि एका हवालदाराने खंडणी मागितल्याचे आणि छळ केल्याचे सांगितले. याच त्रासाला कंटाळून पुजार्‍याने टोकाचे पाऊल उचलले. मात्र, या आरोपांनंतर अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने यावर उत्तर दिले नाही.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/mpsc-group-b-quiz-18-5-22/", "date_download": "2023-05-30T05:25:04Z", "digest": "sha1:UNCJROZBWI3D4TF5CYZPBQEAYX2RZ4BO", "length": 21470, "nlines": 325, "source_domain": "www.adda247.com", "title": "\",2===Vt.childNodes.length),k.parseHTML=function(e,t,n){return\"string\"!=typeof e?[]:(\"boolean\"==typeof t&&(n=t,t=!1),t||(y.createHTMLDocument?((r=(t=E.implementation.createHTMLDocument(\"\")).createElement(\"base\")).href=E.location.href,t.head.appendChild(r)):t=E),o=!n&&[],(i=D.exec(e))?[t.createElement(i[1])]:(i=we([e],t,o),o&&o.length&&k(o).remove(),k.merge([],i.childNodes)));var r,i,o},k.fn.load=function(e,t,n){var r,i,o,a=this,s=e.indexOf(\" \");return-1\").append(k.parseHTML(e)).find(r):e)}).always(n&&function(e,t){a.each(function(){n.apply(this,o||[e.responseText,t,e])})}),this},k.each([\"ajaxStart\",\"ajaxStop\",\"ajaxComplete\",\"ajaxError\",\"ajaxSuccess\",\"ajaxSend\"],function(e,t){k.fn[t]=function(e){return this.on(t,e)}}),k.expr.pseudos.animated=function(t){return k.grep(k.timers,function(e){return t===e.elem}).length},k.offset={setOffset:function(e,t,n){var r,i,o,a,s,u,l=k.css(e,\"position\"),c=k(e),f={};\"static\"===l&&(e.style.position=\"relative\"),s=c.offset(),o=k.css(e,\"top\"),u=k.css(e,\"left\"),(\"absolute\"===l||\"fixed\"===l)&&-1<(o+u).indexOf(\"auto\")?(a=(r=c.position()).top,i=r.left):(a=parseFloat(o)||0,i=parseFloat(u)||0),m(t)&&(t=t.call(e,n,k.extend({},s))),null!=t.top&&(f.top=t.top-s.top+a),null!=t.left&&(f.left=t.left-s.left+i),\"using\"in t?t.using.call(e,f):c.css(f)}},k.fn.extend({offset:function(t){if(arguments.length)return void 0===t?this:this.each(function(e){k.offset.setOffset(this,t,e)});var e,n,r=this[0];return r?r.getClientRects().length?(e=r.getBoundingClientRect(),n=r.ownerDocument.defaultView,{top:e.top+n.pageYOffset,left:e.left+n.pageXOffset}):{top:0,left:0}:void 0},position:function(){if(this[0]){var e,t,n,r=this[0],i={top:0,left:0};if(\"fixed\"===k.css(r,\"position\"))t=r.getBoundingClientRect();else{t=this.offset(),n=r.ownerDocument,e=r.offsetParent||n.documentElement;while(e&&(e===n.body||e===n.documentElement)&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.parentNode;e&&e!==r&&1===e.nodeType&&((i=k(e).offset()).top+=k.css(e,\"borderTopWidth\",!0),i.left+=k.css(e,\"borderLeftWidth\",!0))}return{top:t.top-i.top-k.css(r,\"marginTop\",!0),left:t.left-i.left-k.css(r,\"marginLeft\",!0)}}},offsetParent:function(){return this.map(function(){var e=this.offsetParent;while(e&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.offsetParent;return e||ie})}}),k.each({scrollLeft:\"pageXOffset\",scrollTop:\"pageYOffset\"},function(t,i){var o=\"pageYOffset\"===i;k.fn[t]=function(e){return _(this,function(e,t,n){var r;if(x(e)?r=e:9===e.nodeType&&(r=e.defaultView),void 0===n)return r?r[i]:e[t];r?r.scrollTo(o?r.pageXOffset:n,o?n:r.pageYOffset):e[t]=n},t,e,arguments.length)}}),k.each([\"top\",\"left\"],function(e,n){k.cssHooks[n]=ze(y.pixelPosition,function(e,t){if(t)return t=_e(e,n),$e.test(t)?k(e).position()[n]+\"px\":t})}),k.each({Height:\"height\",Width:\"width\"},function(a,s){k.each({padding:\"inner\"+a,content:s,\"\":\"outer\"+a},function(r,o){k.fn[o]=function(e,t){var n=arguments.length&&(r||\"boolean\"!=typeof e),i=r||(!0===e||!0===t?\"margin\":\"border\");return _(this,function(e,t,n){var r;return x(e)?0===o.indexOf(\"outer\")?e[\"inner\"+a]:e.document.documentElement[\"client\"+a]:9===e.nodeType?(r=e.documentElement,Math.max(e.body[\"scroll\"+a],r[\"scroll\"+a],e.body[\"offset\"+a],r[\"offset\"+a],r[\"client\"+a])):void 0===n?k.css(e,t,i):k.style(e,t,n,i)},s,n?e:void 0,n)}})}),k.each(\"blur focus focusin focusout resize scroll click dblclick mousedown mouseup mousemove mouseover mouseout mouseenter mouseleave change select submit keydown keypress keyup contextmenu\".split(\" \"),function(e,n){k.fn[n]=function(e,t){return 0 General Knowledge Daily Quiz in Marathi : 18 May 2022 – For MPSC Group B | मराठी मध्ये सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 18 मे 2022", "raw_content": "\nMPSC Group B परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. General Knowledge Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. MPSC Group B General Knowledge Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. MPSC Group B General Knowledge Quiz ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.\nसर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट MPSC Group B General Knowledge Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Daily Quiz Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी General Knowledge Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. MPSC Group B Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.\nQ1. मार्टिन क्रो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू होता\nQ2. “अस्पृश्य” हे पुस्तक कोणी लिहिले\n(c) के नटवर सिंग\n(d) मुल्क राज आनंद\nQ3. संगीत दिग्दर्शक म्हणून सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार कोणी जिंकले आहेत\nQ4. आझादिरचटा इंडिका हे खालीलपैकी कोणते वनस्पतिचे नाव आहे\nQ5. खालीलपैकी कोणत्या घटकाचा वितळबिंदू(melting point) सर्वात कमी आहे\nQ6. बाजीराव पहिला (1720-1740) कोणत्या घराण्याचा शासक होता\nQ7. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे साधन _________ यास म्हणतात\nQ8. गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात G ला काय म्हणतात\n(d) गुरुत्वाकर्षणामुळे होणारा प्रवेग\nQ9. 2016 UEFA फुटबॉल चॅम्पियनशिप कोणत्या संघाने जिंकली\nQ10. “द ओथ ऑफ द वायुपुत्र (शिव ट्रोलॉजी)” चे लेखक कोण आहेत\n(b) चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी\n स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. MPSC Group B General Knowledge Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. General Knowledge Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.\nGeneral Knowledge Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.\nAns:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक\nAns: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.\nAns: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023\nDRDO पुणे भरती 2023 जाहीर, 100 जागांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस\nचालू घडामोडी दैनिक क्विझ : 30 मे 2023 – MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी\nदैनिक चालू घडामोडी: 28 आणि 29 मे 2023\nSSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 29 मे 2023\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/172716/", "date_download": "2023-05-30T04:59:39Z", "digest": "sha1:XTBUPJBURBHRJ3HO6AAOL3W3SBTM2DTM", "length": 17807, "nlines": 133, "source_domain": "www.berartimes.com", "title": "जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’योजना राबविणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’योजना राबविणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nजिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’योजना राबविणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nपुणे दि.20: र��ज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्यात येईल, असे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.\nविधानभवन येथे आयोजित बैठकीस ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्हा परिषद शाळा, रस्ते आणि अंगणवाड्यांच्या बांधकामाबाबत स्वतंत्र बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात येईल. शाळांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.\nपुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी आवश्यक निधी देण्यात येत आहे. पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी केल्यास अधिकचा निधी देण्यात येईल, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.\nइंद्रायणी मेडिसिटीबाबत आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन वेळेवर करावे. दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळावी यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.\nविभागीय आयुक्त श्री.राव यांनी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याबाबत आणि इंद्रायणी मेडिसिटीबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख य��ंनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीविषयी यावेळी माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात किमान १० ठिकाणचा गाळ काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव प्राप्त होत असून त्यांना मान्यता देण्यात येत आहे. सामाजिक संस्थांशीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.\nबैठकीस आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, अश्विनी जगताप, उमा खापरे, दिलीप मोहिते पाटील, ॲड. अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, सुनील शेळके, संग्राम थोपटे, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर, संजय जगताप, अतुल बेनके, रवींद्र धंगेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल आदी उपस्थित होते.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्चाला मान्यता\nपालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ मधील मार्च २०२३ अखरे झालेल्या ८७५ कोटीच्या, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १२८ कोटी ९३ लाख रुपयांच्या आणि आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ५४ कोटी ११ लाख कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.\nगतवर्षी एकूण १०० टक्के खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाश्वत विकासाची ध्येये समोर ठेवून ग्रामीण विकासासाठी २६९ कोटी ७२ लाख रुपये, ग्रामीण रस्ते ९३ कोटी, इतर जिल्हा मार्ग ४१ कोटी ५२ लाख, ६० लाख किंमतीची २५ साकवांची कामे प्रगतीपथावर, नागरी क्षेत्राच्या विकासासाठी जिल्ह्यातील १७ नगरपालिका व नगरपंचायतींना १३२ कोटी ४९ लाख, विद्युत विकासासाठी ४४ कोटी ७२ लाख रुपये निधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nशाळांच्या पायाभूत सुविधांसाठी ३६ कोटी ५० लाख आणि डिजीटल क्लासरुमसाठी ४ कोटी २० लाख, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये सायन्स लॅबसाठी ४ कोटी ५० लाख, क्रीडा विकासासाठी १६ कोटी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३ कोटी १० लाख, लघु पाटबंधारे व कोल्हापूरी ��द्धतीचे बंधारे २५ कोटी, पोलीस वाहन खरेदी ६ कोटी, पोलीस वसाहत सुविधा २ कोटी, पोलीस स्टेशन इमारत ९७ लाख ८१ हजार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत सुविधांसाठी २ कोटी ५० लाख रुपये देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nसर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये १ हजार ५८ कोटी ४ लाख रुपये नियतव्यय अर्थसंकल्पीत होता, तर २०२३-२४ मध्ये १ हजार १९१ कोटी रुपये नियतव्यय अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. त्यापैकी राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.\nPrevious articleजाती दावा पडताळणी संदर्भात आवश्यक सुचना\nNext articleआरटीई निधी थकला:राज्यातील 800 इंग्रजी शाळा पडल्या बंद, 1800 कोटींची थकबाकी\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/rakhi-sawant-on-salman-khan-received-death-threatens-dpj-91-3545233/", "date_download": "2023-05-30T05:49:08Z", "digest": "sha1:4KNSLOD4HKBHQI2RO7GISPM73F62FWKY", "length": 23597, "nlines": 294, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rakhi-sawant on-salman-khan-received-death-threatens | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्व��च्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\n“सलमान खान अंबानीपेक्षा श्रीमंत” अभिनेत्याला धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईवर राखी सावंत संतप्त; म्हणाली, “माझ्या भावाच्या…”\nराखी सावंतनेही सलमान खानच्या ‘ जीवे मारण्याच्या धमकीवर ‘ प्रतिक्रिया दिली आहे.\nWritten by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क\nसलमानला मिळालेल्या धमकी प्रकरणावर राखीची प्रतिक्रिया\nराखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राखी सावंत म्हणाली की, ‘सलमान खान एक दिग्गज आहे, त्याच्याबद्दल कोणीही असा वाईट विचार करू नये’.\nहेही वाचा- “आलिया आधीच विवाहित” नवाजुद्दीन सिद्दीकीचे गंभीर आरोप; पूर्व पत्नीसह भावावर ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nसलमान खानच्या विरोधात बोलणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना राखी सावंत म्हणाली ‘सलमान खान एक धार्मिक व्यक्ती आहे. गोरगरिबांना नेहमी मदत करतो. तो महापुरुष आहे. सलमान भाईसाठी प्रार्थना करा. तो लोकांसाठी खूप काही करतो. अंबानीपेक्षा तो किती श्रीमंत आहे माहीत आहे का सलमान भाईच्या शत्रूंचे डोळे फुटू दे. त्यांची स्मृती जाऊदे. मी सलमान भाईसाठी प्रार्थना करते, कोणीही त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये, असे राखी म्हणाली.\nहेही वाचा-‘ओम शांती ओम’च्या वेळी शाहरुख खानने श्रेयस तळपदेला दिला मोठा धडा, खुलासा करत अभिनेता म्हणाला, “त्याने मला…”\nराखी पुढे म्हणाली ‘जे लोक सलमान भाईच्या विरोधात मुलाखती देत ​​आहेत, त्यांना मला विचारायचे आहे की, त्यांनी तुमचे काय वाकडे केले आहे. हात धुवून तुम्ही माझ्या भावाच्या मागे का पडला आहात तो खूप धार्मिक आहे, कृपया त्याचे अनुसरण करणे थांबवा. माझा भाऊ खूप श्रीमंत आहे, तरीही तो वन बीएचकेम��्ये राहतो. लोकांसाठी खूप काही करतो. त्यांनी माझ्या आईसाठी इतकं केलं आहे की, त्याचं ऋण फेडता येणार नाही.\nहेही वाचा- ‘करण अर्जुन’ चित्रपटासाठी सलमान खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झाली होती निवड; राकेश रोशन यांचा खुलासा म्हणाले…\nआठवड्याभरापूर्वी सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तुरुंगातून एबीपी वृत्तवाहिनीला दिलेल्या ताज्या मुलाखतीत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमकी दिली होती ‘सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी’, असे लॉरेन्सने म्हटले होते. यासोबतच लॉरेन्सने सलमान खानला स्पष्टपणे धमकी दिली होती. यानंतर सलमानच्या टीमला धमकीचा ईमेलही आला होता.\nमराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“आलिया आधीच विवाहित” नवाजुद्दीन सिद्दीकीचे गंभीर आरोप; पूर्व पत्नीसह भावावर ठोकला १०० कोटींचा मानहानीचा दावा\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“नकाब घालून जेवण करणं ही…”, इस्लामसाठी बॉलिवूड सोडणाऱ्या झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत\nआकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म\nहृतिक रोशनसमोर विकी कौशलने टेकले गुडघे; IIFA सोहळ्यातील ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “२३ वर्षं झाली पण…”\nसलमान खानने बॉडीगार्ड शेराला वाढदिवसानिमित्त दिली ‘ही’ खास भेट; भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडनेही दिल्या शुभेच्छा\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\n“IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पाऊस पडला”, अभिनेत्रीने शेअर केलं मीम, म्हणाली…\n“मुस्लिमांचा द्वेष ही फॅशनच…” नसीरुद्दीन शाह यांचं सत्ताधारी पक्षाबद्दल मोठं वक्तव्य\n“गौरीने मला कधीच गिफ्ट दिले नाही, कारण…” शाहरुख खानचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल, पत्नीविषयी केला होता मजेशीर खुलासा\n२४व्या दिवशीही ‘The Kerala Story’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी\nहृतिक रोशनसमोर विकी कौशलने टेकले गुडघे; IIFA सोहळ्यातील ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “२३ वर्षं झाली पण…”\nबेदम मारहाण, मित्रांबरोबर रात्र घालवण्यास केलेली बळजबरी अन्…; करिश्मा कपूरने एक्स पती संजय कपूरवर केलेले भयंकर आरोप\n“वडिलांच्या निधनानंतरही मी रडले नव्हते, कारण…”; ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माने सांगितला आयुष्यातील ‘तो’ प्रसंग\nCannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर भारतीय पेहराव का केला सारा ��ली खानने सांगितले कारण, म्हणाली…\n“माझी हत्या होऊ शकते”, ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या दिग्दर्शकाने व्यक्त केली भीती; म्हणाला, “स्वतंत्र भारतात…”\nVideo : राखी सावंतचा अवतार पाहून सारा खान घाबरली, जोरात ओरडली अन्…; IIFA अवॉर्ड सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल\n‘आरटीओ’मध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा वाहन मालक, चालकांची तक्रार, कार्यालयात चकरांचा जाच\n‘बलात्कार पीडितेवर गर्भधारणा लादणे अधिकारांचे उल्लंघन’, तेविसाव्या आठवडय़ात गर्भपातास न्यायालयाची परवानगी\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nअन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T04:59:32Z", "digest": "sha1:NQCAFADNKZYPRN7PSEHGAH4HDABLAH7K", "length": 14552, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोणावळा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n३लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे\nToggle लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे subsection\nयेथे काय जोडले आहे\nलोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.[१] लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने आंबट गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.[२] पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.\nलोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.\nपावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.\nलोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेल्या साजुक तुप आणि मधात तळलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. रोज ५००० टन चिक्की निर्यात केली जाते.\nलोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.१८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.[३]\n२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती.[४] ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९% आहे. लोणावळ्यातील १०% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे.\nलोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे[संपादन]\nहे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.\nराजमाची पॉईंट लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते.\nटायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे.\nलोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.\nमळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या या लोहगड किल्ल्याला पोहोचता येते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे.\nलोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जाणार आहे जेणेकरून लोणावळा रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल व पुणे उपनगरी रेल्वेसाठी विशेष टर्मिनस मिळेल.\nलोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी प्रवेशमार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लोणावळ्यातूनच जातो. लोणावळा रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील अतिमहत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. येथे दौंडप्रमाणेच मोठे रेल्वे जंक्शन उभारले जावे अशी प्रवाशांची अनेक शतकांपासून मागणी आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/the-rate-of-soybean-seeds-of-mahabeez-is-low-this-year", "date_download": "2023-05-30T04:10:29Z", "digest": "sha1:EHZ5FPDQUEOEH2UMSHFWGDGO6I6XMBCK", "length": 8608, "nlines": 52, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Soybean Seed Rate । ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याचे दर यंदा कमी । The Rate of soybean seeds of Mahabeez is low this year", "raw_content": "\nSoybean Seed Rate : ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्याचे दर यंदा कमी\nMahabeej Seed :आगामी खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) सोयाबीन, धान या प्रमुख पिकांसह इतर वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.\nAkola Agriculture News : आगामी खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित) सोयाबीन, धान या प्रमुख पिकांसह इतर वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.\nविशेष म्हणजे या हंगामात सोयाबीनचे दर मागील हंगामाच्या तुलनेत कमी केल्याने ‘महाबीज’चे बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.\nबाजारात या हंगामासाठी महाबीजने सोयाबीनचे सुमारे दीड लाख क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियो���न केले. यात दहा वर्षांआतील नवीन वाण व १५ वर्षांवरील जुन्या वाणांचा समावेश आहे.\nया नियोजित बियाण्यापैकी ७० टक्के पुरवठासुद्धा आतापर्यंत बाजारात करण्यात आलेला आहे. राज्यात सोयाबीन पाठोपाठ ‘महाबीज’कडून धानाचे बियाणे मोठ्या प्रमाणात पुरवले जाते.\nयंदा महाबीज ४० हजार क्विंटल हे बियाणे पुरवणार आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील जिल्ह्यातील धान पट्ट्यात या बियाण्याचा पुरवठा केला जात आहे.\nSoybean Seed : उगवणक्षमता तपासून घरातील सोयाबीन बियाणे पेरा\nसोयाबीनचे दर केले कमी ः\nगेल्या हंगामाच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन बियाण्याचे दर किलोमागे सुमारे ४० रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. नवीन वाणाचा दर किलोला कमाल १०२ रुपयांपर्यंत, तर जुन्या वाणाचा दर ९१ रुपयांदरम्यान काढण्यात आला आहे.\nगेल्या हंगामात सोयाबीन वाणांचा दर कमाल १४४ रुपयांपर्यंत ठेवण्यात आला होता. या वर्षी ‘महाबीज’ने खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत हे दर कमी करीत आव्हान उभे केले आहे. मिलेट इअरच्या अनुषंगाने ज्वारी, बाजरी, नाचणीचे बियाणेही उपलब्ध करून दिले जात आहे.\nSoybean Seed : वाशीम जिल्ह्यात यंदा मुबलक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे\nशासनाने ‘महाबीज’च्या सोयाबीन वाणाला विविध योजनांअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले तर महाबीजचे बियाणे शेतकऱ्यांना आणखी कमी दरात मिळू शकते.\nमहाबीज सोयाबीन वाणांचे दर निश्‍चित झाल्याने आता खासगी कंपन्यांकडून काय निर्णय घेतला जातो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nगेल्या काही हंगामात सततच्या पावसाने बीजोत्पादन प्रभावित झालेले आहे. प्रामुख्याने परतीच्या पावसाने बीजोत्पादन क्षेत्रास फटका दिला होता. परिणामी बियाणे उपलब्ध यंदाच्या हंगामात महाबीजने ४५ हजार हेक्टरवर सोयाबीन, ५० हजार हेक्टर धान, १० हजार हेक्टर तूर तसेच मूग, उडीद आदी पिकांचे बीजोत्पादन करण्याचे निश्‍चित केले आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. महाबीजकडून ३० हजार क्विंटल फाउंडेशन बियाणे दिले जात आहे.\nमहाबीज या हंगामात दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध होते. त्‍यामुळे नियोजन करीत बियाणे पुरवठा सुरू झालेला आहे. सोयाबीन बियाण्याचे दरही यंदा कमी काढण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी चांगले बियाणे पुरवण्याचा प्रयत्न के���ा जात आहे.\n- डॉ. सचिन कलंत्रे, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/agro-money/cotton-prices-increased-in-which-country", "date_download": "2023-05-30T05:35:01Z", "digest": "sha1:64GN64XRQIDQMSCJIDTTRNEXQGJAY4AI", "length": 10261, "nlines": 56, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Cotton Market | कापसाचे भाव कोणकोणत्या देशात वाढले? | Cotton prices increased in which country", "raw_content": "\nCotton Market: कापसाचे भाव कोणकोणत्या देशात वाढले\nCotton Rate Update : देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर दबावात होते. देशात तर मार्च महिन्यापासून कापूस बाजाराने मान टाकली.\nCotton Bajarbhav : देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर दबावात होते. देशात तर मार्च महिन्यापासून कापूस बाजाराने मान टाकली. कापसाचे भाव वाढत नसल्यानं शेतकरी कापूस विकत आहेत. पण चालू आठवड्यात वायद्यांमध्ये सुधारणा दिसली. अमेरिका, भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये कापूस दरात काहीशी वाढ झाली होती.\nअमेरिकेत चालू आठवड्यात कापूस वायद्यांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. कापसाचे वायदे मागील आठवड्यात ८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. ते या आठवड्यात ८४ सेंटवर पोचले. कापसाच्या वायद्यांमध्ये जवपास ५ टक्क्यांची वाढ झाली होती.\nतर काॅटलूक ए इंडेक्स म्हणजेच जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीचा सरासरी भाव कायम होता. अमेरिकेच्या कापसाला चीनकडून उठाव मिळाल्यामुळं दरात सुधारणा झाल्याचं बाजारातील विश्लेषकांनी सांगितलं.\nचीनमध्येही कापसाचे भाव चालू आठवड्यात वाढले. चीनमध्ये चालू आठवड्यात कापसाच्या भावात टनामागं ४४५ युआनची वाढ झाली. चीनमध्ये कापसाला आता १५ हजार ६५० युआनचा भाव मिळत आहे.\nचीनमध्ये कापडाला उठाव मिळत असल्याचे वृत्त मागील दोन दिवसांपासून येत आहे. त्याचाच परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही दिसत असल्याचे सांगितले जाते. कापड आणि सूत तसचं कापसालाही उठाव मिळाल्यानं सुधारणा झाली.\nCotton Kheda Kharedi : कापसाला खेडा खरेदीत ७५०० ते ७६०० रुपये दर\nब्राझीलमध्ये मात्र कापूस दर दबावात राहीले. तर पाकिस्तानमध्ये दर स्थिर होते. यंदा पाकिस्तानमध्ये कापूस उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे पाकिस्तानात कापसाचे भाव वाढले आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये कापसाला ३७ किलोसाठी २० ह���ार रुपयांचा भाव मिळत आहे.\nइतर देशांमध्ये कापसाच्या दरात चालू आठवड्यात वाढ झाली. मागणीमध्ये सुधारणा दिसत असल्याचे अहवाल पुढे आल्यानंतर दरात सुधारणा झाल्याचं बाजारातील विश्लेषक सांगत आहेत.\nभारतातही कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एमसीएक्सवर कापसाचे वायदे १८० रुपयांनी वाढले होते. वायदे ६३ हजार २६० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते.\nआंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील वायदे बाजारावरही जाणवला. ही सुधारणा पुढील आठवड्यातही कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nवायद्यांमध्ये कापूस सुधारल्याचा परिणाम काही बाजार समित्यांमध्येही दिसला. अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसली. पण कापसाच्या सरासरी दरपातळीत बदल दिसला नाही. कापसाची सरासरी दरपातळी आजही ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान कायम होती. यामुळं वायद्यांमधील सुधारणेचा परिणाम प्रत्यक्ष बाजारात कमीच दिसला.\nCotton Market : वायद्यांमध्ये कापूस दरात सुधारणा\nबाजारात कापसाची आवक आजही सरासरीपेक्षा पाच पटीने जास्त होती. बाजारात जवळपास एक लाख गाठी कापसाची आवक झाली होती. गुजरातमध्ये सर्वाधिक ३८ हजार गाठींची आवक झाली. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ३२ हजार गाठींची विक्री केली.\nतेलंगणात ९ हजार तर उत्तर भारतात ६ हजार गाठी कापूस बाजारात आला. गेल्या हंगामाचा विचार केला तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाची रोजची सरासरी आवक २० हजार गाठींपेक्षाही कमी होती.\nआवक कमी होईल का\nदेशातील बाजारात कापसाची आवक जास्त असल्याचा दबाव दरावर येत आहे. पण ही परिस्थिती जास्त दिवस राहील असं वाटत नाही. कारण शेतकऱ्यांकडे आता कापसाचा स्टाॅक कमी आहे.\nकाही भागात शेतकऱ्यांकडे कापूस जास्त दिसत असला तरी सर्वच भागात ही परिस्थिती नाही. त्यामुळे बाजारातील कापूस आवक कमी होत जाईल. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/which-market-got-the-highest-price-in-the-market-on-13th-april", "date_download": "2023-05-30T05:36:26Z", "digest": "sha1:IPCNFHYQXMBSOCY3KESIQBKKALTAQAFM", "length": 2486, "nlines": 37, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Chana Rate| १३ एप्रिलला बाजारात सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?|Which market got the highest price in the market on 13th April?", "raw_content": "\nChana Rate : १३ एप्रिलला सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला\nज्यातील हरभरा बाजारात आज आवक वाढली होती.\nChana Market : राज्यातील हरभरा बाजारात आज आवक वाढली होती. आवकेचा दबावही दरावर होता. अमरावती बाजारात आज सर्वाधिक ४ हजार ४७६ क्विंटल आवक झाली. आज सर्वाधिक दर जळगाव बाजारात ६ हजार ६५० रुपये मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात किती दर मिळाला\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/articles/tanaji-malusare-with-342-soldiers/", "date_download": "2023-05-30T05:11:50Z", "digest": "sha1:DMG36QZS75JIBCYC6C4NQUIMTUDNBBSR", "length": 9877, "nlines": 66, "source_domain": "www.tomne.com", "title": "अवघ्या 342 मावळ्यांसह तानाजी मालुसरे यांनी … – Tomne", "raw_content": "\nअवघ्या 342 मावळ्यांसह तानाजी मालुसरे यांनी …\nछत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना निष्ठावंत मावळ्यांच्या फळीने भक्कम साथ नेहमीच दिली. आपल्या राजाचे मुघल फौजांना देशाबाहेर करून स्वराज्यस्थापनेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वेळोवेळी मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. या कामी येताना अनेक सरदार व मावळ्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवले .छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांच्या बलिदानाची दखल नेहमीच घेतली व त्यांना अजरामरही केले. इतिहासानेही अशा स्वाभिमानी ,जिगरबाज ,शूर योद्ध्यांची नोंद सोनेरी अक्षरांमध्ये केली आहे.\nआजच्या पिढीला या योद्ध्यांचे स्मरण करून देणे हे आपल्या इतिहासाविषयी आत्मभान जागृत करण्यासाठी निश्चितच आवश्यक आहे. बॉलिवूड हे आजच्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम मानले जात आहे .10 जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणारा तानाजी मालुसरे ह्या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सरदार तानाजी मालुसरे यांच्या वीरगाथेचे दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तानाजी मालुसरे यांच्या विषयी काही त��्य आज आपण जाणून घेणार आहोत.\nतानाजी मालुसरे यांचा उल्लेख हा प्रामुख्याने सिंहगडाला शर्थीने लढवून त्याला मुघलांच्या ताब्यातून परत आणण्याच्या मोहिमेशी निगडित आहे. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत केलेल्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला मिर्झाराजे जयसिंग यांना दिला होता.मिर्झाराजे जयसिंग यांनी या किल्ल्याचे सुभेदार म्हणून रजपूत असलेल्या उदयभान यास नियोजित केले होते. उदयभानने इस्लाम धर्म स्वीकारला होता. कोंडाणा किल्ल्याव त्याने जनानखाना सुरू केला होता आपले गड किल्ले हे एक पवित्र तीर्थक्षेत्राप्रमाणे माननाऱ्या जिजाऊसाहेबांना ही गोष्ट खचितच आवडणारी नव्हती.म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यातून परत मिळवण्यास सांगितले. यावेळी गडावर आपला मुलगा रायबा च्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे आले होते.\nतानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला परत मिळवून आणण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. यावेळी त्यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असेही बोलून दाखवले होते.त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या 342 मावळ्यांच्या फौजेसह व बंधू सूर्याजी च्या नेतृत्वाखाली कोंढाणा किल्ल्याला घोरपडीच्या साह्याने वर चढून जिंकून आणले. मात्र उदयभानच्या फौजेच बीमोड करत असताना तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. तानाजींच्या मृत्युची बातमी कळताच शिवाजी महाराज कोंढाणा सर करण्याच्या बातमी पेक्षाही तानाजींच्या मृत्यूच्या बातमीने अधिक व्याकूळ झाले. यावेळी दुखःवेगाने त्यांनी म्हटले की ,गड आला पण सिंह गेला , या वाक्या वरूनच सिंहगड हे नाव पडले असेही म्हटले जाते.\nतानाजी मालुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोदोली या ठिकाणी सोळाशे साली झाला.छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे बालपणी एकत्र खेळले होते असे संदर्भ इतिहासात मिळतात.\nऔरंगजेबाने ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने आग्र्याला कैद केले होते तेव्हा तानाजी मालुसरे ही त्यांच्यासोबत होते असे सांगितले जाते.\nतानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या जवळपास सर्वच युद्धांमध्ये त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.\nकोंढाणा किल्ला मिळवण्याच्या लढाईमध्ये तानाज��� मालुसरे यांची ढाल तुटली होती अशावेळी आपल्या शिरपेचाला हाताला गुंडाळून सपासप वार करत त्यांनी मोगल फौजांना धुळ चाटवली.\nभगवान श्री हनुमाना खरंच ब्रम्हचारी होते का : जाणून घ्या रहस्यमयी कहाणी\nआचार्य चाणक्य यांच्या मृत्यू कसा झाला\nऔरंगजेबाची कबर कुठे आहे लोक ही कबर बघण्यासाठी का जातात\n‘ह्या’ आहेत जगातील विचित्र १४ गोष्टी ज्या वर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. बघा\nपैसे कमावण्याचे ७ सोपा मार्ग जे सामान्य लोक बर्‍याचदा दुर्लक्षित करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/65005/", "date_download": "2023-05-30T04:39:26Z", "digest": "sha1:YCAHD6PPKXQUXCRRILT6UMVWQCPRW575", "length": 9221, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "nitin gadkari: एकमेकांवर टीका करणारे सेनेचे मंत्री अन् भाजप खासदार खुर्चीला खुर्ची लावून बसतात तेव्हा… – gulabrao patil and unmesh patil on nitin gadkari tour | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra nitin gadkari: एकमेकांवर टीका करणारे सेनेचे मंत्री अन् भाजप खासदार खुर्चीला खुर्ची...\nnitin gadkari: एकमेकांवर टीका करणारे सेनेचे मंत्री अन् भाजप खासदार खुर्चीला खुर्ची लावून बसतात तेव्हा… – gulabrao patil and unmesh patil on nitin gadkari tour\nजळगाव: गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे एकमेकांजवळ खुर्चीला खुर्ची लावून बसलेले असल्याचे चित्र दिसून आले. नितीन गडकरी यांच्या काल झालेल्या जळगाव दौऱ्याच्या निमित्ताने या दोघांमध्ये वितुष्ट संपलं की काय अशी चर्चा या कार्यक्रमास्थळी होती.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काल जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्यांच्या हस्ते जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे खासदार उन्मेश पाटील एकमेकांच्या शेजारी बसल्याचे चित्र दिसून आले. यावेळी दोघांनी एकमेकांशी संवाद साधला.\nएका नो-बॉलसाठी खेळाडूंना माघारी बोलवले, मॅच थांबवली, अंपायर्सशी वाद; पंतवर होणार मोठी कारवाई\nसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यामुळे उन्मेश पाटील खासदार झाला, अशी टीका केली होती. पाटील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना राज्याच्या समस्या कळत नाही. भारनियमनाचा महत्त्वाचा प्रश्न सोडून ते माझ्यावर टीका करत आहेत. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ते कॅबिनेटमध्ये जातात की केवळ हप्ते आणि भत्ते घेण्यासाठी मंत्री पाटील जातात का, असा सवाल देखील उपस्थित केला होता.\nगुलाबराव पाटील व उन्मेश पाटील यांच्या दोघांमधील शाब्दिक संघर्षामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. असे असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील व खासदार उन्मेश पाटील हे चक्क एकमेकांच्या शेजारी खुर्चीला खुर्ची लावून बसले असल्याचे चित्र दिसून आले. गडकरींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांनी नेत्यांमधील राजकीय वैर संपले की काय अशीही चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती.\nमातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न कराल तर शिवसैनिक शांत बसणार आहेत का\n संतापलेल्या Delhi Capitals वर भन्नाट मीम्स व्हायरल\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\n'ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद'; भाजपचा अनिल देशमुखांवर निशाणा\n समजून घ्या आयकरचा नियम,...\nTheft in Mandir, बीड हादरले, प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात चोरी, चोरट्यांनी देवीचं मंगळसूत्रही सोडलं नाही –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/osmanabad/online-extortion-of-25-thousand-to-st-employee-at-dharashiv-190337/", "date_download": "2023-05-30T03:49:32Z", "digest": "sha1:E44T2RD43MVFREXGVXW2BGLPS7QQWSKV", "length": 9718, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "धाराशिव येथे एसटी कर्मचा-याला 25 हजाराला ऑनलाईन गंडा", "raw_content": "\nHomeउस्मानाबादधाराशिव येथे एसटी कर्मचा-याला 25 हजाराला ऑनलाईन गंडा\nधाराशिव येथे एसटी कर्मचा-याला 25 हजाराला ऑनलाईन गंडा\nधाराशिव : शहरातील राज्य परिवहन महामंडळातील मेकॅनिकला एका भामट्याने मोबाईलवर मेसेज पाठवून पॅनकार्ड अपडेट करण्यास सांगितले. त्याने सांगितल्याप्रमाणे मोबाईलवर प्रक्रिया केल्यानंतर बँक खात्यावरील 24 हजार 997 रूपये ऑनलाईन लंपास झाले. या प्रकरणी अविनाश शिवाजीराव मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव येथील सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, : एस.टी कॉलनी, धाराशिव येथील अविनाश शिवाजीराव मांजरे हे एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून नोकरीस आहेत. त्यांना ११ मार्च रोजी रोजी सकाळी १०.४२ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी फोन क्रमांकावरुन एसबीआय बँकेचा लोगो असलेला टेक्स्ट मेसेज आला. त्या मेसेज मध्ये त्यांना पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत सांगीतले.\nयानंतर मांजरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये लिंकला टच केल्यानंतर एसबीआय युनो पेज ओपन झाला. त्यात आपल्या बँक खाते विषयक गोपनिय माहिती भरली. यानंतर मांजरे यांच्या बँक खात्यातून एकुण २४ हजार ९९७ रूपये रक्कम कपात झाली.या प्रकरणी अविनाश मांजरे यांनी दि. २८ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.\nसर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून हिरावणार\nमविआच्या सभेस अशोकरावांच्या नेतृत्वात २५ हजार कार्यकर्ते जाणार\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nपोलिस भरती झालेल्या तरूणांचा सत्कार\nवाणेवाडीच्या तरूणाचा हिंगळवाडी शिवारात शेततळ्यात बुडून मृत्यू\nधाराशिव येथील कृष्णा कोरे खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nतेर येथील शिक्षकाला धडक दिलेल्या दुचाकीस्वारावर गुन्हा\nपरंडा तालुक्यातील कारंजा शिवारात चारचाकीवर गोळीबार\nनारळ फोडण्याच्या कारणावरून गडदेवधरी येथे हाणामारी\nयेरमाळा येथील येडेश्वरी मंदिरातून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास\nतुळजापूर तालुक्यातील सावरगावात ट्रॅक्टरखाली चि��डून युवकाचा मृत्यू\nशशिकांत नरवडे यांनी घातली जिल्हाधिकारी पदाला गवसणी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newsnusa.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2023-05-30T04:56:05Z", "digest": "sha1:4UJKAH6FS7UDLTFN7SGQ3WR2CJEWYNJ6", "length": 14173, "nlines": 71, "source_domain": "newsnusa.com", "title": "बातम्या - Shetkari - Page 2", "raw_content": "\nLight bill : आता सर्व नागरिकांची वीज बिले माफ करण्यात आली आहेत\nBandhkam Kamgar Safety Kit बांधकाम कामगार सेफ्टी किट कन्स्ट्रक्शन वर्कर सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवावा\nAnganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु\nजुनी पेन्शन योजना नवीनतम अपडेट\nGharkul Yojna List 2022 : घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर यादीत आपले नाव बघा\nनमस्कार बांधवानो महाराष्ट्र राज्यामधील सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवीन योजना राबवत असते जेणे करून नागरिकांना त्या योजना अंतर्गत काही ना काही फायदा होऊ शकेल त्या मधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे घरकुल योजना या योजने अंतर्गत लाभार्थी याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत. या योजने अंतर्गत लोकांना घरकुल भांधण्या साठी पैसे दिले जातात. जेणे करून ज्या लोकांना घरकुल … Read more\nMaharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही \nराज्य सरकारने ceomaharashtra.nic.in या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मतदार यादी ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुम्ही तुमचे नाव कुठून पाहू शकता. एखादी व्यक्ती ओळखपत्र वापरून त्याची डुप्लिकेट कॉपी काढायचे, मात्र मतदान यादी ऑनलाइन केल्याने ही समस्याही दूर झाली आहे. महाराष्ट्र मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र मतदार यादीच्या ऑफिशियल वेबसाइट … Read more\nPM Awas Yojana: PM आवास योजनेची नवीन यादी जाहीर, तुमचे नाव याप्रमाणे तपासा, या स्टेप्स फॉलो करा\nप्रधानमंत्री आवास योजना यादी 2022: जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की एक नवीन यादी जारी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सरकार लोकांना घरे बांधण्यासाठी कर्जावर सबसिडी देते. तुम्ही नाव तपासू शकता. स्थिती तपासा जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल. आणि 2022-2023 च्या नवीन यादीमध्ये … Read more\nतुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत जाणून घ्या फक्त एका मिनिटात | How many SIM Card Active on your name\nमित्रांनो नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंट ची गरज असते बरेचदा आपल्याला असे वाटते की आपल्या नावावर दुसरे सिम कार्ड कोणी युज करत नाही आहे का आता काळजी करण्याचं काम नाहीये तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या नावावर किती सिम कार्ड एक्टिवा आहेत ते माहिती करू शकतात ते कसे चला … Read more\n तुमच्या नावावर किती सिम कार्ड जारी केले आहेत ते तपासा\nडिजिटल युगात, आम्ही अनेकदा बँक कर्ज किंवा वायफाय कनेक्शन किंवा इतर कारणांसाठी आमची आधार कार्डे लोकांशी शेअर करतो. यामुळे आमच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो आणि ते आमच्या माहितीत येऊ शकत नाही अशा असुरक्षिततेचा आम्हाला पर्दाफाश झाला आहे. एखाद्याने कर्ज घेण्यासाठी त्याचा वापर केला तर एखाद्याने सिम कार्ड मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड वापरले तर एखाद्याने सिम कार्ड मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड वापरले तर\nGharkul Yojana List 2022 Maharashtra घरकुल यादी जाहीर तुमच्या गावची यादी पहा\nमध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) 4.50 लाख लाभार्थ्यांच्या “गृह प्रवेश” मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अक्षरशः सहभागी होतील, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. “गृह प्रवेश” हा एक हिंदू सोहळा आहे जो एखाद्या व्यक्तीने त्याच्या नवीन घरात पहिल्यांदा प्रवेश केल्यावर केला जातो. सतना येथील बीटीआय मैदानावर मुख्य … Read more\nPM Kisan Samman Nidhi 12th Installment Date PM किसान 12 वा हप्ता लाभार्थी यादी मध्ये आपले नाव चेक करा\nPM Kisan Samman Nidhi 12th Installment Date कष्टकरी शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी 12 कोटी शेतकर्‍यांना प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित करणार आहेत. दिवाळी हा शुभ मुहूर्त असल्याने, PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केला जाईल, त्यामुळे त्यांना गरजेच्या वेळी मदत होईल. या शेतकऱ्यांना पीएम मोदी सुमारे … Read more\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना ऑनलाइन अर्जाचा तपशील\nबेटी बचाओ बेटी पढाओ योजना ऑनलाइन अर्जाचा तपशील बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना 2021 संपूर्ण तपशील आणि अर्जाचा फॉर्म येथे उपलब्ध आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा मुख्य उद्देश राज्या मधील बाल लिंग गुणोत्तर वाढवणे हा आहे, WCD विभागाने केंद्र सरकारच्या बेटी बचाओ आणि बेटी पढाओ योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, … Read more\nमाझी कन्या भाग्यश्री योजना 2022: माझी भाग्यश्री कन्या योजना फॉर्म\nमाझी भाग्यश्री कन्या योजना नोंदणी, महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज भरा आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेची ऑनलाइन नोंदणी करा आणि अर्जाची स्थिती तपासा. मुलींचे गुणोत्तर सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१६ रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली असून आत नसबंदी केल्यास ५० हजार रुपये शासनाकडून मुलीच्या नावावर जमा … Read more\nPradhanmantri Poshan Nirman Yojana 2022 | प्रधानमंत्री पोषण निर्माण योजना 2022 | पीएम पोषण योजना\nप्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना/योजना 2022 (प्रधानमंत्री पोशन शक्ती निर्माण योजना):- मी तुम्हा सर्वांना सांगतो की, आपल्या देशात पंतप्रधानांकडून एक नवीन योजना चालवली जात आहे, त्या योजनेचे नाव आहे पंतप्रधान पंतप्रधान पोषण. शक्ती निर्माण योजना 2022 आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या सारखी अनेक मुले आहेत जी कुपोषणाने ग्रस्त आहेत, त्यांना खायला चांगले अन्न … Read more\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाडी सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/vastushant-of-jyotirlinga-temple-at-kumbharwadi-kalsharohan-ceremony-in-excitement/", "date_download": "2023-05-30T04:21:49Z", "digest": "sha1:3OYP5QFXDBX6QSGZJ5DANQFE3QF7DWDA", "length": 10338, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कुंभारवाडी येथील ज्योतिर्लिंग देवालयाचा वास्तुशांत, कल���ारोहण समारंभ उत्साहात | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक अध्यात्म कुंभारवाडी येथील ज्योतिर्लिंग देवालयाचा वास्तुशांत, कलशारोहण समारंभ उत्साहात\nकुंभारवाडी येथील ज्योतिर्लिंग देवालयाचा वास्तुशांत, कलशारोहण समारंभ उत्साहात\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : मौजे कुंभारवाडी (ता. पन्हाळा) येथील श्री ज्योतिर्लिंग देवालयाच्या नूतन इमारतीचा वास्तुशांत व कलशारोहण सोहळा आज (शुक्रवार) उत्साहात पार पडला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मंदिरासाठी आमदार फंडातून १५ लाख रुपये दिले. त्यांनी दिलेल्या निधीतून आणि लोकवर्गणीतून मंदिराची देखणी दुमजली नूतन इमारत बांधण्यात आली आहे.\nया वेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट देऊन श्री ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सैतवडे येथील हुंबर नाथ महाराज यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. या वेळी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. सरपंच महेश साळोखे, उपसरपंच रोहिणी करले, मंदिर बांधकाम समिती अध्यक्ष संजय शिंदे, सचिव आनंदा कुंभार, विश्वनाथ डवरी, ग्रामपंचायत आणि बांधकाम समितीचे सदस्य, ‘लाईव्ह मराठी’चे निवासी संपादक सरदार करले, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nPrevious articleलक्ष्मीपुरीत १० लाखांची लाच स्वीकारताना इन्कम टॅक्स अधिकारी जाळ्यात\nNext articleबस फेऱ्या वाढवण्यासाठी गडहिंग्लज आगार प्रमुखांना निवेदन…\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/news/what-is-the-citizenship-amendment-bill-read-the-impact-on-billions-of-people-across-the-country/", "date_download": "2023-05-30T04:12:25Z", "digest": "sha1:365F4G5PWR7P2U7HE3M2UXOZPMRQ2UUR", "length": 7172, "nlines": 72, "source_domain": "www.tomne.com", "title": "नागरिकत्व सुधारणा विधेयक एनआरसी म्हणजे नक्की काय रे भाऊ :जाणून घ्या संपूर्ण माहिती – Tomne", "raw_content": "\nनागरिकत्व सुधारणा विधेयक एनआरसी म्हणजे नक्की काय रे भाऊ :जाणून घ्या संपूर्ण माहिती\nराष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) म्हणजे राज्यातील कायदेशीर नागरिकांची नोंद. राज्यातील सर्व घरांमधील व्यक्तींची नावे, संख्या आणि मालमत्ता यांची यादी यात असते. पहिला एनआरसी मसुदा 1951मध्ये, देशाची पहिली जनगणना झाली, त्याच वर्षी जाहीर करण्यात आला होता. यामुळे या नवीन मसुद्यानुसार घुसखोरांना देश सोड��वा लागणार असून भारतीय नागरिकत्व नसणाऱ्या घुसखोरांना त्यांच्या देशात पुन्हा पाठविण्यात येणार आहे. यावरून देशभरात पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे.\nसर्वात आधी आसाममध्ये हा कायदा लागू करण्यात आला होता. त्यामुळे अनेक नागरिकांना या यादीत स्थान मिळाले नव्हते. संपूर्ण आसाममध्ये 3 कोटी नागरिकांचा या यादीमध्ये समावेश झाला होता. तर जवळपास 11 लाख नागरिकांचे यामध्ये नाव आले नाही. त्यामुळे या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या सगळ्या कायद्याची का गरज आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.\nकाय आहे नक्की हा कायदा\nया नवीन सुधारित विधेयकानुसार भारतीय नागरिकांना आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार असून जर या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला यासाठी पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसून या नवीन सुधारित कायद्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील सर्व अवैध प्रवासी हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन भारतीय नागरिकत्व मिळण्यास पात्र ठरतील. मात्र या सगळ्यात मुस्लिम धर्मियांचे नाव नसल्याने गदारोळ उडाला आहे. मुस्लिम घुसखोरांना मात्र या नवीन विधेयकामुळे नागरिकत्व मिळणार नाही.\nया गोष्टींसाठी भारतीयाने नागरिकत्वाची अर्ज करताना धर्म जाहीर करणे बंधनकारक\n१)एखाद्याने भारतीय नागरिकाशी लग्न केले\n२)परदेशी जन्मलेल्या भारतीय नागरिकांची मुले\n३)अशी व्यक्ती ज्याचे पालक भारतीय नागरिक म्हणून नोंदणीकृत आहेत\n४)अशी व्यक्ती ज्याचे पालकांपैकी एक स्वतंत्र भारताचा नागरिक आहे\n५)हा कायदा पाच मार्गांनी नागरिकत्व प्रदान करतो: जन्म, वंश, नोंदणी, नॅचरलायझेशन आणि नॅचरलायझेशनच्या आधारावर\nया बिलातील सुधारणांमुळे भारताच्या शेजारील बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू तसेच शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन यांना वैध कागदपत्रांशिवाय भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सुलभ होईल. त्यांना यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाहीत.\nतुझ्यात जीव रंगला’ च्या राणादाच्या भावाचे झाले लग्न : पहा दोघांचे सुंदर फोटो\nरिंकू राजगुरूचे घायाळ करणारे फोटो होत आहेत व्हायरल : एकदा पहाच\n…तर ‘असे’ शारीरिक संबंध हा बलात्कार नाही-सुप्रीम कोर्ट\nसुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय :अजित पवार सरकार वाचवणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/117400/", "date_download": "2023-05-30T04:00:41Z", "digest": "sha1:E5TV7642NEGB7WPHLP6MJIPIA3LT5HNW", "length": 10389, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "surat man suicide, कारने उडवून तिहेरी कुटुंब उद्ध्वस्त केल्याचं शल्य, चालकाने स्वतःच्या आयुष्याची दोरही कापली – gujarat man ends life after pained over death of family who dies after hit by his car in surat | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra surat man suicide, कारने उडवून तिहेरी कुटुंब उद्ध्वस्त केल्याचं शल्य, चालकाने स्वतःच्या...\nसुरत : कारच्या धडकेत एका तिहेरी कुटुंबाचा जीव घेतल्याची सल तरुणाच्या मनाला बोचत होती. याच कारणातून त्याने आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरामधील सुरत येथे ओलपाड तालुक्यात एका तरुणाने रविवारी आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी तरुणाच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं.\n३८ वर्षीय आशिष फालदू हा एसी मेकॅनिक होता. तो ओलपाड तालुक्यातील परिया गावात राहत होता. रविवारी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिषची पत्नी जेनीबेन आपल्या आठ आणि दोन वर्षांच्या मुलांना घेऊन मामाच्या घरी गेली असताना आशिषने टोकाचं पाऊल उचललं.\nशनिवारी फालदू कुटुंब जेनीबेनच्या मामाच्या घरी जेवायला गेलं होतं. जेनीबेन मुलांसह तिथेच राहिली, तर आशिष रात्री उशिरा आपल्या घरी परतला. मात्र तो आपला मोबाईल फोन तिथेच विसरला होता. रविवारी जेनीबेनने आपल्या मामेभावाकडून आशिषचा फोन घरी पाठवून दिला. मात्र बराच वेळ होऊनही आशिषने दार न उघडल्यामुळे जेनीबेनचा मामेभाऊ बुचकळ्यात पडला.\nबाईकसमोर बैल आडवा, तरुणाचा भीषण अपघात; नर्स पत्नीचे शर्थीचे प्रयत्न, पण काळापुढे हात टेकले\nअखेरीस त्याने शेजारपाजारी चौकशी केली. तेव्हा आशिषला कोणीच बाहेर जाताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे आशिषच्या जिवाचं बरं वाईट झाल्याच्या भीतीने सर्वांनी घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आशिष घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. आशिषच्या मेहुण्याने पोलिसांना याची माहिती दिली. ओलपाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.\nरिलसाठी कारमधून नोटा फेकल्या; यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक\nजेनीबेनने काही दिवसांपूर्वी आशिषच्या हातून घडलेल्या एका अपघाताची माहिती पोलिसांना दिली. आशिष चालवत असलेल्या कारच्या धडकेत बाईक��रुन प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्यासह त्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आशिषला अटक केली होती. नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. या घटनेने आशिषच्या मनावर खोलवर जखम झाली होती. तो या धक्क्यातून कधीच सावरु शकला नाही, असं जेनीबेनने पोलिसांना सांगितलं. याच कारणावरुन त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे\nबाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं\nPrevious articleआता कुणाच्या साथीने नाही, स्वतंत्रपणे लोकसभा लढणार, राजू शेट्टींनी मतदारसंघाचा आकडाच सांगितला\nIndia Reclaims 5th Spot in World’s Top Equity Markets; चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी\nMumbai Central Railway Reaction To Train Delays; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…\nक्वीन नेकलेसप्रकरणी शिवसेनेचा दुटप्पीपणा उघड; शेलारांची टीका\nwomen killed mother, लेकीनं आईला संपवलं, तुकडे केले; ‘त्या’ दोन वेटर्सनी साथ दिली\nआम्हाला छत्रपती घराण्याचा आदर, छोट्या चिरंजीवांच्याही पाया पडतो : संजय पवार – shivsena leader sanjay...\nminor girl left the house in anger, आईशी भांडण, रागा रागात अल्पवयीन मुलीनं घर सोडलं...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/118698/", "date_download": "2023-05-30T04:07:16Z", "digest": "sha1:XS3YS65LZ3OCOUADZSGM2NEW6U6FP2EF", "length": 11413, "nlines": 109, "source_domain": "mnews.esy.es", "title": "UPI Fraud, गलती से मिस्टेक! मुंबईत नवा स्कॅम, ८१ जणांना १ कोटींचा चुना; पद्धत काय? कशी काळजी घ्याल? – scammers steal rs 1 crore from 81 users in a viral kyc scam in mumbai | Maharashtra News", "raw_content": "\n मुंबईत नवा स्कॅम, ८१ जणांना १ कोटींचा...\nUPI Fraud, गलती से मिस्टेक मुंबईत नवा स्कॅम, ८१ जणांना १ कोटींचा चुना; पद्धत काय मुंबईत नवा स्कॅम, ८१ जणांना १ कोटींचा चुना; पद्धत काय कशी काळजी घ्याल\nयूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण अनेक पटींनी वाढलं आहे. त्यामुळे सायबर चोरटे लोकांना गंडवण्यासाठी नवेनवे मार्ग शोधून काढत आहेत.\nमुंबई: यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले. गेल्या काही वर्षांत यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण कैकपटीनं वाढलं. त्यामुळे अनेकांनी रोकड बाळगणं सोडून दिलं. बिल, शॉपिंग, तिकीट बुकिंगसाठी यूपीआयचा सर्रास वापर होऊ लागला. यूपीआयमुळे सुट्ट्या पैशांची चिंता मिटली. रोकड चोरी होण्याचा धोका कमी झाला. मात्र सायबर क्राईमसारख्या घटना वाढल्या. चोरट्यांनी नव्या क्लृप्त्या शोधून काढत यूपीआय वापरकर्त्यांना गंडवण्यास सुरुवात केली.सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी गंडवण्याची पद्धत शोधली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांत सायबर फ्रॉडच्या एकसारख्या घटना घडल्या आहेत. ग्राहकांमध्ये कमी असणारी जागरुकता आणि त्यांच्या हातून होणाऱ्या चुका यांचा गैरफायदा घेत ८१ जणांना १ कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. चुकून पेमेंट झाल्याचा दावा करत चोरटे ग्राहकांची फसवणूक करतात आणि त्यांना लाखोंचा गंडा घालतात.\nसीफेसवर CEOचा अपघाती मृत्यू; २० फूट दूर फेकल्या गेल्या; RTOच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय\n चुना लावण्याची नवी पद्धत\nसायबर चोरटे आधी यूपीआयच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात काही पैसे पाठवतात. यानंतर संबंधित यूपीआय वापरकर्त्यांना फोन करतात. तुमच्या खात्यात चुकून पैसे आलेत. ते परत करा, अशी विनंती कॉलवर करतात. यानंतर यूपीआय वापरकर्त्यानं पैसे परत केल्सास त्याच्या बँक खात्याचे सारे तपशील, केवायसीशी संबंधित माहिती, आधार, पॅन कार्डचा तपशील चोरट्यांच्या हाती लागतो. यासाठी चोरटे एका मालवेअरचा वापर करतात. याच माहितीचा वापर करून चोरटे बँक खातं हॅक करू शकतात.\n ग्रँटरोड हल्ल्यामागचं कारण अखेर उघड; चेतनच्या पत्नीनं सगळंच सांगितलं\nसायबर गुन्हे तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण प्रक्रिया मालवेयर फिशिंग आणि मानवी अभियांत्रिकीचं मिश्रण आहे. यामुळे कार्यरत असणारं अँटी मालव्हेअर यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर अशा प्रकारची फसवणूक पकडू शकत नाही. सध्याच्या व्यवस्था या प्रकारचे गुन्हे रोखण्यात कमी पडतात. त्यामुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांचा फोन आल्यास त्याला व्यवस्थित उत्तरं देणं आपल्या हातात आहे. कोणत्याही अज्ञात नंबरवरून फोन आल्यास, त्यानं पैसे परत करण्याची विनंती केल्यास, मी माझ्या बँकेला याबद्दल सांगितलं आहे, असं उत्तर तु्म्ही देऊ शकता. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवून त्याचा स्क्रिनशॉट पाठवणं टाळा.\nसमजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपाठ निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nIndia Reclaims 5th Spot in World’s Top Equity Markets; चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी\nबाळासाहेबांचा पहिलाच भव्य पूर्णाकृती पुतळा, पाहा वैशिष्ट्ये\nइंधन दराचा भडका उडणार 'या' मोठ्या निर्णयामुळे केंद्र सरकारला झटका\nRohini Khadse Farmer Self Immolation Attempt, रोहिणी खडसेंच्या भाषणावेळीच संतप्त शेतकरी उठला, अंगावर पेट्रोल ओतून...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/11/blog-post_21.html", "date_download": "2023-05-30T04:14:19Z", "digest": "sha1:DESUOHENNY2TX4MQX3EPWD5PRMPO2QP3", "length": 15754, "nlines": 122, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: ५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘अननोन फेस’", "raw_content": "\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘अननोन फेस’\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र.\nदिवस तिसरा (२० नोव्हेंबर २०१९)\n‘अननोन फेस’ : चेहरा बदलून वेदना लपविण्याच्या प्रयत्नांचं कलात्मक सादरीकरण\n‘अननोन फेस’ या नाटकाची घोषणा होऊन पडदा उघडतो, तेव्हा एका टुमदार फ्लॅटचा अंतर्भाग रंगमंचावर दिसू लागतो. या फ्लॅटमध्ये एकटीच राहणारी युवती - रश्मी - फोनवर मैत्रिणीशी बोलत असते. मैत्रीण तिच्या सोबतीला राहण्यासाठी एका तरुणाला पाठवणार असते आणि रश्मीला तिथं राहायला काही केल्या पुरुष सहनिवासी नको असतो. तिचं फोनवरून बोलणं पूर्ण होतं न होतं, एवढ्यात एक अठ्ठावीस-तिशीचा युवक आपलं सामानसुमान घेऊन तिथं राहायला येतो.... आणि ती ‘नको, नको’ म्हणत असतानाच एक मोकळी खोली बघून स्थिरस्थावर होतोसुद्धा\nहे असं झाल्यावर काय होणार ती चिडलेली, तर तो हसतमुख. एवढ्यातच तिला एक फोन येतो. पलीकडची व्यक्ती सांगत असते एका भयानक घटनेबद्दल. आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ती घटना ती चिडलेली, तर तो हसतमुख. एवढ्यातच तिला एक फोन येतो. पलीकडची व्यक्ती सांगत असते एका भयानक घटनेबद्दल. आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची ती घटना रश्मी अस्वस्थ होते, भयंकर संतापते, पुरुषी मनोविकृतीबद्दल खूप बोलते, ऐकवते त्या नव्यानं आलेल्या सहनिवासी तरुणाला. तोही बोलतो, पण काहीसा पड खाल्ल्यासारखं. थोड्या वेळाने शांतता. तो - संघर्ष त्याचं नाव - टीपॉयवरची वही घेऊन तो चाळू लागतो. काव्या नावाच्या कवयित्रीनं लिहिलेल्या कविता असतात त्या वहीत. एका कवितेवर तो स्थिरावतो. ‘कुठूनही पाहिलं तरी स्त्री ही भोग्य वस्तू’ अशी काहीशी कल्पना तीत मांडलेली... रश्मी अस्वस्थ होते, भयंकर संतापते, पुरुषी मनोविकृतीबद्दल खूप बोलते, ऐकवते त्या नव्यानं आलेल्या सहनिवासी तरुणाला. तोही बोलतो, पण काहीसा पड खाल्ल्यासारखं. थोड्या वेळाने शांतता. तो - संघर्ष त्याचं नाव - टीपॉयवरची वही घेऊन तो चाळू लागतो. काव्या नावाच्या कवयित्रीनं लिहिलेल्या कविता असतात त्या वहीत. एका कवितेवर तो स्थिरावतो. ‘कुठूनही पाहिलं तरी स्त्री ही भोग्य वस्तू’ अशी काहीशी कल्पना तीत मांडलेली... पुन्हा एकदा गरमागरम चर्चा\nएक-दोन दिवसांत दोघांचं सहवास्तव्य रुळतं. ‘अहो-जाहो’ वरून ‘अरे-अगं’ वर येतात. गंमत म्हणजे त्यानं केलेली कॉफी घेता घेता, संतापाने काही बोलताना रश्मीच एकदम ‘अरे’ म्हणून जाते. सूर जुळू लागलेत असं प्रेक्षकांना वाटू लागतं. एवढ्यात ती आतल्या खोलीत जाते, संघर्ष कुणाशी तरी फोनवर बोलतो, झटकन आपल्या खोलीत जातो, सॅक पाठीवर लावून बॅगा हातात घेऊन तिला काही न सांगता, कळू न देता निघून जातो.\nसंघर्ष निघून गेल्यावर बुचकळ्यात पडलेली रश्मी दार लावून मागे फिरताना हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. एकाकी ती भेदक किंचाळते. तिची किंकाळी ऐकून प्रेक्षागारही थरारून जातं...\nमध्यंतरानंतर बदललेल्या दृश्यात संघर्ष पुन्हा तिला भेटतो, पण डॉक्टरच्या रूपात. हळूहळू ती दोघं पुन्हा सहजतेनं वागू लागतात. खरं म्हणजे संघर्ष सहज वागतच असतो, रश्मीही वागू लागते. त्या दोघांच्या एक-दोनदा भेटी होतात. पुन:पुन्हा संघर्षच्या गायब होण्याने रश्मी अस्वस्थ मन:स्थितीत असतानाच एके दिवशी अचानकपणे तो येतो. हातात काही तरी घेऊन... ती भेटवस्तू असते. तिच्या वाढदिवसानिमित्त आणलेली आणि मग येतो तो संभाषणाचा ट��्पा...\nबोलता बोलता चार वर्षांपूर्वी आपल्या प्रेयसीबाबत घडलेल्या एका थरारक प्रसंगाचं वर्णन संघर्ष तिला ऐकवतो. त्या दुर्दैवी दिवशी त्याच्या प्रेयसीवर झालेल्या बलात्काराचं... ते कृत्य करणाऱ्या नराधमाला संघर्ष चोप देऊ लागतो, नराधम पळतो आणि एका ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडून जातो.\nपण रश्मी हे सगळं नाकारते. ‘तू त्या वेळी तिथं नव्हतासच. होता तो यश - माझा प्रियकर.’ आणि एका उन्मादक क्षणी ओरडते, ‘ती मीच होते\nशांतपणे संघर्ष म्हणतो, ‘नाही. ती तू नव्हतीस.’ आणि पाकिटातून एका मुलीचा फोटो काढून दाखवतो. ‘माझाच, माझाच फोटो आहे तो’ रश्मी बोलते, अभावितपणे सांगून टाकते - ‘मी चेहरा बदलून घेतलाय’ रश्मी बोलते, अभावितपणे सांगून टाकते - ‘मी चेहरा बदलून घेतलाय\nहे सगळं ठाऊक असल्यानं आधीपासूनच तिच्यावर प्रेम करणारा संघर्ष, तिच्या मनावरचं ओझं उतरावं, तिचं लादून घेतलेलं एकटेपण संपवावं यासाठी आपण ही सारी धडपड केल्याचं सांगतो आणि तिला जीवनसाथी होण्याची ऑफर देतो...\nचेहरा बदलून घेतल्यावरही मनातल्या वेदना कमी होत नाहीत. अत्याचार भोगलेलं शरीर तेच असतं आणि चिरडून गेल्याची व्यथाही तीच असते.हळुवारपणे कुणी तरी घातलेल्या फुंकरीनं मात्र तिचं जीवन बदलून जातं, अशी कल्पना मांडणारं हे नाटक उतरलं होतं कविता मोरवणकर यांच्या लेखणीतून. रंगमंचावर आणलं होतं संगमेश्वरमधल्या कोसुंब गावच्या श्री देवी जुगाई कलामंच या संस्थेनं. स्वानंद देसाई यानं सादर केलेला संघर्ष आणि श्रद्धा मयेकरनं साकारलेली रश्मी ही दोनच पात्रं. स्वानंदनं प्रकट केलेला मिश्किलपणा, प्रसंगानुरूप दाखवलेले, शंका येण्याजोगे पुरुषी चोरटेपणाचे भाव, उत्कटता आणि सहजता यांच्या जोडीला श्रद्धानं हुबेहूब वठवलेली, खूप सोसलेली रश्मी ही दोघं प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. स्त्रीत्वाचा आणि आत्मसन्मानाचा भयंकर कुस्कर झाल्यानं एकटी पडलेली, किंबहुना एकटेपणा आवडू लागलेली, आतून संतप्त असलेली आणि शून्यात नजर लावणारी रश्मी प्रत्ययकारी साकारली गेलीय.\n‘त्या’ प्रसंगाचं संघर्ष वर्णन करत असताना खुर्चीवर पाय घेऊन, पायांना घट्ट मिठी घालून भेदरलेल्या चेहऱ्यानं, ती असह्य आठवण नाईलाजानं ऐकत बसलेली रश्मी, संघर्षने सहजीवनासाठी हात पुढे केल्यानंतर स्तिमित होत त्याच्या मिठीत हरवून गेलेली आणि बदललेला ‘अननोन फेस’ गळून पडलेली रश्मी....हे सारं प्रत्यक्षच पाहायला हवं असं.\nविनायक सावर्डेकर यांचं दिग्दर्शन अप्रतिम. एक उदाहरण - एका प्रसंगात संघर्ष बाहेर गेल्यावर रश्मीनं दरवाजा आतून लावून घेतल्याचा ‘ठक्क’ असा त्या शांततेत स्पष्ट ऐकू येणारा आवाज अशा बऱ्याच जागा प्रभावी दिग्दर्शनाचा प्रत्यय आणून देतात. प्रेक्षागृहाबाहेर पडताना हे सगळं मनात रेंगाळत राहतं, कलात्मकतेच्या ठशासह\nमोबाइल : ९९६०२ ४५६०१\n(सौजन्य : आकाशवाणी, रत्नागिरी)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. धुआँ\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. अवघड ...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘रेस्...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘एक्स...\nरिमोट कंट्रोल : फक्त पहिल्या क्रमांकाच्या ईर्ष्येन...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. फेरा\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘अनन...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. नांगर...\n‘अचानक’ नाटकाने रत्नागिरीत राज्य हौशी नाट्य स्पर्ध...\nराजकीय मह्त्त्वाकांक्षेपोटी मतदारांचा अवमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/skp-candidate-samadhan-patil-as-chairman-of-sangola-agricultural-produce-market-committee/", "date_download": "2023-05-30T03:36:29Z", "digest": "sha1:DCWWX6NKPTQXIP44LPDNKBJTJFP4UEAZ", "length": 16082, "nlines": 410, "source_domain": "krushival.in", "title": "सांगोला बाजार समितीवर शेकापचे वर्चस्व - Krushival", "raw_content": "\nसांगोला बाजार समितीवर शेकापचे वर्चस्व\nin sliderhome, राजकीय, राज्यातून, सांगोला, सोलापूर\nसभापतीपदी समाधान पाटील, उपसभापती माणिक वाघमारे\n| कोळा | वार्ताहर |\nसांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाने आपल्याकडेच ठेवत वर्चस्व कायम ठेवले आहे. सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे यांना संधी दिली. दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.\nयावेळी शेतकरी कामगार पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली केल्या होत्या. परंतु या निवडणुकीमध्ये परंतु या निवडणुकीत परिवर्तन आघाडीला यश मिळाले नव्हते. सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी विकास आघाडीने सर्वच 18 जागा जिंकल्या होत्या. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेकापने सर्व पक्षाला सामावून घेऊन निवडणुकी केली असली तरी सभापती व उपसभापती पद हे स्वतःकडेच ठेवले आहे. या सभापती, उपसभापती निवडीसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. सभापती कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.शेवटी सभापतीपदी समाधान पाटील यांची तर उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची वर्णी लागली आहे.\nसभापती, उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदाच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेतून समाधान पाटील तर ग्रामपंचायतच्याच अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातून माणिक वाघमारे हे निवडून आले होते.शेकापचेच सभापती व उपसभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, पोपट टे, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. सभापती उपसभापती निवड झाल्यानंतर सूतगिरणीवर स्व. गणपतराव देशमुख यांच्या समाधीस्थळावर सर्व संचालकांनी अभिवादन करून दर्शन घेतले.\nकृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचे वर्चस्व अबाधित असून गणपतराव देशमुख यांच्या विचारानुसार बळीराजा शेतकरी वर्गाला व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून नूतन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांनी पारदर्शक कारभार करावा\nडॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\n लाच घेतल्याप्रकरणी महसूल अधिकारी अडकणार\nपनवेलमधील जाहिरात फलक कंपन्या संभ्रमात\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2023-05-30T05:49:07Z", "digest": "sha1:MPPAKFZBHNKQOQE3RZGRZK5BRL5HWRXH", "length": 10730, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन फेटरमन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता. नवीन सदस्यांना मार्गदर्शन\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.\nजॉन कार्ल फेटरमन (१५ ऑगस्ट, १९६९ - ) हा पेनसिल्व्हेनियाचा अमेरिकन राजकारणी आहे. [१] डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य, ते युनायटेड स्टेट्सचे सिनेटर -निर्वाचित आणि पेनसिल्व्हेनियाचे ३४ वे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, त्यांनी 2019 पासून नंतरच्या भूमिकेत काम केले आहे. त्यांनी यापूर्वी २००६ ते २०१९ पर्यंत ब्रॅडॉकचे महापौर म्हणून काम केले आहे. [२]\nविमा उद्योगात आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करून, फेटरमनने अल्ब्राइट कॉलेजमध्ये फायनान्सचा अभ्यास केला आणि कनेक्टिकट विद्यापीठातून एमबीए मिळवले. तो AmeriCorps मध्ये सामील झाला आणि हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी पदवी मिळवली. AmeriCorps सह Fetterman च्या सेवेमुळे त्यांना ब्रॅडॉक येथे नेले, जेथे ते २००४ मध्ये गेले आणि पुढील वर्षी महापौर म्हणून निवडून आले. महापौर म्��णून, फेटरमनने कला आणि युवा कार्यक्रमांद्वारे पूर्वीच्या स्टील शहराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला.\nफेटरमॅनने २०१६ मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या सिनेटच्या जागेसाठी धाव घेतली आणि डेमोक्रॅटिक प्राथमिकमध्ये तिसरे स्थान पटकावले. त्यांनी २०१८ मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली आणि डेमोक्रॅटिक प्राइमरीमध्ये विद्यमान माईक स्टॅकचा समावेश असलेल्या उमेदवारांच्या फील्डचा पराभव केला आणि विद्यमान गव्हर्नर टॉम वुल्फ यांच्यासोबत निवडणूक जिंकली. [३] त्यांच्या कार्यकाळात, फेटरमनने राज्यव्यापी भांग कायदेशीर करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेनसिल्व्हेनियामधील निवडणुकीतील फसवणुकीच्या खोट्या दाव्यांवर मागे ढकलल्याबद्दल राष्ट्रीय लक्ष वेधले.\n२०२१ मध्ये, फेटरमनने पेनसिल्व्हेनियामध्ये २०२२ च्या यूएस सिनेट निवडणुकीत उमेदवारीची घोषणा केली. त्यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारी ५९% मतांसह जिंकली आणि सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन मेहमेट ओझ यांच्या विरोधात विजय मिळवला, १९६२ नंतर ही जागा जिंकणारा पहिला डेमोक्रॅट बनला. [a] सामान्यत: प्रगतीशील म्हणून वर्णन केलेले, फेटरमॅन आरोग्यसेवेचा हक्क, फौजदारी न्याय सुधारणा, फाशीची शिक्षा रद्द करणे, फेडरल किमान वेतन प्रति तास $१५ पर्यंत वाढवणे आणि गांजाचे कायदेशीरकरण यासाठी समर्थन करतात.\nचुका उधृत करा: \"lower-alpha\" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.\nइ.स. १९६९ मधील जन्म\nडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nसंदर्भ चुका असणारी पाने\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०२२ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/the-second-wife-ended-her-life-in-the-well-with-two-children-barshi-taluka-shook-122100100033_1.html", "date_download": "2023-05-30T05:17:31Z", "digest": "sha1:LOB434MRHVE5A4AUMKHKG3C46XTNBM3B", "length": 18102, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दुसऱ्या पत्नीनेही दोन मुलांसह विहिरीत जीवनं संपवलं; बार्शी तालुका हादरला - The second wife ended her life in the well with two children; Barshi taluka shook | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nEffects of sugar साखरेचे शरीरावर दुष्परिणाम\nBeauty Tips : बटाट्याने चेहऱ्याची चमक कशी वाढवायची,जाणून घ्या\nरिलायन्स रिटेलने त्यांचे प्रीमियम फॅशन आणि लाइफस्टाइल स्टोअर AZORTE लाँच केले\nGirlfriend ला हे प्रश्न कधीही विचारु नका जर दीर्घकाळ नातं टिकवायचं असेल...\nMayurasana मयुरासन योगासन अनेक रोगासाठी फायदेशीर\nसगळीकडे सणासुदीच्या आनंद म्हणजेच नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू असताना कुसंळब या गावात एक भयानक दुर्दैवी घटना घडली बाबासाहेब काशीद (वय ३५) या इसमाची दुसरी पत्नी रोहिणी (लग्नानंतरचे नाव अनुराधा) हिने आपल्या अनिश (वय २) आणि अक्षरा (वय ४ महिने) या बालकांसह पाण्याने भरलेल्या काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विशेष म्हणजे सुमारे पाच वर्षांपूर्वी २०१९ मध्ये बाबासाहेब यांची पहिली पत्नी अनुराधा काशीद हिने आपली मुलगी अक्षरा (वय ३) आणि आदिती (वय ५) हिने दोघींना स्वतःच्या कमरेला साडीने बांधून घेत सन २०१७ रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर बाबासाहेब काशीद यांनी रोहिणी हिच्याशी २०१९मध्ये दुसरा विवाह झाला होता. त्यांना ३ वर्षात २ मुले झाली. त्यानंतर काल गुरूवारी रागाच्या भरात रोहिणी उर्फ अनुराधा हिनेदोन चिमुरड्यांना घेऊन विहिरीत उडी मारत आपले जीवन संपवले.\nया घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहीर काठोकाठ भरलेल्या मोटार लावून विहिरीतील पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पाणी जास्त असल्याने त्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी अग्निशमन दलाला मदतीला विनंती केली. खूप प्रयत्ननंतर काल संध्याकाळी या तिघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. या घटनेची बार्शी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nDelhi: 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या\nएका धक्कादायक घटनेत दिल्लीत एका मुलीच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. शहाबाद परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची घराबाहेर हत्या करण्यात आली. रविवारी रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे. माहितीनुसार साक्षी असे मृत तरुणीचे नाव आहे. रोहिणी येथील शाहाबाद डेअरीजवळ 20 वर्षीय साहिल नावाच्या तरुणाने तिच्यावर 40 वार केले. यानंतर तिला दगडाने ठेचून मारण्यात आले.आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ही क्रूरता घडत असताना रस्त्यावरून जाणारे सर्व काहीपाहतहोते\nJammu Bus Accident: अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस खड्ड्यात पडली, 10 जणांचा मृत्यू\nअमृतसरहून कटरा येथे जाणारी बस खोल दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना एसएसपी चंदन कोहली म्हणाले की, अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर 55 जण जखमी आहेत.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/employment/172650/", "date_download": "2023-05-30T04:21:44Z", "digest": "sha1:VHIFVH7LPK2L34BSEKFDHVORWAGBSSJ3", "length": 9686, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome रोजगार भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी\nभारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी\nभंडारा, दि. 18 मे : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 29 में 2023 ते 07 जून 2023 या कालावधीत SSB कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.\nजिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे दिनांक 23 मे 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी मुलाखातीला येतांना Facebook पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) सर्च करुन त्यामधील SSB-53 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.\nकेंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कंम्बईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘C’ सटिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एम.एस.पी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.\nअधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी [email protected] व दूरध्वनी क्र. 0253-2451032 दूरध्वनीवर संपर्क करावा किंवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भंडारा केले आहे.\nPrevious articleअनधिकृत व विनापरवाना बियाणे, खते व किटकनाशके विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार – हिंदुराव चव्हाण\nNext articleआंध्र विद्यापीठाद्वारे माजी सैनिकांना कला शाखेची पदवी मिळणार\nसैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..\nपशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती\n“शोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचा” व्याख्यानमाला सत्रास अंतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/governor-ramesh-bais-visit-to-nashik-and-ahmednagar-cancelled", "date_download": "2023-05-30T04:25:52Z", "digest": "sha1:RFZ7FBFXJ5UK5L73NOUCVVTI4EYYOV2L", "length": 4544, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक, नगर दौरा रद्द | Governor Ramesh Bais visit to Nashik and Ahmednagar cancelled", "raw_content": "\nराज्यपाल रमेश बैस यांचा नाशिक, नगर दौरा रद्द\nनाशिक | प्रतिनिधी | Nashik\nराज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे दि. २६ व २७ रोजी नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर येणार होते. नाशिकसह अहमदनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. हा दौरा का रद्द झाला याबाबत अद्याप समजू शकलेले नाही...\nराज्यपाल पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच बैस नाशिकला येत असल्याने प्रशासनाने दौऱ्यासाठीची जय्यत तयारी केली होती. त्र्यंबकेश्वर पहिने गावाला भेट देतील. कालिदास कलामंदिर येथे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\nNashik Crime : पूर्व वै��नस्यातून वाद, डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून तरुणाची हत्या\nतसेच अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देणार होते. मात्र त्यांचा नाशिक आणि अहमदनगर दौरा अचानक रद्द झाला आहे.\nNashik Crime : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/dharangaon-erandol-agricultural-produce-market-committee-elections-total-39-candidates-are-in-the-fray-for-18-seats", "date_download": "2023-05-30T04:51:51Z", "digest": "sha1:C6M47WAAW6HJSYJMJGWX2SM43PU45AKW", "length": 3512, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dharangaon - Erandol Agricultural Produce Market Committee Elections Total 39 candidates are in the fray for 18 seats", "raw_content": "\nधरणगाव - एरंडोल कृउबास निवडणूक १८ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात\nधरणगाव Dharangaon - प्रतिनिधी\nयेथील धरणगाव - एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharangaon - Erandol Agricultural Produce Market Committee) सार्वत्रिक निवडणुकीची (Elections) रणधुमाळी जोरात सुरु आहे. दि.२० माघारीची शेवटची मुदत असल्याने १८ जागांसाठी ३९ अर्ज उरले आहेत.\nयामुळे युतीच्या सहकार आणि आघाडीच्या शेतकरी विकास गटांमध्ये मोठी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र माघार घेतल्याने,या निवडणुकीत पहिल्या फळीतील एक/दोन उमेदवार सोडून दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची जास्त संख्या आहे. एकूण २३४ अर्ज दाखल झाले होते.त्यातील काही बाद तर काही उमेदवारांनी माघार घेतली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%AF/", "date_download": "2023-05-30T03:32:23Z", "digest": "sha1:G5OQ5QD4S2LTJJ6TPVMUH5YZOQMWPMS7", "length": 10183, "nlines": 214, "source_domain": "www.navakal.in", "title": "माजी न्यायमूर्ती नरिमन यांची बीबीसीवरील कारवाई विरोधात टीका - Navakal", "raw_content": "\nमाजी न्यायमूर्ती नरिमन यांची बीबीसीवरील कारवाई विरोधात टीका\nनवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या बीबीसी माहितीपटावर केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या बंदीवर टीका केली.तसेच आयकर विभागाने बीबीसीच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यांचाही त्यांनी निषेध केला आणि असे म्हटले की छापे बंदी पेक्षाही ही अ��िक दुर्दैवी होती.\nसेवानिवृत्त न्यायमूर्ती नरिमन असेही म्हणाले आहेत की, बीबीसीवरील बंदी ही तशी निरर्थक वाटते.कारण लोक दुसरीकडे कुठेतरी ती पाहणारच. हा’हायड्रा हेड पॉप’ प्रकार आहे. युवा पिढी अन्य वेबसाइट ही डॉक्युमेंटरी पाहणारच. या बंदी पेक्षा सक्तीची कारवाई ही दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात बीबीसी कार्यालयावर बळाचा वापर करून छापे मारले.पण ईडी आणि आयकर विभागाचा राज्य सरकारच्या माध्यमातून जबरदस्तीने वापर करून भाषण स्वातंत्र्यावर गदा आणणे हे फार धोकादायक आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/117762/", "date_download": "2023-05-30T05:09:46Z", "digest": "sha1:ICPWYNLT2JJMOJJ2V2PHR2LREICR3YLI", "length": 11185, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "abuse of woman, न्यूड फोटो काढून वर्षभर शरीराचे लचके तोडले, सोलापुरातील रिक्षाचालकाचा धक्कादायक प्रकार उघड – abuse of woman case register against rickshaw driver in faujdar chawdi police station solapur | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra abuse of woman, न्यूड फोटो काढून वर्षभर शरीराचे लचके तोडले, सोलापुरातील रिक्षाचालकाचा...\nसोलापूर : घरगुती काम करण्यासाठी भाड्याने लावलेल्या रिक्षाच्या चालकाने महिलेला ज्युसमध्ये गुंगीचे औषध घालून दिले. यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापूर शहरात घडली आहे. याप्रकरणी सुनील उर्फ सोमनाथ धर्मराज आचलारे ( वय ३५, रा. हत्तुरे वस्ती) याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संशयित आरोपी रिक्षावाल्याने पीडित महिलेला गुंगीचे औषध दिले आणि अत्याचार केला. एवढचं नव्हे तर त्याचे न्यूड फोटो देखील मोबाइलमध्ये टिपले. नग्न फोटो पतीला दाखवतो अशी धमकी देत एप्रिल २०२२ पासून पीडितेवर सतत अत्याचार करत राहिला. धमकी देत पीडित महिले कडून जवळपास एक लाख रुपयांची रक्कम देखील उकळली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात भा.द.वि. 376,376(अ), 384, 385, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास एपीआय गायकवाड करत आहेत.\nघरगुती कामासाठी रिक्षा लावली होती\nपीडित महिलेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घरगुती कामासाठी, भाजीपाला आणण्यासाठी, हॉस्पिटलला जाण्यासाठी रिक्षा लावली होती. पीडित महिला ही नेहमी सुनील अचलारे याच्या रिक्षात जात होती. नेहमीचा रिक्षा वाला असल्याने पीडित महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. एप्रिल २०२२ मध्ये पीडित महिलेची तब्येत ढासळल्याने ती एका खासगी हॉस्पिटलला उपचारासाठी रिक्षामध्ये गेली होती. यावेळी रिक्षावाल्याने विश्वासघात करत तिला ज्युसमधून गुंगीचे औषध दिले. पीडितेला गुंगी चढताच तिला सोलापूर शहरानजिक असलेल्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार करत तिचे न्यूड फोटो मोबाइलमध्ये काढले. पीडित महिला ही शुद्धीवर आल्यावर तिच्या लक्षात आले. तिने रिक्षावाल्यालाला याबाबत विचारले असता न्यूड फोटो दाखवत तिला धमकी दिली. तुझ्या पतीला फोटो दाखवतो, तुझ्या पतीला मारून टाकतो किंवा मी स्वतः आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. घडलेल्या घटनेमुळे घाबरून पीडित महिलेने वाच्यता केली नव्हती.\nसंजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो\nवर्षभरापासून अत्याचार सुरूच होता\nरिक्ष���वाला संशयित आरोपी सुनील अचलारे याचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. पीडितेने त्याला वेळोवेळी रोख रक्कम, ऑनलाइन असे जवळपास एक लाख रुपये दिले होते. न्यूड फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत पीडितेला विविध ठिकाणी घेऊन जात पुन्हा अत्याचार केले. पीडित महिलेला अत्याचार सहन न झाल्याने अखेर तिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात २२ मार्च २०२३ ला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी आचलारे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने सोलापुरातील रिक्षाचालकांवरील विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.\nबार्शी निर्भया प्रकरण: आई म्हणते – मोठ्या मुलीवरही अत्याचार, पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न\nPrevious articleMaharashtra weather : राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा कुठे दिसणार अवकाळीचे परिणाम\n सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव\nMumbai Worli BDD Chawl Municipal Corporation school Classrooms The Officers Sold; पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या; वरळीमध्ये धक्कादायक प्रकार\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nmumbai harbour local train news, हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिरा; नागरिकांचे...\nVirat Rohit Fight | रोहितचा विराटवर निशाणा; म्हणाला, “हे आधीच करायला हवं होतं”\nथ्री डी रंगावलीमध्ये राहुल कळंबटे प्रथम\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2956", "date_download": "2023-05-30T04:13:33Z", "digest": "sha1:XOQ2RX3K6FZJHUQNQRDNUJUFKEAB2E6B", "length": 5262, "nlines": 82, "source_domain": "bookstruck.app", "title": "डिटेक्टिव्ह निगेटिव्ह Marathi", "raw_content": "\nडोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला \"ती\" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा \"वांद्रे वरळी सी लिंक\" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग \"विसरता\" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला \"ती\" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...\n७. एक नवी सुरुवात\n१३. नरिमन टर्निंग पॉईंट\n१६. तो आणि ती\n२३. सुपर नेचर कडे\n३०. पुन्हा पुलावरचा घात\n३१. दिसतं तसं नसतं\n३६. नरिमन ऍक्शन पॉईंट\n३८. युद्ध आमुचे सुरू\n४१. गीता आणि नीता\nप्रकाशनपूर्व आलेल्या इतर काही प्रतिक्रीया\nलेखिका मेधा इनामदार (पुणे) यांचा अभिप्राय\nराहुल दवे (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना\nअक्षर प्रभू देसाई (कॅलिफोर्निया) यांची प्रस्तावना\nआदित्य भागवत, ठाणे यांचा अभिप्राय\nसिद्धेश प्रभुगांवकर, पुणे यांचा अभिप्राय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://indianbawarchi.com/ma/chilli-paneer-recipe-in-marathi/", "date_download": "2023-05-30T05:01:19Z", "digest": "sha1:V4H7QFUZTMNX4YCWDBYQGLNJNOOVRSKW", "length": 7916, "nlines": 69, "source_domain": "indianbawarchi.com", "title": "पनीर चिली | Chilli Paneer Recipe in Marathi | Indian Bawarchi", "raw_content": "\nचिली पनीर रेसिपी ही चायनीज डिशची भारतीय आवृत्ती आहे. चिली पनीर रेसिपी इन मराठी Chilli Paneer Recipe in Marathi च्या मदतीने आपण ही कशी बनवायची ती शिकू या. ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. हा एक शाकाहारी पदार्थ आहे जो विशेषतः शाकाहारी लोकांना आवडतो. आणि साधारणपणे प्रत्येकाला ते खायला आवडते, चिली पनीर ही चायनीज रेसिपीमध्ये खूप प्रसिद्ध डिश आहे.\nही डीश चविष्ट आणि पौष्टिक असल्याने मांसाहारी लोकही ते आवडीने खातात. शिमला मिरची आणि पनीरसह तयार केलेला हा पदार्थ देखील एक स्ट्रीट फूड आहे. ही डिश जवळपास प्रत्येक चायनीज फूड स्टॉलवर उपलब्ध असते. ही डिश अगदी कमी वेळात तयार होणारी आणि बनवायला खूप सोपी अशी आहे.\nतुम्हाला पनीर खायला आवडत असेल तर ही तुमची डिश आहे. तुम्ही ती बनवू शकता आणि लंच किंवा डिनरसाठी त्याचा स्वाद घेऊ शकता. चिली पनीरचे वैशिष्टय़ म्हणजे प्रथिने आणि अनेक पोषक तत्वांनी युक्त असा हा पदार्थ आरोग्यदायी तसेच चविष्ट आहे. ही चिली चिकन रेसिपीची शाकाहा���ी आवृत्ती आहे. शाकाहारी बनवण्यासाठी चिकन ऐवजी त्यात पनीरचा वापर करण्यात आला आहे.\nही बनवणे सोपे आहे. कमी साहित्य आणि कमी वेळेत बनते. चिली पनीर रेसिपी इन मराठी Chilli Paneer Recipe in Marathi या रेसिपीचे अनुसरण करून तुम्ही ती घरी बनवू शकता. तुम्ही घरी होणाऱ्या लहान पार्ट्यांमध्ये तसेच पाहुण्यांना देऊ शकता किंवा घरी जर गेट टुगेदर असेल तर अशावेळी बनउन सर्व करू शकता. आज आपण चिली पनीर बनउ या.\n1 चमचा कश्मीरी लाल मिरची पाउडर\n1 चमचा सोया सॉस\n4-6 सुखी लाल मिरची\n1 चमचा कांदा (cubes)\n1 शिमला मिरची ( cubes)\n1 चमचा टमाटो सॉस\n2 चमचे सोया सॉस\nमीठ, तेल, आलेमीठ, तेल, आले\nचिली पनीर रेसिपी ड्राय विधि / Chilli Paneer Recipe Dry\nसर्व प्रथम, 6 कोरड्या लाल मिरच्या घाला आणि त्यांना 20 मिनिटे पाण्यात सोडा.\n20 मिनिटे पूर्ण झाल्यावर, लाल मिरच्या फक्त (पाणी नाही) मिक्सरमध्ये बारीक करा.\nएक वाटी घ्या आणि त्यात और, 2 चमचे कॉर्नफ्लोर, 1/2 चमचे मीठ, काश्मिरी लाल तिखट, १ चमचा सोया सॉस आणि थोडे पाणी घालून छान मिक्स करून पातळ पेस्ट बनवा.\nगॅस वर भांडे ठेवा आणि तेल घाला. तेल गरम झाल्यावर पनीर चा तुकडा मैदाच्या पेस्टमध्ये बुडवून घ्या आणि तो भांड्यात ठेवा आणि तळा.\nपनीर तळला की पनीर भांड्यातून काढा.\nगॅस वर भांडे ठेवा आणि तेल घाला. तेल गरम झाल्यावर लसूण आणि आले घालून २ ते ३ मिनिटे शिजवा.\nत्यानंतर कांदा आणि कश्मीरी लाल मिरची पाउडर घाला आणि 2 मिनिटे शिजवा.\nयानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस, 2 चमचे सोया सॉस, साखर, व्हिनेगर, लाल तिखटाची पेस्ट आणि मीठ मिक्सरमध्ये घाला आणि चांगले मिक्स करा आणि 2 मिनिटे शिजवा.\n2 मिनिट पूर्ण झाल्यावर 1 वाटी घ्या आणि अर्धा कप पाण्यात 1 चमचा व्हिनेगर मिक्स करा, ते चांगले मिक्स करा आणि गॅसवरील पात्रात घालून चांगले मिसळा.\nत्यानंतर पनीरचे तळलेले तुकडे घाला आणि थोडे शिजवा. शिजल्यावर गॅस बंद करा.\nआपल्यासाठी इतर पाककृती रेसिपी\nकढाई पनीर, टमाटर पनीर, बटर पनीर मसाला, मटर पनीर आणि पनीर का पराठा रेसिपी. यासारख्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2023-05-30T04:56:40Z", "digest": "sha1:2CQ7PFUND3TWU3OATNAMHALBVABAIACW", "length": 8605, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रतलाम लोकसभा मतदारसंघला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरतलाम लोकसभा मतदारसंघला जोडलेली पाने\n← रतलाम लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख रतलाम लोकसभा मतदारसंघ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nझाबुआ (लोकसभा मतदारसंघ) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nचौदावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतेरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nबारावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nअकरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nनववी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nआठवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसातवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपाचवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nचौथी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतिसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपहिली लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\n१७ व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nरतलाम (लोकसभा मतदारसंघ) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमंदसौर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nरतलाम लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nउज्जैन लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nइंदूर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nधार लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nखरगौन लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nखांडवा लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nशाजापूर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nराजगढ लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nविदिशा लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nभोपाळ लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nहुशंगाबाद लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nछिंदवाडा लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nशिवनी लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nमंडला लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nबालाघाट लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nशाहडोल लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nसिधी लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nरेवा लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nसतना लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nदामोह लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nखजुराहो लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nसागर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nगुणा लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nग्वाल्हेर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nभिंड लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nमोरेना लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nअलीराजपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदेवास लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nटिकमगढ लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nबैतुल लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nजबलपूर लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मध्य प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigyaan.com/2021/03/horror-stories-in-marathi.html", "date_download": "2023-05-30T05:41:46Z", "digest": "sha1:ZRKH7NEZH2KZJTSIMHLEEFT7V6YIYJUU", "length": 184959, "nlines": 446, "source_domain": "www.marathigyaan.com", "title": "Top 13 Horror Stories in Marathi | भुतांच्या गोष्टी | Ghost Stories in Marathi | MarathiGyaan", "raw_content": "\nजर तुम्ही भुतांना घाबरत नसाल आणि भुतांच्या गोष्टी (Horror Stories in Marathi) वाचण्यात रुची ठेवता तर मग खाली तुम्हा सगड्यां साठी काही भुतांच्या गोष्टी (Bhutanchya Goshti) लिहिल्या आहे. तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल.\nया गोष्टयं मध्ये काही लहान भुतांच्या गोष्टी (Short horror stories in marathi) आहे तर काही लांब भुतांच्या गोष्टी (Long horror stories in marathi) पण आहे.\nडॉक्टर राजेश आणि म्हातारा\nएक अनुभव - आवाज\nreal horror stories in marathi: \"कोकणात १४ प्रकाराची भूते प्रसिद्ध आहेत. एका अनाम व्यक्तीकडून मिळालेली हि पुढील माहिती.\n१) वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात. कोकणातील पिशाच्च हे वेताळाच्या आधीन असतात. जो अंगातून भूत काढणारयाच्या देहात प्रवेश करतो व त्याच्याकडून इतर त्रासदायक भूतांना पळवून लावतो.\n२) ब्रम्हग्रह / ब्रम्हराक्षस: हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते. जो वेदात निपुण आहे. पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अन्त झाला.\n३) समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध बनतो. हे भूत प्रमुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किव्वा तीठा अशा ठिकाणी पकडते. हे एक संतान नसलेला(निर्वंशी) ज्याचे कोणी कार्य केलेले नसते त्यापैकी असते. कोकणात हे सर्वात ताकदवान भूत मानले जाते. याला जर कोणी देवथ्यानाच्या पुढे केले तर देवथ्यान देखील पुढे येत नाहि.\n४) देवचार: हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्ना नंतर थोड्याच दिवसात मरतो. हि भूते गावाच्या चारी बाजूला असतात. कोकणात यांना डावे अंग म्हटले जाते. कोकणी माणसांच्या गाऱ्हाण्यात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याची सहानुभूती मिळविण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर, खोबरे द्यावे लागते.\n५) मुंजा: हे ब्राम्हनांपैकी भूत असते. जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो हे त्याचे भूत असते. याचे मुख्य स्थान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहिरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवर्ण्याचे काम करते.\n६) खवीस: हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. हे फार त्रासदायक भूत असते. ज्याला अतिशय क्रुर रीत्या मारले जाते. तो मेल्यानंतर खवीस होतो असा समाज आहे.\n७) गिर्या/गिऱ्हा: जो माणूस बुडून मेला किव्वा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसर्याला राहते. हे फार त्रासदायक असे भूत असते. रात्रीच्या प्रहरात जर कोणी नदी किव्वा खाडी पार करताना याच्या तावडीत घावाला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात रात्रीच्या वेळी जे कुर्ले, मुळे पकडायला जातात त्यांना हमखास या भूतांचा अनुभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हे भूत त्याचा गुलाम बनतो. त्याला हवे ते आणून देतो. प तो केस त्याला पुन्हा मीळाला तर तो त्या माणसावर सर्व तर्हेची संकट सोडतो.\n८) चेटकीण: हे मागासर्गीयांचे भूत असते. याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.\n९ ) झोटिंग: हे भूत खारवी किव्वा कोळी समाजातील भूतांमध्ये गणले जाते.\n१०) विर: हे भूत क्षत्रिय समाजाच्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो. याला निमा असेही म्हटले जाते.\n११) लावसट: ओली बाळन्तिन मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्युनंतर लावसट मध्ये होते.\n१२) खुन्या: हे अतिशय क्रूर असे भूत असते. हे हरिजन समाजातील भूत असते.\n१३) बायंगी: हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी, लांजा, गोळवशी किव्वा मालवण चौक येथे सुमारे दहा हजार रुपयांना हे विकत मिळते. हे भूत मालकाची भरभराट कराते आणि शत्रूला त्रास देते.\n१४) चकवा: हे रात्री बेरात्री जंगलात किव्वा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकाविते. सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही.\nRead लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी\nreal ghost stories in marathi: \"भालचंद्र वैद्य रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. हातातील ब्याग एका बाजूला ठेवून तो बंद पडलेल्या एस.टी बस कडे बघत होता. बसचा कंडक्टर आणि चालक बस दुरुस्तीचा प्रयत्न करीत होते. दोन चार इतर प्रवासीही हतबल पणे उभे होते.\nडॉक्टरकीची परीक्षा देऊन भालचंद्र मुंबईहून कोल्हापूरला त्याच्या खेडे गावात आई वडिलांना भेटायला आणि सुट्टी घालवायला आठवडाभर आला होता. भालचंद्रच्या घरात नावाने आणि पेशाने सगळे वैद्यच.\nघाट उतरता उतरता अचानक एस. टी. बस मध्ये बिघाड झाला आणि बस बंद पडली. रात्रीचे ११.३० वाजले असतील. अर्धा तास भालचंद्र तसाच उभा होता. आधीच बसला वेळेनुसार बराच उशीर झाला होता. इतक्यात कंडक्टर प्रवाश्यांकडे आला आणि म्हणाला, “बस चालू व्हायला उशील लागल, म्याक्यानिक आणावा लागल. माफ करा पण तुम्हाला इथून पुढ या एस. टी ने जाता येणार न्हाय...”\nभालचंद्र वैतागला होता काय बोलावे आणि काय नाही तो गप्प उभा होता. इतर प्रवासी काहीबाही बडबडत रस्त्यावर इतर वाहनांना हात दाखवत होते पण कोणी थांबेल तर शपथ.\nसरळ रस्त्याने चालत गेलो तर किमान दोन तास तरी लागतील. एखादे वाहन मिळाले तरी फाट्यावरून चालत वीस मिनिटे जावे लागेल. भालचंद्राचे विचारचक्र चालू होते. भालचंद्राने मागे वळून पहिले. एक छोटा डोंगर होता, त्याच्या माहितीतला. मारुतीची टेकडी. लहानपणा पासून तो या टेकडीवर खेळत आला होता. चढायला सोपी पण थोडी पसरत अशी ती टेकडी होती.\nटेकडी चढून उतरलो तर पायथ्याशीच आपला गाव. अवघी तीस मिनिट लागतील. त्याने हातातील घड्याळ उगाचच सरळ केल्यासारखे करून वेळ पहिली. मध्यरात्र सुरु झाली होती १२ चा काळ उलटून पाच दहा मिनिटे झाली होती. त्याने क्षणभर विचार केला आणि खाली ठेवलेली ब्याग उचलली.\nभालचंद्र चालत टेकडीच्या पायथ्याशी आला. ब्यागेतून त्याने छोटेखानी टोर्च काढला त्याच्या अंधुक प्रकाशात तो टेकडी चढू लागला. आजूबाजूला काळामिट्ट अंधार पसरला होता. रातकिड्याचे किर्र गायन वातावरणात एक गूढ निर्मिती करीत होते. इतर वेळी भालचंद्र झपझप टेकडी चढून उतरला हि असता पण आज का कुणास ठाऊक पण त्याचे पाय अगदी सावधपणे पडत होते. माहितीतील रस्ता असूनही मनात एक अनामिक भीती भालचंद्रच्या मनात उठत होती. काही वेळात भालचंद्र टेकडी चढून वर आला. समोर निळसर पण गडद अंधार होता. गार वारा सुसाट वाहत होता. उजव्या बाजूला आणखी एक चढ टेकडीच्या वरच्या अंगाला जात होता तेथे शेत जमीन होती. तेथे त्याचा मित्र रंगा पाटलाचा मळा होता. क्षणभर भालचंद्रला वाटले, मळ्यावर जावे आणि रंग्याला घेऊन जावे सोबत. पण रंग्याहि मळ्यावर नसला तर. कापणीचा हंगामहि सरून गेला होता. मळ्यावर कदाचित कोणी नसेलही. असा काहीसा विचार करत भालचंद्र उभा होता.\nमळ्यावर जाण्याचा विचार मनातून काढून भालचंद्र पुढे चालू लागला आणि इतक्यात समोरून कोणीतरी येत असल्याचा भास भालचंद्रला झाला. दाट झाडी आणि झुदुपांमुळे अंदाज लागत नव्हता पण कोणीतरी त्याच्या दिशेने येत होते. भालचंद्रने टोर्च त्या दिशेने फिरवला पण चार पाच पावलापुढेच त्याचा प्रकाश खुंटत होता.\nइतक्या रात्री कोण असावे या निर्जन टेकडीवर या विचाराने भालचंद्रच्या छातीत धडकी भरली. पुढे जावे कि मागे पळावे, त्याला काही सुचेना. गार वार्यातही त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. तो हळू हळू डावीकडे सरकू लागला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला. समोरून कोण येत असावे हे पाहण्यासाठी तो हळूच मान वाकवून झाडामागून बघत होता. समोरून येणारी व्यक्ती हळू हळू जवळ येत होती. अंधुक निळ्या प्रकाशात ती व्यक्ती भालचंद्रला दिसू लागली. साधारण सहा फुट उंच अशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन पुढे चालत येत होती. डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढराशुभ्र सदरा आणि धोतर असा पेहराव होता. तो माणूस चालत चालत भालचंद्रच्या बराच जवळ आला.\nभालचंद्रला ती व्यक्ती आता स्पष्ट दिसली होती. भालचंद्र उडी मारून झाडाबाहेर आला.\n“दादा तुम्ही”, भालचंद्र. भालचंद्र त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा (ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वडिलांना दादा म्हणण्याची पद्धत अजून हि आढळून येते).\n“भाल्या अरे तू टेकाडावर कशापायी आलास रस्ता न्हाय व्हय याला”, दादा.\nभालचंद्रने बंद पडलेली एस.टी आणि झालेल्या उशिराबद्दल सविस्तर सांगितले.\n“पण इतक्या रात्रीचे तुम्ही या टेकाडावर कसे आणि कुठे निघालात”, भालचंद्र.\n“अरे अडलेल्याची मदत करायची रीत आपली, मित्राकड निघालो व्हतो... पर ते जाऊदे तू आता चल माझ्यासोबत तुला टेकाड उतरून देतो आणि परत जा��ो मित्राकड”, दादा.\nभालचंद्र दादांकडे पाहत होता. गेल्या सहा महिन्यात बराच फरक दादांच्या चेहऱ्यात आला होता. सुरकुत्या वाढल्या होत्या. वयही बरेच वाढल्यासारखे वाटत होते.\nटेकडीवरचा वारा अधिकच थंड जाणवू लागला. रात किड्यांची कीर कीर थांबली होती आणि वातावरण अधिक गुढरम्य भासत होते. हळू हळू अंगाला झोम्बणाऱ्या गार वाऱ्याने भालचंद्र थोडा अस्वस्थच झाला होता.\nजास्त काही न बोलता दादा मागे वळून चालू लागले आणि भालचंद्र त्यांच्या मागून चालू लागला. काही काळ कोणी काहीच बोलले नाही. दादा भालचंद्र पासून पुढे झपझप चालत होते.\n“दादा येवड्या रात्रीच कोणाला घेऊन तरी बाहेर पडायचं. एकटे का निघालात”, भालचंद्र.\n“गड्या गाव आपला, रस्ता आपला कशाला कोणाची भीती हाय”, दादा.\nपुढचे पंधरा वीस मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये गेले. चालता चालता कधी टेकडी उतरून आलो भालचंद्रला कळालेच नाही.\n“बर.. भाल्या तू घरला जा मी माग फिरतो”, दादा.\nबर म्हणून भालचंद्र तसाच उभा राहिला. दादा मागे वळून झुडपांमध्ये गडपहि झाले. भालचंद्र चालत चालत घरी आला. रात्रीचा एक वाजला होता. घरी भालचंद्रची आई वाट पाहत होती. मिनिमिनता छोटा दिवा भिंतीच्या एका कोपर्यात ठेवला होता. वनी त्याची छोटी बहिण झोपली होती.\n“भालू, इतका उशीर होय रे, काय झाल तुझे दादा तुला बघायला भायेर गेले”, आई.\n“अग आई एस.टी बिघडली होती म्हणून उशीर झाला आणि रस्त्याने चालत आलो असतो तर अजून दोन तासांनीच आलो असतो.”\n“आणि दादा भेटले मला टेकाडावर...”, भालचंद्र.\n“का ग काय झाल\n“पर हे तर त्यांच्या मित्राच्या मोटारीन गेले आणि फाट्यावर जाऊन बघतो म्हणाले.”, आई.\nक्षणभर कोणी काहीच बोलले नाही. भालचंद्रहि थोडा गोंधळला.\n“बर असुदे मी हात पाय धुऊन घेतो” म्हणत भालचंद्र मोरीकडे वळला.\nसर्व आवरून भालचंद्र आणि आई दादांची वाट पाहत बसले तसे दादा एका मोटारीवरून अंगणात आले. भालचंद्रकडे बघून त्यांचा जीव भांड्यात पडला.\n“भाल्या अरे कुठ कुठ शोधायचा तुला, इतका का उशीर, कुठ होतास”, दादांनी प्रशाचा भडीमार चालू केला.\nभालचंद्र मात्र स्तब्ध उभा दादांकडे फक्त बघत उभा होता.\nदादा जर मला टेकाडावर भेटले नव्हते तर तो माणूस कोण जो माझ्यासोबत...\nभालचंद्र विचार करत करत अंथरुणावर पडून होता. कोपर्यातल्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश भिंतीवरच्या ओळीने लावलेल्या फोटोंवर पडला ��ोता. ओळीने एक एक फोटो तो पाहत होता आणि त्याची नजर पडली त्याच्या दिवंगत आजोबांच्या फोटोवर. तोच चेहरा अगदी तंतोतंत. धारदार नजर, किंचित बसके पण सरळ असे नाक. मूडपलेले पातळ ओठ आणि झुबकेदार मिशा. दादा अगदी आबांसारखेच दिसतात...\nbhoot story in marathi: \"A.D ११३ मध्ये मरण पावले रोमन सिनेटचा सदस्य प्लिनी धाकटा यांनी सांगितलेली एक सत्य कथा. गावात एक भला मोठा वाडा होता, प्रशस्त खोल्या असलेला. तो वाडा कुप्रसिद्ध होता. कोणीही त्या घरात जिवंत राहू शकले नाही. अमावाश्येच्या काळ्या रात्री तेथे भयानक आवाज येत असत. लक्षपूर्वक ऐकले तर लोकांडी साखळ्यांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत असे. याच आवाजान्मधून एक म्हातारा तेथे प्रकट होत असे. पाय बांधलेले, पिंजारलेले केस, वाढलेली दाढी असा किळसवाना तो म्हातारा.\nतो वाडा अतिशय कमी पैशात भाड्याने देऊ केला तेव्हा अथेनोद्रौस नावाच्या एका तत्वज्ञाने तो वाडा भाड्याने घेतला आणि तेथे राहायला गेला. तेथे त्याला भयंकर गोष्टींचा अनुभव आला. एका रात्री त्याने त्या म्हाताऱ्याला त्या घरात पहिला. तो म्हातारा आला आणि घराच्या एका कोपऱ्यात विलीन झाला. हे सर्व त्याने पहिले.\nदुसऱ्या दिवशी त्याने ती जागा खणण्यास सांगितली. त्या खणलेल्या जागी एक मानवी हाडांचा सापळा सापडला. साखळीन वेढलेला तो सापळा त्याच म्हतार्याचा होता.\nत्या सापळ्याला योग्य ठिकाणी विधिवत दफन करण्यात आले. त्यानंतर त्या वाड्यात ते आवाज परत कधीच ऐकू आले नाहीत आणि तो म्हाताराही पुन्हा दिसला नाही.\nShort horror story in marathi: \"‘Amityville’ या अमेरिकेतील एका गावात घडलेली अतिशय भयानक आणि बहु चर्चित अशी सत्य भय कथा आहे. रोनाल्ड देफ़िओ नामक इसमाने त्याच्या राहत्या घरात त्याच्या आई वडिलांचा आणि चार मुलांचा खून केला. पोलिसांच्या तपासानुसार आलेल्या माहिती प्रमाणे रोनाल्ड ने वापरलेल्या बंदुकीला सायलेन्सर लावले नव्हते तसेच प्रतिकार झालेल्या कोणत्याच खुणा घरात आढळल्या नाहीत. तपास्कारांना हि मोठी बुचकळ्यात टाकणारी बाब होती.\n१९७५ मध्ये लुत्झेस नावाचे एक परिवार त्या घरात राहण्यास आले. हा परिवार तेथे जास्तीत जास्त एक महिना राहिला. या एका महिन्यात त्यांना तिथे अमानवी आणि भयानक अशा गोष्टींचा अनुभव आला.\nघरामध्ये अनेक प्रकाचे भयानक आवाज येत असत खासकरून रात्रीच्या वेळेस. त्या परिवारातल्या लहान मुलीला एक लहान मुल��ी दिसायची जिच्या सोबत तिने मैत्री केली होती. तिचे डोळे लालभडक होते. भिंतीवर आदळ आपट होत असे आणि घरातील फर्निचर सुधा जागेवरून हलत असे.\nअलौकिक तपासकार एड आणि लॉरेने वॉरेन चौकशी करण्यासाठी बोलाविले गेले होते. त्यांच्या तपासानुसार घर पछाडले होते. असे ऐकिवात आहे कि नवीन राहण्यास आलेल्या परिवारातील मुख्य पुरुषाला पछाडले गेले होते आणि त्याने सुधा आपल्या मुलांवर जीवघेणा हल्ला केला होता. पण आई मुळे ती मुले बचावली.\n5. डॉक्टर राजेश आणि म्हातारा\nMarathi horror story: \"डॉक्टर राजेश ची कोकणात बदली होऊन दोन तीन दिवस झाले होते. कोकणातल्या सरकारी दवाखान्यात त्याची क्लास वन सर्जन म्हणून नेमणूक झाली होती. राहायला सरकारी घर मिळाले होते. पण ते बाजार पेठेपासून दूर दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्त्यात अधे मध्ये इतर हि घर आणि वस्ती होती पण फारच तुरळक.\nएके दिवशी राजेशला दवाखान्यात इमर्जन्सी केस आली होती त्यामुळे त्याला निघायला खूप उशीर झाला. जवळ मोटार सायकल होती. ती घेऊन तो घराच्या रस्त्याला लागला. दवाखाना आणि घर अशे जवळपास पाच ते सहा किलोमीटर चे अंतर होते.\nराजेश मोटार सायकल घेऊन निघाला आणि त्या निर्जन रस्त्यावर आला. आजूबाजूला किर्रर्र वातावरण आणि भयाण काळोख पसरला होता. मोटार सायकलच्या हेडलाईट च्या प्रकाशात राजेश हळू हळू चालला होता. अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूने काहीतरी सरपटत त्याच्या मोटार सायकल समोरून उजवीकडे निघून गेले तसा राजेश चा तोल ढासळला आणि तो खाली पडला. त्याने चपापून इकडे तिकडे नजर फिरवली. काय होते ते कि आपल्याला भास झाला. उठून त्याने मोटार सायकल सरळ केली आणि सुरु करू लागला पण मोटार सायकल चालूच होईना.\nराजेश ला दरदरून घाम फुटला होता. आता काय करावे.आजूबाजूला कोणीच नव्हते. मदत मागण्यासाठी ना कोणी मनुष्य होता नाही आजूबाजूला एखाद घर. काय करावे असा विचार चालू असतानाच मागून एक थंडगार हात राजेश च्या खांद्यावर पडला. हृदय गोठणे हि काय अवस्था असते ते राजेशने पुरेपूर त्याक्षणी अनुभवले. हळूच त्याने मागे वळून पहिले.\nएक साठीचा इसम त्याच्यासमोर उभा होता. उंचपुरा मजबूत शरीरयष्टी आणि तितकेच राकट डोळे.\n“माझी बायको खूप आजारी आहे. मला मदत करा”\n“कोण तुम्ही आणि कुठे राहता”, राजेश ने चाचरत विचारले.\n“मी रंगा वेताळे”, तितकेच थंड उत्तर. “डॉक्टर माझ्या बायकोला ���ूप ताप भरलाय. डॉक्टर ची खूप गरज आहे. तुम्ही माझ्यासोबत आलात आणि तिला तपासालात तर...”\n“हो नक्कीच, चला”, मुळचा मदत करण्याचा स्वभाव असलेला राजेश आढेवेढे न घेता लगेच तयार झाला.\nचला म्हणून तो इसम रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालू लागला. राजेशने गाडीची चावी काढून घेतली आणि त्याच्या मागून चालू लागला. वाटेत त्याने काही जुजबी प्रश्न केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही. तो इसम भराभर पुढे चालत होता. पायवाट आता संपली होती पुढे घनदाट झाडी दिसत होती. राजेश च्या मनात अचानक भीतीची एक लहर उसळली. हि वाट तर जंगलात जाते...\nअचानक राजेशच्या पायाजवळून काहीतर सरपटत पुढे निघून गेले ते थेट त्या इसमाच्या पायाला भिडले. इतका वेळ राजेशच्या हा प्रकार लक्षात आला नव्हता, त्या इसमाचे पाय शरीराच्या विरुद्ध दिशेला वळले होते आणि तो थेट पुढे चालत होता. राजेशने डोळे विस्फारले भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले. गर्भगळीत होऊन तो तेथेच उभा राहिला आणि तो इसम पुढे चालत चालत एका झाडीमागे गुडूप झाला.\nराजेश धडपडत पळत त्याच्या मोटार सायकल जवळ आला. थरथरत्या हातांनी त्याने चावी लावली. दोन तीन झटक्यात मोटार सायकल सुरु झाली. आणि तितक्यात डावीकडून आवाज आला “आज वाचलास...” आणि भयंकर शांतता पसरली.\n(डॉक्टर राजेशला आणखी इतर विचित्र अनुभव त्या गावात आले. ते लवकरच प्रकाशित केले जातील)\nRead Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये\n6. डॉक्टर राजेशचे घर\nMarathi horror story read online: \"डॉक्टर राजेशला कोकणात येऊन दोन आठवडे उलटले होते. दिवस बरे चालले होते. राजेशचा बराचसा वेळ इस्पितळातच जात असे. आठवड्या पूर्वीचा तो म्हतार्याचा अनुभव सोडला तर दिवस तसे सामान्यच गेले होते. आणि एका रात्री...\nराजेश रात्री साडे नऊ वाजता इस्पितळातून घरी आला. जेवण गरम करून त्याने खाऊन घेतले. नेहमी प्रमाणे राजेश जेऊन झाल्यावर घरासमोरील अंगणात फेऱ्या मारत होता. त्या दिवशी अमावस्या होती. बाहेर काळाकुट अंधार पसरला होता. दूरवरून अधून मधून कुत्र्याचे रडणे कोल्हेकुई ऐकू येत होती. दूरच्या घरांमधील मिणमिणते दिवे दिसत होते.\nराजेशला राहायला मिळालेले घर फार मोठे प्रशस्त होते. घराबाहेर अंगण. अंगणात एक आंब्याचे झाड त्याला कच्या कैरयाही लगडल्या होत्या. दोन मजली मोठाले असे घर होते. तसे पाहता राजेश एकटाच तेथे राहत होता. एकट्यास���ठी त्याने खालील मजल्याच्या दोन खोल्या वापरात घेतल्या होत्या. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी घराच्या आतूनच एक जिना होता. वरच्या खोल्या सर्व बंद होत्या. राजेश कडे त्या खोल्यांची चावी होती पण वापरत नसल्याने त्याने त्या बंदच ठेवल्या होत्या.\nरात्रीचे अकरा वाजून गेले होते. राजेश अंगणातून घरात आला आणि सर्व दार खिडक्या बंद करून घेतल्या. त्याच्या खोलीत जाऊन तो थोड्या वेळातच झोपी गेला.\nसाधारण मध्य रात्रीचे अडीज वाजले असतील. राजेश गाढ झोपेत होता आणि अचानक क्र्रर्र्रर्र क्र्रर्र्रर्र असा आवाज सुरु झाला. रात्रीची भयाण शांतता त्या विचित्र आवाजाने भंग झाली.\nक्र्रर्र्रर्र... क्र्रर्र्रर्र... क्र्रर्र्रर्र.... आवाज सतत चालू होता. हळू हळू त्या आवाजाने राजेशची झोप मोड होऊ लागली. राजेशची झोप मोड झाली आणि तो अंथरुणात उठून बसला. त्या आवाजाची तीव्रता आता वाढली होती. राजेशला शंका आली कोणीतरी घराच्या आत आले आहे आणि जिन्यावरून चालत आहे. राजेश घामाने थबथबला होता. हृदयाचिः धडधड वाढत होती. राजेश लक्षपूर्वक ऐकू लागला त्या आवाजात अस्वस्थता आणि चाल्बिचलता होती. कोणीतरी जिन्यावरून खाली उतरत होते पुन्हा वर चढत होते. पुन्हा खाली पुन्हा वर... अशा काहीसा अंदाज राजेशला येत होता. खोलीचे दार राजेशने बंद करून घेतले होते. त्या दारा समोरच तो जिना होता. राजेश ला एका क्षणी वाटले उठून दार उघडून पाहावे कोण आहे ते. पण मनात एक अनामिक भीती उसळत होती. कदाचित यात त्याच्या जीवालाही धोका होता. काय करावे आणि काय नाही अशा अवस्थेत राजेश बसून होता. बाहेरचा आवाज संथपणे पण चालूच होता.\nशेवटी राजेश जागेवरून उठला. रात्रीचे तीन वाजले होते. सर्वात आधी राजेशने खोलीतील दिवा सुरु केला. अर्धवट उघडी असलेली खिडकी त्याने पूर्ण उघडली. बाहेरचा थंडगार वारा घरात शिरला. दूरवर काळामिट्ट अंधार पसरला होता.\nराजेश हळू हळू खोलीच्या दारापाशी आला. कडी काढून त्याने मागचा पुढचा विचार न करता झटक्यात दार पुढे लोटले, पण सावध पणे. तत्क्षणी तो आवाज तेथून नाहीसा झाला. समोर जिन्यावर राजेशची सावध-भीतीयुक्त नजर रोखली होती पण जिना रिकामा होता तेथे कोणीच नव्हते. राजेशने घरातील दिवे लावले. जिना चढून वरती जाण्याचा धीर राजेशला होत नव्हता. घरात एक प्रकारची मरण शांतता पसरली होती. बाहेर दूरवरून कोल्हेकुई आणि कुत्र्यांचे रडणे चालू होते. राजेश थोडावेळ दिवानघरात बसून राहिला.\nकाही वेळ गेल्यानंतर राजेश त्याच्या खोलीत येऊन बिछान्यावर अडवा झाला. समोर जिना दिसत होता. बराच वेळ राजेशला झोप लागली नाही. पहाटे कधीतरी राजेशचा डोळा लागला आणि तो झोपी गेला.\nसकाळ झाल्यावर राजेश उठला. यंत्रवतपणे त्याने आपली तयारी उरकून घेतली आणि इस्पितळात निघून गेला. रात्री घडलेला प्रकार तो विसरला नव्हता पण कामात त्याने स्वतःला गुंतवून घेतले.\nपुढचे काही दिवस अगदी सामान्य गेले. राजेशला तो आवाज पुन्हा ऐकू आला नाही, आणि राजेश हळू हळू तो प्रसंग विसरूहि लागला होता.\nMarathi bhutanchi story: \"हि साधारण दीड दोन वर्षा पूर्वीची घटना आहे. आम्ही नवी मुंबईत घर भाड्याने घेतले होते. कमी पैशात मोठे घर मिळत असल्याने मागचा पुढचा विचार न करता वडिलांनी लगेच निर्णय घेतला होता. एका सात मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर ते घर होते.\nआमच्या घरी मी, आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा आमचा पाच जणांचा परिवार. रविवारच्या दिवशी आम्ही सर्व त्या घरात राहण्यास गेलो. घर फार मोठे असे होते. प्रशस्त दिवाणखाना. दिवाणखान्याला लागुनच एक मोठी बाल्कनी होती. बाल्कनीतून समोरच पिंपळाचे एक मोठेच्या मोठे झाड होते. एवढे मोठे पिंपळाचे झाड कदाचित मी पहिल्यांदाच बघत होतो.\nगेल्या बरोबर आम्ही एक छोटीशी पूजा केली होती. नातेवाईक हि आले होते. सर्व कार्यक्रम आटोपल्यावर पांगापांग झाली.\nसंध्याकाळ उलटून गेली होती. अंधार पडू लागला होता. घरातला पहिला दिवस अतिशय मजेत चालला होता.\nरात्रीचे नऊ वाजले होते. मी आणि माझा छोटा भाऊ परब दिवाणखान्यात टीवी बघत बसलो होतो आणि अचानक तुषारचा(सर्वात छोटा भाऊ) जोरात रडण्याचा-ओरडण्याचा आवाज आला. आम्ही सर्व धावत आतल्या बेडरूम मध्ये पळालो आणि बघतो तर तुषार खिडकीकडे बोट करून रडत होता. आईने त्याला जवळ घेतले आणि शांत केले. बाबांनी खिडकीचे पडदे बंद करून घेतले. पडदे बंद होता होता माझी ओझरती नजर त्या पिंपळाच्या झाडावर पडली. का कुणाश ठाऊक पण रात्रीच्या चांदण्यात त्या पिंपळाची काया खूपच भयावह वाटत होती.\nकाही दिवस खूप मजेत गेले. आम्ही सर्व त्या नवीन घरात हळू हळू रुळू लागलो होतो. आणि अचानक एके दिवशी आणखी एक घटना घडली...\nआई तेव्हा स्वयंपाक घरात काम करत होती. बाबा कामावरून घरी आले नव्हते. मी, परब आणि तुषार दिवाण खाण्यात बसलो होतो. आणि अचानक आई जोरात ���रडत स्वयंपाक घरातून बाहेर आली. आम्ही तिघही खूप घाबरलो. आईने आम्हा तिघांनाही जवळ घेतले. तिच्या चेहरा भयभीत झाला होता. मी तिला विचारले असता तिने काहीच सांगितले नाही.\nरात्री बाबा घरी आल्यानंतर आईने बाबांना बाल्कनीत नेऊन काय घडले ते सांगितले. मी तेव्हा चोरून अर्धवट असे काही ऐकले...\nआई सांगत होती “मी स्वयंपाक घरात काम करत होती. भाजी चिरून मी शेगडी चालू केली. आणि अचानक माझी नजर खिडकीतून समोरच्या झाडावर पडली. तेव्हा मला तेथे कसलीतरी हालचाल जाणवली. मला वाटल एखादा पक्षी किव्वा मांजर वगैरे असेल. पण काही क्षण् नीट पाहिल्यावर मला जाणवले. फांदीवरून कोणीतरी माझ्याकडे नजर रोखून बघत आहे, आणि काही कळायच्या आतच एक काळीकुट सावली झाडावरून सरपटत खाली आली...”\nहे ऐकून माझ्या जीवाचा थरकाप उडाला. बाबांची प्रतिक्रिया यावर काय होती ती काही मी ऐकली नाही पण आठवड्याभरातच आम्ही ते घर सोडून निघून गेलो पुन्हा कधीच न येण्यासाठी.\nBhutanchya goshti marathi: हि एक ऐकिवात कथा आमच्या कोल्हापुरातल्या गावची. माझ्या काकांकडून हि कथा मी ऐकली. माझ्या वडिलांचे आजोबा म्हणजे माझे पंजोबा. त्यांचे नाव शामराव होते. पंजोबा खूप उंच, धिप्पाड आणि धीट होते.\nहि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझे पंजोबा तरुण होते. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळेस गावात वाहन नसायचे. गावातील लोक पायीच किव्वा बैलगाडीने प्रवास करीत असत.\nएकदा माझ्या पंजीला म्हणजे वडिलांच्या आजीला माहेरहून बोलावणे आले होते. माहेरून काही मंडळी पंजीला न्हेण्यास घरी आले होते. तेव्हा पंजोबाही त्यांच्या सोबत बैलगाडीने पंजीला सोडण्यास निघाले. गाव फार असे लांब नव्हते बैलगाडीने तासभर अंतरावरच होते. तर.. पंजोबा सोडायला गेले तेव्हा दुपार होती. घरी पोहचल्यावर दुपार उलटून गेली होती आणि अंधार पडू लागला होता. पंजोबांच्या सासर्यांनी त्यांना जेऊन तेथेच रात्री थांबण्याची विनंती केली, त्यांनी जेवण करण्यास होकार दिला पण रात्रीच निघणार असे सांगितले.\nरात्री जेवण उरकल्यावर पंजोबा घरी जाण्यास निघाले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते. सोबत मेहुणा येणास तयार झाला पण पंजोबांनी त्याला सोबत घेण्यास मनाई केली आणि ते एकटेच पायी निघाले.\nरात्रीचे शुद्ध चांदणे पसरले होते. गावाची वेस ओलांडून पंजोबा मुख्य रस्त्याला आले. खडकाळ रस्त्यावरून थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांनी डोंगर चढून जाण्याचा निर्णय घेतला. कारण डोंगर चढून उतरल्यावर गाव जवळच होता आणि वेळहि कमी लागला असता.\nपंजोबा डोंगर चढू लागले. चंद्राच्या निळसर प्रकाशात पायवाट स्वच्छ दिसत होती. पंजोबा चालत चालत बरेच पुढे आले तेव्हा त्यांना एक शेळी दिसली. एवढ्या रात्री हि शेळी इथे कुठून आली अस म्हणून त्यांनी झडप घालून त्या शेळीचे पाय ओढले आणि तिला उचलून आपल्या खांद्यावर घेतली. शेळी खांद्यावर गप्प बसून होती तिचे दोन्ही पाय पंजोबांनी घट्ट पकडून धरले होते. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला. ओढ्याला उथळ पाणी होते. पंजोबा पाण्यात उतरले आणि हळू हळू सावरत चालू लागले.\nपाणी गुढग्यापर्यंत आले होते. पंजोबा शेळीला घट्ट पकडून हळू हळू सावरत ओढ पार करत होते आणि अचानक त्या शेळीचे पाय हळू हळू लांब पसरट होऊ लागले. बघता बघता त्या शेळीचे पाय ओढ्याच्या पाण्याला टेकले. हे बघून पंजोबांनी त्या शेळीला उचलून गरगर फिरवून दूर ओढ्याच्या अलीकडे फेकून दिले आणि झप झप पाय ओढीत ते ओढ्याच्या पलीकडे आले. मागे वळून न पाहता ते भराभर पुढे चालू लागले तेव्हा एक आवाज आला\nMurda ghar horror story : \"हि आमच्या डॉक्टर काकांकडून ऐकलेली एक घटना. साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. तेव्हा आमचे डॉक्टर काका मिरजच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते. मेडिकल कॉलेज तसे बरेच जुने आणि सरकारी. इस्पितळात एक मुडदा घर होते. त्या मुडदा घराबद्दल बरेच प्रवाद ऐकिवात होते. कोणी म्हणे तेथे रात्री आत्मे फिरतात. रात्री बारा नंतर तेथे रडण्याचे, ओरडण्याचे आणि इतर विचित्र आवाज येत असतात. एका वार्ड बॉयला येथे रात्रपाळी करीत असताना महिलेचा रडण्याचा आवाज आला. खिडकीतून वाकून बघतले असता एक जळलेली स्त्री तिच्या पलंगावर उठून बसलेली त्याला दिसली. ते पाहून तो तेथून पळत सुटला ते परत आलाच नाही.\nत्यांच्या कॉलेज मध्ये एक मुलांचा ग्रुप होता. एकदा रात्री गप्पा मारता मारता पैज लागली. जो कोणी मुडदा घरात रात्री बारा नंतर एक तास थांबून परत येईल त्याला हजार रुपये. सात आठ जणांच्या त्या ग्रुप मधल्या एका मुलाने ती पैज स्वीकारली. विराज असे त्या मुलाचे नाव होते.\nदुसऱ्या दिवशीच्या रात्री सर्व तयारी झाली. मुडदा घराबाहेररील दरवानाला थोडे फार पैसे आणि दारूची एक बाटली देऊन तेथून कटवण्यात आले. रात्री ठीक बाराच्या सुमारास विराज तयार झाला. मुडदा घराचे कुलूप उघडले आणि तो आत शिरला. दार मागे लोटून दिले तसे बाहेरच्या मुलांनी टाळा परत लावून दार बंद करून घेतले.\nमुडदा घरात भयाण शांतता पसरली होती. खिडक्यांमधून अंधुक प्रकाश मुडदा घरात पसरला होता. पहिली पाच मिनिटे विराज दरवाजा जवळील भिंतीला टेकून फक्त समोर बघत होता. काही वेळ गेल्यावर तो खाली बसला. धीटपणा असला तरी भीती मनात हळू हळू दाटत होती.\nरात्री बाराचा सुमार आणि भयाण अशा काळोखात मुडदा घरात आपण एकटेच या विचारांनी विराज थोडा अस्वस्थ होऊ लागला होता. वीस मिनिटे उलटली होती. विराज तसाच बसून होता. डोळे टक्क उघडे होते. मुडदा घरात स्थब्ध वातावरण होते. विराजच्या समोर ओळीने पलंग होते आणि त्यावर ठेवेलेले मुडदे. विराज हळू हळू एक एक करून सर्व प्रेतांवरून त्याची नजर फिरवीत होता. निचेतन होऊन पडलेल्या त्या मृत शरीरांसोबत एका बंद खोलीत आपण एकटे बसलो आहोत हि जाणीवच हृदय गोठवणारी आहे. एक क्षण विराजला हि पैज स्वीकारल्याबद्दल पश्चाताप हि झाला.\nमुडदा घराची शेवटची खिडकी उघडी होती तेथून प्रकाशाचा झोत सरळ एका प्रेतावर पडत होता. विराजची नजर त्या प्रेतावर पडली. का कुणास ठाऊक पण विराजला अंधुकशी हालचाल त्या पलंगावर जाणवली. विराजच्या अंगातून भीतीची लहर सळसळ करीत थेट मेंदूत घुसली. विराज उठून उभा राहिला. भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताठ झाले होते.\nशेवटच्या पलंगावरची हालचाल आता स्पष्ट विराजला दिसू लागली. हळू हळू ते प्रेत त्याच्या जागेवर उठून बसू लागले होते. अंगावरची पांढरी चादर तशीच त्या प्रेतावर पसरली होती. विराजच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. ओरडण्यासाठी त्याने आ वासला पण घशातून आवाज बाहेर पडत नव्हता. ते प्रेत आता कमरेतून सरळ होत पलंगावर उठून बसले होते. डोक्यावरून चादर हळू हळू खाली सरकत होती. एक भयंकर किंकाळी फोडत विराज दरवाज्यावर हात आपटू लागला.\nबाहेरच्या मुलांनी गडबडीने टाळा खोलत विराजला बाहेर काढले. बाहेर आल्या आल्या विराज पळत सुटला. ओरडत किंचाळत तो इस्पितळाच्या बाहेर गेला. काही मुले त्याच्या मागे धावली तर काही मुले फिदीफिदी हसत होती.\nविराज पैज हारला अशी चर्चा करीत मुले उभे होते. आतून त्यांचा मित्र सुखराम मुडदा म्हणून पलंगावर झोपणार होता त्याची वाट बघत...\nबराच वेळ झाला सुखराम आतून बाहेर आला नव्हता तेव्हा मुले मुडदा घरात गेले. सुखराम चौथ्या पलंगावर चादर ओढून पडला होता. त्याला मुलांनी उठवला आणि बाहेर घेऊन आले.\nमुलांनी मुडदा घराला टाळा लावून तेथून निघून गेले. सुखरामला आत काय काय घडले ते विचारण्यात आले तेव्हा त्याला कोणत्याच घटनेची पुसटशीही कल्पना नव्हती असे कळाले. विराज चे मुडदा घरात येणे, ओरडत किंचाळत बाहेर जाणे काहीच नाही. सुखराम जेव्हा मुडदा घरात जाऊन पलंगावर झोपला तेव्हा काही क्षणातच त्याला भयंकर थंडी वाजू लागली आणि काही कळायच्या आताच तो तेथे बेशुद्ध होऊन पडला होता. हे ऐकून मुलांची बोबडी वळली.\nसुखराम जर तेथे बेशुद्ध होऊन पडला होता तर त्या शेवटच्या पाचव्या पलंगावर कोण...\n10. एक अनुभव - आवाज\nमी लहान होतो, अवघा 14-15 वर्षाचा. ऊन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या कुटुंबासोबत गावी गेलो होतो. गावच्या वातावरणात मी रमलो, मला गावी जायला खुप आवडायचे म्हणजे मला अजूनही आवडते. गावी काही दिवस मजेत गेले पण एका रात्री आम्ही सर्वजन जेवण करत होतो ,माझ जेवण सर्वाच्या आगोदर झाले. मी हात धुऊन घराबाहेर आलो कारण आमच्या गावाला आमचा वाडा आहे .मी वाड्याबाहेर सहज आलो व वाड्याच्या बाजूला एकटा उभा होतो.\nथंडगार वारा वाहत होता. वातावरण एकदम शांत होते. अगदी मला हवं तसं. परंतु अचानक एका लहान, खूप लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. पण त्या वेळेस गावात कोणाकडेच,कोणाच्या घरी लहान मुलगा नव्हता आणि माझ्या माहिती नुसार त्या काळात आमच्या गावात एकही बाळ नव्हते.\nपण मला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी त्या आवाजाकडे आपोआपच ओढला जात होतो. मला ती वेळ अजूनही आठवते, मला कळत होते मी त्या आवाजाकडे खेचला जातोय, मी काय करतोय, माझ्याबरोबर काय होत आहे हे मला कळत होतो पण मी स्वताला त्या आवाजाकडे जाण्यापासून स्वताला रोखु शकत नव्हतो. तितक्यात माझ्या काकांनी मला आवाज दिला, तसा मी दचकलो व जागीच थांबलो व तरीही मला तो आवाज ऐकू येत होता. मी लगेचच काकांना विचारले, तुम्हाला कोणत्या बाळाच्या रडण्याचा आवाज येत आहे का\nकाका म्हणाले,\"नाही येत, का... रे काय झालं\"\n“मला एका बाळाचा आवाज ऐकू येत आहे. आत्तासुद्धा येत आहे” मी.\nकाका म्हणाले ,\"अरे... मला कसा नाही येत मग\". मी विचारात पडलो.\nकाका बोलले,\"जाऊंदे विचार नको करूस, कधी कधी भास होतात आपल्याला. चल झोपायची तयारी करूयात.\"\nपण मला तो आवाज आजही आठवत आहे.\nकोल्हापूर जिल्ह्यातील घाटात वसलेले एक छोटेसे गाव, सावरगाव. गाव तसे जेमतेम वस्ती असलेले. शहरापासून किमान दीड तासाच्या अंतरावर वसलेले. गावात अजून एस.टी चालू नव्हती झाली. तालुका बाजार अथवा कोल्हापुरात जाण्यासाठी चालतच किव्वा बैलगाडीने २-३ मैल कापून वेशीपर्यंत यावे लागत आणि तेथून एस.टी पकडून पुढे जावे लागे. गावात प्राथमिक शाळा सुरु झाली होती. जुन्या पिढीचे शिक्षण झाले नसल्याने अजूनही अनेक जुन्या रूढी परंपरा तसेच अंधश्रद्धा गावावर रूढ होत्या.\nगावात मध्यभागी गावदेवीचे मंदिर होते. मंदिरासमोर मोठे झाड होते, तीच गावाची चावडी, येथे दररोज लोकांची ये जा चाले. झाडाभोवती मोठा कट्टा बांधला होता, तेथे गावाची सभा भरे, तसेच निवांत गप्पा मारीत बसण्याची ती सर्वांची आवडती जागा होती.\nसकाळ झाली होती, गावात लोकांची वर्दळ चालू झाली होती. पाणी भरायला बायका, गडी माणसे घरातून बाहेर पडली होती. पाठीवर दप्तर घेऊन लहान मोठी मुल शाळेत निघाली होती. सकाळची लगबग थोडी कमी झाली, चावडीवर दोन-तीन माणस निवांत बसली होती. साधारण सकाळचे ८.३० वाजत आले होते.\nनामा गावातच वाढलेला वीस बावीस वर्षाचा तरुण होता. लहानपणीच आई वडिलांचे छत्र डोक्यावरून हरवले होते. होते नव्हते ते सर्व मोठ्या काकाने गीळन्कृत केले आणि त्याच्या वाटेला बेवारशाचे जिने आले, कुणी दिले तर खावे नाहीतर असेच पडून राहावे असे जिने झाले. हळू हळू नाम्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो वेड्यासारखा एकट्यानेच बडबड करू लागला. लोक त्याला वेडा नाम्या म्हणू लागले.\nतेव्हा सकाळी नाम्या चावडीवर येऊन बसला. नेहमीप्रमाणे स्वतःशीच बडबड चालू होती.\n“माळावर माणूस मारलाय.... तिकड बगीतल म्या.... कसा मारला.... डोक्यातून रगात भायेर आलय सगळ....तिकड जाऊ नग....तुलाबी मारल......हा हा हा.....”, अशी असंबंध आणि अखंड बडबड त्याची चालू होती.\nचावडीवरच्या माणसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हळू हळू माणसांची पांगापांग झाली. दुपारचे बारा वाजले होते. शाळा सुटली. बबन्या आणि त्याचे मित्र शाळेतून बाहेर पडले. बबन्या सातवीत शिकणारा १०-१२ वर्षाचा मुलगा.\n“चला र माळावर जाऊया....कैऱ्या पाडाय...”, बबन्या मित्रांना बोलला.\nबबन्या आणि त्याच्या मित्रांचा कैऱ्या तोडायचा तसा रोजचाच कार्यक्रम झाला होता. शाळेसमोरच्या मोठ्या पटांगणा पलीडके एक छोटी टेकडी लागत होती. ती चढून गेल्यावर साधारण १० मिनिटे चालून पुढे गावाचा माळ सुरु होत होता. तेथे लोकांच्या शेतजमिनी होत्या तसेच बराच विस्तीर्ण असा परिसर होता, झाडा झुडपांनी वेढलेला. सहसा लोक कामाशिवाय त्या परिसरात जात नसत.\nबबन्या आणि त्याचे मित्र उड्या मारत, दंगा मस्ती करत माळावर पोचले. शेतालगतच्या एक दोन झाडावरचे राहिले साहिलेले आंबे त्यांनी काढले.\n“आर... येवड्याच कैऱ्या आज...”, किश्या बोलला.\n“च्यायला...चला थोड आत जाऊ....रानात लई झाड हायती....कैऱ्या काय चीचापण काडून आणूया...”, असे म्हणत बबन्या पुढे चालू लागला, तसे बाकीची मुलही त्याच्यामागून चालू लागली.\nथोडं आत गेल्यावर, आंबे चिंचेची बरीच झाडे दिसली. सर्व मुल कैऱ्या चिंचा काढण्यात मग्न झालीत. बबन्याची नजर थोड्या दूर असलेल्या एका चिंचेच्या झाडावर पडली, तो पुढे गेला त्या झाडापाशी आला, दगड उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि समोर त्याची नजर गेली, समोरील दृश्य पाहून त्याची बोबडी वळली, तो किंचाळला. त्याचा आवाज ऐकून बाकीचे दोघ तिघे तिकडे गेलीत आणि ते दृश्य पाहून सर्वांच्या छातीत धडकी भरली. समोर एका माणसाचा मृतदेह पडला होता. डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली गेली होती. धावत पळत सर्व जन तेथून बाहेर पडले.\nमाळा जवळच्या जंगलात पोलीस जमले होते. मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाची बरीच छिन्नविच्छिन अवस्था झाली होती. मृतदेहाची मरणोत्तर तपासाची अंतर्गत एक वेगळीच बातमी समोर आली ती म्हणजे त्या इसमाचा खून करून त्याच्या शरीरातील महत्वाचे अवयव काढून घेण्यात आले होते.\nजागेचा पंचनामा झाला. पोलिसांनी त्यांची सूत्र जोरात हलवली. चौकशी दरम्यान त्या मृतदेहाची ओळख पटली. तो इसम सावरगावातीलच होता. त्याचे नाव रघुनाथ शेवाळे असे होते. त्याच्या घरी चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान असे समोर आले कि, रघुनाथ दोन दिवसांपूर्वी घरून तालुक्याला जाण्यासाठी निघाला होता. तालुक्याला इमारत बांधणीच्या एका कामासाठी तो चार पाच दिवस बाहेरच राहणार होता, पण अचानक त्याच्या घरी त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि घरी आक्रोश झाला. पोलिसांची चौकशी बरेच दिवस चालू होती. जंग जंग पछाडूनहि हवी तशी माहिती-पुरावे पोलिसांना मिळत नव्हते.\nइतका भयंकर प्रकार गावात पहिल्यांदाच घडला होता. गावात भीतीचे वातावरण पसरले होते. बरेच दिवस निघून गेले.\nत्या दिवशी अमावस्या होती. शिवराज घरातून निघाला होता, त्याला कामानिमित्त तालुक��याला जायचे होते तसेच काहीदिवसांसाठी तो बाहेरच राहणार होता. रात्रीचे आठ वाजून गेले होते. शिवराज पायी चालत निघाला होता. शाळेसमोरील पटांगण ओलांडून तो एका पायवाटेवरून चालत निघाला, काही वेळ चालल्यानंतर दुरून गावाचिः वेस दिसू लागली. आजूबाजूला घनदाट अंधार पसरला होता. सर्व घर मागे पडली होती. शिवराज चालत होता आणि अचानक मागून त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार झाला.\nरात्र सरून गेली, सकाळी काही गावकरी मिळून माळरानात लाकूड आणायला निघाली होती. ते तिघे-चौघे रानात पोचले. जळणासाठी रानात लाकूड आणायला गेलेल्या त्यांना काय माहित कि त्याच्या दृष्टीस काही अभद्र असे पडणार होते.\nरानातल्या त्याच चिंचेच्या झाडाखाली शिवराजचा मृतदेह पडला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत. बाजूला एक मोठा दगड पडला होता. लाल लिंबू तसेच इतर काही चित्र-विचित्र वस्तू तेथे पडल्या होत्या. अगदी रघुनाथ शेवाळे प्रमाणेच शिवराजलाही आपला जीव गमवावा लागला.\nपंचनामा झाला. पोलिसांची तपासचक्र चालू झाली. पोलिसांना तसेच गावकऱ्यांना कळून चुकले होते कि हा नरबळी देण्याचा भयंकर अघोरी असा प्रकार गावात सुरु झाला आहे.\nघडलेल्या या प्रकारानंतर गावात भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांना वेळीअवेळी बाहेर जाण्यास बंदी होऊ लागली. लहानच काय तर बाया-बापडेहि जीवाला घाबरून राहू लागले. गावात चित्र-विचित्र चर्चा होऊ लागल्या. कोणी म्हणे माळावरच्या रानात भुतखेत आहेत, आत्मा आहेत. घरात, चावडीवर याविषयी चर्चा रंगू लागल्या.\nगावात जखूबाबा राहायचा. त्याचे झोपडीवजा घर वेशीपासून अलीकडे थोड्या अंतरावर होते. गावात त्याला सगळे घाबरून राहत असत. तसेच गावातील विचित्र प्रकारच्या अडचणी त्याच्या खऱ्या-खोट्या विद्येने दूर करीत असे त्यातून मिळणाऱ्या पैशाने त्याचा उदरनिर्वाह चालत असे.\nत्या दिवशी रात्री जखूबाबा त्याचा घरात बसला होता, घराचे दार उघडेच होते. जखूबाबा दारासमोरच समोर बसला होता, दारात कोणीतरी आले होते, त्याने हाताने खून करत आत येण्यास सांगितले तशे ते जोडपे आत येऊन जखुबाबा समोर येऊन बसले. जाखुबाबाचे मंत्रोच्चार सुरूच होते.\n“दोन बळी पाडले आहेत आणखी दोन बळीची गरज पडणार हाय...”, जखुबाबा बोलत होता.\n“जखुबा... लई जोखीम हाय त्यात... आणि आता पोलीस गस्तीवर असत्यात... गावकरी सावध झाल्यात... तू सांगितल्या परमान दोन ��ळी दिल्यात... कदी गावनार गुप्तधन....”, समोरील व्यक्ती.\n“जास्त शानपन करू नागोस...”, जाखुबाबा ओरडला.\n“मी सांग्तुय त्यापरमान करा... आर त्यात तुमचाच फायदा हाय... हा... आन न्हाय केल तर काय होईल तुमास्नी चांगलाच म्हाईत हाय....एकदा सुरु केल्याल काम आस आर्ध सोडता याच न्हाय...हा...”, जाखुबाबा तीरसाठासारख बोलत होता.\nझोपडीत चाललेल्या त्या अघोरी चर्चेत भंग पडला तो बाहेरील कसलाशा आवाजाने. आवाज खिडकीजवळून आला होता. सर्वांनी तिकडे पाहिले. एक लहान मुलगा तेथे उभा राहून सर्व ऐकत होता. तो बबन्या होता. आपण पाहिले गेलोय हे कळताच बबन्या तेथून पळत सुटला. ते जोडपे लगबगीने उठून जखुबाबाच्या झोपडीतून निघून गेले.\nबबन्या घरी घाबरून बसला होता. बबन्याचा बाप त्याच्यासमोर बसला होता.\n“आर बबन्या हे समद आपल्या भल्यासाठीच करतोय मी आन तुझी आई....”\n“म्हंजे बा गावातल दोन खून तू आन आयन केल्यात....”, बबन्या.\n“आर खून न्हाय...खून नग म्हणू.... बळी हाय त्यो.... त्याग अस्तुय त्यो....एक निवीद अस्तुय त्यो.... देवासाठी केलला.... तू अजून ल्हान हायस.... पर तुला सांगून ठेवतो.... गप गुमान रहा.... कुणालाबी यातलं कळता कामा नये...समजल... आर हे काम केल्यावर लई भरभराट हुईल आपली... तुला रोज नवी कापड घालय मिळतील... खायला चांगल चुंगल मिळल... काय न्हाय ते सार सार मिळल... आणि...”, बबन्याचा बाप विकट हसत बोलत होता, “आन तुझ्या मनातली पोरागीबी तुला मिळल....हा...हा...हा...”\nबबन्या थोडा सावरला होता. बापाने दाखवलेल्या आमिषांना तो बळी पडला. याबद्दल त्याने कोणाकडेच चर्चा केली नाही.\nकाही दिवस निघून गेले. बबन्याच्या घरी आता तिसऱ्या बळीबद्दल चर्चा सुरु झाली होती. बबन्याला सर्व प्रकार माहित पडल्यापासून त्याच्या समोरच सर्व चर्चा होत असे. ठरल्याप्रमाणे तिसऱ्या बळीची सर्व तयारी झाली होती.\nयावेळेस पाळी होती हनमंतची. हनमंत गावातलाच तिशीतला तरुण होता. त्याला तालुक्याचे काम मिळाले होते. लगबगीने तो घरातून निघाला. इकडे बबन्याच्या बापाने सर्वप्रकारची खबरदारी घेतली होती तसेच तयारीची केली होती. घरातून निघालेला हनमंत वेशीपर्यंत पोचलाच नाही, खरे इप्सित साध्य झाले ते बबन्याच्या बापाचे गावात तिसरा बळी गेला होता.\nहनमंतच्या घरात आक्रोश झाला होता तर बबन्याच्या घरी आनंद साजरा झाला.\nपोलीसहि पुरते गोंधळून गेले होते. एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोवर दुसरा खून पडत ह���ता. सर्व खुनामागे फक्त एक सामान्य धागा होता तो म्हणजे, हे खून म्हणजे कोणीतरी आपले अघोरी इप्सित साध्य करण्यासाठी दिलेले हे बळी होते, तसेच मृताच्या शरीरातून अवयव काढले जात होते. पण हे कोण करत होते याबाबतीत पोलीस आणि गावकरी पूर्णपणे अंधारात होते.\nजखूबाबाच्या झोपडीत बबन्याचा बाप आणि त्याची आई बसले होते.\n“तीन बळी पार पडल्याती आता शेवटचा आणि एक पायजे हाय...बास...”, जाखुबाबा.\n“जखुबा...पर धन कदी गावायच....”, बबन्याचा बाप.\n“मिळल मिळल.... घाई करू नग.... आर देवाच काम हाय हे.... कोपबीप झाला म्हंजी कायच मिळायचं न्हाय... वाटून दिल्याली काम करायची.... फळ आपोआप मिळत्यात....”, जखुबाबा.\nशेवटचा बळी द्यायची चर्चा बबन्याच्या घरात सुरु झाली होती. शेवटच काम आणि त्यानंतर मिळणार गुप्त धन या सर्वाचा विचार करून बबन्याचा बाप आणि आई उत्साहात होते.\nबबन्या मधल्या घरात पुस्तक वाचत बसला होता. स्वयंपाक घरात त्याचे आई वडील बोलत बसले होते.\n“शकू आता शेवटचा बळी दिला म्हंजी काम झाल बग आपल...”\n“व्हय... मला तर नुसता पैसाच पैसा दिसतुया... पर आता शेवटचा बळी कुणाचा द्याचा...”\n“आता बळी मारुती झगड्याचा...”\nहे बोलण ऐकून बबन्या बाहेर बेचैन झाला, पण तो गप्प राहिला, अभ्यासात बबन्याचे लक्ष लागले नाही.\nतो दिवस उजाडला होता. सर्व तयारी झाली होती.\nसंध्याकाळचे सात वाजले होते. मारुती झगडे घरातून बाहेर पडला. ठरल्या प्रमाणे शाळेसमोरील पटांगण ओलांडून मारुती पुढे निघाला. छोट्या पायवाटेने मारुती चालत पुढे निघाला. त्याच्या मागावर कोणीतरी होते याचा मागमूसहि त्याला नव्हता. एका झाडामागे बबन्याचा बाप लपून बसला होता. मारुती पुढे चालत होता, वेळ आली होती. बबन्याचा बाप चोर पावलांनी दबकत दबकत त्याच्या मागून गेला, डोक्यात प्रहार करणार इतक्यात...\n“जागेवरच थांब नायतर गोळी घालीन”\nपोलीस आले होते, अचानक आलेल्या पोलिसांमुळे बबन्याचा बाप भांबावून गेला. तेथून निसटण्याचा त्याने प्रयत्न केला पण हवालदार आणि पोलिसानी त्याला पकडून त्याच्या मुसक्या बांधल्या.\nबबन्या समोर उभा होता. पोलिसांना बबन्यानेच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.\n“बा... तू केल ते लई वंगाळ केल बा... तेवा तुज आन आयच बोलन ऐकल... पुढचा बळी मारुती काकाचा... ह्ये ऐकून जीव ऱ्हायला न्हाय.... मारुती काकाचा बळी तू दिला असता तर माझ्या मित्राच किश्याच काय झाल आसत....त्याच्या आयन तर रडून रडून जीव दिला असता.....रातभर या इचारान झोप लागली नाय मला...पर मनाशी पक्क ठरिवल मारुती काकाला मारू द्याच न्हाय...”, बबन्या रडत होता.\nबबन्याच्या बापाला पोलीस घेऊन गेले. त्याच्या या सर्व दुष्कृत्यात सहभागी असलेल्या बबन्याची आईला आणि जखूबाबालाही अटक करण्यात आली.\nचौकशी अंतर्गत एक फार विचित्र आणि मन भांबावून टाकणारी गोष्ट समोर आली ती म्हणजे या सर्व खून अथवा बळी सत्रामागील मुख्य सूत्रधार गावातील एक नामांकित व्यक्ती होती. या सर्व गोष्टींमागे गावचा सरपंच मुख्य सूत्रधार होता.\nसरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरपंचानी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही, सरते शेवटी सरपंचानी आपला गुन्हा मान्य केला आणि सर्व गोष्टींचा खुलासा केला.\nगावातल्या माणसांचे गेलेले बळी म्हणजे सरपंचाच्या फायद्यासाठी केलेले अक्षम्य आणि अघोरी गुन्हे होते. यासाठी सरपंचाने जखूबाबाची मदत घेतली होती. जखूबाबाने या देवभोळ्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसांना गुप्तधनाचे आमिष दाखवून बळी घेण्यास सांगितले आणि मुळात त्यामागे गुप्तधन, खजिना असं काहीहि मिळणार नव्हत, खरी संपती मिळणार होती ती सरपंचाला. खून केलेल्या माणसाचे अवयव रातोरात विकले जात होते.\nबळी देण्यासाठी ठरवलेल्या माणसाला फितावण्याचे काम सरपंचाच्या माणसांचे होते. त्यांना तालुक्याला चांगल काम देण्याचे आमिष दाखवले जात होते. कशाना कशा प्रकारे संध्याकाळी घरून निघण्यास सांगायचे आणि तिथून पुढे काम बबन्याच्या बापाचे होते.\nया प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रकरणावर पडदा टाकला. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.\nअशा प्रकारे गावातील घडलेल्या या मोठ्या खून सत्राचा पडदा फाश झाला. गावकरयांनाहि एक मोठा धडा मिळाला होता. असे बळी देऊन अथवा दुसऱ्याचे घर उद्वस्थ करून कधीच कोणाच भल होत नाही.\nlong horror story in marathi: 'आई ग... पायात काहीतरी घुसलय, काय घुसलय हे माहीत नाही पन घुसलय हे नक्की , वाईट कळ उठलीय पन थांबून चालणार नाही.. ,\nनाही नाही..... आनवानी नाही.. पायात चपला घातल्यात पन झिजून झिजून टाचेखाली चंद्रकोर तयार झालीय... त्यातुनच एखादा दगड टोचलाय.. पन ओरडुनही चालणार नाही, आणी बोलुनही चालणार नाही.. जे बोलायच ते मनातल्या मनातच.\nतसा रस्ता खुपच सुनसान आहे ,\n आ��ी सुनसान तरी कसला..\nशेतातील ऊस वहातूक करणा-या ट्रैक्टर, बैलगाड्यानी ये जा करून तयार झालेला कच्चा रस्ता... चिखलात रूतलेल्या चाकांनी दबलेली जमीन आणी मधे ऊगवलेले खुरटे गवत , एरवी दिवसा इकड नदीला कपडे धुण्यासाठी जाणा-या महीला आणी शेतात काम करणा-या काही लोकांव्यतीरीक्त कोणी फिरकत नाही तर एवढ्या रात्री कोण येईल... तशी रात्र पन बरीच झाली आहे. म्हणजे घरातुन बाहेर पडलो तेव्हा आकरा वाजुन गेले होते. त्यातच हे पावसाचे दिवस . हातामधे पिशवीचे बंध घट्ट पकडलेत आणी त्याच हातात मोबाईल चा टॉर्च लावलाय. त्याच्या पांढ-या बल्ब च्या प्रकाशात वाट गवसतेय.. मघापासुन मुख्य रस्त्यावर होतो तेव्हा काही वाटल नाही पन आता थोडी भिती वाटतेय. थोडी म्हणजे, जरा जास्तच भीती वाटतेय , कारण हा पाच , सात फुटांचा कच्चा रस्ता.. आजुबाजूला कमरेपर्यन्त वाढलेले गवत आणी दुतर्फा दाट झाडी... त्यातच बर्रर्रर्रर्रर्रर्र कन चिखलात पाय जाताच हळूच पाय बाहेर काढुन जमिनीवर आपटतोय का ते सांगायची गरज नाही. तेवढे तुमच्या लक्षात येत असलच... मंद वारा सुटलाय... त्यातच वा-याची एखादी मोठी झुळूक आली की ती उंच उंच झाडांच्या काळ्याकुट्ट आकृत्या एका संथ लयीत डोलायला सुरवात करतात... जसे मान डोलाऊन आपल्याकडे येण्यास खुनावत आहेत... मघापासुन गंम्मत वाटत होती पन आता मात्र या सगळ्या वातावरणाची भिती वाटतेय. कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब आणी क्षणाक्षणाला वाढत जाणारी काळजाची धडधड मला पुढ जाण्यापासुन थांबवायचा प्रयत्न करताहेत , त्यात भरीत भर म्हणुन ही भयान काळी रात्र. म्हणजे ती रोजच असते पन आज तीची भिषणता सपशेल जाणवतेय.\nखरतर मला एका ठिकानी पोहोचायचय, म्हणजे सोबतच हे जे साहीत्य आहे ते एका ठिकानी द्यायच आहे.... द्यायच नाही...\nगावाबाहेरून जी नदी वहाते, तीच्या काठाजवळ एक भल मोठ पिंपळाच झाड आहे.. तशी नदिकाठी झाडाझुडपांची बरीच गर्दी आहे पन त्या पिंपळाच्या झाडाखाली किंचीत रिकामी जागा आहे... तीथच हे साहीत्या ठेवायच, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे... तीथच कोणीतरीे माझ्या योण्याची वाट पहात बसलय, त्या ठिकानी... जीथ सहसा कोणीही जात नाही...\nतर बघा.... उजव्या हातात बांबूच्या लहानसहान काड्यांनी विनलेली ही छोटीशी टोपली आहे... त्यात पांढरा भात आणी त्यावर विस्कटुन टाकलेला 'गुलाल'.... गुलाल ... तोच जे विजयी झाल्यावर तोंडाला लावतात आणी मयत झा���्यावर छातीवर टाकतात...\nडाव्या हातात एक कापडी पिशवी ज्यात एक देशी दारूची बाटली आणी मस्त मसाला वगैरे घालुन तयार केलेल मटन, जे पळसाच्या पानांमधे गुंडाळी करून त्यात ठेवलय... त्याचा खमंग वास न रहावुन तोंडात लाळ आणतोय... तसा या मोकळ्या वातावरणात वास नाही येत आहे पन ते मटन भरायला मीच होता... म्हणुन... आणखी एक दोन पुरचुंड्या आहेत ज्यात काळी हळद आणी काही काळे दाणे, जे तीथ पोहोचल्यावर त्या जागी ठेवायचे आहेत...\n अस वाटतय की कोणीतरी माझ्या मागुन येतय... कदाचीत माझा पाठलाग होतोय... पन सक्त ताकीद आहे की मागे पहायच नाही त्यामुळे काय करावे सुचेनास झालय... कारण मागुन येणा-याची चाहुल स्पष्ट जाणवतेय... पन मागे बघु शकत नाही... मला सांगितलय वळुन पहायच नाही आणी बोलायचही ना...............\n हे मी काय करतोय......\nम्हणजे , बोलायच नाही अस बजावलय तरी मी बडबड करत निघालोय....\nपन माझी ही बडबड मनातल्या मनात सुरू आहे... मनातल्या मनात बोललेल चालत असेल कारण मनात तसेही हजारो विचार येत असतात.....\nपन कोणीतरी येतय, मागुन....\nमला जाणवतय की या वाटेवर मी एकटा नाही ..\nपन कोणी नसेल... एवढ्या रात्री कोणी इकड येईल .... पन असेलही... म्हणजे मी हे साहीत्य ठेवतोय की नाही हे पहायला कोणीतरी आलय, की ज्याच्यासाठी हे साहीत्य आहे तोच मागे येतोय.... पन असेलही... म्हणजे मी हे साहीत्य ठेवतोय की नाही हे पहायला कोणीतरी आलय, की ज्याच्यासाठी हे साहीत्य आहे तोच मागे येतोय.... हे पहायला की मी चुकून त्यातल काही उष्ट तर करीत नाही याची खात्री करायला....\nअसो मला माझ काम संपऊन लवकर परत जायचंय.... कारण माझ्या ही पोटात उंदरांनी भुकेन झिंग झींग झींगाट घालायला सुरवात केलीय..\nआता मी हे काय आणी का घेऊन निघालोय हा प्रश्न पडला आसेल ना....\nहम्म.... सांगतो हो... त्याच अस झाल ... मागच्या एक दोन आठवड्यात म्हणजे गणेश चतुर्थी आधी शेजारची छोटी मुल आपापल्या आईंसोबत नदीला आली होतीत... आता सर्व महीला कपडे धुण्यात मग्न होत्या तर मुल लपंडाव खेळत होती.... त्यातच मगदुमांची छोटी 'प्रांजल'.. ती ही होती.... बराच वेळ झाला पन कुठच दिसत नव्हती.... सर्वांना वाटल मुल घरी गेलीत तीही गेली आसेल , पन ती गायाबच होती.... सा-याजणी आवरून घरी आल्या पन पोरगी कुठच दिसेना... मग काय.... बोंबाबोंब.... इकड तीकड शोधाशोध झाली पन काहीच सुगावा लागेना... त्यात चौगल्यांचा छोटा निक्कू , म्हणजे निखील... तो म्हणाला नदीजवळ खेळताना लपुन ��सती ती परत दिसलीच नाही.... मग काय.....सायंकाळी 6 ला सर्वच नदीकाठी... 'ती' सापडली पन बेशुद्ध.... त्याच पिंपळाखाली.... घरी आणली ...... बेडवर शांत पडुन होती... तीच्या आजोबांनी तोंडावर पाणी मारल तशी शुध्दीवर आली... मी बाजुलाच उभा होतो... तीनं खाडकन डोळ उघडले तर ते रक्तासारखे लालबुंद झाले होते... झटकन उठून बसली आणी आपली नजर तीथ जमलेल्या प्रत्येकावर रोखुन धरू लागली... चेह-यावर विस्कटलेले केस आणी रक्ताळलेले डोळे.. ती सात, आठ वर्षाची निरगस मुलगी पन काळजाचा थरकाप उडवणारी रखरखती नजर... घरघरणारा श्वास आणी बिछाण्याला घट्ट पकडुन प्रत्येकाला भुकेल्या वाघीणीसारखी पहात होती. माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता....\nबघा.. अजुनही आठवल तरी काटा येतोय.. तीला अस पहून सर्वांनीच ओळखल की हे काहीतरी वेगळ आहे... आम्ही तीथुन बाहेर पडलो आणी चार दिवस सायंकाळची कट्ट्यावर हीच चर्चा रंगली...\nआठ दिवस असेच गेले, त्या रात्री मंडळाचे सर्व कार्यकर्ते गणपतीचे स्टेज घालत होतो... आकरा वाजले असतील... मगदुमांचे घर स्टेजपासुन हाकेच्या अंतरावर... अचानक एका बाईच्या किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेलो... आवाजाच्या दिशेने पाहील तर मगदुमांच्या घरातले लाईट पटापट लागले आणी पुन्हा तशीच किंकाळी कानावर पडली... आम्ही धावत गेलो आणी दरवाजा वाजवायला सुरवात केली. त्या आजोबांनी दरवाजा उघडला पन ते ही थरथर कापत होते...\nत्यांनी आतल्या रूमच्या दिशेने बोट केल तसे आम्ही दोघे आत शिरलो.... प्रांजल ची आई बेशुध्द जमिनीवर पडली होती तर तीचे बाबा सुन्न होऊन एकटक डाव्या बाजुच्या लैप्टवर पहात होते... आम्ही काही बोलणार तोच माझीही नजर तीकडे गेली तसा मी ही दोन पावल मागे सरकलो...\nप्रांजल... अंगावर पांढरा फ्रॉक होता तर मोकळे केस चेह-यावर पसरलेले... लैप्टवर बसली होता... पाय खाली मोकळे सोडुन मागे पुढे झोके देत होती आणी तीची क्रुर भेदक नजर आमच्यापैकी प्रत्येकावर पडत होती.. पाटलांचा आतुल आणी मी दोघेच पुढ होतो... म्हणजे आमच्यात धाडशी तो अतुलच... माझ्या बद्दल सांगायला नको....\nतशी मलाssss, भीती वाटत नाही.. पन थोडा घाबरतो... इतकच.\nमी तसाच उभा होतो की मघाच्या त्या किंकाळीने जागे झालेले आजुबाजूच्या घरातले लोक आत आले...\n' ती ' प्रत्येकाला पहात होती . अगदी रागाने.. जशी चवताळली आहे.. एखाद्याच्या अंगावर झेप घेऊन नरडीचा घोट घ्यावा असे तीचे हावभाव... प्रत्येकाला पहात जोेरजोरा��� पायांना झोके देऊ लागली... ' प्रांजल' म्हणुन तीच्या बाबाने हाक दीली तसे झटकन तीन पायांची हलचाल बंद करून खाली मान घालुन बसुन राहीली... पुर्ण मिनीटभर सर्वत्र एकदम शांतता होती... प्रत्येकजन लैफ्टवर बसलेल्या प्रांजल कडेच पहात होता.. आणी अचानक ती जोरात किंचाळली... पन तो आवाज वेगळा होता.... भरडा...... जसा कोणी करड्या आवाजाच्या आणी धिप्पाड शरीरयष्टी असलेला पुरूष रागाने वेडा होऊन ओरडेल असा तो आवाज होता... त्या आवाजाने उपस्थीतांपैकी प्रत्येकाच्या अंगावर शहारा आलेला... या परिस्थीतीत काय कराव हे कोणालाच सुचेनास झाली की इतक्यात ती बेशुध्द होऊन खाली पडली, पन माझ्या पुढे असलेल्या अतुलने तीला अलगद पकडले...\nबाजुचे जोशी काका तीथच होते... तीला बेडवर झोपवुन आम्ही बाहेरच्या हॉलमधे बसलो. एव्हाना तीची आईही शुध्दीवर आली होती..\nजोशी काकांनी तीच्या आईकडे पहील..\n\"तुला सांगितल होत ना पोरीला नदीकाठची बाधा झालीय ....\" काका थोडे रागातच म्हणाले...\n\" पन 'यांचा' असल्या गोष्टीवर विश्वास नाही, मी तरी काय करू..\" प्रांजल ची आई खाली बसत डोक भिंतीला टेकत रडु लागल तसा काकांनी आपला मोर्चा तीच्या बाबांकडे म्हणजे रमेश कडे वळवला...\n\"काय रे... तुला सांगितलेल समजत नाही... तुझ्या बापान कधी आजवर माझा शब्द ओलांडला नाही , आणी तु..... तुझ्या बापान कधी आजवर माझा शब्द ओलांडला नाही , आणी तु.....\nरमेश मात्र मान खाली घालुन भिंतीला तक्या देऊन निमुटपने ऐकत होता\nतसे काका पुढ म्हणाले ...\n\" आठ दिवसापुर्वीच सांगितलेल तुझी साडेसाती सुरू आहे गाडी जपुन चालव , घेतलास ना पाय मोडुन... आता हे पोरीच अस...\"\nएका भरड्या आवाजाने सर्वच स्तब्ध झालो.. सर्वांनी बेडवर झोपलेल्या प्रांजल कडे पाहीले... कारण ती ज्या भरड्या , पुरषी आवाजात ओरडली तसाच आवाज होता... पन ती तर शांत झोपलेली..... आणी पुन्हा आवाज घुमला..\n\"म्हातारा झालास पन अजुन माज उतरला नाही तुझा....\"\nत्या आवाजान तीथला प्रत्येकजन अचंबीत झाला... प्रांजल चे वडील 'रमेश' खाली मान घालुन बसलेले आणी भयंकर रागाने ते जोशी काकांना बोलत होते... तसा अतुल त्याच्या अंगावर धाऊन गेला...\n\"काय रे....तुझ्या बापाच्या वयाचे ते अस बोलतोस त्यांना.... भो*** मस्ती आलीय काय रे....\"\nतशी झटकन रमेश ने मान वर केली आणी तीथल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला... लाल रक्ताळलेले डोळे, चेह-यावरच्या क्रुर छटा आणी आवाजातील ती घरघर ... रमेश ताडक�� उठुन उभा राहीला, त्याला पाहुन काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झालं.. अतुल तर मागेच सरकल मी हळुहळू दरवाजा कडे सरकु लागलो...म्हणजे ऐन वेळी दरवाजा शोधायला नको म्हणुन....\nरमेश न समोरच उभ्या अतुलची कॉलर पकडुन त्याच्या डोळ्यात डोळे घालुन पाहू लागला... मी सपशेल अतुलचे हातपाय गळताना पाहीलेत... तो खुपच घाबरून गेला होता.. मी अतुलला मागे खेचु लागलो तशी आपली ताकत एकवटुन अतुलन रमेशला जोराचा धक्का दिला, रमेश मागे पडला आणी अतुलही धडपडत बाजुला झाला पन काहीच न बोलता तो दरवाजा कडे धावला आणी घर गाठल.... जर मी ही तीथुन गेलो असतो तर आजवरचा इथल्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास सत्यात उतरला असता की मी.... म्हणुन आवंढा गिळुन मी तीथच थांबलो....\n\" रमेश भानावर येत चाचपडत बोलु लागताच तसे काका म्हणाले\n\" हे असच घरातल्या प्रत्येकात संचारत राहील.... 'अमावस्येच्या' आत सांगितलेल साहीत्य तयार करून तो 'उतारा' घरातल्या प्रत्येकाच्या अंगावरून उतरून रात्रीच्या वेळी पिंपळाजवळच्या दगडावर ठेऊन यावा लागेल... मगच 'ते' परत त्याच्या जागेवर जाईल, नाहीतर अनर्थ ओढवुन घ्याल...\"\n\" पन कोण ठेवणार... माझी ही अवस्था अशी वडीलांना थोड चालल तरी धाप लागतेय...\"\n\"शेजारच्या एखाद्या मित्राला सांग..\" म्हणत काकांनी नजर आम्हा सर्वांवर फिरवली ... मी जरा गर्दीत 'आडाला' झालो तसा बाजुच्या खिडकीतुन आत डोकावणारा सागर ओरडुन मला म्हणाला...\n\" संज्या.... तु लपु नकोस.... तुला कोणी नाही सांगत.... सगळ्यांनाच माहीती आहे तु किती धाडशी आहेस ते...ख्या ख्या ख्या\"\nआमचे सर्वच मित्र हसु लागले..\nचार चौघात आपमान केला नालायकाने.. खरतर चारचौघात अपमान केला, याsssच काही वाटल नाही पन तीथच जोशी काकांची मुलगी 'अस्मिता', हाताची घडी घालुन उभी होती.. तीच्या समोरच माझा... आता कुठ जरा लाईन देत होती, त्यात आमचे दोस्त, तीला समोर बघुनच माझा उध्दार करतात...\nमग तावातावात मी ही म्हणालो...\n\" मी जातो हो काका... तीच्यायला...भितोय काय आपन....\"\nअस्मितान मात्र माझ्या कडे पाहुन भुवया उंचावल्या.. मी ही छाती फुगवून धाडशीपनाचा दिखावा करत स्माईल दिली, तीनं घडी घातलेल्या हाताचा अंगठा मला दिसेल असा उंचावत शुभेच्छा दिल्या.. तसा मनात म्हणालो बास्स्स... जिंकल मी... आता तो 'उतारा' त्या जागेवर काय...... म्हणाल तर त्या भुताला दोन घास चारुन पन येतो....\nमागच्या आठवड्यात गणपती विसर्जन झाल तसा रमेश आणी काकांनी मला ���ोलवून घेतल... 'उतारा' टाकायचा दिवस आणी वेळ ठरली...\nआणी आता हा उतारा घेऊन निघालोय....\nखरतर हे सगळ जरा जास्तच विचित्र वाटतय... पन नाईलाज, जबाबदारी घेतलीय म्हणजे काम तर करावच लागणार आहे.. दुरवरून गावठी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज मात्र मघापासुन येतोय.. आणी तो पिंपळही दिसु लागलाय... हिरव्यागार पानांनी अगदी गच्च भरलेल ते भल मोठ पिंपळाच झाड... जराशी वा-याची झुळूक येताच पानांची सळसळ उरात धडकीच भरवतेय... काही अंतरावरच 'पंचगंगा' नदी वहातेय.. नदीच पात्र ही पुर्ण भरलय, ही काळोखी रात्र... त्यात हा निर्जन परिसर. या शांत वातावरणात नदीच्या खळखळणारा आवाज आणी नदीकाठच्या गर्द झाडाझुडपांमधुन रातकिड्यांची किर्रर्रर्रर्रर्रर्र किर्रर्रर्रर्रर्रर्र काळजाचा थरकाप उडतेय... खाली चिखलही खुप आहे..त्यातुन चालताना थोडी कसरत होतेय म्हणजे पाय घसरू नये यासाठी... बेडकांचे अधुनमधून ओरडणे सुरूच आहे... म्हणजे टाॅर्च च्या पांढ-या प्रकाशात दिसतात ही बेडकं... अगदी लहान... गोंडस... हाताच्या पंजातही मावणार नाहीत अशी.... पौर्णीमा होऊन गेली असेल पन ढगाळलेल्या आकाशात चंद्र कुठेतरी लपुन बसलाय.. चालताना वाटेत येणारी ही छोटी छोटी झुडपे अडथळा बनताहेत, त्यातुनच वाट काढावी लागतेय.. शर्टमधे अडकणा-या काटेरी फांद्या जणु पुढ जाऊ नये म्हणून मला मागे खेचताहेत... हात मात्र आता दुखू लागलेत.... किती मोठ आणी भव्य हे पिंपळाच झाड आहे... खुप दिवसांनी इकड आलोय... तुम्ही कधी 'घुबड' पाहीलय का..... पिंपळाच्या झाडावर बसलय... म्हणजे टॉर्च च्या प्रकाशात त्याची भेदक नजर माझ्या वरच होती हे लक्षात आल.... पन न बोलता आजुबाजूला न पहाता हे साहीत्य त्या ठिकानी ठेवायच आहे... खरतर अजुनही वाटतय की कोणीतरी आजुबाजूला आहे.. या लख्ख भयान काळोखात आजुबाजूच्या झुडपांमधे होणारी सळसळ होताना वाटतय की एखाद श्वापद लपुन बसलय किंवा कोणीतरी दुरून पाहातय...\nही टोपली समोर पकडुन धरलीये आणी खाली ठेवण्यासाठी जागा पहातोय... खाली चिखलान बरबटलेल्या जमिनीवर पालापाचोळा, झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणी जनावरांची विष्ठा इतरस्त्र पसरली आहे... तसे इथ बरेच 'उतारे' ठेवलेले दिसत आहेत... टॉर्चच्या प्रकाशात आजुबाजूला खुपशा रिकाम्या टोपल्या इतरत्र पडलेल्या दिसत आहेत. सोबतच मधोमध चिरून कुंकू लावलेले हे पिवळेजरद्द लिंबू... सुटलेल्या पुड्यांमधुन पसरलेले काळे दाणे , ���िकाम्या बाटल्या.. आणखी बरच काही दिसतय..\nही टोपली त्याsss जागेवरच ठेवतो...\nहाssss इथच असुदे ...\nडोळे झाकुन नमस्कार करतो बाबा.... जो कोणी आहे त्याला...\nहम्म... झाल एकदाच... चलाsss... आता थेट घरी....\nपन मागे वळून पहायच नाही...\nएक मिनीट..................... मागे पिंपळाच्या झाडावर कसलीशी हलचाल जाणवतेय... हो जिथ उतारा ठेवलाय तीथच...... मागे...... जस एखाद मांजर नखांचा आधार घेत खर्रर्रर्रर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करत झाडावरुन खाली उतरतय...\nजाऊदे.... मागे पहायच नाही... चालत रहायच...चालत रहायच...चालत रहायच...\nअरे बाप रे... हे काय....... मटनाची पिशवी आणी हे ठेवायच लक्षात नाही...\n की दुरूनच फेकून देऊ.. न....नाही.... मागे जावच लागणार...\nपन आता वर पहायच नाही , खाली जमीनीकडे पहातच मागे वळायच आणी हे ठेऊन इथुन धावतच थेट घर......... होssss... असच करतो....\nखाली पहातच मागे फिरतोय , पन काळज धाड धाड करतय.... खुप भिती वाटतेय यार...\nअरेच्या... ही टोपली मी आत्ताच ठेवलेली.... बाप रे... कुणीतरी रागात भिरकावुन द्यावा तसा त्या टोपलीतला भात विस्कटुन टाकलाय... सर्वत्र ... एक मिनीटही झाला नाही ठेऊन मग कोणी केल हे...\nबाप रे.... आजुबाजूच्या काळोखात नजर फिरताना अंगावर काटा येतोय.... कोणीतरी इथच आहे...तीच अनामीक शक्ति जी प्रांजल आणी तीच्या वडिलांवर हावी झालेली... मी मागे पाहीलेल त्या 'शक्ती' ला आवडलेल नाही... म्हणजे कोणीतरी आहे...आसपास.....\nआई ग... स्स्स्स्स्स्स्स काटा येतोय अंगावर .....\nभी ....... भीती वाटतेय..... खरच......\nलवकर हे मटन ठेऊन इथुन बाहेर पडतो... तो दगड कुठे गेला.... हा ... दिसला... हाच तो काळा दगड.... त्यावरच हे मटन आणी बाटली ही ठेवतो...\nचला.... झाल एकदाच... झटकन निघुया...\nहे काटेरी झाड.... मघाशी येताना अडकले आता जातानाही.... फाटलाच शेवटी शर्ट....\nएक सेकेंड... कोणीतरी उभ आहे... मागे.... आणी आता मला त्याच्या श्वासातली घरघरही जाणवतेय... अंगावर काटा आलाय... मी स्वता:ला सावरत चालण्याच वेग वाढवतोय पन परतीच्या या वाटेवर आता मी एकटा नाही हे नक्की...\nबाप रे.....आता धावत सुटायला हव.... नाहीतर...\nधावतोय पन चिखलाने बरबटलेल्या वाटेवर पाय घसरत आहेत ..\nआई ग... वाईट पडलोय... हात , पाय अंग सगळ चिखलान माखलय... पन न रहाऊन नजर मागे गेलीच....\nबाप रे... मागे त्या वाटेवर अगदी मधोमध कोणीतरी उभ आहे .. एका सावलीसरखी ती काळीकुट्ट पुरषी आकृती .. धिप्पाड. या भयान काळोखात माझ्यावर रोखलेले त्याचे लालसर डोळे मात्र चमकत आहेत... ते कोणतीच हलचाल न करत नाही तरी अस वाटतय की ते माझ्याकडे सरकतय.....\nबाप रे....... पळाsssss इथुन.. नाहीतर मेलो...\nधाप लागतेय... पन थांबायच नाही.... धावत खुप दुर आलोय...\nआता ते मागे दिसत तर नाही..\nम्हणजे ते त्याच्या जागेवर गेल.. बर झाsssssल... मुख्य रस्ता आलाय...\nपन अंग खुsssप जड वाटतय... हsssss\nम्हणजेsssss पाठीवर मोठ ओझ घेऊन धावतोय अस वाटतय...\nवाचलो.... देवा..... उपकार तुझे.. हsssss\nबर झाल..... हsssss जोशीssss काका.....रमेश बाहेरच आहेत....\n\"अरे.... संजु....हळु पडशील..... ठेवलास का निट...\n\"तुझ अंग भाजतय रे... आणी डोळे.... हम्म....शेवटी मागे पाहीसच ना... घात करुन घेतलास स्वता:चा..... . हम्म....शेवटी मागे पाहीसच ना... घात करुन घेतलास स्वता:चा..... रमेश.... आता याचा उतारा कोण टाकणार.....\nआज आफिस मधे खुपच काम होत त्यामुळे सुरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला...\nसुरज म्हणजे एक देखणा, रूबाबदार तरूण ... ऊंची साधारण सहा फुटाच्या आसपास ... क्लिन शेव्ह, काळेभोर सिल्की केस. स्वच्छ पाणीदार डोळे ..\nआवरा आवर करुन तो बाहेर पडु लागला तोच टेबलवर ठेवलेल्या मोबाइलची रिंग झाली... सुरजने गडबडीत फोन रिसीव केला...\n\" हैलो.... Sorry sweetheart....खुप काम होत आज... त्यामुळे थोडा उशीर झाला... मी निघतोयच... अर्ध्या तासातच पोहोचतोय...\"\nत्याच बोलण ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली...\n\" तुझ तर नेहमीचच आहे.... आणखी किती वेळ मित्र मैत्रिणीना थांबवुन वाट पहायला लावु....\"\n\" sorry जान...फक्त अर्धा तास...\"\nटेबल वर ठेवलेल्या गिफ्ट कडे पहात सुरज पुढे म्हणाला... \" birthday girl साठी काहीतरी surprise आहे.... \"\n\" तु आणी तुझ surprise plz दोघेही लवकर या....कारण घरी जायला उशीर झाला तर माझे बाबा मला त्याहून मोठ surprise देतील Okay ... plz \"\nमोबाइल बंद करून खिशात ठेवला आणि bag घेऊन बाहेर येत office lock करून मागे फिरला तसा समोर उभे वाचमन 'शामराव' यानी सुरजला हल्की स्माईल दिली... त्याने ही थोडा प्रतीसाद दिला आणि बाहेर आला, तर बाहेर त्याला पावसाच आक्राळ विक्राळ रूप दिसल .. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंघावणारा सोसाट्याचा वारा आणि विजांचा भीषण तांडव... एकुणच निसर्गाच हे रौद्र रुप आज एखाद्या भयंकर घटनेची पुर्वसुचनाच देत होत...\nवाचमन ने छत्री उघडली तसे दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले... सुरजला त्याच्या कार पर्यन्त पोहोचवल तसा सुरजने गाडी स्टार्ट केली तोच काहीतरी त्याच्या लक्षात आल...\n\" अरे यार...\" अस स्वताशीच बोलत तो पुन्हा कार मधून उतरला आणि office च्या दिशेने निघाला...\n\"काय झाल साह���ब म्हणत वाचमन विचारल पन काही उत्तर न देत सुरज office च्या दिशेने गेला... वाचमन तिथच उभा रहात सुरज कडे पहात होता... सुरज ने दरवाजाच lock उघडल तोच सगळीकडच्या लाईट्स गेल्या ...\n\" ओह... गॉड....\" म्हणत त्याने खिशातील मोबाइल काढला आणि टार्च सुरू केली आणि टेबलवर विसरलेले गिफ्ट शोधु लागला...\n\" अरेच्या ....... आता तर टेबलवरच होत, इतक्यात कुठे गेल... \" म्हणत त्याचा शोध सुरू झाला... मोबाइलमधील टॉर्च च्या प्रकाशात सगळीकडे पाहल पन कुठेच सापडत नव्हते... तसा त्यान आपल्या गुडघ्यावर बसुन खाली वाकुन टेबलखाली पाहिल तर त्यान घेतलेल छोटस गिफ्ट हि-याची अंगठी टेबलखाली होती... त्यान आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतली आणि उजवा हात अंगठी काढण्यासाठी टेबलखाली सरकवला... टेबलखालची जागा खुप अरूंद असल्याने सुरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती.... तसेच बोटानी चाचपडत तो आपला हात पुढे सरकवु लागला...तस त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले... त्या थोड विचित्र वाटल .... आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात पाहिल तसा त्याच्या काळजाचा थरकाप उडाला... भितीने त्याचे डोळे पांढरे झाले... त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काही भाग चिकटला होता,त्यावर कुणाचेतरी रक्तही लागले होते... थरथर कापत तो तसाच रांगत मागे सरकला आणि स्वता:ला सावरत टॉर्च च्या प्रकाशात टेबलखाली पाहु लागला... पन खुप अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हत... थोड धाडस करुन पुढे जात टॉर्च टेबल खाली नेली तर ऐक रक्तान माखलेला birthday केक विस्कटून पडलेला... थरथरत तो तसाच मागे सरकला तसे त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले... हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले पन त्याला आश्चर्य वाटल की हे कापड मघाशी जाताना तर आपल्या office मधे नव्हते... दुस-या हातातील टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीणच शहारला... तो एका लहान मुलीचा फ्रॉक होता तो ही रक्ताने माखलेला...\n\" नाही....\" इतकेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले आणि त्यान तो फ्रॉक झटकन फेकुन दिला आणि त्याबरोबरच दुस-या हातातला मोबाइल पन खाली जमीनीवर उलट पडला आणि त्यातील टॉर्चचा प्रकाश थेट सुरजच्या चेह-यावर पडला.. सुरज त्या फ्रॉक कडे थरथरत्या नजरेने एकटक पाहू लागला.... काही वेळ तो तसाच बसुन त्या फ्रॉकला पहात होता.... एक निरव शांतता त्या जागेवर पसरली होती... तोच त्या अंधारात त��याला कर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्र असा आवाज ऐकू येउ लागला... आणि आवाजा बरोबरच सुरजच्या काळजाचे ठोकेही वाढु लागले... त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला... त्याच लक्ष्य आवाजाच्या दिशेन गेल तस त्याच्या काळजात चर्रर्रर्रर्रर्र कन झाल... डोळे विस्फारून तो समोर पहात होता... त्याच्या समोर त्याचच खुर्चीवर कोणीतरी पाठमोर बसल होत... आणि एका लयीत खुर्चिवर बसुन हालत होत... सुरजच्या काळीजाचा थरकाप उडाला, जोरजोरात छातीत धडधडत होत जणु काळिज छाती फाडून बाहेरच यायचा प्रयत्न करत की काय... आपली नजर त्या खुर्चिवरील आकृतिवरून न हलवता खाली पडलेला मोबाइल डाव्या हाताने चाचपायला लागला.... तसा तो मोबाइल आणखी दुर गेला...\nथरथरत्या आवाजात सुरजने एक प्रश्न केला तस त्या आकृतिन हालन बंद केल आणि तशीच शांत बसुन राहिली... पुन्हा त्याच्या केबिन मधे निरव शांतता पसरली... सुरजचा प्रण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणा-या त्या मानवी आकृतिकडे पहात होता...\n\" मला नाही ओळखलस... \" भेसुर, भरड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृति आता हळु हळू ऊभी राहु लागली तसा पुन्हा खुर्ची कर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत पुर्ववत झाली....\nहा आवाज त्याला थोडा ओळखीचा वाटला... टेबलच्या पलीकडे उभी ती आकृति आता सुरज कडे वळू लागली पन तीचा चेहरा निट दिसत नव्हता.... खाली पडलेला मोबाइल उचलालचा प्रयत्न करु लागला पन तो मोबाइल त्याच्या बोटानी सरकत आणखी पुढे जाऊ लागला तसा एका क्षणासाठी सुरज ने आपली नजर त्या आकृतिवरून काढली आणि मोबाइल कडे पहात झटकन वर उचलून समोर पाहील तर कोणीच नव्हत... सुरज दचकून जागेवरच बसुन राहीला...\n'अरेच्चया .....आत्ता तर इथच होता.....' मनात म्हणत त्यान आपला मोबाइल चा टॉर्च आजुबाजुला फिरवायला सुरवात केली ...पन कोणीच नव्हत... आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बरबटलेला birthday केकही कुठच दिसत नव्हता.... स्वता:ला सावरत तो तसाच उठून उभा राहीला... आणि त्या लक्ष टेबलवर गेल तस त्याला पुन्हा आश्चर्य वाटल.... कारण काही वेळापुर्वी टेबलखाली पडलेली अंगठी टेबलवरच आणि तशीच होती... तसाच पुढ जात थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार इतक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच्या टेबल च्या काचेवर पडल... आणि टेबलवरील काचेचे छोटे छोटे तुकडे सर्वत्र पसरले... टेबलवर पडलेला तो माणुस जखमानी भरला होता... त्याच्या जखमांमधुन वहाणार रक्त खाली टेबलवर पसरू लागल... असह्य वेदनेन कण्हत त्यान आपला हात पुढे केला आणि सुरजची दातखिळीच बसली... त्या व्यक्तिच्या हातात तोच एका छोट्या मुलीचा रक्ताने बरबटलेला फ्रॉक होता... तो फ्रॉक सुरजसमोर धरूत त्या व्यक्तीच्या तोंडातुन उद्गार आले...\nत्या भीषण प्रसंगान सुरज जिवाच्या आकांताने ओरडला तोच लाईट्स आल्या...\n'शामरावांची' वाचमनची ड्यूटी संपली होती आणि पुढच्या ड्यूटीसाठी 'पांडबा' आलेले साधारण पन्नास पंचावन्न वयाचे सावळे, धिप्पाड जेमतेम शामरावांसारखेच...दोघेही बाहेर उभारून आपापसात बोलत होते.. घरी जाण्यासाठी शामरावांनी सायकल काढलेली...तोच सुरजच्या आवाजाने घाबरून दोघेही धावतच सुरजच्या केबीन मधे आले, सुरज थरथर कापत त्या टेबलकडे पहात होता...त्याच अंग घामान भिजल होत आणि डोळ्यात एक अनामीक भिती दाटली होती...\nसुरजची मानसिक स्थिति पाहुन शामरावानी विचारल... पन सुरज काहीच न बोलता त्या टेबलकडे पहात अजूनही थरथर कापत होता...\nशामरावांनी त्याच्या खांद्याला पकडुन थोड हलवुन पुन्हा विचारल तसा सुरज शुद्धीवर आला आणि आजुबाजूला पाहू लागल तर सर्व काही ठीक, व्यवस्थित होत... तो टेबल, त्यावरील काचही चांगली होती आणि ती अंगठी अजुनही टेबलवर तशीच होती..\nमघापासुन भीषण बनलेल वातावरण आता सामान्य होऊ लागल....\nवाचमन कडे पहात सुरज म्हणाला..\nपण त्याच्या आवाजातली, आणी चेह-यावरची भिती लपण्यासारखी नव्हती...\nदोघे वाचमन एकमेकाकडे पहात खांदे उडवीत तीथुन बाहेर पडले.... सुरज अजुनही घाबरलेल्या स्थितितच होता गडबडीने अंगठी उचलली आणि office बंद करुन लगेच तीथुन बाहेर पडला... बाहेर अजुनही जोराचा पाऊस आणि वारा होताच... सुरजला येताना पाहाताच शामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यन्त गेला.... सुरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगात तीथु बाहेर पडला....\nसुरजची गाडी वेगात जात होती..तुला पहातच शामराव मागे फिरले... तसे पांडबा थोड आश्चर्यान म्हणाले....\n\"साहेबाना अचानक काय झाल...\"\nहातातील छत्री बंद करुन बाजुच्या कोप-यात ठेवत शामराव म्हणाले...\n\"अचानक कुठ.....अरे जेव्हापासुन त्यांच्या मित्राने म्हणजे 'अमित' साहेबानी जिन्यावरून ऊडी मारून आत्महत्या केली त्या नंतर साहेबाना असेच भयंकर भास होत आहेत....\"\nशामरावांच बोलण संपते न संपते तोच पांडबा म्हणाले...\" पन सगळे म्हणत आहेत की दारूच्या नशेत सुरज साहेबानीच त्याना वरून ढकलून दिल असणार...\"\nसायकलच लावलेल स्टैंड काढत शामराव म्हणाले... \" आत्महत्या की खुन की आणखी काही.... पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे...चार पैसे तोंडात कोंबले की झाल....\" बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुस-या हातात सायकलचे हैंडल सावरत घरी निघाले...\nसुरज आपल्या नेहमीच्याच वेगात होता.. पावसाचे मोठ मोठे थेंब तड तड करत काचेवर आपटायचे, ते काचेवरचे पाणी व्हायपर बाजुला करून काच स्वच्छ करायच आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणु काही त्यांचा खेळच सुरू होता...\nसुरजची कार आता हायवे वर धाऊ लागली तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला... त्यातच विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपुन जायचे ..आज वाहनही फारशी दिसत नव्हती... काही अंतर पुढे येताच त्याला मागुन एक ट्रक येताना दिसला, ट्रकचा वेग फारसा नव्हता... सुरज ने बाजुच्या आरशात पाहील आणि त्याला पुढे जाऊ देण्यासाठी कार बाजुला घेतली तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सुरज च्या कार सोबत आणला... पन तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता... सुरज ने सहज त्याच्या कडे पाहील तर तो ट्रक ड्राइवर एकटक त्याच्याकडेच पहात होता... सुरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपलीच गाडी वेगात पुढे नेली... गाडीतील म्यूजिक प्लेयर सुरू करुन शांत पने गाणी ऐकत सुरजच गाडी चालवण सुरू होत.. इतक्यात पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजुला आला... पन या वेळी तो ड्राइवर सुरजला मागे पहाण्यासाठी खुणावत होता...पन सुरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खुप पुढे निघून गेला... बाजुच्या काचेत पाहील आता तो ट्रक त्याच्या कारच्या खुप मागे राहीला आणि दिसेनासा झाला.... गाडीचा वेग तसाच होता... मोबाइलची रिंग वाजली तसा त्याने बाजुच्या सिटवरचा मोबाइल उचलला तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजुला आला आणि पुन्हा त्या ड्राइवर ने सुरज ला मागे पहाण्यास खुणावले...\nआता मात्र सुरजला त्याचा भयंकर राग आला होता... त्यान मागे पाहील पन मागे कोणीच नव्हत... आणि इतक्यात त्याच लक्ष समोर गेल ... त्यान गाडीचा वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लीप होत पुर्ण तिरकी होऊन बाजुच्या झाडाला जाऊन धडकली... तीथच एक जिवघेण वळण होत... तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता... स्वता:ला सावरत त्यान आजुबाजूला पाहील पन तो ट्रक कुठच ���िसत नव्हता... या प्रसंगान त्याच ह्रदय अजुन जोरजोरात धडधडत होत...दोन्ही हात स्टेअरिंग ठेऊन थोडा वेळ तो तसाच बसुन राहीला... हा भास होता की सत्य या विचारातच तो गुरफटल होता... काळजाचे ठोके normal झाले तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला...गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायवरचा विचार करत होता... जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आता घडलेली थरारक घटना यामुळे तो आणखीणच दचकुन गाडी गाडी चालवत होता.... बाजुच्या आरशात पाहिल तर मागे एखादही वाहन दिसत नव्हत... हायवेवर असुनही आज भयान शांतता वाटत होती... बाजुला ठेवलेले सिगरेट च्या पाकिटातून एक सिगार काढली तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला... मागच्या सिटवर एक व्यक्ती बसली होती... अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता... पन ती व्यक्ति एकटक सुरजकडे पहात होती... गर्रकन मान फिरवून मागे पाहील तर कोणीच नव्हत आणि काही समजायच्या आतच भरधाव वेगात असलेली त्याची कार एका रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली...\nधडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या फांद्या आत आल्या.. सुरज ला खुप मार लागला, जख्मी अवस्थेतच तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तीथेच बेशुद्ध पडला...\nकाही वेळात तो शुद्धीवर आला तशी त्याला आपल्या आजुबाजुला खुप गर्दी दिसली... लोक आपापसात कुजबूजत होती... त्यान उठायचा प्रयत्न गेला पन त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या.. कोणीतरी आपल्याला hospital मधे घेऊन जाव अस वाटत होत पन त्याला बोलताही येत नव्हत.. त्या डोळसमोर अंधारी येऊ लागली.. आपन आता ईथेच मरणार या भावनेन तो हतबल होऊन तसाच पडून राहीला .... इतक्यात त्याला दुर वरून एका ambulance च्या सायरनचा आवाज येऊ लागला... तस त्याला थोड बर वाटल...जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.. ambulance त्याच्या जवळ येऊन थांबली... आपल्या आजुबाजूला होत असलेली हलचाल तो पाहु शकत होता... पन बोलण्याची शक्ति नव्हती... काही लोकानी त्याला उचलून ambulance मधे ठेवले तोच काही दिवसापुर्वी घडलेली एक घटना सुरजच्या डोळ्यासमोर जशी च्या तशी उभी राहीली...\nसुरज आणि अमित खुप चांगले मित्र, अगदी जिवाभावचे...काही दिवसापुर्वी दोघे पार्टी वरून घरी येत होते दोघानीही थोडी घेतली होती... मस्त enjoy चाललेला, पन बोलता बोलता दोघामधे किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला, दोघेही प्यायलेले त्यामुळे कोणी कोणाच�� ऐकायला तयार होईना... बोलता बोलता अचानक सुरजने गाडी रस्त्याकडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघे झटापटीवर ऊतरले... सुरजने अमितला जोरात मागे ढकलले,\nतसा अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागुन भरधाव वेगात येणा-या ट्रक ड्राइवरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजुला वळवली पन ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला... जोराचा आवाज झाला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले...काय करावे दोघानाही सुचेनासे झाले... सगळ्या वातावरणात जिवघेणी शांतता पसरली होती... तोच कोणीतरी असह्य वेदनेने कण्हत असल्याचा आवाज आला... दोघेही एकमेकाला आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले... तसा कण्हत असलेल्या त्या व्यक्तिचा आवाज वाढू लागला... हळु हळू पुढ येत सुरज ने ट्रकचा दरवाजा उघडला, आत काचांचा खच पडला होता... स्टेअरिंग वर डोक आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्त्राव होत होता... धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भागा आत आल्याने ड्राइवर दोन्हीच्या मधे अडकला होता, या दोघाना पहाताच मदतीसाठी त्याने आपला रक्ताने माखलेला हात पुढे केला... त्याची अवस्था बघुन सुरज आणि अमित दोघाच्याही अंगावर काटा आला... भितीने पुढ जाण्याची हिम्मत होत नव्हती... दोघेही मागे फिरु लागले तसा तो रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत त्या ड्राइवर ने पाणावलेल्या डोळ्यानी त्या दोघासमोर मदतीसाठी हात जोडले... त्याने एका हाताने बाजुला पडलेला ड्रेस उचलला... तो एका छोट्या मुलीचा होता ... आणि तीथेच चौकोनी कागदी box फाडून बाहेर आलेल्या केकवर थोड रक्त लागल होत... कदाचित त्या ड्राइवरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा .... कोणीतरी घरी त्याची वाट पहात होत... माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे लाऊन बसलेली आपली पाच वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहीली...\nत्याच्याकडे पहात अमित आणि सुरज मागे फिरू लागले तसा तो ड्राइवर रडुन मदतीची भिक मागु लागला पन मागे न पहाता ते तसेच आपल्या गाडीत बसले.. मदतीसाठी त्या ड्राइवरची येणारी किंकाळी,रडण, ओरडण याकडे दुर्लक्ष करून दोघानी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले... सुरजने बाजुच्या आरशात पाहिल तर तो ट्रक मागे पडू लागला... काही वेळापुर्वी गाडीत दंगा मस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते... दोघानाही माहिती होत की त्या ड्राइवरच्या या अवस्थेला आपण कारणीभुत आहोत... त्यान ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या.. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊस वर परतले... पन दोघे एकमेकाशी बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.. सुरज सोफ्यावर डोक धरुन बसलेला तर अमित पाण्याच्या बाटलीचे टोपन उघडून गटागट पाणी पिऊ लागला आणी थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजुच्या खुर्चिवर बसला...\nतासभर दोघे तसेच बसुन होते... रोजच दंगा, मस्ती, दारू पिण याची सवय असलेल्या अमितच्या या फार्म हाऊस वर आज एक निरव शांतता पसरली होती... इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधड्या व्हाव्या असा आवाज आला... दोघाच्या पायाखालची जमीनही हादरली इतका भीषण आवाज होता... भीतीने दोघाचेही काळीज जोरजोरात धडधडत होते जणु छाती फाडुन बाहेरच यावे असे.... एकमेकाकडे पहात दोघेही बाहेर धावले... आजुबाजूला पाहील पन काहीच नव्हत... दोघे तसेच रस्त्यावर आले पन दुरदूर पर्यन्त कुठलही वाहन दिसत नव्हत... दोघानाही थोड आश्चर्य वाटल कारण आवाज दोघानीही स्पष्ट ऐकला होता... दोघे तसेच आत आले, सुरज सोफ्यावर बसणार तोच पुन्हा तोच भीषण आवाज आला... आणि सोबत एका पुरूषाची आर्त किंकाळी ऐकु आली... भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेेकाकडे पाहु लागले... अमितमधे आता पाय उचलण्याचही धाडस नव्हत... सुरजने मात्र थोड धाडस कारत बाहेर गेला... अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता... अचानक त्याला बारिक आवाजात कोणाचीतरी कुजबूज ऐकू आली... तो लक्ष देऊन ऐकु लागला, तस कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याच जाणवल... त्यान शांतपणे आपले कान भिंती जवळ नेले तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याच डोक भयंकर ताकतीन त्या भिंतीवर आपटल तसा अमित खाली पडला... अमितच्या डोक्यात भेग पडली आणि त्यातून एकसारख रक्त वाहु लागल... त्याच्या डोक्यातून वहाणार रक्त जमीनीवर पसरू लागल... तो मदतीसाठी सुरजला बोलवणार तोच पुन्हा कुणीतरी त्याचे केस पकडून डोक जमिनीवर आपटल... या वेळी दोन्ही दातायधे अडकल्याने त्याची जिभच तुटली... आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता.. अमितने तशीच आपली मान फिरवून पाहिल तर त्याला मारणारा सुरजच होता.... त्याचा जिवाभावाचा मित्रच आज त्याचा जिव घेत होता... त्याच्याकडे पहातच अमित ने जिव सोडला... तसा सुरज शुद्धीवर आला सुरज शुद्धीवर आला तस त्याने अमितकडे पाहिल, त्या���ा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल पाहुन सुरज हादरुन गेला... थरथरतच त्यान अमितला विचारल...\n\" अ......अ.....अमित ...... कोणी मारल तुला एवढ....थांब घाबरु नकोस... तुला hospital मधे नेतो...\" तस त्यान अमितला ऊचलल अमितच जखमेन सुन्न झाला होता त्याला काहीच बोलता येत नव्हत.. त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होत.... सुरज त्याला घेऊन जिन्याच्या पाय-या चढू लागला तसा अमित आणखी घाबरला... पन त्याच शरीर साथ देत नव्हत... सुरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकुन दिल.... अमित जागेवरच संपला.... सुरज शुद्धीवर आला आणी अमितची अवस्था बघुन पुन्हा बेशुद्ध झाला...\nकाही दिवसापुर्वी घडलेल हे थरारनाट्या सुरजच्या डोळ्यासमोर उभ राहिल... काही लोकानी जखमी सुरजला ambulance मधे ठेवले... आपला जिव वाचला या आशेन त्याला थोडा धीर आला... सायरन चा आवाज करत ambulance रस्त्याने धावत होती...\nस्ट्रेचरवर जखमानी कण्हत पडलेल्या सुरज ने विचारले... \" hospital अजून किती दुर आहे ......\"\nत्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिल...\n\" hospital चाहे पास हो या दुर वहां पहुंचनेतक तु जींदा नही बचेगा........क्यों की..\"\nएवढ बोलुन ambulance च्या ड्राइवरने मागे सुरज कडे पाहिल आणि भयान हास्य करत पुढे म्हणाला....\n\" मैं भी नही पहुंचा था .....\"\nत्याच्याकडे पहाताच सुरज चे डोळे पांढरे झाले.... भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला..\n\"..मला सोड ... मला माफ कर .... जाऊदे मला....\"\nइकडे accident झालेल्या ठिकानी लघुशंखेस गेलेले ड्राइवर आणि एक कर्मचारी चालत आले... तर ambulance कुठेच नव्हती... त्या गर्दितलच एकजन म्हणाला तुम्ही इथ मग ambulance कोण चालवतय....\nAmbulance मधे सुरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालुन बसलेल्या आणखी एक माणसाचा आवाज आला...\n\" तुला कस सोडु.....\"\nआवाज ओळखीचा होता तसे सुरजने त्याच्याकडे पाहीले....आणि प्राण कंठाशी आला... भितीने त्याची दातखिळीच बसली... तस सुरजकडे पहात शेजारी बसलेला तो माणुस म्हणाला....\n\" तु तर माझा जिवाभावाचा मित्र आहेस..\"\nत्यान आपली मान वर करत सुरजकडे पाहिल....तो अमित होता.....\nआता ambulance सूसाट वेगाने धावत होती...तसे सुरजच्या काळजाचे ठोके'धाड धाड धाड ' करत आणखी वाढु लागले...तशीच ambulance सुसाट धावत एका वळणावरुन खाली कोसळली आणि यावेळी सुरजने शेवटचा श्वास घेतला...\nतर ह्या होत्या काही भुतांची कथा मराठी मध्ये जर या भुतांच्या गोष्टी (Horror stories in marathi) वाचून तुम्हाला मजा आली असेल तर आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या ��ित्रां सोबत share जरूर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leader-gopichand-padalkar-criticizes-sharad-pawar-and-c-voter-survey-of-general-assembly-election-prd-96-3428571/", "date_download": "2023-05-30T05:30:26Z", "digest": "sha1:I7HAQGIRZUT55IPRNAKOTPT7BOHP7TJZ", "length": 26289, "nlines": 300, "source_domain": "www.loksatta.com", "title": "'लोक परिवर्तनासाठी उत्सुक,' म्हणणाऱ्या शरद पवारांना गोपीचंद पडळकरांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले, \"तत्वज्ञान सांगण्यापेक्षा...\" | bjp leader gopichand padalkar criticizes sharad pawar and c voter survey of general assembly election | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\n‘लोक परिवर्तनासाठी उत्सुक,’ म्हणणाऱ्या शरद पवारांना गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “तत्वज्ञान सांगण्यापेक्षा…”\nआगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला सध्याच्या जागाही राखता येणार नाहीत, असा दावा शिंदे गट आणि भाजपाकडून केला जात आहे.\nWritten by प्रज्वल ढगे\nसध्या लोकसभा निवडणूक झाली तर राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाढतील आणि भाजपा प्रणित एनडीएच्या जागा कमी होतील, असा अंदाज सी-वोटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. याच सर्व्हेमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला सध्याच्या जागाही राखता येणार नाहीत, असा दावा भाजपा प्रणित एनडीएकडून केला जात आहे. तर सर्व्हेमध्ये सांगितलेल्या जागांपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सी वोटरचा सर्व्हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरच आता भाजपाचे खासदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.\nहेही वाचा >> MIMची महाविकास आघाडीला युतीसाठी खुली ऑफर; इम्तियाज जलील म्हणाले, “ओवैसी साहेबांसोबत…”\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर��यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nपक्षाची लायकी, पात्रता किती आहे त्यानुसारच बोलावे\n“शरद पवार यांचे सध्या तीन खासदार आहेत. ते कायम राहिले म्हणजे खूप झाले. नाहीतर परत शून्यावर यायचे. त्यांनी भाजपाची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:च्या पक्षाची लायकी, पात्रता किती आहे त्यानुसारच बोलावे. आमचे गणित ४०० चे आहे. ते अजूनही ४ पर्यंत गेलेले नाहीत. आमच्यात आणि त्यांच्यात दोन शून्यांचा फरक आहे. त्यामुळे त्यांनी तत्वज्ञान सांगण्यापेक्षा पार्टी कुठे विसर्जित करायची, यावर विचारमंथन करण्याची गरज आहे,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.\nहेही वाचा >> पहाटेच्या शपथविधीचं रहस्य काय प्रश्न विचारताच शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले…\nराष्ट्रवादी कोठे फुटतेय, याचा विचार करावा\n“आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे विकासपुरूष आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सर्व प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. त्यांनी भाजपाची चिंता करू नये. उलट राष्ट्रवादी कोठे फुटतेय, याचा विचार करावा. भाजपाचे कार्यकर्ते भाजपाची चिंता करत आहेत,” असेही पडळकर म्हणाले.\nहेही वाचा >> लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हेवर संजय शिरसाट यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “पावसातील शरद पवारांच्या एका सभेने…”\nमहाराष्ट्राला विकासापासून कसे दूर केले, याचा विचार करायला हवा\nगोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. “अशा पवारांना पराभूत करूनच मी राजकारणात आलोय. त्यामुळे रोहित पवार यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी आजोबा शरद पवार यांच्यासोबत बसले पाहिजे. त्यांनी विचार केला पाहिजे की मागील ५० वर्षांत त्यांनी कोणाकोणाची वाट लावली. आम्ही महाराष्ट्राला विकासापासून कसे दूर केले, याचा त्यांनी विचार करायला हवा,” असेही पडळकर म्हणाले.\nसी वोटरच्या सर्व्हेवर शरद पवार काय म्हणाले\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सी-वोटर सर्वेच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, “ही जी एजन्सी आहे, त्यांची अचूकता ही यापूर्वी बरीच सिद्ध झाली. पण मी एकदम त्यामध्ये जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असं दिसतं आहे.”\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nठाणे : ठाकुर्लीत अल्पवयीन मुलीवर तोतया पोलिसांकडून सामूहिक बलात्कार\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\nनव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सोहळ्याला वादाची…”\nMaharashtra Breaking News : किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल-अनिल परब\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\n“आपण कधी मरतो माहितीये…” सामान्य गृहिणीला ‘होममेकर’ बनवणाऱ्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे पुनरागमन\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल\nIPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, ��कनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खासदार बाळू धानोरकरांना वाहिली श्रद्धांजली\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खासदार बाळू धानोरकरांना वाहिली श्रद्धांजली\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद ���वारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/105528-satish-kaushik-biography-in-marathi.html", "date_download": "2023-05-30T04:05:08Z", "digest": "sha1:C7NLJNM6KADRNYBUSMDHZ3HVGSZPD5SM", "length": 21942, "nlines": 105, "source_domain": "www.mensxp.com", "title": "सहाय्यक अभिनेता आणि कॉमेडियनची भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचा बॉलिवूड प्रवास | satish kaushik biography in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसहाय्यक अभिनेता आणि कॉमेडियनची भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचा बॉलिवूड प्रवास\nसहाय्यक अभिनेता आणि कॉमेडियनची भूमिका साकारणारे सतीश कौशिक यांचा बॉलिवूड प्रवास\nWritten by तुलना येरेकर\nअपडेटेड Apr 16, 2022, 07:25 IST· 13 मिनिटांमध्ये वाचा\nअभिनेते, दिग्दर्शक, निर्माता सतीश कौशिक यांनी नुकताच 13 एप्रिलला 66 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला अनिल कपूर, डेव्हीड ड धवन, बोनी कपूर असे दिग्गज कलाकार उपस्थित होते.\nवयाच्या चौसष्ठीमध्येही सतीश कौशिक तेवढ्याच जोमाने काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सतिश यांचा आगामी ठार चित्रपट येत्या 6 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.\nया चित्रपटात, अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, जितेंद्र जोशी, सतीश कौशिक मुख्य भूमिकेत आहेत. यहां सब बंजर है, मिलेंगे तो सिर्फ छुपे हुए राज अशा शब्दांत सतीश यांनी चित्रपटाविषयीची पोस्ट केली आहे.\nसतीश कौशिक यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. एक अभिनेता म्हणून ते, मिस्टर इंडिया मधील \"कॅलेंडर\", दीवाना मस्ताना मधील पप्पू पेजर आणि सारा गॅवरॉनच्या ब्रिक लेन मधील \"चानू अहमद\" या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना दोनदा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आज आपण सतीश कौशिक यांचा संपूर्ण प्रवा��� येथे जाणून घेणार आहोत.\nसतीश यांचे प्रारंभिक जीवन\n56 व्या वर्षी झाली मुलगी\nनीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी\nअभिनयाचे नाव ऐकताच चिडला होता भाऊ\nबराच काळ चालला होता वाद\nसतीश आणि अनुपम खेर यांचे नाते\nसतीश यांचे प्रारंभिक जीवन\nसतीशचंद्र कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला. धनौंडा, महेंद्रगड जिल्हा, पूर्व पंजाब हे त्यांचे होमटाऊन आहे. सतीश हे नवीवाला गली, करोलबाग, दिल्ली येथे लहानाचे मोठे झाले, त्यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यात आले आणि त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. सतीश यांनी किरोरी माल कॉलेज, नवी दिल्ली येथून पदवी शिक्षण घेतले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), नवी दिल्ली येथून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले.\nसतीश यांनी शशी यांच्याशी लग्न केले. त्यांना वनिष्का ही मुलगी आहे.\n56 व्या वर्षी झाली मुलगी\nअभिनेता सतीश कौशिक हे 56 व्या वर्षी बाबा झाले होते. सरोगसीद्वारे 2012 मध्ये वंशिकााचा जन्म झाला. वंशिकाच्या आधी सतीश यांना एक मुलगा झाला होता. मात्र दोन वर्षांचा असताना त्याचे निधन झाले. त्याच्या नंतर सरोगसीच्या मदतीने सतीश आणि त्यांची पत्नी शशि कौशिक यांना पुन्हा एकदा पालकत्वाचे सुख मिळाले. वंशिकामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली. पण तिचा ताप मात्र वाढत होता. फोनवरून लेकीचा रडण्याचा आवाज ऐकून सतीश कौशिक यांचे काळीज तुटत होते. माझ्याया लेकीसाठी प्रार्थना करा, असे सतीश कौशिक यांनी म्हटले होते.\nकोरोना काळात संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री कोरोनाच्या विळख्यात अडकली होती. बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोव्हिड 19 चे (Covid 19) शिकार ठरलेत. यापैकीच एक म्हणजे, अभिनेते सतीश कौशिक. सतीश यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमधून ते घरी परतताच त्यांची 10 वर्षाची लेक वंंशिकात कोरोनासदृश लक्षणे आढळली होती. शिवाय ताप न उतरल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या काळजीने सतीश अस्वस्थ झाले होते.\nनीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी\nगेल्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचे 'सच कहूं तो' हे पुस्तक लाँच झाले. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरंच काही लिहीले आहे. सतीश कौशक यांनी नीना यांना प्रपोज केले होते. असा उल्लेख या पुस्तकात आहे आणि त्यावेळी नीना या प्रेग्नंट होत्या असेही लिहीले आहे.\nयाबाबत एका मुलाखतीमध्ये सतीश यांनी सांगितलं होतं की, ' 1975 पासून नीना आणि माझ्यात मैत्री आहे. आम्ही एकमेकांचे नँसी आणि कौशिकन असं नाव ठेवलं होतं. मी तिच्या कुटुंबाला देखील ओळखत होतो. आम्ही दोघे दिल्ली यूनिवर्सिटीमध्ये एकत्र होतो. तसेच आम्ही नाटकांमध्ये देखील एकत्र काम केले. आम्ही 'जाने भी दो यारो', 'मंडी' आणि 'तेरे संग' या चित्रपटांमध्ये काम केले. पण नंतर आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यस्त झालो. नीना गरोदर असताना मला खूप काळजी वाटत होती. जेव्हा मी तिला प्रपोज केलं तेव्हा माझ्या मनामध्ये काळजी, आदर, अशा बऱ्याच भावना होत्या. '\nअभिनयाचे नाव ऐकताच चिडला होता भाऊ\nसतीश कौशिक पहिल्यांदाच आपल्या मोठ्या भावासमोर गेले आणि म्हणाले की, आपल्याला अभिनेता व्हायचे आहे. एकदा सतीश कौशिक यांनी त्यांना सांगितले की, ‘मी मुंबईला जात आहे, मला अभिनयाशिवाय दुसरे काही करण्याची गरज नाही, हे ऐकून त्यांचा मोठा भाऊ इतका संतापला की, त्यांच्या समोर पडलेली पलंगच उचलून त्यांनी सतीश कौशिक समोर फेकला. यासह त्यांनी सतीश कौशिकसमोर ठेवलेली दहीची प्लेटही देखील फेकून मारली.\nबराच काळ चालला होता वाद\nयानंतर त्यांनी रागाने सतीशला म्हटले की, तुला अभिनेता व्हायचेय सतीश कौशिकनेही तोंडातून दही काढून टाकत, ते म्हणाले, मी बनेन तर अभिनेताच, नाहीतर मी काही बनणार नाही. सतीश कौशिकच्या घरात बराच काळ हा वाद चालू होता. जेव्हा जेव्हा ते अभिनेता होण्याविषयी बोलायचे तेव्हा त्यांचा मोठा भाऊ खूप रागावायचा.\nशेवटी एक दिवस असा आला जेव्हा सतीश कौशिक यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना राखी बांधल्यानंतर सतीश कौशिक यांनी मुंबईकडे जाणारी ट्रेन पकडली. सतीश स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांच्या भावाने त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सतीश कौशिकला रोखू शकला नाही. शेवटी, याच्यावर काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर भावाने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.\nसतिश कौशिक यांनी १९८३ मध्ये आलेल्या मासूम चित्रपटापासून अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात तनुजा, सुप्रिया पाठक आणि स���द जाफरी यांच्यासह नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यात जुगल हंसराज, आराधना आणि उर्मिला मातोंडकर बाल कलाकाराच्या भूमिकेत आहेत.\nअनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्यासोबत मिस्टर इंडिया या हिट चित्रपटातील \"कॅलेंडर\" या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहे. त्यांचा मित्र डेव्हिड धवन दिग्दर्शित कॉमेडी चित्रपट (1997) मधील दीवाना मस्ताना मधील \"पप्पू पेजर\" या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत. 2016 च्या उडता पंजाब या चित्रपटात तायाजीची भूमिका त्यांनी साकारली होती. 1989मध्ये राम लखन (काशीराम) 1996 च्या साजन चले ससुरालमध्ये (मुथ्थू स्वामी), 1997 मिस्टर आणि मिसेस खिलाडीमध्ये चंदा मामा, 1998 परदेसी बाबू (हरपाल 'हॅपी' सिंग), बडे मियाँ छोटे मियाँ (शराफत अली), घरवाली बहारवाली (जंबो), छोटा चेतन (प्रोफेसर चश्मीश), 1999 हसिना मान जायेगी (कुंजबिहारी लाल), आ अब लौट चलें (चौरसिया),बडे दिलवाला (पोलिस निरीक्षक इकबाल शेख),हम आपके दिल में रहते हैं (जर्मन), हद कर दी आपने (प्रकाश चौधरी), दुल्हन हम ले जायेंगे (हसत इन्स्पेक्टर), 2001 क्यो की... मैं झुठ नहीं बोलता (मोहन)\nदिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट1993चा श्रीदेवीचा रूप की रानी चोरों का राजा हा होता. दुसरा 1995मध्ये प्रेम हा तब्बूचा पहिला चित्रपट होता. दोन्ही बॉक्स ऑफिसवर फारसे हिट झाले नाही. मात्र त्यांनी हार न मानता दिग्दर्शनाचे काम सुरूच ठेवले आणि 1999 मध्‍ये 'हम आपके दिल में रहते हैं' या चित्रपटाने पहिला हिट चित्रपट मिळवला.\nत्यांनी फिलिप्स टॉप टेन या टीव्ही काउंटडाउन शोचे सह-लेखन आणि अँकरिंग केले आहे. यासाठी त्यांना स्क्रीन व्हिडिओकॉन पुरस्कार देखील मिळाला.\nसतीश आणि अनुपम खेर यांचे नाते\nसतीश कौशिक आणि अनुपमखेर एनएसडीचे बॅचमेट आहेत. 2007 मध्ये कौशिक, अनुपम खेर दोघेही NSD मध्ये शिकत होते. तेव्हा त्यांनी करोल बाग प्रॉडक्शन नावाची नवीन फिल्म कंपनी सुरू केली. त्यांचा पहिला चित्रपट, तेरी संग हा सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता.\nनवाब जंग बहादूर या कॉन्टिलो प्रॉडक्शनद्वारे निर्मित, SAB टीव्हीचा नवीन शो द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामामध्ये मुख्य भूमिकेत ते होते. आता त्यांनी तेरे नाम या त्यांच्या हिट चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला आहे.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कध���ही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://collagetocorporate.blogspot.com/2021/04/blog-post.html", "date_download": "2023-05-30T03:27:16Z", "digest": "sha1:YIP2IBTU43XUAWXN7TOJXH2MPTGHEASR", "length": 22801, "nlines": 97, "source_domain": "collagetocorporate.blogspot.com", "title": "जॉब्स ते कॅरियर : कोविड१९ आणि ऑफिसमधील तणाव", "raw_content": "\nचांगले मार्क्स असूनही जॉब का मिळत नाही, चांगल्या कंपनीत तर नाहीच नाही.... मिळाला तर टिकत नाही... कॅरियर बील्ड नेमके कसे करावे... कॉपोरेट आणि औद्योगिक जगात यशस्वी होण्याचा फॉर्मुला कोणता आयुष्यातील कठीण प्रश्नाचे उत्तर देणारा एकमेव ब्लॉग..\nरविवार, १८ एप्रिल, २०२१\nकोविड१९ आणि ऑफिसमधील तणाव\nऑफिस मधील बरेचसे तणाव हे परिस्थितीचे भान न आल्यामुळे वाढतात. जवळपास ५०% कर्मचारी ऑफिस मधील तणावाने बेजार आहेत. तसेच आधुनिक जीवन पद्धतीमुळे वैयक्तिक आयुष्यात स्वतःबद्दल असणाऱ्या अवाजवी अपेक्षा अनावश्यक तणावाला आमंत्रण देत आहेत. जीवनमान उंचावल्याचा अभिमान प्रत्येकाला असतो, परंतु महागडी घरे, मोठमोठ्या गाड्या, महागडे गॅझेट्स हे आपल्या आयुष्याचा भाग झाले आहेत. त्याशिवाय दुसऱ्यांसोबत तुलना महागात पडत आहे. सोशल मीडिया वर महागड्या टूर चे आणि संपत्तीचे प्रदर्शन लोकांना आवडते. अर्थात ह्या सर्वांचे EMI भरत असतानां, त्यासाठी करावे लागणारे कष्ट, ऑफिस मध्ये जॉब टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि बॉस ची लाचारी हे सर्व कार्य संस्कृतीचे महत्वाचे भाग झाले आहेत.\nअर्थात, तणाव संपूर्ण जीवनात व्यापून गेला आहे. कोविड१९ मुळे जवळपास ७० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही दिवस नवलाचा असणारा वर्क फ्रॉम होम चा आता कंटाळा आला आहे. एका सर्वे नुसार कामाच्या निमित्ताने होणार विमानाचा प्रवास, ते पंचतारीक हॉटेल मध्ये राहणं लोक आता मिस करू लागली आहेत. हे सर्व कर्मचारी एन्जॉय करत होते, ते सर्व थांबले आहे. आता नोकरी टिकवून ठेवणे हि प्रायोरिटी झाली आहे. घरी सतत असल्यामुळे ह्या तणावात भर पडत आहे. लोकांना नाते सांभाळताना कसरत करावी लागत आहे. नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि आता प्रत्येकाला भविष्याची चिंता सतावत आहे.\nत्यात अतिशय वेगाने होणारी तांत्रिक प्रगती माणसाला बाजूला टाकत आहे.\nह्या सर्व परिस्थितीचे वर्णन खालीलप्रमाणे करत येईल.\n१) कमालीची अनिश्चितता आणि भविष्याबद्दल न करता ��ेणारी भाकिते,\n२) त्यामुळे होणार भावनिक कोंडमारा,\n३) अशी परिस्थिती कशी सांभाळावी ह्याचे अज्ञान,\nह्या तीन गोष्टी, माणसाच्या भावनिक प्रतिक्रियेवर प्रभाव टाकत असतात. या स्थितीत आपले तर्क, समस्येचे निराकरण आणि योग्य विचार करण्याची आपली क्षमता क्षीण होऊ शकते.\nमग ह्या सर्व प्रकारची काहीतरी प्रतिक्रिया येणारच. आणि हि प्रतिक्रिया, राग, क्रोध, निराशा, दुसऱ्याबद्दलचा मत्सर, भीती, आणि टोकाच्या परिस्थितीत पॅनिक अटॅक च्या रूपात बाहेर पडते. असे म्हणतात कि रागीट माणसे मुळात घाबरलेली असतात आणि क्रोध हा त्यांची संरक्षण यंत्रणा असते. दुःखी, असमाधानी, निराश लोकांमागे काहीतरी इतिहास असतो, समाज, संगोपन, आई वडिलांचा, नातेवाईकांचा, शिक्षकांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. त्यामुळे जे आपण बघतो, ऐकतो, अनुभवतो त्या आधारावर आपली प्रतिक्रिया असते. कदाचित एखाद्या विशिष्ट घटनेत रागाने आपली कामे झालेली असतील किंवा त्यामुळे काहीतरी समाधान मिळालेले असेन. परंतु आपल्या मेंदूमध्ये त्याचीच नोंद झालेली असते आणि प्रत्येकवेळी तोच अनुभव आपण एकच उपाय म्हणून वापरतो.\nहि प्रतिक्रिया कशी असावी, हे मात्र अनुभवाने येते. रागाचे, क्रोधाचे, व्यवस्थापन कसे करावे हा मात्र नेहमीच विषय असतो. आपली बुद्धिमत्ता कितीही स्ट्रॉंग असली, माणूस कितीही हुशार असला तरीही हे सांभाळता येत नाही. त्यासाठी भावनेवर नियंत्रण असावे लागते. त्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता कमवावी लागते. ह्या भावनिक बुद्धिमत्तेचे चार भाग आहेत.\n१) स्वतःबद्दलचे आत्मभान: आपण स्वतःला किती ओळखले हा गहन प्रश्न आहे. जगाला, इतरांना समजून घेण्याच्या नादात आपण स्वतःकडे खूप दुर्लक्ष करत असतो. अध्यात्मिक जगात, ह्या आत्मभानाला अतिशय महत्व आहे. आपला स्वभाव कसा आहे, स्वतःचे गुण, दुर्गुण कोणते आहेत, आपल्या भावनिक प्रतिक्रिया कश्या असतात हे सर्व समजून घेतले तर आयुष्याचा प्रवास खूप सोपा आहे. अंतरंग समजण्याची कुवत प्रत्येकाची असते परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. स्वतःला केव्हा राग येतो हे समजले तरी खूप. ह्या प्रक्रियेत फक्त समजावून घेणे महत्वाचे आहे.\n२) सामाजिक, अथवा इतराबाबत असणारी जागरूकता: आपण स्वतःला समजून घेतले, मग पुढे काय येथे आपल्याला फक्त इतरांच्या जागी स्वतःला समजून विचार करावा लागेल. एखादा काही बोलला असेन, ब���स ने रागावले असेन, त्यामागे काहीतरी परिस्थिती आणि त्या व्यक्तीची मानसिक अवस्था असते. कदाचित बॉस ला त्याच्या बॉस ने रागावले असेल आणि तीच राग आता आपल्यावर तो काढत असेल. सह-अनुभूती हा शब्द येथे योग्य आहे. लोकांच्या सामाजिक जाणीव, त्यांच्या चालीरीती आणि विशिष्ट व्यक्तीचे अनुभव आपला इतरांबद्दल ची जागरूकता वाढवत असते. येथे लोकांना समजावून घेणे महत्वाचे असते.\n३) स्वव्यवस्थापन: येथे येते ते स्वतःच्या भावनांचे नियंत्रण आणि व्यवस्थापन जे सर्वात कठीण काम आहे. एखादी घटना घडली, त्याचा प्रभाव आपल्यावर होणार, परिस्थिती वाईट असेल तर आपल्या भावना ट्रिगर होणार आणि रिस्पॉन्स म्हणून आपण रागावणार, निराश होणार. मग आपण त्यावर कोणत्यातरी स्वरूपात प्रतिक्रिया देणार. आपल्या भावना सर्वप्रथम ओळखणे महत्वाचे आहे. कारण राग हि भावना नाही, ती प्रतिक्रिया आहे. भावना कदाचित निराशा असू शकेल आणि त्याची प्रतिक्रिया रागाद्वारे बाहेर पडत असेल. प्रश्न आहे ती भावना आपण कशी ओळखतो.\n४) संबंधांचे (नाते) व्यवस्थापन: येथे इतरांची भावनिक स्थिती समजून घेणे, त्यांचा भावनिक प्रतिसाद ओळखणे आणि त्यांच्याशी सामोरे जाण्यासाठी धोरण बनविणे ह्या गोष्टी येतात. आपण आपल्या भावना दाबून ठेवू शकत नाही, पण त्या नियंत्रित करू शकतो. तसेच आपण इतरांना त्या नियंत्रिक करण्यासाठी मदद करू शकतो.\nकल्पना करा की आपला मेंदू धरणाप्रमाणे आहे, पाण्याचा एक मोठा साठा ह्या धरणात (या रूपकात, पाणी आपला राग आहे). कधीकधी, धरणावर लहान क्रॅक आणि लहान गळती सुरु आहे आपल्या लक्षात येते, जे आपण सहजपणे दुरुस्त करू शकता. परंतु आपण पुरेसे लक्ष दिले नाही तर धरण फुटेल.\nजर आपला राग तो फुटण्यापूर्वी पकडला तर आपण त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असू. परंतु धरण फुटण्याची वाट बघितली तर त्याचा परिणाम भयानक होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर रागाची भावना आणि तो कश्यामुळे येतो ते भावनिक ट्रिगर लवकर पकडणे शिकणे सर्वात महत्वाचे कौशल्य आहे.\nताणतणाव, राग लोभ, आशा निराशा, सुख दुःख हे आयुष्याचा भाग आहेत. ह्या भावना आहेत. महत्वाचे आहे अश्या प्रकारच्या भावना उद्दीपित का होतात ते समजावून घेणे. आणि मग त्यावर योग्य तो प्रतिक्रिया /प्रतिसाद देणे. बरेचदा आपल्या भावना ह्या इतरांच्या चुकीमुळे जागृत होतात. इतरांच्या वागणुकीवर आपले नियंत्रण ना���ी, परंतु आपल्या आहे. त्यामुळे एखाद्या वागणुकीला, परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यायचा हे आपणच ठरवणे उत्तम. नकारात्मक प्रतिक्रिया सकारात्मक प्रतिक्रियेत परावर्तित कशी करता येईल हे शिकणे म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन.\n(लेखक ह्यूमन रिसोर्स आणि व्यवस्थापन तज्ज्ञ असून अल्फा लावल ह्या बहुराष्ट्रीय संस्थेत उपाध्यक्ष ह्या पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांची व्यवस्थापन आणि मानव संसाधन ह्या विषयावर इंग्रजी आणि मराठीत ६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.)\n(हा लेख १९ नोव्हेंबर २०२० रोजी दैनिक लोकांमध्ये प्रसिद्ध झाला आहे.)\n(विनोद बिडवाईक ह्यांची सर्व पुस्तके फ्लिपकार्ट आणि बुकगंगा वर उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये लिहिली पुस्तके किंडल फॉरमॅट मध्ये ऍमेझॉन वर उपलब्ध आहेत.)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nस्वयंविकासाची स्वयंप्रेरणा by Vinod Bidwaik\nकाॅलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्युव्ह- पुस्तकचे दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक परीक्षण\nकाॅलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्युव्ह- पुस्तकचे दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक परीक्षण\nकोविड१९ आणि ऑफिसमधील तणाव\nह्या ब्लॉग वरील माहिती, लेख, विचार स्वामित्व हक्क (कॉपी राइट) कायद्यानुसार लेखकांच्या ताब्यात (अधीन) आहेत.\n#HRFutures #DefyConvention #HRTechConf Vinod Bidwaik इनिशिएटिव्ह ऑटोमेशन ऑफिसमधील तणाव काॅलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्युव्ह कॉन्फिडन्स कॉलेज टू कॉर्पोरेट कोविड१९ आणि ऑफिसमधील तणाव तणाव निर्णय फॅमिली बॅकग्राऊण्ड युवर अॅटिट्यूड व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज व्हाया इंटरव्हीव्ह शो स्ट्रेस स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा पुस्तक स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ Anger Management Answer of Where would you like to see after three years व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज व्हाया इंटरव्हीव्ह शो स्ट्रेस स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा पुस्तक स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ Anger Management Answer of Where would you like to see after three years Asia Pacific HR Leadership Award Asia Pacific HRM Congress 2014 Attitude Automation book Book Review capabilities Career College Project College to Corporate Via Interviews book College to Corporate Via Interviews book launch Common Sense Confidence Copy Paste Dahi Handi Decision Making Education employ ability employability English book by Vinod Bidwaik English Communication English Language Excellence Extra Extra Curricular activities Extra Mile Family Background Friends Future Aspirations future of jobs. Group Discussions Hard work How to manage the stress. How you update yourself\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2023-05-30T04:04:55Z", "digest": "sha1:HBDKDW3SFYWLSOCXF3MB2W4N6ZGBW2BQ", "length": 10906, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समीक्षक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसमीक्षक म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर कला, साहित्यकृतीचे वास्तविक गुणदोष प्रामाणिकपणे नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय. म. वा. धोंड तसेच म. द. हातकणंगलेकर, रणधीर शिंदे हे मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक आहेत. तसेच लेखक अरुण साधू हे राजकिय समीक्षक आहेत. त्याच प्रमाणे लेखक निळू दामले हे आंतरराष्ट्रीय सामाजिक संबंध समीक्षक आहेत, नवीन पिढीत समकालीन साहित्यावलोकन, काव्यप्रदेशातील स्त्री, कवितेची जन्मकथा ह्या समीक्षा लेखनामुळे किरण शिवहर डोंगरदिवे हे दमदार नाव समीक्षण क्षेत्रात आवर्जून घ्यावे लागते.\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०२२ रोजी ०७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/3-reasons-why-community-is-important-in-our-life/", "date_download": "2023-05-30T04:25:42Z", "digest": "sha1:ZLMTOG6D22KD6SCSHYGWXDL5G7WEVBVM", "length": 13286, "nlines": 205, "source_domain": "www.itworkss.in", "title": "3 Reasons Why Community is Important in Our Life... » Itworkss", "raw_content": "\nआपल्या जीवनात समुदाय का महत्वाचा आहे\nआपल्या जीवनात समुदाय का महत्वाचा आहे\nएका छोट्याशा गावात दहा बारा घर होती.सर्वजण एकमेकांना ओळखत होते. दर रविवारी ते सर्वजण गावातील मंदिरात एकमेकांना भेटत. नाही भेटल तर त्यांना चैन पडत नसे. त्यात लहान मोठी सगळी बाया बापडे, मूले, मूली तर काही एकटी माणसे असे सर्वजण आनंदाने येत होती.\nएक मध्यमवयीन एकटा रहाणारा माणूस या मंदिरा�� नियमित येत होता. सर्व कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा. त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची.\nमात्र मागील दोन रविवार पासून या नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले…\nत्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्यांच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.\nएका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले.\nत्या माणसाने शेकोटी पेटवली होती आणी थंडीत उब मिळण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता.\nत्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही. नुसते अभिवादन फक्त.त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता. दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले होते.\nकाही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी, शेकोटीतून बाजूला काढली आणी परत जागेवर येऊन बसले.\nतो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता.थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली. थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते. तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता.\nअजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता.निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचानी तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला.\nताबडतोब,तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला व जळू लागला.\nआता सरपंच ऊठले आणि दारात पोहोचले, तेव्हा तो माणूस म्हणाला… तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच मंदिरात परत येईन…\nआपल्या जीवनात Community, Group का महत्वाचा आहे…\nकारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य, बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो.\nCommunityचे सर्व सदस्य हे एकत्र ऊर्जेचा, ज्वालेचा, भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे.\nहे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत.\nCommunity / Group देखील एक कुटूंब आहे.\nकधीकधी आपण काही भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही.\nएकमेक���ंशी संपर्क असणे महत्वाचे आहे.\nआपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.\nचला 🪔ज्योत जिवंत ठेवूया🤝…\nआपल्या जीवनात समुदाय का महत्वाचा आहे\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-2/", "date_download": "2023-05-30T05:17:42Z", "digest": "sha1:VLTKGZNAVL3IMQEV7I5VGSEVMESJTVZA", "length": 7910, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nYou are at:Home»Breaking»केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कोरोनाचे रिपोर्ट शुक्रवारी निगेटिव्ह आले आहेत. कोरोनावर मात केल्यावर मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून दिली आहे.\nते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आज माझ्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. या दरम्यान ज्यांनी माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाप्रती मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान, अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. स्वतः अमित शहा यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर साधारण दहा ते बारा दिवस त्यांच्यावर मेदांता र���ग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आज त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.\nPrevious Articleसांगली : मोहिते वडगाव आरोग्य केंद्राच्या एका डॉक्टरांना कोरोनाची बाधा\nNext Article कोल्हापूर : गगनबावडा पोलिस ठाण्यात सरदार कोटकरवर सावकारकीचा गुन्हा दाखल\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nगुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनेव्हिगेशन सॅटेलाईट ‘एनव्हीएस-01’चे प्रक्षेपण\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/g-v-mandalik-dapolis-doctor-with-heart/", "date_download": "2023-05-30T04:49:19Z", "digest": "sha1:M4RTKT6FSYUYXKL2NSCOC6F2L7KULOCN", "length": 35313, "nlines": 220, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor with heart) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome व्यक्ती आदरांजली जी.व्ही. – आप्पा मंडलीक – गरिबांचे डॉक्टर (G V Mandalik- Dapoli’s doctor...\nडॉ.जी.व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक यांचे शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून झाले. त्यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय एम बी बी एस झाल्याबरोबर, 1939 साली सुरू केला. डॉ. जी.व्ही. हे दापोलीतील पहिले एम बी बी एस डॉक्टर होत. डॉ. जी.व्ही. यांचा विवाह पुण्याच्या शकुंतला गोखले यांच्याशी 1939 सालच्या डिंसेबर महिन्यात झाला. तो प्रेमविवाह होता. दोघेही एकमेकांना ओळखत होते. लग्नानंतर त्या शैलजा ऊर्फ शैला मंडलीक झाल्या. कोकणासारख्या ठिकाणी त्या काळी वैद्यकीय व्यवसाय करणे खूप कठीण होते. दापोली हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी खेडेगावासारखे होते. डॉक्टर आप्पांना सायकलने वा पायी जाऊन त्यांचे रुग्ण तपासावे लागत होते. रुग्णाकडे लांब जायचे असेल तर डॉक्टर बैलगाडीने जात. त्यांची ती ‘व्हिजीट’ दोन दिवसांची होई. डॉक्टर आप्पांचे रुग्णनिदान आणि नाडी परीक्षा उत्तम होती. त्यामुळे त्यांच्या औषधाने रुग्णांना बरे वाटत असे. त्यांच्या अंगी पेशंटची अनुषंगिक परिस्थिती समजून घेऊन त्याचा निम्याहून अधिक भोगवटा तेथल्या तेथे कमी करण्याची किमया होती.\nडॉ. जी.व्ही. यांना त्यांच्या स्वत:च्या वैद्���कीय व्यवसायाखेरीज कौटुंबिक अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. दापोलीला घरालगत असलेली शेती व बागायत; त्याचप्रमाणे कुंभवे या त्यांच्या खोतीच्या गावी असलेली जवळजवळ आठ एकरांत पसरलेली सुपारीची बाग आणि बागेपासून जवळ असलेले आंबा-काजूचे लाग… त्यांना या सर्व कार्याकडे लक्ष द्यावे लागत असे. ते काम ते तेथल्या तेथे पार पाडत असत. त्यांनी शैला यांना, लग्न झाल्यावर शेतीची सर्व कामे शिकवली. शैला यांनीही ती जबाबदारी आनंदाने आणि समर्थपणे निभावली.\nशिवाय ते सार्वजनिक कामेही भरपूर करत. डॉ.जी.व्ही. यांच्या दवाखान्यात सर्वांना मुक्तद्वार असे. त्यांच्याशी अनेक मुस्लिम घराणी प्रेमाने जोडलेली होती. त्यांचे डॉक्टरी व्यवसायातून प्रपंचासाठी पैसे मिळवणे हे उद्दिष्ट होते, तरी कोणताही रुग्ण त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्याची त्यांच्या दवाखान्यात अडवणूक होत नसे. राजकारणापासून समाजकारणांच्या अनेक गोष्टींची चर्चा आणि उकल तेथे होत असे. मुस्लिम धरून अनेक कुटुंबे लग्न ठरवण्यासाठी डॉ. जी.व्ही. यांच्याकडे येऊन मुलाची अगर मुलीची माहिती काढत असत, कारण डॉ.जी.व्ही. त्या मंडळींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचलेले होते. त्यावेळी दापोली तालुक्यात अगदी मोजकी ख्रिश्चन कुटुंबे होती. ती वेगवेगळ्या गावी होती. ते सर्वजण डॉक्टरांचे पेशंट होते. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही आजारी असले तर डॉ.जी.व्ही. यांचाच आधार त्यांना असे. दापोली परिसरात बंदरकाठी खूप मोठा कोळी आणि भंडारी समाज पसरला आहे. त्या कोळी समाजाच्या अनेक महिला डॉक्टरांच्या पेशंट होत्या. त्या सकाळी लवकर दवाखान्यात येत असत. त्यांना घरी जाण्याची धांदल असे. त्यावेळी त्या डॉक्टरांना बिनदिक्कत ‘आप्पा, आमची गाडी आहे. आम्हाला तुझ्या ड्रायव्हरला सोडण्यास सांग.’ असे मागणे मागत आणि डॉक्टर लगेच त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांच्या ड्रायव्हरला त्यांना स्टँडपर्यंत सोडण्यास सांगत.\nदापोलीचे सुजाण मंडलीक घराणे\nरावसाहेब मंडलिक – अव्वल इंग्रजी अमदानीतील रामशास्त्री\nपी. व्ही. मंडलीक : सार्वजनिक कार्याचा आदर्श\nडॉ. जी.व्ही. सकाळी घरातून जाताना दोन मोठ्या बाटल्या ताक घेऊन जात असत. त्यांचे ठरलेले पेशंट दवाखान्यात येऊन ताक पिऊन घरी जात असत. त्यांच्या पोतडीत अनेक घरगुती उपायही असत. उदाहरणार्थ बिब्ब्याच्या तेलाची द���धात फुले पाडून घेणे वगैरे. काहींच्या पोटाच्या तक्रारी असत. त्या निवारण्यासाठी डॉ. जी.व्ही. पोतडीतील घरगुती उपायांचा उपयोग करत. मुस्लिम महिला पेशंट डॉक्टरांच्या नावाने चलाखी करत, हे त्यांना ठाऊक होते, परंतु ते त्यास आक्षेप घेत नसत – त्या स्त्रिया खेडेगावातून एस टी ने येत असत. त्यांना डॉक्टरांकडे जाण्यास घरातून परवानगी मिळत असे. ते निमित्त घेऊन त्यांना दवाखाना झाला की बाजारात चक्कर टाकता येत असे. त्या तसे सांगतही, की डॉक्टरांच्या निमित्ताने आम्हाला घराबाहेर पडता येते \nडॉक्टर जी.व्ही. सुरुवातीला निष्ठावान काँग्रेसवाले होते. नंतरच्या काळात ते कोण्या एका पक्षाचे साधे सभासदही राहिले नाहीत. निवडणुका आल्या की त्यांच्या दवाखान्यात निवडणुकीची चर्चा चालत असे. त्यांचे सर्व पक्षांतील उमेदवार आणि नेते यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. ते त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहत असत आणि त्याला मदत करत असत. केवळ त्यांचे संघटना चातुर्य आणि कौशल्य व त्यांची लोकप्रियता यांमुळे त्यांचे मोठे बंधू डॉ. पी.व्ही. मंडलीक दोन वेळा दापोली परिसरातून आमदार म्हणून निवडून आले होते. सर्व पक्षांचे उमेदवार त्यांच्या घरी एकाच टेबलावर जेवण्यास बसलेले अनेकांनी काही वेळा पाहिले आहे \nत्यांची तयारी कोणाही गरजूचे कोणतेही काम करण्याची असे. मग ते वैद्यकीय असो की सामाजिक-आर्थिक असो. तो त्यांचा स्वभाव होता. रेशनच्या काळात कोणाला तांदूळ लागायचे, कोणाला गहू लागायचे, ते कित्येक वेळी घरात असलेले धान्यही गरजूंना देत असत. पत्नी शैला रागावल्या की ते म्हणायचे, ‘मी आहे ना काळजी करू नको, उद्या आणून देईन.’ त्यांच्याकडे माणुसकी हा मोठा गुण होता. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम होते.\nएखादा पेशंट जास्त आजारी आहे आणि त्याला मोठ्या तज्ज्ञ हातांची गरज आहे असे त्यांच्या लक्षात आले तर ते क्षणाचाही विचार न करता त्याला त्यांच्या एखाद्या नातेवाईकाबरोबर घेऊन किंवा स्वतःच्या जबाबदारीने स्वतःच्या गाडीतून वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये किंवा पुण्याला घेऊन जात असत. त्यावेळी त्यांनी रोग्याच्या तब्येतीखेरीज दुसरा कसलाही विचार कधी केला नाही. पेशंट बरा होणे आणि त्याला तज्ज्ञहाती सोपवणे हे त्यांचे काम आहे असे ते मानत.\nदापोलीसारख्या गावात कोणी डॉक्टर सिझ��रियन करत नसत. पण जी.व्ही. त्यांच्या जबाबदारीवर दापोलीच्या ग्रामीण रुग्णालयात एखाद दुसरी तशी कठीण शस्त्रक्रिया कौशल्याने पार पाडत असत. रात्री-अपरात्री एखादी बाई बाळंतपणात अडली तर मागचा-पुढचा, कसलाही विचार न करता ते त्या गावात जात आणि बाईची सुखरूप सुटका करत. आप्पा गरिबांचे, न अडवणारे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर ‘दापोलीचा राजा गेला’ अशी लोकांची भावना होती.\nआप्पांचे घर म्हणजे एक संस्थान होते. त्या छोट्याशा संस्थानाचा कारभार म्हणजे पूर्ण वेळेचे काम होते. पण आप्पांनी शैला यांना त्यांच्या मनासारखे काम करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना सामाजिक काम करण्यास मुभा दिली- त्याचप्रमाणे आर्थिक व राजकीय स्वातंत्र्यही दिले. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात शैला यांना पुढे जाण्यासाठी मदत केली. शैला ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. आप्पाच त्यांचे कर्ते करवते होते. शैला यांनीही आप्पांना खूप छान साथ दिली- मग ते शेतीचे काम असो की कोणतेही सामाजिक काम.\nआप्पा यांना चार मुले- मोठी मुलगी नीला – विवाहानंतर नीला पटवर्धन- प्रस्तुत लेखिका, डॉ. अरुण मंडलीक, अनिल मंडलीक आणि अशोक मंडलीक.\nनीला यांचे पती श्रीपाद शंकर पटवर्धन, ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्यात सुपरिटेण्डिंग इंजिनीयर होते. ते निवृत्त झाले आहेत. नीला या डॉ. पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या कार्यकारी विश्वस्त आहेत. त्यांचे वास्तव्य मुंबईतील मालाड येथे असते. नीला यांची मोठी मुलगी- डॉ. माया. त्यांचे असाध्य आजाराने 1999 च्या मे महिन्यात निधन झाले. केतकी ही डॉ. मायाची मुलगी. ती वास्तूशास्त्र तज्ञ(आर्किटेक्ट) आहे. अमेरिकेत नोकरी करते.\nनीला यांचा मुलगा अनीश यांचे एम ए (समाजशास्त्र) असे शिक्षण झाले आहे. ते स्वतंत्र व्यवसाय करतात व घरची शेती सांभाळतात. ते दापोलीतील सहकार क्षेत्रात गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर या अनीश यांच्या पत्नी होत. त्यांचे एम ए (शिक्षण शास्त्र), एलएल बी असे शिक्षण झाले आहे. त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व डॉ. पी. व्ही. मंडलीक ट्रस्टच्या कार्यात सक्रिय सहभागी असतात. त्यांना दोन मुले, मोठी मुलगी- मितवा सध्या बंगलोर येथील अझीम प्रेमजी विद्यापीठात शिक्षणशास्त्रात ��म ए करत आहे. मुलगा असीम, दहावीत शिकत आहे.\nआप्पा यांचे चिरंजीव डॉ. अरुण मंडलीक दापोली तालुक्यात हर्णे येथे वैद्यकीय व्यवसाय करत असत. त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा दापोलीतच वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या घराजवळच त्यांचे हॉस्पिटल आहे. डॉ. अरुण यांचे अल्पशा आजाराने 2009 साली निधन झाले. डॉ. अरुण यांना दोन मुली, मोठी मुलगी प्रिया विवाहित आहे. ती वास्तव्यास पुणे येथे असते. धाकटी मुलगी डॉ. जया विवाहित आहे. ती अमेरिकेत असते.\nआप्पा यांचे दुसरे चिरंजीव अनिल मंडलीक हे मेकॅनिकल इंजिनीयर आहेत. ते ‘लार्सन टुब्रो’मधून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी अरुणा पार्ले महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. त्याही निवृत्त झाल्या आहेत. ती दोघे मालाड येथे असतात. त्यांना दोन मुले, मोठा मुलगा डॉ. मिलिंद हे ऑकलंड (न्यूझीलंड ) विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांची पत्नी नोकरी करते. त्यांना दोन मुली- त्यांचे शिक्षण सुरू आहे. मुलींची नावे- मोठी रेवा व धाकटी आर्या.\nअनिल यांची धाकटी मुलगी माधवी. तिचे शिक्षण बी एससी आणि डिप्लोमा इन ज्वेलरी असे झाले आहे. ती अमेरिकेत असते. तिचे यजमान संगणक तज्ज्ञ आहेत. त्यांना दोन मुलगे- आर्यन व रिहान. ते शाळेत शिकत आहेत.\nआप्पा यांचे तिसरे चिरंजीव अशोक मंडलीक हे दापोली कृषी विद्यापीठातील शेतीतज्ज्ञ होते. ते अल्पायुषी ठरले. त्यांचे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मोटरसायकलच्या अपघातात निधन झाले. ते दापोलीची कुंभव्याची शेती करत असत. त्यामध्ये आई शैला यांची त्यांना मदत असे. शिवाय, त्यांचा छोटासा दूध व्यवसायही होता. त्यांच्या पत्नी स्वजिता मंडलीक. त्या सायन्सच्या पदवीधर आहेत. त्यांचे वास्तव्य कोल्हापूर येथे असते. त्यांना दोन मुली. मोठी मुलगी शिल्पा, पदवीधर आहे. तिचे वास्तव्य रायगडजवळील पाली येथे असते. दुसरी मुलगी ऋता ही पदवीधर आहे. ती विवाहित असून नोकरी करते. तिचे वास्तव्य बंगलोर येथे असते.\nनीला श्रीपाद पटवर्धन यांचे शिक्षण एम ए, बी एड् झाले आहे. त्यांनी सुरुवातीला निमसरकारी क्षेत्रात सात वर्षे नोकरी केली. त्या दापोलीत राहतात. त्या डॉ.पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या सचिव, विश्वस्त 1981 सालापासून तर कार्यकारी विश्वस्त म्हणून 2003 पासून कार्यरत आहेत. त्या ट्रेनिंग फॉर चेंज (Training for change) या प्रशिक्षण कार्यक्रमात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे 2000 साली सहभागी झाल��या होत्या. त्यांचा ग्रामीण महिलांसोबतचा पत्र संवाद हा ‘प्रिय सखी’ या नावाने पुस्तक रूपाने 2007 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांना ‘यमुनाबाई खेर’ पुरस्कार (2007) आणि ‘साने गुरुजी स्मृति पुरस्कार’ (2015) यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.\nडॉ. पुरुषोत्तम वासुदेव (पी.व्ही.) मंडलीक\nडॉ.जी व्ही. ऊर्फ आप्पासाहेब मंडलीक\nनीला श्रीपाद पटवर्धन यांचे शिक्षण एम ए, बी एड् झाले आहे. त्यांनी सुरुवातीला निमसरकारी क्षेत्रात सात वर्षे नोकरी केली. त्या दापोलीत राहतात. त्या डॉ.पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या सचिव, विश्वस्त 1981 सालापासून तर कार्यकारी विश्वस्त म्हणून 2003 पासून कार्यरत आहेत. त्या ट्रेनिंग फॉर चेंज (Training for change) या प्रशिक्षण कार्यक्रमात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे 2000 साली सहभागी झाल्या होत्या. त्यांचा ग्रामीण महिलांसोबतचा पत्र संवाद हा ‘प्रिय सखी’ या नावाने पुस्तक रूपाने 2007 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांना ‘यमुनाबाई खेर’ पुरस्कार (2007) आणि ‘साने गुरुजी स्मृति पुरस्कार’ (2015) यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nमुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय\nदापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)\nनीला श्रीपाद पटवर्धन यांचे शिक्षण एम ए, बी एड् झाले आहे. त्यांनी सुरुवातीला निमसरकारी क्षेत्रात सात वर्षे नोकरी केली. त्या दापोलीत राहतात. त्या डॉ.पी.व्ही. मंडलीक ट्रस्टच्या सचिव, विश्वस्त 1981 सालापासून तर कार्यकारी विश्वस्त म्हणून 2003 पासून कार्यरत आहेत. त्या ट्रेनिंग फॉर चेंज (Training for change) या प्रशिक्षण कार्यक्रमात अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे 2000 साली सहभागी झाल्या होत्या. त्यांचा ग्रामीण महिलांसोबतचा पत्र संवाद हा ‘प्रिय सखी’ या नावाने पुस्तक रूपाने 2007 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांना ‘यमुनाबाई खेर’ पुरस्कार (2007) आणि ‘साने गुरुजी स्मृति पुरस्कार’ (2015) यांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.\nपरंपरा जपणारे शिंदी बुद्रुक May 22, 2023\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/172588/", "date_download": "2023-05-30T04:25:37Z", "digest": "sha1:GCUNZOBL255DZVAHOY7GZVNY4XJJ24R4", "length": 11396, "nlines": 125, "source_domain": "www.berartimes.com", "title": "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता\nपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १ हजार ९२६ कोटींच्या अर्थसंकल्पास मान्यता\nमुंबई, दि. १७: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै २०१८ ते एप्रिल २०२३ या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसुल करण्यात येणारे १०० टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.\nसह्याद्री अतिथीगृह येथे पीएमआरडीए प्राधिकरणाची दहावी बैठक झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त व���भागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.\nपुणे मेट्रो लाईन ३ हा महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प घोषीत केल्याने १८ जुलै २०१८ ते १६ एप्रिल २०२३ पर्यंत मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये १०० टक्के वाढीव अतिरीक्त विकास शुल्काच्या थकबाकीचा प्रस्ताव या बैठकीत चर्चेला ठेवला होता. त्यावर या पाच वर्षांच्या काळातील वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच एप्रिल २०२३ पासून जे अतिरिक्त विकास शुल्क लावले जात आहे, ते सरसकट न लावता क्षेत्रनिहाय देता येईल काय हे तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. माफ केलेल्या वाढीव विकास शुल्काची रक्कम सुमारे ३३२ कोटी एवढी आहे.\nयावेळी मोशी पुणे (पीआयईसीसी) येथील ६.५० एकर जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला विनामोबदला हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. पीएमआरडीएचा विकास आराखडा २० जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आली. यावेळी पुणे रिंग रोड प्रकल्प, प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातून पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ व २३ गावांचा विकासनिधी त्याचबरोबर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम २०२३ ची पीएमआरडीए क्षेत्रात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.\nपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पीएमआरडीएच्या क्षेत्रात चालविल्या जातात या महामंडळाला जो तोटा सहन करावा लागतो त्यापोटी १८८ कोटी एकवेळ देण्यास यावेळीमान्यता देण्यात आली. यावेळी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.\nPrevious articleगुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता\nNext articleकेसलवाडा/वाघ येथील बाबुराव पाटील वाघाये यांचे निधन\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष ��हाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/170181/", "date_download": "2023-05-30T05:00:47Z", "digest": "sha1:G7G6VNPVKZGIBPADECIP3AVVJJWKMAAP", "length": 7132, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले:आम्ही राजदसोबत गेलो तेव्हा, संस्था लालूंच्या मागे लागल्या - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Top News बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले:आम्ही राजदसोबत गेलो तेव्हा, संस्था लालूंच्या मागे लागल्या\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले:आम्ही राजदसोबत गेलो तेव्हा, संस्था लालूंच्या मागे लागल्या\nपाटणा-बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, आम्ही आधी राजदसोबत गेलो तेव्हा केंद्रीय तपास संस्था लालू कुटुंबीयांच्या मागे लागल्या होत्या. ५ वर्षे शांततेत गेली. आता पुन्हा राजदसोबत आलो असता तसेच घडत आहे. मुख्यमंत्री, बुधवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले केंद्रात कोणतेच काम होत नाही. केवळ प्रचार होत आहे. राहुल गांधी प्रकरणावर त्यांनी कोणतीच टिप्पणी दिली नाही.\nकोर्टाच्या प्रकरणात आम्ही कधीच बोलत नाही. एखाद्यावर खटला दाखल झाला तरी आम्ही कमेंट देत नाही. आम्ही मागील १७ वर्षांपासून सरकारमध्ये आहोत. कोणत्याही तपासात आम्ही हस्तक्षेप करत नाही. केंद्राबाबत नितीश म्हणाले, आम्ही आधीच्या केंद्र सरकारचे कौतुक करतो. पण हे केवळ आपल्याच सरकारचे कौतुक करतात.\nPrevious articleमेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा\nNext articleमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना;वैयक्तिक शेततळ्यासाठी 75 हजारांचे अनुदान\nच��द्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन\nसावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/biryani-atm-now-hot-and-tempting-biryani-will-be-dispensed-from-atm-in-chennai-sjr-98-3541425/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T05:20:05Z", "digest": "sha1:3JD2BSVA7FJ4OP47TKOCUX5LOVBB7IPO", "length": 24883, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारतातील 'या' शहरात चक्क ATM मधून पैसे नाहीतर मिळतेय गरमा गरम बिर्याणी, जाणून घ्या अनोख्या मशीनबद्दल | biryani atm now hot and tempting biryani will be dispensed from atm in chennai | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nभारतातील ‘या’ शहरात चक्क ATM मधून पैसे नाहीतर मिळतेय गरमा गरम बिर्याणी, जाणून घ्या अनोख्या मशीनबद्दल\nया मशीनमधून काही मिनिटात गरमागरम बिर्याणी हातात येते.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबिर्याणी एटीएम मशीन (फोटो संग्रहित)\nआत्तापर्यंत तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढले असतील पण आता तुम्ही एटीएम मशीनमधून चक्क गरमा गरम स्वादिष्ट बिर्याणी काढता येणार आहे. हे वाचून तुम्ही थोडे आश्चर्यचकित झाला असाल पण खरचं, भारतातील एका शहरात पहिले बिर्याणी व्हेंडिग मशीन सुरु करण्यात आली आहे. ही मशीन अगदी एटीएम मशीनप्रमाणे काम करते. पण पैशांच्या जागी तुम्हाला त्यातून बिर्याणी मिळणार आहे. ही अनोखी बिर्याणी मशीन नेमकी कोणत्या शहरात आहे आणि ती कशी काम करते जाणून घेऊ..\nबिर्याणी हा नॉनव्हेज खाण्याऱ्यांसाठी एक आवडीचा पदार्थ आहे. यामुळे भारतात सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थांमध्ये बिर्याणीचे नाव आघाडीवर घेतले जाते. पण बिर्याणीत व्हेज, नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांना खाद्यप्रेमी पसंती देतात. खाद्यप्रेमींची हीच आवड लक्षात घेत. चेन्नईतील कोलाथूरमधील एका स्टार्टअपने ही अनोखी बिर्याणी एटीएम मशीन सुरु केली आहे. या मशीनमध्ये पैसे टाकताच गरम बिर्याणी बाहेर येते. हे टेकआउट आउटलेट बाई बीटू कल्याणनने सुरु केले आहे. यामुळे खाद्यप्रेमींना आता आधुनिक तंत्रज्ञानासह गरम बिर्याणीचा आस्वाद घेता येत आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nया नवीन आउटलेटमध्ये ४ बिर्याणी व्हेडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. या बिर्याणी मशीनमध्ये ३२ इंचाची स्क्रीन बसवण्यात आली आहे. त्यात संपूर्ण मेन्यू सेट करण्यात आले आहेत. या मेन्यूमधून तुम्हाला आवडेल ती बिर्याणी निवडा. आता तुम्हाला एक क्यूआर कोड (QR Code) किंवा कार्डद्वारे पैसे भरावे लागतील. यानंतर तुमची ऑर्डर प्रोसेसिंग सुरु होते. आता स्क्रीनवर काउंटडाउन सुरु होते आणि काही मिनिटात तुमची बिर्याणी तुमच्यासमोर येईल. एटीएममधून ज्याप्रकारे पैसे येतात तसे बिर्याणीचे पॅकेट बाहेर येते. आता अनेकांना ही बिर्याणी एटीएम आकर्षित करत आहे. लवकरचं शहरातील इतर १२ ठिकाणी या मशीनचे आऊटलेट सुरु करण्याचे नियोजन आखले जात आहे.\nया बिर्याणी मशीनचा व्हिडीओ वेट्टाई या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हे बिर्याणी एटीएम मशीन कसे काम करते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. तुम्ही घर बसल्या ज्याप्रकारे ऑनलाईन फूड ऑर्डर करता त्याचप्रमाणे या मशीनवरूनही फूड ऑर्डर द्यावी लागते. तुमची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होताच काही मिनिटात गरमागरम बिर्याणी तुमच्या हातात येते. अनेकांनी ही कल्पना फार आवडली आहे त्यामुळे केवळ मशीनमधून बिर्याणी ऑर्डर करण्यासाठी लोक तिथे येत आहेत.\nचेन्नईतील या रेस्टॉरंटमध्ये अस्सल प्रीमियम वेडिंग स्टाइल बिर्याणी दिली जाते. यावर कंपनीचा असा दावा आहे की, याठिकणी अन्न गॅसवर नाह��� तर कोळसा आणि लाकडावर शिजवले जाते. त्यामुळे त्या जेवणाचा सुगंध अगदी वेगळा असतो. हे रेस्टॉरंट २०२० पासून स्पेशल बिर्याणी खाद्यप्रेमींना सर्व्ह करत आहे. या बिर्याणीमध्ये ताजे मांस, भाज्या आणि क्लासिक बारामती तांदळाचा वापर केला जातो. याशिवाय मेनूमध्ये मटन पाया, इडियप्पमसारख्या स्वादिष्ट पदार्थांचाही समावेश आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n दोन मिनिटांत मॅगीच नव्हे, बिअरही बनते, पण कशी\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nबॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स, तेवढ्यात नवऱ्याची एन्ट्री, video चा शेवट पाहून व्हाल भावूक…\nआकाशातच उघडला विमानाचा दरवाजा; नऊ जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\n मग हे जरूर वाचा\nTax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार संपूर्ण कमाई येते हातात\nशिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारंकाही आलबेल नाही गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा\n“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि साव��त्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nसमुद्रकिनारी बिकनीतील मुलींचे काढत होता video, तेवढ्यात बायकोनं मारली एन्ट्री अन्…\nViral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ\nतासनतास सोशल मीडिया वापरता आता पैसेही कमवा व्हिडिओ पाहण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय ८ हजार रुपये\nViral Video : भर लग्नात नवरदेवाच्या समोर नवरीने गुटखा खाल्ला अन्…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भ���्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sameerzantye.in/2017/07/blog-post.html", "date_download": "2023-05-30T04:55:05Z", "digest": "sha1:YZFFG3HQXM5HJ4WP7IDBQLCCVKETHJ72", "length": 10210, "nlines": 37, "source_domain": "www.sameerzantye.in", "title": "स्वर आणि ईश्‍वर", "raw_content": "\nईश्‍वराचे सान्निध्य प्राप्त करण्यासाठी संगीताच्या माध्यमातून स्वत: आणि इश्‍वरातील अंतर मिटविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुफी परंपरेचा उल्लेख वारंवार येतो.\n‘समा : दि मिस्टिक म्युझिक ऑफ इंडिया’ हा शाजिया खान यांचा माहितीपट भारतीय इस्लामी परंपरेतील संगीतातून ईश्‍वराच्या साधनेच्या परंपरेचा शोध घेतो. ‘समा’ म्हणजे समर्पणासाठी जमलेल्या श्रद्धावान श्रोत्यांचा मेळा. ज्यांचा उद्देश विश्‍वाच्या सर्वोच्च सत्याशी तादात्म्य पावण्याचा आहे. ‘समा’ संगीत इस्लामच्या ‘सूफी’ परंपरेशी निगडित आहे.\nमाहितीपटात दिग्दर्शकाने भारतातील ÷इस्लामी आध्यात्मिक-गुढ अशा सांगितीक वैशिष्ट्यांचा आणि वैविध्यांचा शोध घेतला आहे. तो घेताना या संगीतात मिसळून गेलेल्या मूळ भारतीय संगीत - आध्यात्मिक संस्कारांना अधोरेखित करण्याचे कामही या माहितीपटातून झाले आहे. त्याशिवाय एखादी संगीत परंपरा घडण्याची प्रक्रियाी माहितीपट उलगडतो. कोणताच धर्म एकांगी राहू शकत नाही. तो परिसराने कसा प्रभावित होत असतो याचे दर्शनही घडते.\nया संगीताच्या सान्निध्यात आल्यावर धर्म-जात -पात रूढी व तत्सम भेद विरून जातात आणि श्रवणकर्ता एका दैवी एकांताशी तादात्म पावत जातो याचा अनुभव माहितीपट पाहतेवेळी घेता आला.\nमाहितीपटाची सुरुवात तामीळनाडुच्या किनार्‍यावर होते. तेथे डफली घेऊन (बहुधा मच्छीमार) लोक तामीळ भाषेत समुद्रकिनारी बसून प्रेषित महम्मदांची साधना करतात. नंतर केरळ येथे स्त्रिया मपिलापट्टू गाताना दिसतात. मपिलापट्टू हा चरित्रात्मक काव्याच्या गायनाचा प्रकार आहे. याठिकाणी कुराणमध्ये येणार्‍या विविध चरित्रांचे गायन केलेे जात होते.\nकरता करता अजमेर येथे फिल्म पोचते. भक्ती परंपरेच्या संपर्कात आल्यानंतर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांनी स्वत:ही ईश्‍वराचा संदेश व ईश्‍वरासाठी समर्पणाचा प्रसार करण्यासाठी संगीत-गायनाचा मार्ग निवडला त्याची झलक माहितीपट दाखवतो.\nराजस्थानमधील मंगलियार सम��दायाचीही भेट घडते. इस्लामी रीतीरिवाज मानणार्‍या या लोकसमाजाला हिंदू सणांवेळी गायनासाठी मानाचे निमंत्रण देण्याची तेथे प्रथा आहे. आपल्या दिनचर्येतही हा समुदाय दोन्ही धर्मांची आराधना संगीतातून करतो.\nमाहितीपटात पुढे आसाम येते. तेथील इस्लामी ‘जिक्र’मध्ये हिंंदू मठ संस्थापक शंकराचार्यांचा, महादेवाचा आणि श्रीकृष्णाचा उल्लेख येतो. येथील इस्लामी सूफी परंपरेत शंकराचार्यांना मानाचे स्थान आहे, हे त्यांच्या गायनातून दिसते. आसाममध्ये सूफी परंपरा आणणार्‍या अजान पीरवरच शंकराचार्य आणि भारतीय संगीताचा प्रभाव होता असे दिसते.\nजम्मू काश्मीरमध्ये एक अजब अवलिया दिसतो. पहलगाम नदीकिनारी एकदा सारंगी वाजवताना त्याला आभास झाला की नदीच्या हालचालीत आपल्या संगीताचे प्रतिबिंब उमटले आहे, त्यापासून गेली ३५ वर्षे या नदीकिनारी निसर्गात तल्लीन होऊन तो सारंगी आळवतो आहे.\nपहलगाम येथे स्थानिक लोकसंगीतातून उदय पावलेल्या समर्पण संगीताच्या सुफी परंपरेचे दर्शन फिल्ममध्ये घडते. हे संगीत साधक म्हणतात - ‘सुफी म्हणजे निर्भय होणे, आम्ही निर्भय आहोत.’ रक्तलथपथ काश्मीर खोर्‍यांत, नाही म्हटले तरी या विधानाला महत्त्व प्राप्त होते. लोकसंगीतातील सुफी परंपरेबरोबर शास्त्रीय रागदारीवर आधारित ‘सुफीयाना कलाम’ची परंपराही काश्मीरमध्ये आहे. देशभरातील भारतीय रागदारी व शास्त्रीय प्रकारांचे संस्कार त्यात आहेत. तजिकिस्तान, तुकस्थान येथील संगीत विशारदांनीही या ‘कलाम’ला पैलू पाडले आहेत. कलामचे साधक विहंगम अशा निसर्ग पार्श्‍वभूमीवर तलावाच्या काठावर बसून ‘धर्म इतका साधा असतो... माहित नव्हते’ असे भजन म्हणतात तेव्हा थिएटरमधील श्रोते तल्लीन होऊन जातात.\nमाहितीपटाचा शेवट हा बंगालच्या बाऊल आणि फकिरांपाशी होतो. बाऊल हिंदू परंपरेशी नाते सांगणारे तर फकिर इस्लामी श्रद्धेचे. पण ते धुंद होऊन गाऊ लागतात तेव्हा धर्माचे भेद गळून पडतात. कुठल्याही आर्थिक मदतीविना हे बाऊल - फकीर गावागावांत जाऊन भक्ती संगीताची धूनी जागवत आहेत. मोह, स्वार्थ, वाईट मार्ग त्यागून पावित्र्याच्या-नैतिकतेच्या समीप होण्याचा संदेश आपल्या गीतांतून - गायनातून तेे देतात.\nमाहितीपट पाहताना विविध राज्यांतील लोकसंगीताची परंपरा व प्रदेशनिष्ठ संगीताचा बाज यांची ओळखही घडते. संगीताच्या माध्यमातून श्रद्धेचा धागा जोडणारी परंपरा आणि भेदांची श्रृंखला तोडणारी परंपरा यांचा वेध माहितीपट घेतो.\n(पुरवणी संदर्भ : हा माहितीपट youtube वर उपलब्ध असल्याचे आढळले )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/kolhapur-rajyasabha-election-three-bjp-candidates-will-win-dhananjay-mahadik-announce-tbdnews/", "date_download": "2023-05-30T04:36:30Z", "digest": "sha1:B2XEEOL4SZA4Z5454PAY5XDA2LVYNFLL", "length": 9049, "nlines": 113, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nYou are at:Home»Breaking»चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक\nचांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक\nमुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच मतदानाची रणनीती बदलली असल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवरील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांसाठीच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ इतका केल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला मिळणारी दोन मते कमी होतील. तसे झाल्यास शिवसेनेचे संजय पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आता भाजपचा आत्मविश्वास दुणावण्याची शक्यता आहे.\nयासंदर्भात भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक म्हणाले की, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यासाठीच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ केला असेल तर भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकलेत, हे आत्ताच जाहीर करायला हरकत नाही. सहाव्या जागेसाठी आम्हाला ११ ते १२ मतांची गरज आहे. आता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोटा वाढवला असेल तर शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या उमेदवाराची मतं कमी होतील. तसे घडल्यास आमचा विजय हा निश्चित आहे. मात्र, एरवीही भाजपचा विजय हा निश्चितच हो���ा. मला काल रात्री चांगली झोप लागली. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अगदी योग्य रणनीती आखली आहे. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची जुळवाजुळव झाल्याचा दावा धनंजय महाडिक यांनी केला.\n#kolhapur #tbdnews उमेदवार विजयी चांगली झोप धनंजय महाडिक भाजप\nPrevious ArticleRajya Sabha Election LIVE : सर्वपक्षीय २८५ आमदारांचं मतदान पूर्ण, मात्र मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार\nNext Article वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपूरात पकडले\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nमुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदी\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22186/", "date_download": "2023-05-30T04:06:01Z", "digest": "sha1:SLWTZCQC4R7V6UHXKJQBVD3JH3HULIOW", "length": 14711, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चुंगकिंग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचुंगकिंग : (अधिकृत बाशीएन). पश्चिम चीनमधील सेचवान प्रांताच्या आग्नेय भागातील शहर. लोकसंख्या ३५,००,००० (१९७० अंदाज). हे औलिंग व यांगत्सी नद्यांच्या संगमावर, त्यांच्या दुबेळक्यातील एका उंच खडकावर वसले आहे. सेचवान प्रांताचे पश्चिम चीनशी आणि पूर्व तिबेटशी दळणवळण व व्यापार चुंगकिंगवरून वरील दोन नद्यांच्या मार्गाने होतो. याच्या परिसरात कोळशाच्या व लोखंडाच्या पुष्कळ मोठ्या खाणी असल्याने औद्योगिक शहर म्हणून त्याचा विकास झाला. येथे सुती व रेशमी कापडाच्या गिरण्या आणि सिमेंट, रसायने, पोलाद यांचे लहानमोठे कारखाने आहेत.\nचीनच्या या इतिहासप्रसिद्ध शहराने ख्रि. पू. बाराव्या शतकापासून अनेक क्रांतिकारक घडामोडी पाहिल्या आहेत. ख्रि. पू. चौथ्या शतकात येथे पा राज्याची राजधानी होती. त्यानंतर अनेक उलथापालथी होऊन शेवटी हे चिंग वंशाकडून चिनी साम्राज्यात सामील झाले. १८९१ मध्ये पाश्चिमात्य व्यापाऱ्यांनी येथे अनेक सवलती मिळविल्या. तेव्हापासून याच्या आधुनिक इतिहासास सुरुवात होते. १९३८ ते ४६ राजधानीच येथे असल्याने अलीकडील चिनी इतिहासात व राजकारणात चुंगकिंग खूपच गाजलेले आहे. युद्धकाळात जपानी बॉम्बहल्ल्यामुळे शहराचा बराच भाग उद्ध्वस्त झाला परंतु त्यामुळे शहराचे आधुनिकीकरण सुलभ झाले. अलीकडील कम्युनिस्ट राजवटीत चुंगकिंगला जोडणारे नवे लोहमार्ग सुरू झाल्याने येथील व्यापारात आणि उद्योगधंद्यांत खूपच वाढ झाली आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postचुनखडी झुंबर व स्तंभ\nउद्योग व व्यापार (329)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2181)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (111)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (573)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (252)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/action-should-be-taken-against-the-sellers-of-shortage-of-fertilizers", "date_download": "2023-05-30T04:20:46Z", "digest": "sha1:VRTXWLKNNIPLJWDPDKJ32GOLAOUR74R7", "length": 6293, "nlines": 44, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Fertilizer Shortage । टंचाई करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करा । Action should be taken against the sellers of shortage of fertilizers", "raw_content": "\nFertilizer Shortage : टंचाई करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करा\nKharif Season येत्या खरीप हंगामात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करावी तसेच कृषी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार अतुल बेनके यांनी कृषी विभागाला केली\nPune News : येत्या खरीप हंगामात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करावी तसेच कृषी विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार अतुल बेनके यांनी कृषी विभागाला केली.\nकृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक जुन्नर पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (ता.१०) झाली. यावेळी आमदार बेनके बोलत होते.\nBogus Fertilizer : बनावट खते, औषधांवर कृषी विभागाने लक्ष ठेवावे\nया वेळी ते म्हणाले, जुन्नर तालुका शेतीप्रधान तालुका असल्याने कृषी निविष्ठांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो शेतकऱ्यांच्या बाबत उत्पादक कंपनी किंवा कृषी विक्रेत्यांकडून चुकीचे काम झाले तर संबंधितावर शासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल.\nChemical Fertilizers : मोदी सरकार युरियाच्या किंमती वाढवणार का\nपंचायत समितीचे कृषी अधिकारी नीलेश बुधवंत यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. कृषी विभागाकडील विविध योजना व खते व बियाण्याची उपलब्धता याबाबत तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी माहिती दिली.\nशेतकऱ्यांना कृषी विक्रेत्याकडून त्रास होणार नाही, याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच शेती शाळा गावस्तरावर घेण्यात याव्या अशी सूचना चिंचोलीच्या सरपंचांनी केली.\nमाजी सभापती विशाल तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, भाऊ देवाडे,बाजार समितीचे संचालक प्रकाश ताजने, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, बापूसाहेब रोकडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, विविध गावचे सरपंच, कृषी सहायक, ग्रामसेवक, तालुक्यातील खते बियाणे औषधे विक्रेत्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. बापूसाहेब रोकडे यांनी प्रास्ताविक केले.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95-190393/", "date_download": "2023-05-30T03:53:23Z", "digest": "sha1:BUZIF5N2YVJCT2P6XHI6N2DY5WTFIPVM", "length": 9825, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "ममता बॅनर्जी यांची याचिका फेटाळली", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रममता बॅनर्जी यांची याचिका फेटाळली\nममता बॅनर्जी यांची याचिका फेटाळली\nमुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यां���ी याचिका फेटाळून लावली. त्यानंतर दुपारी शिवडी दंडाधिकारी कोर्टाने यावर सुनावणी घेत कफ परेड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकांना २८ एप्रिलपर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.\nममता बॅनर्जीं यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणा-या याचिकेवर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दिले आहेत. त्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. बुधवारी यावर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पुढे सुनावणी झाली. ज्यात ममता बॅनर्जींच्या वतीने माजिद मेमन यांनी बाजू मांडली. ममता बॅनर्जींविरोधातील याचिकेत काहीही तथ्य नाही. हे सारे प्रकरण केवळ अवहेलना करण्याकरिता राजकीय हेतून दाखल केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. तसेच या मानहानीकारक प्रक्रियेपासून संरक्षण देण्याची ममता बॅनर्जींची हायकोर्टाकडे मागणी केली होती. मात्र जर सत्र न्यायालयाने या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश दिले तर त्यांच्याविरोधात सध्या कोणतीच प्रक्रिया सुरू नाही, त्यामुळे दंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाआधीच या प्रकरणी कोणताही दिलासा देता येणार नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले.\nजिल्ह्यातील २१७५ शेतक-यांना मिळाले १० कोटींचे अनुदान\nसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ*\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nव��भागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nआमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांना तीन महिन्यांत निर्णय घ्यावाच लागेल : जितेंद्र आव्हाड\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2016-06-15T17:25:00%2B05:30&max-results=7", "date_download": "2023-05-30T04:09:44Z", "digest": "sha1:VQTN5OXGA6BT6CAXLGWYJGQHIN6F5OMY", "length": 44620, "nlines": 162, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nकोकणातील तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर वाव – लक्ष्मीनारायण मिश्रा\nरत्नागिरी : भारतीय प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुण अलीकडे यश मिळविताना दिसत असले, तरी कोकणातील तरुणांचा मात्र त्यामध्ये अभाव दिसतो. त्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी भरपूर वाव आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रविवारी (ता. १२) येथे व्यक्त केले.\nरत्नागिरी – कबीर अॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात\nबोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा.\nशेजारी संजीव कबीर आणि डॉ. धनाजी कदम\nनवी दिल्लीतील करिअर क्वेस्ट आणि कबीर अॅकॅडमीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत सुरू केले आहे. त्याविषयी तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या अनुभवाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे अधिकारी डॉ. धनाजी कदम यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी वन विभाग, त्यानंतर प्राप्तिकर विभाग आणि अखेर प्रशासकीय सेवेत दाखल झालेले श्री. मिश्रा म्हणाले की, यूपीएससीसाठी दरवर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्यापैकी २५ हजार मुले मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात आणि केवळ ८०० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० जणांना शासकीय सेवेत समाविष्ट केले जाते. अशा कठीण पातळीवरच्या या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. मुळात परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा दर्जा सतत उच्च राखण्यासाठी दरवर्षी परीक्षा पद्धतीत बदल होत असतो. त्यामुळे सर्वांत प्रथम आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने अभ्यास केला पाहिजे. अभ्यासक्रमामधून स्वतःच्या आवडीचा विषय कोणता, त्याचे अभ्याससाहित्य किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्या विषयात आपण अधिकाधिक गुण मिळवू शकतो का, याचा विचार करूनच विषय निवडावा. अभ्याससाहित्यासाठी आता केवळ पुस्तकांवर अवलंबून राहावे लागत नाही. सिव्हिल सर्व्हिस आणि यूपीएससी पोर्टल या संकेतस्थळांसह इंटरनेटवर असंख्य पुस्तके आणि माहितीचा खजिनाच उपलब्ध आहे. दैनिक ताज्या घडामोडींचे ज्ञान अद्ययावत ठेवतानाच सर्व घडामोडींमधून भविष्याचा वेध घेऊनच अभ्यासाची तयार केली पाहिजे. त्याकरिता हिंदू, क्रॉनिकलसारख्या नियतकालिकांचे नियमित वाचन आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांचे पेपर्स पाहून परीक्षांचा कल लक्षात घेऊन अभ्यासाची दिशा ठरवायला हवी. एखाद्या प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याकरिता सकारात्मक ग्रुप डिस्कशनचा चांगला उपयोग होतो. प्रत्येक विषयाचे पाच ते दहा महत्त्वाचे मुद्दे काढता आले पाहिजेत. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे टप्पे ओलांडल्यानंतर मुलाखतीचा महत्त्वाचा टप्पा येतो. मुलाखतीला सामोरे जाताना विकास, गरिबी, महिला आणि भारतीय लोकशाहीच्या बाबतीत सकारात्मक उत्तरे दिली गेली पाहिजेत, असेही ते म्हणाले.\nस्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे, असे सांगून धनाजी कदम म्हणाले की, नागरी सेवांना इतरही अनेक पर्याय आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी ताज्या घटनांची केवळ माहिती असून उपयोगाची नाही. त्यावर विश्लेषण करता आले पाहिजे. वृत्तपत्रांचे नियमित वाचन करताना अभ्यासक्रम, नकाशे आणि शब्दकोश जवळ असायलाच हवा. दररोज किमान दहा नवे शब्द आपल्या शब्दकोशात जमा झाले पाहिजेत. आपण प्रशासकीय सेवेत ज���णार आहोत, हे लक्षात घेऊन वृत्तपत्रे आणि मुख्यत्वे राजकीय बातम्या वाचताना एकाच बाजूने विचार करू नये. त्या त्या घटनांच्या विश्लेषणावर भर दिला पाहिजे. अभ्यासाच्या वेळी लेखन, सादरीकरण आणि कौशल्यविकासासाठी प्रारंभापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.\nव्याख्यानांनंतरच्या शंकासमाधानाच्या सत्रात श्री. मिश्रा आणि डॉ. कदम यांनी विषय कसा निवडावा, तयारी कशी करावी, वृत्तपत्रे कशी वाचावीत, प्रत्यक्ष पेपर कसे लिहावेत आणि मुलाखत कशी द्यावी, याविषयी सोदाहरण माहिती दिली.\nकबीर अॅकॅडमीचे संजीव कबीर यांनी अॅकॅडमीतर्फे सुरू होणार असलेल्या सहा महिने ते दोन वर्षे कालावधीच्या तीन अभ्यासक्रमांची माहिती दिली. एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, बँका तसेच अन्य शासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती यावेळी देण्यात आली.\nकबीर अॅकॅडमीचा संपर्क - (व्हॉट्स अप) - 0990840999\nरत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चाकरमान्याने मुंबईतून फोन करून सोडविली समस्या\nसरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीला आता खरोखरीच तडा जाणार काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपला एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर कागदपत्रे आणि अर्जविनंत्या करून करून सामान्य माणूस थकून जातो. पण आता यापुढे हे कागदी घोडे नाचवावे लागणार नाहीत. समस्या तितकीच महत्त्वाची असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांना एक फोन करून ही समस्या सोडविता येऊ शकेल. सेवानिवृत्तीनंतर मुंबईत राहायला गेलेल्या प्रभाकर महाजन या रत्नागिरीच्या चाकरमान्याने ६ जून २०१६ रोजी हा अनुभव घेतला. राज्य शासनाच्या फोन इन लोकशाही दिनाच्या नव्या उपक्रमामुळे हे शक्य झाले.\nशासनाने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांबरोबरच ज्या नागरिकांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्या सोयीच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क साधून निवेदन स्वीकारण्याचा आणि शक्य असेल, तर त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ जून दुपारी १ ते ३ या वेळेत झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात फोनद्वारे निवेदने स्वीकारण्यात आली. या फोन इन लोकशाही दिनाची माहिती मिळताच सर्वप्रथम मुंबईतून प्रभाकर महाजन यांनी १०७७ या टोलफ्री क्रमांकावर फोन केला. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी हा फोन स्वीकारला आणि श्री. महाजन यांची कैफियत ऐकून घेतली. श्री. महाजन भूविकास बँकेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांना अद्याप सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचा प्रश्न सोडविला गेला नाही. त्यामुळे त्यांनी फोन इन लोकशाही दिनाचा आधार घेतला. त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीशी संबंधित असणाऱ्या सहकारी संस्था उपनिबंधक श्रीमती बी. एस. माळी यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर श्री. महाजन यांचे प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीमती माळी यांना दिल्या.\nफोन इन लोकशाही दिनातील दुसरा फोन पुर्ये तर्फ देवळे (ता. संगमेश्वर) येथील दत्ताराम ठाकर यांनी केला होता. ग्रामपंचायतीने नियमबाह्य घरपट्टी आकारल्याचे त्यांचे म्हणणे होते. श्री. ठाकर यांनी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी ती ऐकून घेतली आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या अखत्यारीतील ही तक्रार असल्याने त्या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांना त्याची माहिती दिली आणि या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करण्याच्या सूचना त्यांना दिल्या.\nरत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक नागरिकांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशावेळी फोन इन लोकशाही दिनाचा पर्याय उपलब्ध झाल्याने लोकशाही दिनाला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकानी समाधान व्यक्त केले. यापुढेही फोन इन लोकशाही दिनाचा उपक्रम सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.\nअन्य शासकीय योजनेप्रमाणेच फोन इन लोकशाही दिनाची तक्रार चांगली आहे. मात्र नेहमीच्या लोकशाही दिनात तक्रार एका महिन्यात निकाली काढण्याचे बंधन आहे. तसे फोन इन लोकशाही दिनाच्या तक्रारीला बंधन आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. फोन इन लोकशाही दिनही महिन्यातून एकदाच होणार आहे. त्याच दिवशी ठरलेल्या वेळेत फोन स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे फोनवरून तक्रार करूनही त्याचे निवारण झाले नाही, तर कोणाकडे आणि केव्हा संपर्क साधायचा, याबाबत स्पष्��ीकरण नाही. ते झाले, तरच योजना यशस्वी होऊ शकेल.\nसचोटीचा व्यवसाय करणे म्हणजे देशसेवाच – रवींद्र प्रभुदेसाई\nरत्नागिरी - कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन\nकरताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी,\nशेजारी उमेश आंबर्डेकर, मनोज कळके, रवींद्र प्रभुदेसाई, रुची महाजनी\nरत्नागिरी : गरजूंना रोजगार देणे आणि सर्व कर भरून केला जाणारा व्यवसाय म्हणजे देशसेवाच आहे, असे मत पितांबरी उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.\nकऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे रत्नागिरीत आज (ता. ५) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या पहिल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये व्यवसायाच्या अभिनव कल्पना या विषयावर ते बोलत होते. पितांबरी उद्योगाचा प्रारंभ आणि विकासाची माहिती देतानाच घरोघरी वापरल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांची उदाहरणे देऊन ते म्हणाले की, ग्राहकाच्या मनावर राज्य करेल, तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जग जिंकेल. व्यवसाय करून इच्छिणाऱ्या प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. आपल्यातील क्षमता प्रत्येकाने ओळखली पाहिजे. संगणक आणि इतर यंत्रसामग्री नव्हे, तर व्यवसायातील माणसेच धंदा करतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. माणसांची किंमत जाणून घ्यायला हवी. व्यवसाय म्हणजे फायदा हेच मनात ठसवून उद्योजकीय मानसिकता विकसित केली पाहिजे. आपल्या व्यवसायाची विशिष्ट ओळख निर्माण करून आपला ग्राहक आपण शोधला, तर व्यवसाय करणे कठीण नाही. इनोव्हेशन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही फायदेशीर व्यवसायाची त्रिसूत्री आहे. व्यक्तिगत जीवनात ध्यानधारणा आणि ब्रह्मविद्येसारखी मन शांत ठेवायला मदत करणारी साधनाही दररोज करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.\nउद्योगाचे अर्थ आणि आणि नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी म्हणाले की, वाढ होत असेल, तरच कोणताही व्यवसाय टिकतो. व्यवसायात वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. व्यवसाय वाढवायचा असेल, तर स्वस्तात भांडवल उपलब्ध करण्याचा मार्ग निवडला पाहिजे. प्राप्तिकर किंवा रिटर्न्स भरण्याची वेळ येऊ नये, ही मानसिकता आधी बदलली पाहिजे. रिटर्न्स भरले असतील, तर बँकांकडून कर्ज सुलभतेने मिळू शकते. तरच भांडवल उभे राहू शकते. व्यवसाय वाढवायचा असेल, तर तो प्रोप्रायटरी न ठेवता प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीपर्यंत विस्तारित करून कंपनीचे भागधारक वाढविले पाहिजेत. आगामी काळात चलनी व्यवहार बंद होऊन ऑनलाइन व्यवहार वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन छोट्यात छोट्या व्यावसायिकांनीसुद्धा आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांना तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यामागील भूमिका श्री. महाजनी यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, योगाचा प्रसार झाला, तर लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील. अधिक स्वास्थ्यपूर्ण आहार घेतील. त्यात वाढ झाली, तर शरीराला अपायकारक फसफसणाऱ्या पेयांसारख्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय कमी होऊन ताज्या फळांच्या रसाची मागणी वाढण्यात परिवर्तित होईल.\nकऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमविषयी ठाण्याचे मनोज कळके यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, काठियावाडी, पालनपुरी आणि मारवाडी लोकांनी आपल्या ज्ञातीच्या माध्यमातून एकमेकांना साह्य करून व्यवसाय वाढविला. पोलाद उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांनी पारशी जमातीसाठी १८८४ साली स्थापन केलेल्या मंडळाचा एवढा विस्तार झाला, की मुंबईतील कोणीही पारशी व्यक्ती आजही घरासाठी कर्ज घेत नाही. पारशी जमातीकडूनच त्यांना घरासाठी कर्ज मिळते. अशा जमातींकडून प्रेरणा घेऊनच केबीबीएफची स्थापना करण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, बेळगावनंतर कोकणात या फोरमचा विस्तार होत आहे. संपर्क वाढावा आणि त्यातून व्यवसाय वाढीस लागावा, हा त्यामागचा उद्देश आहे.\nकऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्समध्ये आपले विचार\nव्यक्त करताना रवींद्र प्रभुदेसाई. शेजारी रुची महाजनी,\nनरेंद्र महाजनी, मनोज कळके\nकॉन्फरन्सला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० उद्योजकांनी नोंदणी केली. यापुढे दर महिन्याला कॉन्फरन्सची बैठक रत्नागिरीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यात फोरमची शाखा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.\nयोगेश मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशांत पाध्ये यांनी आभार मानले.\nकऱ्हाडे बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला प्रतिसाद\nरत्नागिरी : उद्या (दि. ५ जून) रत्नागिरीत होत असलेल्या पहिल्या कऱ्ह��डे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सुमारे शंभर उद्योजकांनी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे.\nकऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या बिझिनेस फोरमतर्फे पहिली कॉन्फरन्स रविवारी रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी, प्रशांत पाध्ये इत्यादी व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. त्याकरिता सशुल्क नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यवसाय या विषयासाठी अशा तऱ्हेची परिषद भरविणे गरजेचे होते. परिषदेत ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी (उद्योगाचे अर्थ आणि नियोजन), मनोज कळके (केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे) आणि पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई (व्यवसायाच्या अभिनव कल्पना) यांची व्याख्याने होणार असल्याने व्याससायिक मार्गदर्शनाची गरज पूर्ण होणार आहे. नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी ही परिषद मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा नोंदणी केलेल्या उद्योजकांनी व्यक्त केली.\nदरम्यान, उद्याच्या कॉन्फरन्सची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये इच्छुक उद्योजकांनी उद्याही नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nसंपर्क – १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९\n२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९\n३) रुची महाजनी – ९८८११५९३२०\n४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४\nरत्नागिरीचे जाणीव फौंडेशन घेणार एक गाव दत्तक\nरत्नागिरी : येथील जाणीव फौंडेशनतर्फे तालुक्यातील एक गाव दत्तक घेऊन ते सुजलाम् सुफलाम् करण्यात येणार आहे. या गावात शैक्षणिक, पर्यावरण उपक्रम, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याकरिता गावाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून इच्छुक गावांनी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जाणीव संस्थेने केले आहे.\nजाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे, सचिव नीलेश मुळ्ये, उमेश महामुनी, संजय शिंदे, अमित येदरे, सुशील जाधव, प्राजक्ता मुळे यांनी आज (दि. २ जून) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. गेल्या पाच वर्षांपासून जाणीव रक्तदात्यां���ी यादी तयार करून रक्तदानास सहकार्य करत आहे. करबुडे-बौद्धवाडी (ता. रत्नागिरी) येथील शाळेवर ४ लाख खर्च करून कायापालट केला आहे.\nदोन वर्षांपूर्वी दत्तक गाव घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. याकरिता आम्ही मदत करावी, अशी गावांची अपेक्षा होती. पण लोकांचा सहभाग मिळत नव्हता. त्यामुळेच या योजनेसाठी इच्छुक गावांचे प्रस्ताव मागवले आहेत. यात ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा आहे. या उपक्रमात लागणारा निधी हितचिंतकांकडून मिळणार असून कार्यक्रमातून निधी गोळा केला जाईल, असे श्री. गर्दे यांनी सांगितले.\nया उपक्रमात सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग हवा. गावात शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातील. स्वच्छता, वृक्षारोपण, गाव रोगमुक्त करणे, मुलांकडून गावाचा प्रकल्प करणे, संगणक साक्षरता, महिला बचत गट स्थापना, आरोग्य शिबिरे, शाळेला भौतिक सुविधा, सौरदीप दिले जातील. एकंदरीत स्वच्छ, सुंदर हरित ग्राम करण्यासाठी प्रयत्न राहील. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत. गावांचे प्रस्ताव आल्यानंतर छाननी करून निवडक गावांची पाहणी केली जाईल. त्यातून एक गाव निवडण्यात येईल. त्यानंतर कामाला सुरवात केली जाईल. साधारण तीन ते पाच वर्षे गावात उपक्रम राबवले जाणार आहेत.\nप्रस्ताव पाठवण्याकरिता ग्रामपंचायतीचा अर्ज, सदस्य, तलाठी आदींची नावे, गावाची थोडक्यात माहिती, भौगोलिक स्थिती, शाळेची माहिती, साध्या कागदावर सरपंचांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. हे प्रस्ताव १) महेश गर्दे, विहार वैभव, टिळक आळी नाका, रत्नागिरी, (९४२२००३१२८) २) नीलेश मुळ्ये, अ‍ॅपेक्स हॉलिडे, शिवाजीनगर, रत्नागिरी, (८५५४८५४१११) ३) उमेश महामुनी, श्रावणी ग्राफिक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी (८१८००३२४२४) यांच्याकडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.\nरत्नागिरीत रविवारी कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स\nरत्नागिरी : नव्याने स्थापन झालेल्या कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे येत्या रविवारी (ता. ५) रत्नागिरी पहिली कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.\nउपजीविकेसाठी नोकरीचा पारंपरिक पर्याय न स्वीकारता व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी बिझिनेस फोरम स्थापन केला आहे. वेग��ने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे सतत वाढणारी स्पर्धा, वेळोवेळी बदलणाऱ्या कायद्यांचे फायदेतोटे, व्यवसायासाठी जागतिक स्तरावर खुली होणारी नवनवीन दालने यांची माहिती होण्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. फोरममार्फत पहिली बिझिनेस क़ॉन्फरन्स येत्या रविवारी (ता. ५ जून) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.\nसकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये उद्योगाचे अर्थ आणि नियोजन (ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी), केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे (मनोज कळके) आणि व्यवसायाच्या अभिनव कल्पना (पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई) यांची व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर चर्चासत्र आणि शंकासमाधान होईल.\nकऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी प्रत्येकी २०० रुपये शुल्क असलेल्या दिवसभराच्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी किंवा प्रशांत पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसंपर्क – १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९\n२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९\n३) रुची महाजनी – ९८८११५९३२०\n४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/how-to-work-periscope-lence-in-smartphone-rmt-84-2746541/", "date_download": "2023-05-30T04:35:24Z", "digest": "sha1:A2IK723PMOFWOGF7TJQSVJCB5XTB3XTZ", "length": 24786, "nlines": 293, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to work periscope lence in smartphone | लोकसत्ता विश्लेषण: पेरिस्कोप लेन्स म्हणजे काय?; स्मार्टफोनमध्ये कशा पद्धतीने करते काम, जाणून घ्या | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nलोकसत्ता विश्लेषण: पेरिस्कोप लेन्स म्���णजे काय; स्मार्टफोनमध्ये कशा पद्धतीने करते काम, जाणून घ्या\nपेरिस्कोप लेन्स म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nलोकसत्ता विश्लेषण: पेरिस्कोप लेन्स म्हणजे काय; स्मार्टफोनमध्ये कशा पद्धतीने करते काम , जाणून घ्या (प्रातिनिधीक फोटो)\nअ‍ॅप्पलच्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल कायमच उत्सुकता असते. नव्या फोनमध्ये काय फिचर्स असेल याबद्दल चर्चा असते. आता अ‍ॅप्पलमधील आयफोनमध्ये पेरिस्कोप लेन्स असेल अशी जोरदार अफवा आहे. अ‍ॅप्पलचे लोकप्रिय विश्लेषक मिंग ची कुओ यांच्या मते पेरिस्कोप लेन्स २०२३ मध्ये येणाऱ्या आयफोनमध्ये असेल. त्यामुळे पेरिस्कोप लेन्स म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे, स्मार्टफोनच्या बाहेर न येता पेरिस्कोप कसं काम करेल याबाबत जाणून घेऊयात\nपेरिस्कोप लेन्स पहिल्यांदाच मोबाईल फोनमध्ये येणार आहे, अशातला भाग नाही. यापूर्वीही Huawei आणि Samsung यासारख्या स्मार्टफोन ब्रँडच्या काही फ्लॅगशिफ मॉडेल्समध्ये आधीपासूनच पेरिस्कोप लेन्स आहे. स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप लेन्स पहिल्यांदा Huawei द्वारे 5x ऑप्टिकल झुम कॅमेरा देण्यात आला होता. शार्प 902 हा स्मार्टफोन २००२ साली लॉन्च करण्यात आला होता. एकच लेन्स वापरून 2x ऑप्टिकल पेरिस्कोप लेन्ससारखा सेटअप असलेला पहिला फोन होता. यानंतर सॅमसंगने गॅलेक्सी एस २० अल्ट्रा या स्मार्टफोनमध्ये पेरिस्कोप लेन्सचा वापर केला होता. पण लहान फॉर्ममध्ये पेरिस्कोप लेन्स सेटअपचा कॅमेरा कसा काम करतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर थेट सेन्सरच्या मागे ठेवलेले असतात आणि प्रकाश लेन्समधून थेट सेन्सरवर पडतो जो इमेज कॅप्चर करतो.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nWhatsApp नवं फिचर आणण्याच्या तयारीत; आसपासच्या रेस्टॉरंट-स्टोअर्सबद्दल माहिती कळणार\nपेरिस्कोप लेन्स पाणबुडीशी संबधित आहे. पाणबुड्यांमध्ये लेन्स किंवा पेरिस्कॉप कॅमेऱ्यांचा वापर पाण्यामधून पृष्ठभागावरील हालचाली पाहण्यासाठी केला जातो. एका लांब ट्यूबच्या दोन्ही टोकाला ४५ अंश कोन असलेल्या लेन्स असात. पहिल्या ४५ डिग्रीपासून दुसऱ्या ४५ डिग्री दरम्यान प्रतिमा प्रतिबिंबित होते. त्यामुळे अडथळ्याविना चित्र स्पष्ट दिसतं. तसेच स्मार्टफोन पेरिस्कोपमध्ये झूम कॅमेरा सेटअपच्या बाबतीत कंपन्या ९० डिग्री उच्च गुणवत्तेचा प्रिझम वापरतात आणि लेन्स आणि सेन्सरच्या अ‍ॅ रेसह उभ्या मांडणीत ठेवतात. सेन्सर फोनच्या मागील बाजूस दिसत असलेल्या प्रिझमपासून ९० अंश कोनात ठेवलेला असतो. हा संपूर्ण सेटअप आयताकृती कमी जागेत सेट केला जातो. त्यामुळे त्याची लेन्स बाहेर येत नाही.\nबहुतेक ब्रँड प्रिझम आणि फोल्ड केलेले ऑप्टिकल झूम सेन्सर वापरतात जसे की सॅमसंग 4x फोल्ड केलेले टेलिफोटो लेन्स वापरते जे प्रिझमद्वारे रिफ्रॅक्ट होणारी प्रतिमा झूम करते जी नंतर सेन्सरवर येते. स्मार्टफोन ब्रँड्सनी उच्च पातळीची अंमलबजावणी करण्यास देखील सक्षम केले आहे. उदाहरणार्थ, सॅमसंग अंतर्गत अल्गोरिदम वापरून पेरिस्कोप झूम लेन्सद्वारे 10x हायब्रिड झूम ऑफर करते.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकसत्ता विश्लेषण: मासिक पाळीत व्यायाम करावा का, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nसंसदेच्या नव्या इमारतीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण जुनी इमारत कोणी बांधली\nजुन्या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व, मग संसदेच्या नव्या इमारतीची गरज का भासली\nAirtel चे सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना ‘हा’ मिनिमम रिचार्ज प्लॅन वापरावा लागणार, जाणून घ्या\nअमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nर��ज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\n“शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nअनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nअमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने\nविश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय\nजनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग जीएम बियाणे किती सुरक्षित\nविश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार\nविश्लेषण: शेअर बाजारात लागू झालेल्या ‘टी+१’ व्यवहार प्रणालीचे फायदे काय\nविश्लेषण : काँग्रेस की भाजपा लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला लिंगायत समाजाची मतं न���मकी कोणाला कर्नाटकच्या राजकारणात १७ टक्के मतदारांचे महत्त्व काय\nनोकरीचे आमिष दाखवून पंजाबमधील महिलांची ओमानला तस्करी; महिलांना जाळ्यात ओढणारे रॅकेट कसे काम करते\nविश्लेषण: मुख्य न्यायमूर्ती धनुकांचा कार्यकाळ तीनच दिवसांचा कसा केंद्र सरकार, न्यायवृंदामधील वादाचे पडसाद\nविश्लेषण: मुंबईला यंदाही ‘आयपीएल’ अजिंक्यपदाची हुलकावणी, रोहितच्या अपयशाचा फटका\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nअमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने\nविश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय\nजनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग जीएम बियाणे किती सुरक्षित\nविश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार\nविश्लेषण: शेअर बाजारात लागू झालेल्या ‘टी+१’ व्यवहार प्रणालीचे फायदे काय\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_5.html", "date_download": "2023-05-30T03:54:00Z", "digest": "sha1:YFOKG2SPBACOA7O7LIHY4WYMCWZI4LTR", "length": 7592, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); राज्यातील चार जिल्ह्यांत ओबीसी मुलींसाठी वसतिगृहे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nराज्यातील चार जिल्ह्यांत ओबीसी मुलींसाठी वसतिगृहे\nमुंबई ( २२ ऑगस्ट २०१९) : राज्यातील नागपूर, अहमदनगर, यवतमाळ आणि वाशीम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गातील मुला-मुलींसाठी एकूण 36 शासकीय वसतिगृहांची निर्मिती होणार असून पहिल्या टप्प्यात मुलींसाठी ही चार वसतिगृहे उभारण्यात येत आहेत.\nराज्यातील मागास घटकांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. इतर मागास वर्गात समाविष्ट असणाऱ्या विविध समाजघटकांतील ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम रहावेत. त्यांना उच्च शिक्षण घेताना निवासाच्या अडचणी येऊ नयेत यासाठी ही वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ��िकाणी मागणीनुसार ओबीसी मुलांसाठी 18 आणि मुलींसाठी 18 अशी एकूण 36 शासकीय वसतिगृहे जिल्हास्तरावर निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली होती. याची तत्काळ अंमलबजावणी करून वसतिगृहे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात शासकीय जमिनीचा शोध घेऊन त्याबाबतचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार नागपूर, अहमदनगर, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतून मंत्रालयात प्रस्ताव सादर होताच पहिल्या टप्प्यात मुलींसाठी या चार वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे.\nयाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ‍हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे 500 विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह उभारले जाणार आहे. तसेच वडगाव गुप्ता (अहमदनगर), उमरसरा (यवतमाळ) आणि वाशिम शहरात प्रत्येकी 100 विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेंतर्गत ओबीसी प्रवर्गातील मुलांच्या वसतिगृहे निर्मितीसाठी ६० टक्के तर मुलींच्या वसतिगृहासाठी ९० टक्के अनुदान दिले जाते. याअंतर्गत 100 विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहाच्या निर्मितीसाठी ३ कोटी रुपये देण्यात येतात. चार जिल्ह्यांतील वसतिगृहांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यासही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.\nआगामी काळात राज्यातील उर्वरित जिल्ह्यातही तातडीने इतर मागास प्रवर्गातील मुलामुलींसाठी वसतिगृहे उभारण्यासाठी आपला विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती या विभागाचे मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिली आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/national.html", "date_download": "2023-05-30T04:59:28Z", "digest": "sha1:T42OMXKIKDFMSUW7NPYSHY2HI6T3WXQJ", "length": 7891, "nlines": 105, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परिक्षेचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रातील 61 उमेदवार उत्तीर्ण | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या परिक्षेचा निकाल जाहीर ; महाराष्ट्रातील 61 उमेदवार उत्तीर्ण\nनवी दिल्ली दि. 2: केंद्रीय सशस्त्र दलात भरतीकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून देशभरातील 416 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, यात महाराष्ट्रातील 61 उमेदवारांचा समावेश आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती-2018’ चा अंतिम निकाल आज जाहीर झाला. सीमा सुरक्षा दल(BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल(CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस(ITBP) आणि सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये ‘गट अ’ संवर्गातील सहायक कमांडेंट पदाकरिता घेण्यात आलेल्या परिक्षेच्या अंतिम निकालात देशभरातील 416 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील एकूण 61 उमेदवारांचा समावेश आहे.\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती करिता 12 ऑगस्ट 2018 ला लेखी परिक्षा घेण्यात आली होती. लेखी परिक्षेत उर्तीण झालेल्या उमेदवारांच्या 24 जून ते 24 जुलै 2019 दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.\nपहिल्या शंभरात महाराष्ट्रातील 14 उमेदवार\nमहाराष्ट्रातील उमेदवारांनी या निकालात बाजी मारली असून पहिल्या शंभरात राज्यातील 14 उमेदवारांचा समावेश आहे. यात क्रमश: अक्षय पंगारिकर (3), जयेश पाटील (12), सचिन हिरेमठ(14), प्रशांत करंडे(29), दिनेश लवाटे(34), परमेश्वर सेलुकर(37), अमोल पाटील(39), अभंग जोशी (47), स्नेहा पाटील(50), अविनाश जाधवार(70), विजय भगुरे(79), मयुर इंगळे(87), विक्रम घारड(94), सुमीत भालके(100) यांचा समावेश आहे.\nयासोबतच महेश तेलंगे (101) , संकेत महाडिक (111), संचित जाधव (118), प्रसाद गोरे (132), ओंकार पवार (169), मयुर नागरगोजे(187), मंदार गोडसे (195), गणेश खोडवे (206), अमीत सुरळकर(214),राशी शिखरवार(219),उमाकांत गिरडकर(220),अमित काकडे(223), मनोज पाटील (224), किरण सोनवणे (225), तुषार पालकर (234), शिरीष जगताप(237), रोहन जवंजाळ(245), अशोक आढावे(246), गौरव वाघ (251), उदय जाधव(267), रजत वाळके(273), निखिल शिराळ(279), राहुल निंबाळकर(280), अजय पोटभरे(289), राहुल मोरे(291), प्रशांत हुकारे(295), अश्विन रहाटे(312), विकास गाढवे (315), सागर बोराडे(319), निखिल वानखडे (323), मनिष मोहोड(330), सुरज रामटेके(336), प्रितम मेस्त्री(339), अक्षय गायकवाड(341), वैभव जाधव(348), विनोद येल्मेवाड (349), सुरज पवार (352), तरूण डोंगरे (361), नितीन इंगळे (368), हर्ष म्हस्के(370), प्रणय साखरे (374), राहुल जाधव (384), अभिजीत बोढारे (385), बापुसाहेब गायकवाड(387), आकाश साबळे(389), बुध्दभुषण निकळजे(391), अक्षय ताकसांडे(394) या महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.paanifoundation.in/mr/books/", "date_download": "2023-05-30T04:28:35Z", "digest": "sha1:GQ4EBNW5YLXH4IKY6JHYSUSZALSLYICU", "length": 4437, "nlines": 66, "source_domain": "www.paanifoundation.in", "title": "जल व्यवस्थापनाविषयी सचित्र पुस्तके | पानी फाउंडेशन", "raw_content": "\nपाणलोट व्यवस्थापन हा जल आणि मृदा संवर्धनाच्या दृष्टीने वैज्ञानिक व तांत्रिकदृष्ट्या सिद्ध झालेला असा मार्ग आहे. मात्र तरीही परिणामकारकरित्या आणि सोप्या भाषेत या तंत्रज्ञानाविषयी सांगणारी फारशी साधनं उपलब्ध नसल्यानं हे उपयुक्त तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचलेलं नाही. उपलब्ध तंत्रज्ञान आणि भूमीपुत्र यांच्यातली ही पोकळी भरून काढण्यासाठी पाणलोट व्यवस्थापनातील सर्व महत्त्वांच्या बाबींविषयी माहिती देणाऱ्या या सचित्र पुस्तकांची मालिका आम्ही तयार केली आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.\nया पुस्तकांची ई-कॉपी तुम्ही मोफत डाऊनलोड करू शकता. या पुस्तकांविषयीचं आपलं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला paanifoundation@paanifoundation.in, यावर कळवा.\nघरच्या घरी जलयंत्र बनवा\nजलयंत्राच्या सहाय्याने कंटूर रेषा आखणे\nहायड्रोमार्करशिवाय जमिनीचा उतार मोजणे\nमाती नाला बांध पुनरुज्जीवन\nघरच्या घरी हायड्रोमार्कर बनवा\nजमिनीचा उतार व उभं अंतर मोजणे\nडीप सी. सी. टी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/76470/", "date_download": "2023-05-30T04:54:12Z", "digest": "sha1:ROGBFI44PRCCHPCWW7MZ7NAHOFWPMYCI", "length": 9109, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Pune Mulshi 40 Villages Road Issue Rajesh Deshmukh Solve Issue Abp Majha Impact | Maharashtra News", "raw_content": "\nPune Mulshi News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील (Mulashi Taluka) चाळीस गावांच्या वाहतुकीचा प्रश्न आता सुटणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन नांदीवली ते लोणावळा (Lonavala Road) दरम्यानचा वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.\nजिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क करून पुढील दोन दिवसात या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला संरक्षक भि���त देखील बांधण्यात येणार आहे.\nपुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदीवली गावापासून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मागील वर्षी झालेल्या पावसात वाहून गेला होता. मात्र त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील चाळीस गावातील एस टी वाहतूक एक वर्षांपासून बंद राहिली. स्थानिक लोक त्यांच्या खाजगी वाहनांनी जीव मुठीत धरून इथून प्रवास करत होते. मात्र एस टी वाहतूक बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र आता जिल्हा नियोजनामधून या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nदेशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क करून पुढील दोन दिवसात या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत देखील बांधण्यात येणार आहे. यामुळं आता परिसरातील 40 गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nMaharashtra Politics : शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या आरोपावर राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले…\nMaharashtra Politics : आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे ही राज्याच्या दौऱ्यावर, नियोजन सुरू\nMaharashtra Politics : शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवरची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nman kills entire family, आईनं लेकाला मायेपोटी घरी आणलं; नशामुक्ती केंद्रातून परतलेल्या मुलानं संपूर्ण कुटुंबाला...\nChetan Sharma On Hardik And Rohit in Sting, रोहित मुलासारखा, हार्दिक सोफ्यावर झोपलेला असतो; चेतन...\nmaharashtra politics news: ‘उद्धव साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना नाही, त्यासाठी…’ भाजपच्या महिला आमदाराचा खोचक टोला...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/gsrtc-driver-drives-bus-15-km-despite-chest-pain-dies-of-heart-attack-on-reaching-depot-131151096.html", "date_download": "2023-05-30T03:56:54Z", "digest": "sha1:KKS3CLNAS6F35X2Z5UHUFICRJGD4CDMM", "length": 7728, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "छातीत दुखत असतानाही GSRTC ड्रायव्हरने 15 किमी चालवली बस, डेपोत पोहोचताच हार्ट अटॅकने मृत्यू | GSRTC driver drives bus 15 km despite chest pain, dies of heart attack on reaching depot - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुर्दैवी:छातीत दुखत असतानाही GSRTC ड्रायव्हरने 15 किमी चालवली बस, डेपोत पोहोचताच हार्ट अटॅकने मृत्यू\nगुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (GSRTC) चा 40 वर्षीय ड्रायव्हरने छातीत वेदना असूनही 15 किमी बस चालवली. मात्र, डेपोत पोहोचताच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. राधनपूर येथे सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. चालक भारमल अहिर यांनी छातीत दुखणे आणि त्रासाकडे दुर्लक्ष करून 20 मिनिटे बस चालवत होते, असे कंडक्टर दिनेश देसाई यांनी सांगितले. त्यांना प्रवाशांना अर्ध्यावर सोडायचे नव्हते. बस राधानपूर आगारात येताच ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी राधानपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.\nछातीत दुखत असूनही दिले कर्तव्याला प्राधान्य\nभारमल अहिर रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास बसने सोमनाथहून निघाले आणि सोमवारी सकाळी 7.05 च्या सुमारास राधानपूरला पोहोचले. सोमवारी सकाळी राधानपूरपासून 15 किमी अंतरावर असलेल्या वाराहीजवळ त्यांनी प्रवाशांना चहा-पाणी घेण्यासाठी बस थांबवली. कंडक्टर दिनेश देसाई यांनी सांगितले की, भारमल अहिर यांनी येथून बस सुरू केली तेव्हा त्यांच्या छातीत दुखत होते, त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयात नेण्याची गरज आहे अन्यथा काही बरेवाईट होईल. मात्र, प्रवाशांना त्रास नको म्हणून त्यांनी स्वत:च बस 15 किमी चालवली. त्यांनी या वेदनांकडे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित ते जगले असते. आम्ही बस डेपोत 15 मिनिटे उशिरा पोहोचलो आणि त्यानंतर ते जागेवरच कोसळले.\nआगार व्यवस्थापक विशाल गोहिल यांनी सांगितले की, चालकाला नुकतेच कायम करण्यात आले होते. बस राधनपूर आगारात पोहोचल्यावर कंडक्टरने कंट्रोलरला फोन करून भारमल अहिरची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. तोपर्यंत भारमल अहिर पडले होते. त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्ण���लयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना राधानपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nनुकतेच नोकरीत झाले होते कायम\nभारमल अहिर यांच्या पश्चात पत्नी राया आणि 12 वर्षांचा मुलगा अमूल आणि 3 वर्षांचा दिक्षांत असा परिवार आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते ठराविक पगारावर काम करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना नोकरीत कायम करण्यात आले होते. त्यांचे मामा जतीनभाई म्हणाले की, ते रात्रभर गाडी चालवत होते, त्यांना प्रवाशांना त्रास होऊ द्यायचा नव्हता. प्रवाशांना राधानपूरला घेऊन त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रवाशांना आगारात आणले, पण ते स्वतःला वाचवू शकले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ksdsmandalmalvan.in/intercollegiate-essay-competition/", "date_download": "2023-05-30T05:39:00Z", "digest": "sha1:YHXG4KTGRS24OO542UVTT2JNWPJ445SY", "length": 14395, "nlines": 134, "source_domain": "ksdsmandalmalvan.in", "title": "Intercollegiate Essay Competition – ksdsmandalmalvan", "raw_content": "\n(जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा)\nजागतिक पर्यटन दिन, २७ सप्टेंबर, २०२१\nकोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.\nजागतिक पर्यटन संघटना पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे १५५ सदस्य आहेत. स्पेनमधील टोरोमॉलीनोज येथे १९७९ मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सभेत १९८० पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nदरवर्षी पर्यटन दिनाच्या ‍निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांव��� विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन’ हा विषय अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.\nपर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत. जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात १९७० पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते. पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारु शकते. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्वाचे ठरतात. सिंगापूर सारख्या काही देशांची आर्थिक स्थिती ही फक्त पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असते.\nमहाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्यास जातो. १९९७ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा\nजागतिक पर्यटन दिनानिमित्त आमच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, जि. सिंधुदुर्ग मार्फत २७ सप्टेंबर,२०२१ ते ०३ ऑक्टोबर,२०२१ या दरम्यान ‘पर्यटन सप्ताह २०२१’ चे आयोजन केले आहे. या पर्यटन सप्ताहाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करत आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा ही विनंती.\n१) सर्वसमावेशक वाढीसाठी पर���यटन\n२) सिंधुदुर्ग: पहिला पर्यटन जिल्हा\n३) कोविड- १९ महामारी व पर्यटन\n५) पर्यटनाचा शाश्वत मार्ग\nस्पर्धेसाठी अटी व नियम\n१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही वरीष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांनीच या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे.\n२) वरील पैकी एका विषयावर इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत निबंध लिहायचे आहे. निबंध हा हाताने लिहलेला किंवा टाईप स्वरुपात चालेल. निबंध हाताने लिहलेला असेल तर अक्षर वाचता येण्यासारखे नीट असावे.निबंध जर टाईप स्वरुपात असेल तर युनिकोड पद्धतीने तयार केलेला असावा.\nशब्दमर्यादा:- ३००० ते ५००० शब्द.\n३) निबंध हा PDF स्वरुपात दिलेल्या गुगल फॉर्म मध्येच online स्वरुपात जमा करावा. PDF फाईल ची साईझ १० MB पेक्षा कमी असावी.\n४)निबंधामध्ये वापरलेले साहित्य उदा. छायाचित्रे, इतर साहित्य यांचा संदर्भ योग्यरीत्या शेवटी द्यावा. कॉपीराईट ची सर्व जबाबदारी संबधित विद्यार्थ्याची राहील.\n५) निबंधाची सॉफ्ट कॉपी पीडीएफ स्वरूपात दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये २७ सप्टेंबर,२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.\n६) विद्यार्थ्यांनी पुढील गुगल form वर आपले निबंधजमा करावेत\n७) एका विद्यार्थ्यास एकच निबंध पाठवता येईल. निबंध जमा केल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल वर सहभागी प्रमाणपत्र मिळेल.\n८) स्पर्धेचे परीक्षण निवडलेल्या परीक्षकांकडून करण्यात येईल. सहभागी विद्यार्थ्यांमधून सर्वात जास्त गुण मिळवणारे पहिले तीन नंबर काढण्यात येतील व त्यांना त्यांच्या मेल वर स्वतंत्र सर्टिफिकेट पाठविण्यात येईल.\nअधिक माहिती साठी संपर्क\nप्रा.एस.पी.खोबरे, कार्यक्रमअधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना – ७५८८१३३९७२,८७६६९८९६३६\nप्रा. बी.एच.चौगुले, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना – ७८२०९३८१३६\nकु. पूर्वा वेंगुर्लेकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना – ९३२२२९६८७१\nकु. रथराज तुरी, विद्यार्थी प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना – ७५८८५६५७०८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%82", "date_download": "2023-05-30T05:58:37Z", "digest": "sha1:DF5Y7BLXOIU5QNMUV63HILAKEX6CW72H", "length": 3733, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झी तेलुगू - विकिपीडिया", "raw_content": "\n���वीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nप्रसारण कंपनीबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२१ रोजी १०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/1-may", "date_download": "2023-05-30T04:53:39Z", "digest": "sha1:IC7CKSLTBMYVENAGEM5GSKXFWGFWSQHN", "length": 5386, "nlines": 71, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१ मे - दिनविशेष", "raw_content": "\n१ मे - दिनविशेष\n२०१५: दिनविशेष - दिनविशेष www.dinvishesh.com या संकेत स्थळाची सुरवात.\n२००९: स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.\n१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.\n१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.\n१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.\n१९७१: अजित कुमार - भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर\n१९४४: सुरेश कलमाडी - केंद्रीय मंत्री आणि आमदार\n१९४३: सोनल मानसिंह - नृत्यांगना\n१९३२: एस. एम. कृष्णा - कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री\n१९१९: मन्ना डे - पार्श्वगायक (निधन: २४ ऑक्टोबर २०१३)\n१९९३: ना. ग. गोरे - स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (जन्म: १५ जून १९०७)\n१९७२: कमलनयन बजाज - भारतीय उद्योगपती (जन्म: २३ जानेवारी १९१५)\n१९५८: नाना जोग - नाटककार गणेश शिवराम उर्फ\n१९४५: जोसेफ गोबेल्स - जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/one-dog-bit-14-people", "date_download": "2023-05-30T04:57:43Z", "digest": "sha1:Q7MLH7UFGOQPBADSWL2GSJVNNP7XL6K3", "length": 5729, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "One dog bit 14 people", "raw_content": "\nएकाच श्वानाने घेतला १४ जणांना चावा\nचाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -\nतालुक्यातील खरजई गावात एकाच वेळी तब्बल १३ ते १४ जणांना (14 people) रस्त्यावरील श्वानाने (One dog) चावा (bit) घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा श्वान याच भागातील असला तरी मंगळवारी नेमका अचानक चावल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. हा कुत्रा पिसाळलेला असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.\nधक्कादायक : साडे तीनशे बालकांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद शासन दरबारी नाही\nVISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य चक्रावलात ना मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच...\nकुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काही नागरीकांनी धुळ्यात तर काहींना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती अशी खरजई गावात काल रात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास गावात अचानक गावात काळ्या रंगाचे एक कुत्रा गावात पळत सुटले व घराबाहेर झोपलेल्या अनेक जणांना चावा घेतला.\nया कारणांसाठी जिल्हा उपनिबंधकांना घालणार घेराव\nसुमारे १३ ते १४ जणांना श्वानाने चावा घेतला. या अचानक घडलेल्या प्रकाराने संपूर्ण गाव जागे झाले. या श्वानाच्या हल्ल्यात सुरेश साहेबराव पवार (५०), बबन शंकर देशमुख (७२), हिरामण सुकदेव पिलोरे(७१), रोहन अरूण पवार (२३), शामराव सुकदेव काळे (६५), कडू भगवान लंके (७५), रामचंद्र ओंकार सुर्यवंशी (७३), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (४९), भास्कर पतींग पानकर (६०), राजेंद्र महादू बोबडे (५०), हरिष भिला शेजवळ (५२) व वैशाली नारायण पिलोरे (११) यांच्यासह काही ग्रामस्थ जखमी झाले.\nधावत्या ट्रकला लागली आग अन् पुढे झाले असे काही....\nयातील काही जखमींना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात तर काही जखमींना धुळे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. एकाच वेळी तब्बल १३ ते १४ ग्रामस्थांना श्वानाने चावा घेतल्याने गावात एकच खळबळ उडाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/kholar-a-fire-broke-out-due-to-a-short-circuit-and-burnt-the-panch", "date_download": "2023-05-30T05:22:14Z", "digest": "sha1:FPU2BZGD3XS45YIY7X4R6QOAKAGAYNTT", "length": 5372, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Kholar A fire broke out due to a short circuit and burnt the panch शॉर्टसर्किटने आग लागून प्रपंच जळून खाक", "raw_content": "\nशॉर्टसर्किटने आग लागून प्रपंच जळून खाक\nकोल्हार खुर्द येथील घटना\nराहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील भाऊसाहेब नगर मधील एका घरास शॉर्टसर्किटने आग लागून संपूर्ण प्रपंच या आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे.\nकोल्हार खुर्द येथील भाऊसाहेब नगर येथे संतोष धोंडीराम सोनवणे यांचे पत्र्याचे घर असून काल दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरास आग लागल्याचे तेथील रहिवाशांच्या ध्यानात आले. संतोष सोनवणे हे त्यांच्या सासुरवाडीला मुंबई येथे एक कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांचे वडील होते\nMonsoon Update : यंदाचा मान्सून कसा असेल हवामान विभागाचा दुसरा अंदाज जाहीर\nपरंतु हेही शुक्रवारी बाजारसाठी गेल्याने घरी कुणीच नव्हते. दुपारी आग लागून घरातून धूर बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी धावपळ करून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु उन्हाच्या तडाख्यात आग नियंत्रनात न आल्याने संपूर्ण साहित्य त्यात फ्रीज, मोठा एल.इ.डी टी व्ही, कपाट तसेच इतर संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले.\nभाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; बड्या नेत्याचा गंभीर आरोप\nसोनवणे यांचा मंडपचा व्यवसाय असल्याने ते साहित्य ही त्या ठिकाणी होते. ते जाळून खाक झाले. या आगीत जवळपास तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. या आगीचे स्पष्ट कारण मात्र समजू शकले नाही.\nघटनास्थळी कामगार तलाठी मछिंद्र राहणे यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक शिरसाठ, गोपीनाथ दळे यांच्यासह ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/mahapasudhan-expo-shirdi-12-crore-reda-51-lakh-horse-and-one-and-a-half-foot-high-sheep", "date_download": "2023-05-30T04:05:30Z", "digest": "sha1:EI7RHO3YAX6J46BPU5IJKZU3SWHGH7UZ", "length": 13702, "nlines": 84, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Mahapasudhan Expo Shirdi 12 crore reda, 51 lakh horse and one and a half foot high sheep महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!", "raw_content": "\nमहापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी\nराहाता | तालुका प्रतिनिधी\nआंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या शिर्डीत महापशुधन एक्सपोत पहिल्या दिवशी हरियाणातील १२ कोटी रुपये किंमतीचा पंधराशे किलो वजनाचा मुरा जातीचा दाराइंद्र नामक रेडा तसेच अंबाजोगाई येथील संजाब प्रजातीचा ५१ लाख रुपये किंमतीचा पवन नामक सफेद रंगाचा घोडा व दीड ते दोन फूट उंचीच्या मेंढ्या हे प्राणी प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या पशुपालक तसेच नागरिकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरले. या प्राण्यांना बघून प्रत्येकाच्या मनात आश्चर्याची भावना निर्माण होत होती व हातातील मोबाईल फोन सेल्फी साठी पुढे सरसावत होते\nविश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणा-या शिर्डीतील श्री साईबाबांच्या पावन भूमीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने प्रथमच देशातील सर्वात मोठा महापशूधन एक्सपो २०२३ प्रदर्शन भरविण्यात आला आहे. दिनांक 24 ते 26 या कालावधीत संपन्न होणाऱ्या या महा पशुधन एक्सपोला भेट देण्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.\n३० प्रवाशांसह पुण्याला निघालेली खासगी बस पेटली, नगर-पुणे महामार्गावर अग्नितांडव\nखासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या एक्सपोचा जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना नागरिकांना लाभ मिळावा तसेच येथून नवनवीन तंत्रज्ञान व पशुधनाच्या प्रजातींची माहिती शेतकऱ्यांनी घेऊन जावी, तेथे आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यंत चांगले नियोजन केले असून शेकडो बसेस नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.\nशिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल\nया प्रदर्शनात बारा राज्यातील विविध पशुंच्या ८९ प्रजाती सहभागी झाल्या आहे.यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना नवनवीन पशुंच्या प्रजाती तसेच शेतीपूरक व्यवसायास जोड मिळावी या हेतूने सुमारे ७०० ते ८०० प्राणी याबरोबरच २७ लिटर दुध देणारी मुरा जातीच्या म्हशीचा समावेश आहे. या म्हशींची किंमत ७ लाखांपासून १२ लाख रुपयांपर्यंत असल्याचे हरियाणातील शेतकरी प्रदिप सिंग यांनी सांगितले.\nमहापशुधन एक्सपोच्या मैदानात कृषीमंत्री सत्तारांची राजकिय फटकेबाजी\nतर दाराइंद्र नामक रेडा हा साडेतीन वर्षाचा असून त्याचे वजन १३०० किलो असून तो १२ कोटी रुपये किंमतीचा आहे. या रेड्याचा दैनंदिन आहार दोन हजार रुपयांचा असल्याचे त्यांनी म्हटले. तर अंबाजोगाई येथील संजाब प्रजातीचा ६५ प्लस पवन नामक सफेद रंगाचा घोडा तीन वर्षाचा असून त्याची किंमत ५१ लाख रुपये असल्याचे मालक अमोल लोमटे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या घोड्याने कोल्हापूर येथील कन्हेरी मठात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.\nत्याचप्रमाणे सांगोला येथील शेतकऱ्याचा आणखी एक खिलार प्रजातीचा सफेद रंगाचा चौसा बैल देखील प्रमुख आकर्षण ठरला. या एका बैलाची किंमत पाच लाख रुपये एवढी होती. दिड फूट उंचीच्या मांद्या प्रजातीच्या दोन सफेद करड्या रंगाच्या मेंढ्यांना पहाण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महा एक्सपोमध्ये मोठं मोठ्या पॅडांलमध्ये विविध प्रजातींचे बैल,घोडे गायी, शेळ्या, बोकडे, मेंढ्या, सातपुडा कोंबडी, कोंबडे, बदकं, दुध उत्पादनासाठी लागणारे साहित्य व माहिती, फळे, भाज्या, बि- बियाणे, आदिसह अनेक पशुसंवर्धन व शेतीविषयक स्टॉल लावण्यात आले असून पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने शेतकरी व नागरीकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.\nअण्णा लष्करे हत्येतील ५ आरोपींची जन्मठेप कायम\nरेडा, घोडा, बैल तसेच दीड ते दोन फूट उंचीच्या मेंढ्या यांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची झुंबड उडाली होती. चिमुकले, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी तसेच महिला व पुरुष बांधवांनी महा पशुधन एक्सपोमध्ये या प्राण्यांच्या जवळ उभे राहून सेल्फी घेत होते. अनेकांना आपल्या मोबाईलमध्ये या प्राण्यांचे फोटो कैद करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे प्रदर्शन बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाईल या प्राण्यांना बघितल्यानंतर काही क्षणात कॅमेरा मोडवर जाऊन फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग साठी सज्ज होताना दिसत होते.\nपहिल्याच दिवशी या पशुधन एक्सपोला लाखोंची हजेरी लागली. ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक शेतकरी अबाल वृद्धांना सुद्धा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्राण्यांबरोबर आपले फोटो काढून घेत अविस्मरणीय क्षण म्हणून कॅमेरात बंदिस्त केले आहे. मंत्री महोदयांनी सुद्धा प्राण्यांबरोबर आपला फोटो काढून एक आनंदी क्षण कॅमेरा टिपला आहे\nकारने दुचाकीला ७० फूट नेलं फरपटत, काका पुतणीचा दुर्देवी मृत्यू\nसध्याच्या बदलत्या जीवनशैलीत महागड्या कार आपणास नेहमीच आकर्षित करतात आपल्यासाठी लक्षवेधी ठरतात. त्यानंतर या कारची किंमत किती असेल याची चर्चा आपापसात होते. मात्र सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असलेल्या कार पेक्षाही कित्येक पट किमतीचे रेडे व घोडे तसेच बैल असतात याची जाणीव हे प्रदर्शन बघितल्यानंतर प्रकर्षाने होते. त्याचबरोबर एखाद्या अधिकाऱ्याचे पगाराची दररोजचे हजेरीच्या चार-पाच पट रक्कम या प्राण्यांच्या आहारावर व देखरेखीवर खर्च होते हे सुद्धा एक नवलच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/political-news/allegations-of-corruption-on-ministers-department-in-shinde-fadnavis-government", "date_download": "2023-05-30T04:59:33Z", "digest": "sha1:DUIKTRXXY67OJTX34DSKJ6A24RJCFZZW", "length": 7343, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शिंदे-फडणवीस सरकारमधील 'या' मंत्र्याच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप | Allegations of corruption on minister's department in Shinde-Fadnavis government", "raw_content": "\nशिंदे-फडणवीस सरकारमधील 'या' मंत्र्याच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप\nशिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या खात्यावर महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य संघटनेने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. तसेच मंत्री राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या संघटनेने केली आहे...\n'मी कुणाच्या...'; संजय राऊतांचे अजित पवारांना प्रत्युत्तर\nमहाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पत्र लिहिले असून या पत्राद्वारे मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप (Complaint Letter To Eknath Shinde) करण्यात आला आहे. या तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने बघावे अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन उभे करून बंद पुकारण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.\nनिपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचे���गरी जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO\nNashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर\nमहाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री व यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (Maharashtra State Chemist and Druggist Association) केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झाल्याचा या पत्रात नमूद केला आहे.\nराज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. मात्र औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे, अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे संघटनेने या पत्रात म्हटले आहे.\nतसेच परवाने कायमस्वरूपी रद्द करणे अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे संघटनेने या पत्रात म्हटले आहे. शिवाय अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विकेत्यांना आवाजवी शिक्षा केली जात आहे. प्रत्यक्षात औषध विक्रेत्यांना मंत्र्यांचे पीएस, ओएसडी यांच्यावर प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार सुद्धा या पत्रात करण्यात आली आहे.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_26.html", "date_download": "2023-05-30T03:40:15Z", "digest": "sha1:RBXHBBNSSXPJD7Y4X7MZW2AR3Y2NQSEH", "length": 5147, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); देहू आळंदी, पंढरपूर - पालखीतळ विकासासाठी ४८ कोटी; भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७ कोटींचा निधी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nदेहू आळंदी, पंढरपूर - पालखीतळ विकासासाठी ४८ कोटी; भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी २७ कोटींचा निधी\nमुंबई ( २६ ऑगस्ट २०१९) : श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने १४२७.८५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्यातील सन २०१९-२० मधील कामांसाठी पु��े विभागीय आयुक्त यांना ४८ कोटी ९ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nते म्हणाले, यावर्षी या आराखड्यासाठी ८० कोटी ३५ लाख रुपयांची वित्तीय तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली होती. त्यापैकी ४८ कोटी ९ लाख ९४ हजार रुपयांचा निधी शासनाने वितरित केला आहे.\nयाप्रमाणेच शासनाने १४८.३७ कोटी रुपयांचा श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडाही मंजूर केला आहे. या आराखड्यातील चालू वित्तीय वर्षातील कामे करण्यासाठी अर्थसंकल्पित ४५ कोटी रुपयांपैकी २७ कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरित केला आहे.\nया दोन्ही तीर्थक्षेत्र विकासाचे निधी वितरणाचे शासन आदेश दि. २३ ऑगस्ट २०१९ रोजी नियोजन विभागाने निर्गमित केल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/50-students-lives-were-saved-due-to-the-alertness-of-the-driver/", "date_download": "2023-05-30T03:41:19Z", "digest": "sha1:7NS5CGBP2LZXKZL4J74CJFMFBX6J3CKO", "length": 6289, "nlines": 112, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»notused»चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला ५० विध्यार्थांचा जीव\nचालकाच्या सतर्कतेमुळे वाचला ५० विध्यार्थांचा जीव\nशाळकरी मुलांना प्रवासाला घेऊन गेलेल्या बसचा ब्रेकफेल झाला. चालकाच्या सतर्कतेमुळे तब्बल ५० विध्यार्थ्याचा जीव वाचला.\nही घटना महाराष्ट्राच्या महाबळेश्वर येथे घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील एका माध्यमिक शाळेच्या विध्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या पुणे येथील महाबळेश्वरला ट्रिपला नेत होते. पण अचानक बसचा ब्रेकफेल झाला. चालकालाच्या सतर्कतेमुळे होणाऱ्या मोठा अपघात टळला.\nPrevious Articleनवाब मलिकांचा जामीन अर्ज फेटाळला\nNext Article ट्राय करा चटकदार आवळ्याचे लोणचे\nRatnagiri : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण करणार मुंबई- गोव�� महामार्गाची पाहणी\nमास्तमर्डी येथील मुलाचा सिद्धनकोळ येथे बुडून मृत्यू\nकुमारस्वामी यांच्या टिकेनंतर शिवकुमार यांचे प्रत्युत्तर;…त्यामुळे कुमारस्वामींना हे विसरू नये\nसंसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकल्याबद्दल काँग्रेसवर कुमारस्वामी यांनी केली टीका\nउद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी\nदिमाखदार विजयासह मुंबई दुसऱ्या क्वालिफायरमध्ये\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/congress-leader-shivajirao-moghe-made-serious-allegations-against-pm-modi-and-bjp-mnb-82-ssb-93-3560429/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T05:45:44Z", "digest": "sha1:J7P26G65OIMCIJ6CFVO5FI26NTAIO4XN", "length": 21896, "nlines": 294, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मोदी, भाजपाने संघाला गुंडाळले! काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप | Congress leader Shivajirao Moghe made serious allegations against PM Modi and BJP | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nमोदी, भाजपाने संघाला गुंडाळले काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गंभीर आरोप\nप्रतिमा उंचावण्याच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांनी संघालाही गुंडाळून ठेवले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांनी केली.\nWritten by लोकसत्ता टीम\nमोदी, भाजपाने संघाला गुंडाळले\nनागपूर : देशाची परिस्थिती बिघडत चालली आहे. प्रतिमा उंचावण्याच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांनी संघालाही गुंडाळून ठेवले आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांनी केली.\nप्रेसक्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मोघे म्हणाले, पंतप्रधानपदी वाजपेयी असताना सामाजिक एक्य कायम होते. परंतु, मोदी आल्यापासून देशातील सामाजिक, धार्मिक स्थिती बिघडली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच पैशांच्या जोरावर बहुमतातील सरकार पाडले जाते. छोटे पक्ष संपविले जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा लावला जातो. एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला दोन वर्षांची शिक्षा दिली जाते. लगेच त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाते. यातून देशात हुकुमशाही आणण्याचा डाव भाजपचा आहे, असा गंभीर आरोपही मोघे यांनी केला. भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या ओबीसी, ���स.सी., एस.टी, व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने संयुक्त निषेध आंदोलन शनिवार १ एप्रिल रोजी संविधान चौकात केले. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nहेही वाचा – पवार म्हणतात, “सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही”; विरोधी पक्षाला वाद टाळण्याचा सल्ला\nहेही वाचा – ‘आरटीओ’ लाच प्रकरण: लाचखोर खोडेचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; खाडे, बुंदेलेंच्या संपर्कात\nयाप्रसंगी नामदेव उसेंडी, गोविंद भांडारकर, वसीम खान, राहुल घरडे, फजल रहमान, प्रदीप मसराम, दशरथ मडावी, संजय दुधे उपस्थित होते.\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘आरटीओ’ लाच प्रकरण: लाचखोर खोडेचे मंत्रालयापर्यंत धागेदोरे; खाडे, बुंदेलेंच्या संपर्कात\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल\nMaharashtra Breaking News : किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल-अनिल परब\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nDouble Chin: डबल चिन कमी करण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय, दूर होईल ही समस्या…\nअलिबाग: कमी किमतीत सोने देतो सांगून फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास\n“मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की कधीही…”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “१९९६ साली…\n“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा…”, अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nMore From नागपूर / विदर्भ\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nचंद्रपूर: खासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव\nनागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर\nगोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड\nशेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार\nहिंगणघाटकरांची प्रतीक्षा संपली; जयपूर-चेन्नई ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली अन्..\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nभंडारा, मोहाडी तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; झाडे उन्मळून पडली, घरांसह शाळेचे छतही उडाले\nयवतमाळ : बंद फ्लॅटमध्ये युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्या की हत्या\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nचंद्रपूर: खासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव\nनागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर\nगोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/zilla-parishad-panchayat-samiti-new-ward-structure-cancelled/", "date_download": "2023-05-30T03:42:08Z", "digest": "sha1:XHGM2UXLQY7XBIEDZOG5D22LZ6YYNGAY", "length": 12926, "nlines": 122, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»Breaking»Breaking- जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन प्रभाग रचना रद्द\nBreaking- जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन प्रभाग रचना रद्द\nराज्यशासनाचा निर्णय, दोन दिवसांत अद्यादेश; तरुण भारतचे वृत्त ठरले खरे; जुनीच प्रभाग रचना राहणार कायम; पुन्हा होणार आरक्षण प्रक्रिया\nमहाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यामध्ये कमीत कमी 55 आणि जास्तीत जास्त 85 सदस्य संख्या अशी दुरुस्ती केली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीची सदस्य संख्या (प्रभाग) व���ढली होती. हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारी रद्द करून पुर्वीप्रमाणेच कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 अशी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच 50:75 च्या सुत्रानुसार 67 इतकी राहणार आहे. तर पंचायत समितींची सदस्य संख्या 134 राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे.\nअधिक वाचा- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शेकापक्ष स्वबळावर लढविणार\nमहाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयानुसार जिह्यातील आठ तालुक्यात जि.प.गट आणि पं.स.गणांत वाढ झाली होती. लोकसंख्या निहाय मतदारसंघाची संख्या निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे 9 तर पंचायत समितीचे 18 गण वाढले होते. चार तालुक्यात मात्र गट आणि गणांची संख्या कायम राहिली होती. करवीर तालुक्यात 2, हातकणंगले 1, शाहूवाडी 1, पन्हाळा 1, शिरोळ 1, राधानगरी 1, कागल 1, तर चंदगड तालुक्यात 1 जि.प.गटांची वाढ झाली होती. त्या प्रमाणात प्रत्येक जि.प.गटामध्ये 2 पं.स.गणांची संख्याही वाढली होती. या नवीन प्रभाग रचनेनुसार 28 जुलै रोजी आरक्षण सोडत झाली होती. पण राज्यशासनाच्या निर्णयामुळे प्रशासनाला आता पुन्हा आरक्षण काढावे लागणार आहे.\nशिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे यापूर्वी केलेली प्रभाग रचना आता रद्द झाली आहे. त्यामुळे सदर प्रभाग रचनेचे नकाशे, आवश्यक कागदपत्रे, तहसिल कार्यालयातून अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील फेऱ्या, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातून विभागीय आयुक्त कार्यालय, राज्य निवडणूक आयोगाकडे वारंवार झालेला प्रवास आणि आतापर्यतच्या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी शासनाचे म्हणजेच जनतेचे लाखो रूपये खर्च झाले आहेत. आता नवीन निर्णयामुळे यापूर्वी खर्च झालेले लाखो रूपये वाया गेले असून पुन्हा नव्याने राबवल्या जाणाऱया प्रक्रियेसाठीही खर्च येणार आहे. राज्यसरकारकडून वेळोवेळी बदलल्या जाणाऱया निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.\n2017 च्या प्रभागांतील लोकसंख्येत होणार वाढ\n2011 ची जनगणना गृहित धरून 2017 च्या निवडणुकीची प्रभाग रचना म्हणजेच सदस्य संख्या निश्चित केली होती. पण गेल्या 10 वर्षात लोकसंख्या वाढल्यामुळे प्रत्येक जिह्यातील 67 प्रभागात लोकसंख्या वाढणार आहे. त्यानुसार आता नवीन प्रभाग रचना करावी लागणार आहे.\nइच्छूकांत गोंधळ, निवडणूक यंत्रणेवर पुन्हा ताण\nराज्यशासनाकडून वारंवार बदलल्या जाणाऱया निर्णयांमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांमध्ये गेंधळ निर्माण झाला आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुकीच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केलेल्या उमेदवारांना आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. तर निवडणूक कार्यक्रम पुन्हा राबवावा लागणार असल्यामुळे निवडणूक यंत्रणेवर ताण येणार आहे.\nPrevious ArticleElection 2022 : राज्य सरकारचा निर्णय: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 प्रमाणेच\nNext Article Kolhapur; ई.एस.ई.आय.सी हॉस्पीटलचे लवकरच अधुनिकीकरण\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nपुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने भोसकून खून\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपूरात पकडले\nपुणे रेल्वे स्टेशन परिसरात 16 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/solapur-sharad-pawars-attraction-to-rain-it-rained-even-in-summer-131258085.html", "date_download": "2023-05-30T04:20:47Z", "digest": "sha1:4BQPCNWQWALBYJHAIN2GOUZXNYLZPKBT", "length": 4201, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पावसाला शरद पवारांचे आकर्षण, ग्रीष्मातही‎ बरसला‎; पवारांच्या सोलापुर दौऱ्यात वरुणराजाचीही हजेरी | Sharad Pawar's attraction to rain, it rained even in summer| Solapur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचर्चेला उधाण:पावसाला शरद पवारांचे आकर्षण, ग्रीष्मातही‎ बरसला‎; पवारांच्या सोलापुर दौऱ्यात वरुणराजाचीही हजेरी\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद‎ पवार पावसात भिजले की राजकीय‎ चर्चेला उधाण येते. परंतु, रविवारी‎ सोलापुरात झालेल्या पावसात त्यांचे‎ भिजणे शुभचिंतनाचे होते. निमित्त‎ होते सपाटे परिवारातील विवाह‎ सोहळ्याचे.‎\nशरद पवार हे रविवारी सोलापुरात होते.‎ पंढरपूर आणि सांगोला येथील‎ कार्यक्रम आटोपून रविवारी रात्री‎ साडे आठच्या सुमारास त्यांचे‎ सोलापुरात आगमन झाले. उमा‎ नगरीतील शरदचंद्र पवार‎ प्रशालेमध्ये विवाह सोह���्याला‎ हजेरी लावण्यासाठी ते उतरले‎ तेव्हाच पावसाला सुरुवात झाली.‎ पावसामुळे जेवण करणारी वऱ्हाडी‎ मंडळींनी धूम ठोकली होती.‎\nकार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन‎ पावसापासून बचाव करत होते.‎ पवार यांच्या डोक्यावर छत्री‎ देण्यासाठी काही कार्यकर्ते‎ सरसावले. परंतु, पवारांनी त्याचा‎ आडोसा न घेता पुढे जाऊन‎ वधू-वरांना आशीर्वाद दिले.‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने‎ छत्रपती शिवाजी महाराज चौकात‎ त्यांचे जोरदार स्वागत झाले. तेथून‎ पवार प्रशालेकडे रवाना झाले. त्याच‎ वेळी पावसाला सुरुवात झाली.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/daman-plastic-factory-fire-broke-out-no-casualty-reported-131232436.html", "date_download": "2023-05-30T04:53:52Z", "digest": "sha1:GKHX2WFD7P2PKNSTBFNFNG2V3E7JNPVO", "length": 4684, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दमणच्या प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, 2 जखमी; अग्निशमनच्या 12 बंबांनी 8 तासांनी मिळवले आगीवर नियंत्रण | Daman Plastic Factory Fire Update; No Casualty Reported | Daman - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअग्निकांड:दमणच्या प्लास्टिक कारखान्याला भीषण आग, 2 जखमी; अग्निशमनच्या 12 बंबांनी 8 तासांनी मिळवले आगीवर नियंत्रण\nदमण या केंद्रशासित प्रदेशातील रावळवासिया यार्न डाइंग प्रायव्हेट लिमिटेडला रविवारी रात्री आग लागली. अपघाताच्या वेळी कंपनीत 5 कर्मचारी उपस्थित होते. यापैकी 3 जणांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यात दोघे जखमी झाले आहेत. त्याचवेळी इतर 2 कर्मचाऱ्यांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यात आली आहे.\nकंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीने भीषण रूप धारण केले होते.\nअग्निशमन दलाच्या 10-12 गाड्या घटनास्थळी\nदादरा आणि नगर हवेली आपत्कालीन सेवांचे सहायक संचालक ए के वाला यांनी माहिती देताना सांगितले की, रात्री 11:50 वाजता आम्हाला रावलवासिया यार्न डाईंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत आग लागल्याचा फोन आला. आम्ही इथे आलो आणि पाहिले की संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. अग्निशमन दलाच्या सुमारे 10-12 गाड्या आग विझविण्याचे काम करत होत्या.\nआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 8 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.\nकारखान्यात बनतात प्लास्टिकचे धागे\nया कंपनीत प्लास्टिकचे धागे बनवले जातात. त्यामुळे याठिकाणी केमिकलही मोठ्या प्रमाणात आ���े. प्लास्टिक आणि केमिकलमुळे आग वेगाने पसरली आणि संपूर्ण कंपनीला आग लागली. आग विझविण्यात आली आहे. परंतु, त्यात केमिकल असल्याने अग्निशमन दलाने नंतरही काम केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172896/", "date_download": "2023-05-30T04:08:58Z", "digest": "sha1:PG7KZE4UARQYRGN5UMQJMS77GDQ6ID3B", "length": 13577, "nlines": 126, "source_domain": "www.berartimes.com", "title": "स्थानिक संसाधनाच्या वापरातून ग्रामविकास-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे प्रतिपादन - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ स्थानिक संसाधनाच्या वापरातून ग्रामविकास-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे प्रतिपादन\nस्थानिक संसाधनाच्या वापरातून ग्रामविकास-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे प्रतिपादन\nभंडारा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी ग्राम चलो अभियान बाबत चर्चा\nभंडारा, दि. 23 मे, : स्थानिक संसाधनांचा वापर करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महसूल विभाग संयुक्तपणे उपक्रम राबवीत ग्रामविकासाचे मॉडेल निर्माण करेल, असे, प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या शताब्दी महोत्सवी वर्षात विद्यापीठाकडून ‘ग्राम चलो अभियान’ राबविले जात आहे. या अभियानाबाबत कुलगुरू डॉ. चौधरी यांनी भंडारा येथील जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी आज चर्चा केली.\nजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कुलगुरू डॉ. चौधरी यांना शुभेच्छा दिल्या. शिवाय, विद्यापीठाकडून साजरा केल्या जात असलेल्या शताब्दी महोत्सवी वर्ष निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम, योजनांकरिता प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nभंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुल��ुरू डॉ. सुभाष चौधरी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोरलीकर, भंडारा कौशल्य विकास विभाग सहाय्यक आयुक्त सुधाकर झलके, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे आदी उपस्थित होते.\nबैठकीला मार्गदर्शन करीत असताना कुलगुरू डॉ. चौधरी यांनी विद्यापीठ शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याची सविस्तर माहिती यावेळी दिली. शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्ताने विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच समाजपयोगी संशोधन करण्यावर भर दिला जात आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून ग्राम चलो अभियान राबविले जात असल्याचे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले. ग्राम चलो अभियानामध्ये गावामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करीत ग्रामविकास साध्य करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधनावर आधारित सर्वांगीण विकास साधण्याकरिता संयुक्तिक उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.\nकेंद्र व राज्य सरकारकडून अनेक लोकोपयोगी, समाजासाठी कल्याणकारी असलेल्या योजना राबविल्या जातात. विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थी या शासकीय योजनांमध्ये भागीदारी देत सर्वांगीण विकासाकरिता योगदान देणार आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासकीय योजनांचे नियोजन आणि मूल्यांकन देखील केले जाणार असल्याचे कुलगुरू म्हणाले. या सोबतच जिल्हा विकास आराखडा शासकीय योजनांचे मूल्यांकन आणि फलश्रुती, शाश्वत विकासाच्या ध्येयाचे मूल्यांकन, रोजगार हमी अंतर्गत आदर्श गाव निर्मिती, पर्यटन स्थळ विकास आराखडा तयार करणे. मत्स्य पालन व शेतीसंबंधी स्थानिक नागरिकांमध्ये क्षमता निर्माण कार्यक्रम राबविणे. ग्राम समृद्धी योजना, जलशक्ती उपक्रम, पर्यटन व कृषी पर्यटन, जल -जमीन -जंगले, रेशीम उद्योग, फळे- भाजीपाला प्रक्रिया आणि विपणन, कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण स्वयंरोजगार, स्थानिक संस��कृती जतन, स्थानिक खेळ, क्रीडा जतन, मतदार नोंदणी कार्यक्रम आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी महसूल विभागातील अन्य अधिकारी देखील उपस्थित होते.\nPrevious articleसातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांची दर्जेदार कामे महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस\nNext articleशाळांमध्ये आता एक रंग – एक गणवेश; नव्या शैक्षणिक वर्षापासून धोरण लागू\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2023-05-30T04:16:05Z", "digest": "sha1:ZHTSYY5NF72JGZI733AWMUIZBFF47AKY", "length": 14522, "nlines": 123, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»बेळगावात लवकरच केपीएलचे सामने\nबेळगावात लवकरच केपीएलचे सामने\nकेएससीए अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची ग्वाही, ऑक्टोबरपर्यंत स्टेडियम सुसज्जतेचा मानस\nक्रीडा प्रतिनिधी / बेळगाव\nकोरोनामुळे वर्षभर अवघे क्रिकेट विश्व ठप्प झाले होते आणि त्याला केएससीए देखील अपवाद नव्हते. पण, आता ताज्या दमाने आम्ही सर्व जण नव्याने सुरुवात करत आहोत आणि सप्टेंबर-ऑक्टोबरअखेर बेळगावातील केएससीए स्टेडियम पूर्णत्वास नेणे, तसेच आगामी केपीएल स्पर्धेतील काही सामने बेळगावात आयोजित करणे, ही आमची सध्याच्या कालावधीतील मुख्य उद्दिष्टय़े आहेत, असे प्र��िपादन केएससीएचे अध्यक्ष व माजी विश्वचषक विजेते अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी केले. ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमची पाहणी, बाकी राहिलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बेळगाव दौऱयावर आले असता ते बोलत होते.\nरॉजर बिन्नी यांच्यासमवेत केएससीए उपाध्यक्ष जे. अभिराम, केएससीए कार्यकारिणी सदस्य तिलक नायडू, विद्यमान सचिव संतोष मेनन यावेळी त्यांच्यासमवेत दौऱयात सहभागी होते. धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी या पथकाचे स्वागत केले. आमदार अनिल बेनके यांनीही सायंकाळच्या सत्रात केएससीए पथकाची भेट घेतली व स्टेडियमला लगत 2 एकर जागा विकसित करण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली.\nकेएससीएच्या पथकाने यावेळी मैदान, स्पोर्ट्स सेंटरची पाहणी केली आणि संपन्न झालेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत पावसाळा सुरु होण्यापूर्वी उर्वरित कामकाज वेगाने करवून घेण्याची सूचना केली. ‘धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार व त्यांच्या सहकाऱयांनी या स्टेडियमच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्याचमुळे आज येथे लक्षवेधी मैदान उभे झाले आहे’, याचा बिन्नी यांनी यावेळी उल्लेख केला.\n‘राज्य क्रिकेट संघटनेसाठी बेळगाव अतिशय महत्त्वाचे आहे. बेळगावमधील खेळाडूत प्रचंड गुणवत्ता आहे आणि भविष्यातही येथे आणखी सरस खेळाडू घडतील, याची आम्हाला खात्री वाटते. त्या दृष्टीने पोषक वातावरण आवश्यक आहे. यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे’, असे केएससीए सचिव संतोष मेनन याप्रसंगी म्हणाले. म्हैसूर, शिमोगा विभागात केवळ एकच केएससीए स्टेडियम आहे. फक्त धारवाड झोनमध्येच हुबळी व बेळगाव अशी दोन स्टेडियम्स आहेत, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.\n‘कोव्हिड-19 मुळे बीसीसीआयकडून मिळणारा निधी थांबल्याने सर्व विकासकामेही थांबली. पण, आर्थिकदृष्टय़ा सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असून हे सुचिन्ह आहे. बेळगाव स्टेडियमचे 60 ते 70 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि इंटेरियरचे महत्त्वाचे काम बाकी आहे. दर्जा महत्त्वाचा असल्याने किती वेळ लागू शकतो, याबद्दल थोडी तडजोड करण्याची आमची तयारी आहे. त्या दृष्टीने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत स्टेडियम सुसज्ज करण्याचे आमचे लक्ष्य असेल’, असे ते पुढे म्हणाले.\n‘यंदा रणजी चषक स्पर्धा रद्द झाली नसती तर त्या स्पर्धेतील काही सामनेही बेळगावात खेळवले असते. पण, आता केपीएलमधील सामने बेळगावात निश्चितपणाने भरवले जातील’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.\nऑस्ट्रेलियाविरुद्धचा तो स्पेल सर्वाधिक महत्त्वाचा…\n1983 मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, त्यावेळी संघातर्फे बिन्नी यांनी सर्वाधिक 18 बळी घेतले होते. यातील सर्वात महत्त्वाचा स्पेल कोणता होता, या प्रश्नावर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढतीचा उल्लेख केला. त्या लढतीत 248 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रलियाच्या डावाला रॉजर बिन्नी (4-29), मदनलाल (4-20) यांनी सुरुंग लावला होता. प्रतिकूल स्थितीत विकेट मिळवणे अधिक महत्त्वाचे होते, त्यामुळे तो स्पेल आठवणीत राहण्यासारखा ठरला, असे बिन्नी याप्रसंगी म्हणाले.\nसध्या राष्ट्रीय संघात कर्नाटकच्या खेळाडूंची कमी कशामुळे\nरॉजर बिन्नी यांच्या पर्वात किमान 4 खेळाडू कर्नाटकाचे असायचे. जावगल श्रीनाथ, द्रविड, वेंकटेश प्रसाद यांनीही आपला कालखंड गाजवला. आज असे चित्र दिसत नाही. राष्ट्रीय संघातील कर्नाटकाचे खेळाडू कमी झाले आहेत, याकडे लक्ष वेधले असता रॉजर बिन्नी यांनी निकोप स्पर्धेमुळे असे घडले असल्याचे मत मांडले. ते म्हणाले, ‘सध्या छोटय़ा छोटय़ा शहरात सरावाच्या सुविधा वाढल्या आहेत. खेळाडूंना सरावाची संधी वाढली आहे. प्रशिक्षणाचे तंत्रही सुधारले आहे. दोन-एक दशकापूर्वी असे चित्र नव्हते. विविध प्रथमश्रेणी स्पर्धांमधून खेळाडूंना नवे व्यासपीठ लाभत आले आहे, त्यामुळं हा फरक असू शकतो’.\nPrevious Articleपांडुरंग सीसी चिकोडी, नरवीर, साईराज, मराठा संघ उपांत्य फेरीत\nNext Article अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मानधनवाढीसाठी ‘बेंगळूर चलो’\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nशहर परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस\nभाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा खून\nआजपासून पुन्हा शाळा गजबजणार\nघरफोड्यांचे सत्र : पोलीस व्यस्त, नागरिक त्रस्त\nडीजेला फाटा, पण विस्कळीतपणाचा फटका\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2023-05-30T04:07:49Z", "digest": "sha1:UOHVKQIGDRH6NWB4UEUBOVVJCIYIXOGW", "length": 9332, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजी��ी झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»सोलापूर : स्मार्ट सिटीच्या संचालक,सीईओ पदी आयुक्त पी.शिवशंकर यांची निवड\nसोलापूर : स्मार्ट सिटीच्या संचालक,सीईओ पदी आयुक्त पी.शिवशंकर यांची निवड\nतरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर\nस्मार्ट सिटीची बैठक सात रस्ता येथील कार्यालयात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. यावेळी संचालक व सीईओ पदी नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांची निवड करुन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.\nयावेळी बैठकीत शहरातील एलईडी लाईट, लाईट पोल, शहरात लाईट पोल बसवण्याचे काम सुरू, शहरातील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेले रस्त्याची कामे, सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण, लक्ष्मी मार्केट सुशोभीकरण, इंदिरा गांधी स्टेडियम विकसित करणे, इ-टॉयलेट, डस्ट बीन, उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाइन या विकास कामासंदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे पीक नुकसान, जमीन सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून मोजणीच्या कामास सुरुवात होणार आहे.\nउजनी विमान नगर येथे पंपिंग स्टेशन उभारणे कामी सर्वजनिक आरोग्य अभियंता कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केलेली आहे. एबिडी एरिया मधील मलनिस्सारण, पाणीपुरवठा लाईन, रस्ते तयार आदी कामाचा आढावा आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच व्हिडीओ कॉन्फरस द्वारे सह संचालक नगर रचना, पुणे अविनाश पाटील, उप सचिव, दिल्ली चे पी. सी. धसनामा हे संचालक सहभागी झाले होते.\nया बैठकीस महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, संचालक नरेंद्र काटिकर, संचालक चंद्रशेखर पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.\n# संचालक #tbdsolapur #पी. शिवशंकर #स्मार्ट सिटी #स्मार्ट सिटी संचालक\nPrevious Articleलोककल्याणाचा वसा हा शाहू महाराजांचा अनुयय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nNext Article पुणे बेंगलोर ���हामार्गावर कणेरीवाडी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nखोके सरकार लोकशाहीसाठी अपायकारक : प्रीती मेनन\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/maha-vikas-aghadi-morcha-live-updates-maha-vikas-aghadi-morcha-in-mumbai-1185842", "date_download": "2023-05-30T05:51:33Z", "digest": "sha1:6GW6JT4BI7KPIWWBTRY54BIHYCMGKHTD", "length": 6295, "nlines": 79, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा, भाजपचही आंदोलन", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > महाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा, भाजपचही आंदोलन\nमहाविकास आघाडीचा हल्लाबोल मोर्चा, भाजपचही आंदोलन\nमहापुरुषांबाबत आक्षेपार्य वक्तव्य करणारे राज्यपाल भागशिंग कोशारी, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस सम विचारी पक्षांनी एकत्र येत हल्ला बोल मोर्चा 11 वाजता निघणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोक या मोर्चात सहभागी होतील असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केलाय.\nहा मोर्चाचा मार्ग भायखळा ते सीएसएमटी असा साडेपाच किलोमीटर पर्यंत असणार आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात विविध मुद्यांवर महाविकास आघाडीची एकजुतात तसच शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न या मोर्चातून करण्यात येणार आहे.\nमहाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही ह्या मोर्चात सहभागी होणार आहेत.अगोदर शरद पवार हे तब्बेतीच्या करणाने ह्या मोर्चात सहभागी होण्यावर शांशकता होती. तसेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अंबादास दानवे ,राष्ट्रवादी कडून अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , नाना पटोले यासह आघाडीचे दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.\nशिवसेना ठाकरे गटाचे सुषमा अंधारे हे सतत हिंदू देव देवतांबाबत आक्षेपार्य वक्तव्य करत असल्याने तसच खासदार संजय राऊत यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळावरून केलेल्या वक्तव्यावरून भाजनेही आक्रमक भुमीका घेत मुंबईत माफी मांगो आंदोलन होणार आहे.सुषमा अंधारे विरोधात वारकरी संप्रदाय अधिक आक्रमक झाला आहे. भाजपनेही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर म्हणून माफी मांगो आंदोलन पुकारलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/Fact%20Check", "date_download": "2023-05-30T04:43:04Z", "digest": "sha1:USDKT6FDZNKQCFEBOLJPHIBTHIS5CR4Z", "length": 10902, "nlines": 113, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about Fact Check", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nFact Check : कर्नाटक निवडणूकीत भाजपच्या प्रचार गाडीवर हल्ला केला आहे का\nकर्नाटकमध्ये निवडणूकांच्या प्रचारांचा धुराळा उडाला आहे. कर्नाटकमधील 224 जागांची विधानसभा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोठी ताकद तावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान...\nFact Check : भारतात कॅडबरीच्या उत्पादनात गोमांसाचा वापर होतो\nभारतात कॅडबरीच्या (Cadbury india) उत्पादनात गायीच्या मांसाचा (Beef) वापर केला जात असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यासंदर्भात अल्ट न्यूजकडे फॅक्ट चेक करण्यासाठी एक स्क्रीनशॉट आला....\nFact Check : राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधातील ट्वीट केले डिलीट\nराहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी 25 मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये तुम्ही माफी मागणार का असा सवाल पत्रकाराने केला. त्यावर उत्तर देतांना माझं...\nFact Check : पाठींबा देणाऱ्या देशांचे राहुल गांधी यांनी ट्विटरवर आभार मानले का\n��ाहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यानंतर राहुल गांधी यांना 12 तुघलक रोड नवी दिल्ली येथील शासकीय निवासस्थान सोडण्यास...\nFact Check : सोन्याची चैन देऊन भुपेश बघेल यांनी काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले का\n24 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन (85 th National session of Congress) छत्तीसगडमधील नव्या रायपूरमधील (Raipur) टूटा जवळ राज्योस्तव मैदानात आयोजित केले होते. या अधिवेशनासाठी...\nFact Check : भारतात कॉम्प्यूटर १४०० वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात होते\nएका प्राचीन मूर्तीचा फोटो सध्या व्हायरल होतोय. या फोटोतून दावा करण्यात आला आहे की, भारतात १४०० वर्षांपुर्वी पल्लव नावाचा राजा असतांना कॉम्प्यूटर बनवण्यात आला होता. ही मूर्ती वीजेच्या तारेने जोडलेल्या...\nFact Check : जंतर-मंतर वर धीरेंद्र शास्त्री आणि सुरेश चव्हाणकेच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांच्या तोंडी कत्तलीची भाषा\n५ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्लीतल्या जंतर-मंतरवरील २ कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांमध्ये खुलेआम मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पहिल्या कार्यक्रमाचं नाव ‘सनातन...\nFact Check : NEET च्या परीक्षेची तारीख बदलली आहे का वाचा व्हायरल दाव्यामागचं सत्य\nवैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा (NEET)ची तारीख बदलल्याच्या वेगवेगळे मेसेज व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. ही नोटीस 6 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिध्द झाल्याचे म्हटले आहे. ही तारीख...\nFact Check : पंतप्रधान मोदी यांनी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रीसमोर झुकवली मान\nगेल्या काही दिवसांपुर्वी बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham) मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. त्यातच पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्याचा दावा करत फोटो सोशल...\nFact Check : २२ वर्षाच्या मुलाचं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्न न्यूज चॅनेल्स ने स्क्रिप्टेड व्हिडिओला सत्य मानलं\nमुख्य प्रवाहातील काही माध्यमांनी नुकतीच एक बातमी प्रसिद्ध केली. यात एका २१/२२ वर्षांच्या मुलानं ५२ वर्षांच्या महिलेशी लग्न केलं, अशी ती बातमी होती. या बातमीत या नवविवाहित जोडप्याची कुठल्याही प्रकारची...\nFact Check : ओरियो बिस्किट डुक्कराच्या दुधापासून तयार होते \nसोशल मीडियावर एक इन्फोग्राफ��क शेअर केले जात आहे. यामध्ये इंग्रजी आणि उर्दू भाषेत काही ओळींसोबत 'ओरियो' बिस्किटाचे फोटो आहेत (oreo biscuit). लिखित स्वरूपात 'ओरियो' बिस्किट 'हराम' आहे. कारण ते वसा आणि...\nFact Check | महाराष्ट्रातील हिंदुंच्या मोर्चामध्ये मुस्लिमांचा खोडा आंध्रप्रदेशमधील जुना व्हिडिओ व्हायरल\nमहाराष्ट्राची राजधानी मुंबईत 29 जानेवारी 2022 रोजी हिंदु संघटनांनी आपल्या 5 मागण्यांसाठी एका मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/aishwaryaa-rajinikanth-gold-and-diamond-jewelery-stolen-from-actor-rajinikanths-daughters-house-123032000023_1.html", "date_download": "2023-05-30T04:15:39Z", "digest": "sha1:2SLHEP5ECVOWA5ZN3QVXT6A4TJFRJRJN", "length": 16375, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Aishwaryaa Rajinikanth: अभिनेता रजनीकांतच्या मुलीच्या घरी सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरी - Aishwaryaa Rajinikanth Gold and diamond jewelery stolen from actor Rajinikanths daughters house | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nक्रिकेटपटू विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये साऊथ अभिनेता राम चरण दिसणार\nबॉलिवूड : हे आहेत पापाराझी, जे सिनेकलाकारांचे फोटो व्हायरल करतात...\nSalman Khan:सलमान खानला धमकीचा ई-मेल आला, पोलिसांनी एफआयआर नोंदवला\nKartik Aaryan: कार्तिक आर्यन बांधणार लवकरच लग्नगाठ, केली लग्नाची घोषणा\n'देवों के देव महादेव' फेम मोहित रैना झाला गोंडस मुलीचा बाबा\nतिच्या तक्रारीत ऐश्वर्याने म्हटले आहे की, तिने शेवटचे दागिने 2019 मध्ये तिची बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी घातले होते. चोरीच्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांचे सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, हार आणि बांगड्यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात परिधान केल्यानंतर हे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र 10 फेब्रुवारीला पाहिले असता दागिने नव्हते.\nऐश्वर्याने सांगितले की, बहिणीच्या लग्नानंतर तिची तीन वेळा बदली झाली. ऑगस्ट २०२१ पर्यंत, लॉकर सेंट मेरी रोड अपार्टमेंटमध्ये होते. त्यानंतर त्यांना सीआयटी कॉलनीत हलवण्यात आले. जिथे ऐश्वर्या धनुषसोबत राहिली. यानंतर एप्रिल 2022 मध्ये रजनीकांत यांना पोस गार्डन येथील निवासस्थानी हलवण्यात आले.\nमिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याने फेब्रुवारीमध्ये लॉकर उघडले तेव्हा दागिने गायब असल्याने तिला धक्काच बसला. त्यानंतर घरातील काही नोकरांवर संशय घेऊन त्यांनी तेयनामपेट पो���िस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेनमपेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nBhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती\nभद्रा मारुती मंदिर महाराष्ट्र राज्यातील खुलताबाद, औरंगाबाद येथे आहे. हे प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे. हे मंदिर हिंदू देवता श्री हनुमान जी यांना समर्पित आहे. आपण सर्वांनी हनुमानजींच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिल्या असतील, त्यांना कुठेतरी उभे राहताना, हातात पर्वत उचलताना, छाती फाडताना आणि रामाच्या सुरात लीन होताना पाहिले असेल.\nगणपतीपुळे मंदिर इतिहास , गणपती आरती उत्सव पूर्ण माहिती\nगणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरा���ाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे आणि गणपती मंदिर व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे.\nअभिनेता करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा पर्यंत गुलाबी रंगाची फॅशन करणारे फॅशनिस्ट अभिनेते \nSuperstars in Pink Blazer पिंक ब्लेझर ट्रेंड ची अनोखी झलक दाखवणारे हे खास अभिनेते गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवुड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोब ची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशन ची एक झलक पाहूया \nअर्जुन कपूरचा सेमी न्यूड फोटो मलायका अरोराने शेअर केला, लिहिले- माय लेझी बॉय\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात. हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतं आणि त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga\nनर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित, ओंकारेश्वरला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलीनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक 'ओम' चे स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे नाव 'ओंकारा' वरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे. मांधाता बेटांवर स्थित, ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत. तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/cycle-tour-in-pench-tiger-reserve-buffer-zone", "date_download": "2023-05-30T04:24:54Z", "digest": "sha1:E5SKC2XQIDUJLN767L7RGCZYRAYLCSN6", "length": 8376, "nlines": 52, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Pench Tiger Reserve | पेंच व्याघ्र प्रकल्प बफर झोनमध्ये सायकलने भ्रमंती | Cycle tour in Pench Tiger Reserve buffer zone", "raw_content": "\nPench Tiger Reserve : पेंच व्याघ्र प्रकल्प बफर झोनमध्ये सायकलने भ्रमंती\nपेंच प्रशासनाचा पहिल्या टप्प्यात २५ सायकली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ‘टूर द पेंच बफर’ ही ५० किलोमीटरची निसर्गाच्या सानिध्यातील सायकल भ्रमंती राहणार आहे.\nNagpur News : पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या (Pench Tiger Reserve) बफर क्षेत्रात लवकरच सायकल भ्रमंती सुरू होणार आहे. ५० किलोमीटरची या भ्रमंतीचा श्रीगणेशा कोलितमारा आणि सिल्लारी या दोन ठिकाणांवरून करण्याचा मानस आहे.\nया मार्गाला अंतिम मान्यता देण्यात आली असून, त्याची पाहणी लवकरच केली जाणार आहे. महिन्याभरात पर्यटकांना सायकलने पेंच प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात फिरण्याचा आनंद लुटता येणार आहे.\nपेंच प्रकल्पाच्या पुढाकाराने साहसी पर्यटनाचा एक मनोरंजक प्रवास सादर करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.\nएक दिवसाचा हा प्रवास असून, सिल्लारी आणि कोलितमारा या दोन्ही ठिकाणी सायकल पर्यटन करण्यास इच्छुक असणाऱ्यांना सायकली पुरविण्यात येणार आहे. स्वतःच्या सायकलही आणण्याची सुविधा राहणार आहे.\nMelghat Tiger Reserve : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा\nपेंच प्रशासनाचा पहिल्या टप्प्यात २५ सायकली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ‘टूर द पेंच बफर’ ही ५० किलोमीटरची निसर्गाच्या सानिध्यातील सायकल भ्रमंती राहणार आहे.\nया मनोरंजक साहसी सायकलिंग पर्यटनात १८ वर्षांवरील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. पेंच बफरमधील या भ्रमंती दरम्यान, कृषी क्षेत्र, गाव आणि काही बफरच्या जंगलातून सायकलीने प्रवासाची संधी आहे.\nया दरम्यान, पर्यटकांना स्थानिक संस्कृती, स्थानिक भाषा, लोककला, खाद्य संस्कृती, स्थानिक खाद्याचा अस्वादासह संस्कृतीही जाणून घेता येणार आहे. तसेच या भागात पिकविण्यात येणाऱ्या पिकांबद्दलही सविस्तर माहितीही दिली जाणार आहे. पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी यामार्गात दिशादर्शक लावण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मार्गक्रमण करताना सुकर जाणार आहे.\nदऱ्याखोऱ्यांतून, डोंगर वाटांचा अनुभव मिळणार\nसायकल भ्रमंती दरम्यान, हिरव्या दऱ्याखोऱ्यांतून, डोंगराच्या सुंदर वाटांमधून जाण्याचा अनुभवही मिळणार आहे. या पर्यटनामुळे स्थानिकांना ��ॉटेल्स, लोकसंस्कृती सादर करणे, सायकल दुरुस्तीसह गाईडच्या माध्यमातून अनेक रोजगार मिळणार आहे.\nयाशिवाय बाहेरून येणारे पर्यटक स्थानिक दुकानांतून वस्तू खरेदी केल्यास त्यातूनही आर्थिक सक्षमता या भागात येणार आहे.\nMPKV Rahuri : कै. बाळासाहेब वाघ यांच्या नावे राहुरी कृषी विद्यापीठात पुरस्कार\nपेंच व्याघ्र प्रकल्पात लवकरच सिल्लारी आणि कोलितमारा या दोन प्रवेशद्वाराजवळून सायकल भ्रमंती सुरू करण्यात येणार आहे. मार्गाची प्राथमिक पाहणी झालेली आहे. यास अंतिम रुपही देण्यात आलेले आहे. एकदा मार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शकांची पाहणी केल्यानंतर महिन्याभरात सायकल भ्रमंतीला सुरुवात होईल. पेंचने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला ही आनंदाची बाब आहे.\nडॉ. प्रभूनाथ शुक्ला, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/the-leaders-have-not-announced-the-names-of-the-candidates-in-the-jalgaon-market-committee", "date_download": "2023-05-30T05:41:22Z", "digest": "sha1:D45H6JSGLHDII4IQASY4PZSUHYZOAADC", "length": 8801, "nlines": 51, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Jalgaon APMC Election | जळगाव बाजार समितीतील उमेदवारांची नावे नेते जाहीर करेनात | The leaders have not announced the names of the candidates in the Jalgaon market Committee", "raw_content": "\nJalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीतील उमेदवारांची नावे नेते जाहीर करेनात\nKrishi Utpanna Bajar Samiti Election : जळगाव बाजार समिती निवडणुकांसाठी विविध पक्ष किंवा आघाड्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण पॅनेलमध्ये नेमके उमेदवार कोण, हे कोडे अपवाद वगळता कुठेही सुटलेले नाही.\nJalgaon Election News : जळगाव बाजार समिती निवडणुकांसाठी (Jalgaon Market Committee Election) विविध पक्ष किंवा आघाड्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण पॅनेलमध्ये नेमके उमेदवार कोण, हे कोडे अपवाद वगळता कुठेही सुटलेले नाही. माघारीनंतरच उमेदवारांची अंतिम यादी येईल, असे दिसत आहे.\nआतापासून उमेदवार निश्चित केल्यास पुढे बंडखोरी होईल. त्याचा लाभ विरोधक घेतील, अशी भीती नेत्यांना आहे. नावे आहेत, पण थोडे थांबा, अशी प्रतिक्रिया विविध पक्षाचे नेते देत आहेत.\nजळगावात युती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सर्वच नावे समोर आलेली नाहीत. अशीच स्थिती धरणगाव, अमळनेर, जामनेर, रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील धुळे, शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबार व शहादा येथेही आहे. नेते मेळावे घेत आहेत.\nबैठका घेऊन कार्यकर्त्यांची समजूत घालणे व पुढील रणनीती तयार करीत आहेत. परंतु उमेदवार कोण आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मेळाव्यांत सर्वच इच्छुक उमेदवार हजेरी लावत आहेत. पण आपली उमेदवारी अंतिम असेल का, याची खात्री इच्छुक उमेदवारांनादेखील नाही.\nMumbai APMC : आमदाराच्या हट्टापोटी मुंबई बाजार समिती वेठीला\nयामुळे सर्वच पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. जातीय समीकरणांसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही जळगाव, धुळे, धरणगाव व नंदुरबारात चर्चेत आहे. विजयी होण्याची क्षमता लक्षात न घेता जातीय समीकरण जुळविण्यासाठी काही उमेदवारांची नावे नेत्यांनी पुढे केल्याने नाराजीदेखील आहे.\nआव्हाण्याला युतीच्या पॅनेलमध्ये संधी नाही\nआव्हाणे गावातून जळगावात शिंदे गट आणि महाविकास आघाडी समर्थकांनी अर्ज दाखल केले होते. परंतु शिंदे गट किंवा भाजप-सेनेच्या पॅनेलमध्ये उमेदवारीसाठी या गावातील कुण्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्याची माहिती मिळाली.\nजळगाव, अमळनेर व धरणगाव येथे महाविकास आघाडी व युतीमध्ये काही कार्यकर्ते उमेदवारीवरून नाराज आहेत. त्यांच्याबाबत अफवादेखील स्वकियांनी पसरविल्या. उमेदवारी नाकारली, भाऊंनी भेट नाकारली, भाऊंनी फोनच घेतला नाही, अशा अफवा काही स्वकीयच तयार करीत आहेत.\nयामुळे पॅनेलमध्ये धुसफूस तयार होत आहे. परिणामी, निवडणुकीत याचा फटका बसू शकतो, असेही जळगावात एका पदाधिकाऱ्याने सांगितले.\nSangli Apmc Update : बाजार समिती निवडणुकीसाठी ‘ते’ नऊ माजी संचालक अपात्रच\nपालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या निवडणुकीत सक्रिय व्हावे लागले. त्यांचे पुत्र प्रताप हे काही दिवस सक्रिय होते. परंतु उमेदवारीसाठी स्पर्धा व माघारीचा अंतिम दिवस लक्षात घेऊन गुलाबराव सक्रिय झाले. त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील फार्म हाऊसवर काही अर्ज दाखल केलेल्या कार्यकर्त्यांना बोलाविण्यात आले.\nयातच पालकमंत्र्यांची सूचना येण्यापूर्वीच माजी सभापती कैलास चौधरी यांनी माघार घेतली. तर काही नाराज कार्यकर्त्यांची मात्र गुलाबराव यांनी समजूत काढली. पुढील वेळेस संधी देऊ, असे सांगितले.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्���ा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01189844-K473M10X7RF5TH5.html", "date_download": "2023-05-30T05:42:35Z", "digest": "sha1:QBHLB6Z5XOWXJVJNO45AN5VOV5HLGDUF", "length": 16697, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " K473M10X7RF5TH5 किंमत डेटाशीट Vishay BC Components/Beyshlag/Draloric K473M10X7RF5TH5 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर K473M10X7RF5TH5 Vishay BC Components/Beyshlag/Draloric खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये K473M10X7RF5TH5 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. K473M10X7RF5TH5 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:50V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोध��� शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2528/55779", "date_download": "2023-05-30T04:16:33Z", "digest": "sha1:GTRLBWS6OXSPR6FH4Z4XX7D5BRRI2BBY", "length": 6814, "nlines": 89, "source_domain": "bookstruck.app", "title": "आरंभ: सप्टेंबर २०१९ स्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार - Marathi", "raw_content": "\nआरंभ: सप्टेंबर २०१९ / स्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nनऊवारी साडी – शिल्पा कोटगिरे, पुणे\nयुरोपायन – रिता जोहरापूरकर १\nयुरोपायन – रिता जोहरापूरकर २\nऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग १\nऑस्ट्रियाची सफर - समीर गर्दे : भाग २\nमोठयांचे मोठेपण - अविनाश हळबे\nपर्यावरण आणि बांधकाम व्यावसायिक – प्रवीण गिरजापुरे\nसेल्फ मेडिकेशन - आशिष कर्ले, शिराळा\nजनांचा प्रवाहो चालीला - हेमंत बेटावदकर, जळगांव\nनामदेवराव: प्रेमाचा निर्मळ झरा - किरण दहीवदकर, पुणे\nमहादेव – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव\nधैर्याचे घाव – ओशो\n – आशिष कर्ले, शिराळा\n - अंजना कर्णिक, मुंबई\nआईचे घर – मंजुषा सोनार, पुणे\nमाझ्या काळातील श्रावण - शरयू वडाळकर, मालेगांव\n - उर्मिला देवेन, जपान\nश्रध्देला जेव्हा अंधश्रध्देचे ग्रहण लागते - सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव\n – सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव\nन्यूड: प्रत्येकाने बघावा असा चित्र��ट - वर्षा सोनवणे\nन्यूड: एक भावपूर्ण कलाकृती – रिता जोहरापूरकर\nश्रीराम राघवन: हटके दिग्दर्शक - राज जाधव, पुणे\nकरिश्माचा करिष्मा - अमोल उदगीरकर\nसाउथचा सिनेमा: रण्णा - अक्षता दिवटे, बंगलोर\nपुस्तक परीक्षण: प्रवाह माझा सोबती – निमिष सोनार\nरेसिपी: गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे (कुकीज) – उर्मिला देवेन\nमैथिली अतुल यांची खुसखुशीत \"नै\" वन लायनर्स\nलीनाचा जगप्रवास - रुचिता प्रसाद, वय १० वर्षे\nजसे आपण तसे जग\nगरज आहे एका साक्षीची\nदहाचा आकडा - प्रभाकर पटवर्धन\nदेणे सौभाग्याचे - सविता कारंजकर, सातारा\nफार फार तर काय होईल\nसत्य - भरत उपासनी, नाशिक\nबालपण – उदय जडीये, पिंपरी\nअरे संसार संसार - नवनीत सोनार, पुणे\nव्हॉट्सअप स्टेटस - प्रिया गौरव भांबुरे, तळेगाव दाभाडे\nमाझ्या मनातला पाऊस - जुईली अतितकर, नवीन पनवेल\nचांदोमामा – प्रसन्न पटवर्धन, पुणे\nभेट सवंगड्यांची – प्रसन्न पटवर्धन, पुणे\nधनी – मोहन वायकोळे, बोईसर\nनवी जाणीव - भारत उपासनी, नाशिक\nरथचक्र - भरत उपासनी, नाशिक\nसांगू कसे मी कोणाला - सुवर्णा कांबळे, कळंबोली\nचारोळ्या: पानगळ - अभिलाषा देशपांडे, डोंबिवली\nस्केचेस (रेखाटने) – हर्षलता पाटील\nग्राफिटी – अविनाश हळबे\nस्केचेस (रेखाटने) – निमिष सोनार\nस्केचेस (रेखाटने) – अथर्व सोनार, पुणे\nव्यंगचित्रे – सिद्धेश देवधर, गोवा\nव्यंगचित्रे – रोहिणी जाधव, बेलापूर\nनिसर्ग छायाचित्रण – अनन्या बाळापुरे, चिंचवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/cricket-madness-in-america-mlc-from-july-19-matche-131246737.html", "date_download": "2023-05-30T03:34:07Z", "digest": "sha1:MDGT6MD5O6JFJYKOKCW3HZFQAB5JTELZ", "length": 7219, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "एमएलसी जुलैपासून, 19 सामने होतील, सात लाख प्रेक्षक; 16 हजार 400 कोटी रु. कमाई होण्याचा अंदाज | From MLC July, there will be 19 matches, seven lakh spectators; 16 thousand 400 crores Rs. Earnings Forecast - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेत क्रिकेटचे वेड...:एमएलसी जुलैपासून, 19 सामने होतील, सात लाख प्रेक्षक; 16 हजार 400 कोटी रु. कमाई होण्याचा अंदाज\nन्यूयॉर्क / मोहंमद अली25 दिवसांपूर्वी\nफुटबॉल फीव्हरच्या मस्तीत असलेल्या अमेरिकेतही जुलैपासून क्रिकेटचे असेच वेड पाहायला मिळणार आहे. १३ जुलैपासून सुरू होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटसाठी (एमएलसी) स्टेडियम निश्चित झाले आहे. सर्व ६ संघांनी लोगो लाँच केले आहेत. लीगमध्ये १७ दिवसांत १९ सामने होतील. ७ लाख प्रेक्षक आणि १६ हजार ४०० कोटी कमाईचा अंदाज आहे. संपूर्ण कार्यक्रम मेमध्ये प्रसिद्ध होईल.\nविशेष बाब म्हणजे एमएलसी ऑस्ट्रेलियाचे बिग बॅश, इंग्लंड आणि वेल्सचे द हंड्रेड व यूएईतील आयएलटी२० सारख्या स्पर्धेइतकेच वेतन देण्यास सक्षम आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघाची वेतन कॅप सुमारे १२.५ कोटी रुपये आहे. स्पर्धेतील सुरुवातीची गुंतवणूक सुमारे ९८० कोटी रुपये करण्यात आली आहे.\nगुंतवणूकदारांमध्ये भारताचे काही प्रभावशाली समर्थकही आहेत. यात मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलाही आहेत, आयपीएल क्लबच्या मालकांचे सहा एमएलसी संघांपैकी चार संघांमध्ये हिस्सेदारी आहे. स्पर्धा विशेषदेखील आहे. कारण २०२४ मध्ये यूएस आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आयोजित करणार आहे. यासाठी ग्रँड प्रेयरी बेसबॉल स्टेडियम ​१६३ कोटी रुपये खर्चातून बदलले आहे. एमएलसीचे मार्केटिंगचे उपाध्यक्ष टॉम डनमोर म्हणतात, ‘आम्ही क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी आणि जाहिरात करण्यासाठी हे प्रयत्न केले आहेत. शाहरुख आणि नडेला यांच्यासारख्या दिग्गजांच्या गुंतवणुकीमुळे ही लीग चर्चेत आली. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हायटेक गेम्सही आणले जात आहेत.\nक्रिकेट वाढवण्यासाठी न्यूयॉर्कने कायदा केला, टेक्सास होतोय हब\nउत्तर टेक्सास क्रिकेटची राजधानी असल्याचा दावा करत आहे. डनमोर म्हणतात “तिथे क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंचा सक्रिय समुदाय आहे,” डलास क्रिकेट लीग आणि नॉर्थ टेक्सास क्रिकेट असो. सोबत क्रिकेटप्रेमी दक्षिण आशियाई लोकांमुळे लोकप्रियता वाढली आहे. देशातील पहिले व्यावसायिक क्रिकेट स्टेडियम ‘ग्रँड प्रेरी’ येथे आहे. त्यात १५ हजार जागा, १ हजार प्रीमियम सीट्स आणि जागतिक दर्जाच्या क्रिकेट सुविधा आहेत. दरम्यान, न्यूयॉर्कचे गव्हर्नर ॅैथी होचुल यांनी अलीकडेच एका कायद्यावर स्वाक्षरी केली. ज्यात क्रिकेटला राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी २००८ मध्ये, न्यूयॉर्क शिक्षण विभागाने ३० हून अधिक संघांचा देशातील पहिला सार्वजनिक शाळा क्रिकेट कार्यक्रम तयार केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/list-of-national-international-online-maxin-newspapers-published/", "date_download": "2023-05-30T04:16:32Z", "digest": "sha1:4R72TK6R6EAJGCD2RP56H23SFYT5RSRP", "length": 15080, "nlines": 407, "source_domain": "krushival.in", "title": "राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ऑनलाइन मॅक्झिन-वृत्तपत्रांची यादी प्रकाशित - Krushival", "raw_content": "\nराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ऑनलाइन मॅक्झिन-वृत्तपत्रांची यादी प्रकाशित\nin अलिबाग, कार्यक्रम, देश, मुंबई, राज्यातून, रायगड\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |\nहिंदुस्तान टाइम्सच्या देशातील विविध क्षेत्रातील 30 शीर्ष उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत जेएसएस रायगडचे संचालक विजय कोकणे यांचा समावेश करण्यात आला आहे. 130 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन मॅक्झिन व वृत्तपत्रांमध्ये यादी प्रकाशित झाली आहे. सामाजिक, शैक्षणिक कार्य, कौशल्य विकास मार्गदर्शन तसेच वारली चित्रकलेतील संशोधन कार्य व योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.\nवारली चित्रकला व हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाणासाठी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मिळालेला मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान, वेदांत, घोडदौड ह्याच्या बरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जन जागृतीसाठी मिळालेला आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार, महिला सक्षमीकरणासाठी लोक सहभाग कौशल्यविकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार-2023 भारतीय नोबल सोशल ऍक्टिव्हिस्ट ऑफ द इयर पुरस्कार इत्यादि पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाइम्स व देशातील 130 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र मॅक्झिन इत्यादींमध्ये सदर यादी जाहीर करण्यात आली आहे.\nत्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्यबद्दल डॉ. किरीट सोमैया, डॉ. मेधा सोमैया, डॉ. रामकृष्ण सुरा, डॉ. नितीन गांधी, विद्या गांधी, गीतांजली ओक प्रा. अविनाश ओक, नरेन जाधव, ॲड. नीला तुळपुळे, स्वाती मोहिते, रत्नप्रभा बेल्हेकर, मानसी वैशंपायन, भगवान नाईक, हिरामण कोकणे, आशा कोकणे, सुमन कोकणे यांचे विशेष मानले.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/build-business/", "date_download": "2023-05-30T05:00:34Z", "digest": "sha1:ASJV5VJQWBU5357ENOGOHO634GLBHE23", "length": 22831, "nlines": 209, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "Build Business - Grow Organic", "raw_content": "\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nएखादा धनसंपन्न असलेला मनुष्य आजारपणाला कंटाळलेला, अंथरुणावर खिळलेला असेल आणि त्याला विचारलं की खरी संपत्ती कोणती तर तो निशंकपणाने सांगेल की, आरोग्य हीच खरी संपदा आहे. “आरोग्यम् धनसंपदा”. आरोग्य चांगले असेल तर धन संपत्तीत वाढ होईल. आधुनिक युगात माणूस हा आनंद व सुखाच्या शोधात असतो. सुखासाठी साधन, संपत्ती मिळवण्यासाठी धडपड करतो. तो पैशाने श्रीमंत, स्थिर होतोही, पण आपले अनमोल असे आरोग्य गमावून बसतो. ना खाण्यापिण्याकडे लक्ष, ना रोजच्या व्यायामाकडे. त्यातच आपण खात असलेले अन्न ही रसायनं टाकून पिकवलेलं असेल तर “थाली में जहर”च\nशेतीचं जसं जस यांत्रिकीकरण होऊ लागलं तसतसं अन्नधान्य पिकवण्यासाठी रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशंकाचा वापर वाढू लागला. ज्या भाकरीच्या श्वाश्वतीत तो धडपडू लागला. त्या विषारी भाकरीनेच त्याचा घास कधी घेतला हे त्याच त्यालाच कळलं नाही. कधी ऐकले नाहीत असे आजार व त्य��ला जोगोजागी कर्करोग होऊ लागले. बरं हे मानव प्राण्यापुरतच मर्यादित राहिलं नाही, तर जल, जंगल, जमीन, पशू, पक्षी यांनाही मारक होऊ लागलं. त्यातच वाढत्या शहरीकरणामुळे डंपिंग ग्रांऊड वाढू लागलेत.\nमाणसं शहरात नाही तर कचर्‍याच्या कुंडीत राहू लागलेत असे म्हटले तरी चालेल. यावर उपाय काय यावर असा उपाय पाहिजे, जो लोकांना मनापासून पटला पाहिजे. त्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. नुसता सहभाग नाही. तनमनधन देवून तो सहभाग घेता आला पाहिजे. हे शक्य आहे का यावर असा उपाय पाहिजे, जो लोकांना मनापासून पटला पाहिजे. त्यात लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. नुसता सहभाग नाही. तनमनधन देवून तो सहभाग घेता आला पाहिजे. हे शक्य आहे का हो शक्य आहे. ही गोष्ट आहे नाशिकच्या तरुणांची, फक्त गोष्ट नाही, तर उद्योगारंभातील एका टप्यावरची. यशोगाथा ‘स्मार्ट उदयोजक’च्या वाचकांसाठी.\nआमीर खान निर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात शेतीमध्ये रसायनांचा वाढता वापर व त्याचे दुष्परिणाम यावर एक भाग होता. या भागातून प्रेरणा घेत नाशिकच्या संदीप चव्हाण यांनी आपली शेतीची, निसर्गाची, कचरा व्यवस्थापनाची आवड व छंदाचे रूपांतर उद्योगात करून व्यवसायाची मुहर्तमेढ रोवली. उद्योगाचं नाव ठेवलं ‘गच्चीवरची बाग’.\nगाव मागच्या पिढीतच सुटलं होतं, पण गावाची, शेतीची ओढ कायमच. त्यातच आयुष्याच्या एका टप्प्यावर जाणवलं की आपल्याला शहरातील व त्यातल्या त्यात माध्यमांतील नोकरीपेक्षा शेतीत आवड जास्त आहे. नोकरीत एक तप पूर्ण झालं होतं, पण त्यातील हेवदावे, स्पर्धा कधीच संपणारी नव्हती व हे सारे रात्रदिवंस कष्ट हे नेमके कुणासाठी हा यक्ष प्रश्न उभा राहिला आणि एक दिवस नोकरीला राम राम ठोकला.\nआपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला निसर्गाची खूप आवड आहे. शेती केली पाहिजे. त्यातच पुणे, मुंबई, नाशिकात कचरा वेचणार्‍यांचा प्रश्न ऐरणीवर होता. नाशिकचे डंपिंग ग्रांऊडही एकदा पालथ घालून झालं. त्यातून आपला ओला कचरा आजपासून फेकायचा नाही असा मनाशी निश्चय करून वैयक्तिक पातळीवर विविध प्रयोग पूर्वीच सुरू झाले होते. या कचर्‍याचं काहीतरी करू म्हणून केलेली सुरुवातच यशस्वीतेत होत गेली. विविध प्रयोगांना हाती यश लागलं आणि त्यातून सुरू झाला गच्चीवरची बागेचा प्रयोग.\nविदेशी पाहुण्यांना ‘गच्च���वरची बाग’ समजावून देताना संदीप चव्हाण\nबाजारातून काहीही विकत आणायचं नाही. हे विकत आणणंच खरं तर शेतकर्‍याला व शेतीला संपवत आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला अभ्यास आता प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ होती. ती सिद्ध झालीसुद्धा. गारबेज टू गार्डन अशी संकल्पना घेवून घरच्या घरीच रसायनमुक्त भाजीपाला कसा पिकवायचा या विषयी प्रयोग यशस्वी झाले. या अनुभवातून ‘गच्चीवरची बाग’ हे पुस्तकही प्रकाशीत झालं.\nपुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. ही गोष्ट आहे २०१४ मधली. विविध वर्तमानपत्रांव्दारे नाशिकमधे जागृती झाली. आता तर सोशल मीडियामुळे याला चांगला प्रतिसाद मिळतोय. उदयोजकतेचे धडे वाचताना एक गोष्ट कळली की एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून साकारताना तो १ हजार दिवस चालवून पाहावा. जमला, टिकला तर तो अंगाखांद्यावर खेळवावा. झालंही तेच पहिली तीन वर्षं याला चांगला प्रतिसाद मिळाला.\nउपलब्ध वस्तू, उपलब्ध जागा व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीत बाग कशी फुलवावी याचे बारकावे शिकले. ‘गच्चीवरची बाग’चं घोषवाक्य आहे, “पालापाचोळा, किचन वेस्ट, चला फुलवू या बगीचा बेस्ट” यातूनच त्यांच्या कामाची ओळख होते. औषधं ही नखभर असतात, पण त्यांचे दुष्परिणाम मोठे असतात. पण घरच्या रसायमुक्त भाज्या औषधांपेक्षा सकारात्मक काम करतात. भारतीय पाककला ही फक्त उदरभरण नाही तर पूर्णब्रम्ह आहे. फक्त त्याला लागलेला रसायनरूपी व्हायरस काढून टाकला पाहिजे. असे निसर्गाने अनेक अनुभवांच संचीत पदरात ओतलय.\nहे फक्त त्यांच्याशी चर्चा करताना समजून येते. तर अशा अनुभवाधारावर गच्चीवरची बाग हे पुस्तक प्रकाशीत झालं. अशा अनुभवाआधारीत पुस्तक विक्रीतून घरोघरी पे कंन्सलटंसी सुरू झाली. कंन्सलटंसीतून २० टक्के माती व ८० टक्के पालापाचोळातून भाजापाल्याची बाग फुलूवून देण्याचे काम सुरू झाले. त्यातून नैसर्गिक खते, गोपालन, त्याआधारित कीटकनियंत्रके यांची निर्मिती सुरू झाली व सुरू झाला आवडीच्या उद्योगाच्या शिडात हवा भरण्याचं काम.\nगच्चीवरही शेती केली जाऊ शकते याचे धडे घेताना शहरी विद्यार्थी\n३१ मार्च २०१९ ला ‘गच्चीवरची बाग’ला सहा वर्ष पूर्ण झाली. सातव्या वर्षात पदार्पण झालंय. एकाट्याच्या खांद्यावर पेलण्याचं उद्योग धनुष्य आता सात जणांच्या खाद्यांवर वाटलं गेलंय. ताफ्यात आता छोटा हत्ती आहे. देशी गाय आहे आणि हे सारं करण्यासाटी छोटी हक्काची जागा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभावाचं ज्ञान, जे अक्षय्य आहे. थायलंड, झिम्बांव्बे या देशातील विषमुक्त शेती, किचन गार्डनसोबत भारतातील विविध शेती प्रयोगांचाही प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करत या संकल्पनेचा पाया रचला गेला. घरच्या बागेत पिकवलेल्या भाज्यांतून, आलेल्या अनुभावतून ‘गच्चीवरची बाग’ पुस्तकाची पहिली आवृत्ती संपून दुसरी आवृत्ती प्रकाशीत झालीय.\nसोबत “तुम्हाला माहीत आहे का” या दुसर्‍या पुस्तकाचीही जोरदार विक्री सुरू आहे. “तुम्हाला माहित आहे का” या दुसर्‍या पुस्तकाचीही जोरदार विक्री सुरू आहे. “तुम्हाला माहित आहे का” हे पुस्तक म्हणजे संदीप चव्हाण यांनी गच्चीवरची बाग या विषयावर घेतलेल्या कार्यशाळांमध्ये सांगितलेलं आरोग्य, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन या विषयीचे मुद्दे संकलित करण्यात आले आहेत. हे पुस्तक वाचतांना तर आपण त्यांची कार्यशाळाच अनुभवत आहोत असे वाटते. जे वाचकांसाठी आय ओपनींग ठरावं.\nसंदीप चव्हाण यांनी नाशिकमध्ये पाचशे घरांत भाजीपाला पिकवण्याचे काम सुरू केले आहे. दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना बाग फुलवण्यास प्रेरीत केले आहे व तितकीच लोक रोज संपर्कात असतात. बाग-कचरा व्यवस्थापनाविषयी प्रश्न विचारतात. त्यांच्या कामाची विविध दृकश्राव्य तसेच मुद्रित माध्यमांनी त्यांच्या कार्याची दखल तर घेतली आहे. सध्या www.gacchivarchibaug.in व www.organic-vegetable-terrace-garden.com अशी दोन संकेतस्थळे आहेत. यावर आपण नक्कीच भेट देवून अधिक माहिती जाणून घेवू शकता व त्यांच्या संपर्कात राहू शकता.\nउद्योग म्हणून पाहताना आपल्या अंगी सहनशक्ती, प्रतिक्षा ही असली पाहिजे. कोणताही उद्योग अल्लाउदीनच्या दिव्यासारखा पेटला नि सार्‍या ईच्छा क्षणात पूर्ण झाल्या असे होत नाही. उद्योजकाला निरंतर सृजनशिलतेच्या कार्यात गुंतून घ्यावं लागतं. आजची रचलेली किंवा समोर टाकलेली एक विट ही भविष्यातील वाटचालीत पाय ठेवण्यासाठीची फूटस्टेप बनते, हे संदीप चव्हाणांचं म्हणणं आहे. उद्योग म्हटला म्हणजे तारेवरची कसरत असतेच, पण नोकरीसारखं बॉसच्या हातातलं माकड तर नक्कीच नसतो. अंगी प्रामाणिकपणा, योग्य तो कामाचा दाम घेण्याची व देण्याची तयारी असेल तर कल्पना प्रत्यक्षात साकारायला वेळ लागत नाही हे या उदाहरणावरून नक्कीच जाणवते.\nसंपर्क : संदीप चव्हाण – ९८५०५��९६४४\n=========================================== 👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए. 🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है. 🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है. तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है. 👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nबहूगुणी अलोव्हेरा (Aloe vera) औषधी गुंणो से भरा… अलोव्हेरा (Aloe vera) एवंम एलोवेरा जिसे मराठी में कोरपड कहां जाता है. तो हिंदी में गवारपाटा कहां जाता है. ये एक सदाबहार पौधा है जो कम पानी में एवंम तपती धूप में भी जिंदा रहता है. ये मुख्य रूपसे आफ्रिका में पाया जाता है लेकीन इनके औषधीयं…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nशाश्वत कृषी तंत्र : खेती को फायदेमंद कैसे करे\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nगार्डेनिंग अपडेट के लिए डिटेल्स जरूरी है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/6-may", "date_download": "2023-05-30T04:10:40Z", "digest": "sha1:HBALKHWOT64YWHHXJ2R4GOLWJEQUAZ46", "length": 6172, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "६ मे - दिनविशेष", "raw_content": "\n६ मे - दिनविशेष\nआंतरराष्ट्रीय आहार नाही दिन\n२०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.\n२००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n२००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.\n१९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.\n१९९७: बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.\n१९५५: ए. के. लोहितदास - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक (निधन: २८ जून २००९)\n१९५३: टोनी ब्लेअर - ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष\n१९५१: लीला सॅमसन - भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका\n१९४३: वीणा चंद्रकांत गावाणकर - लेखिका\n१९४०: अबन मिस्त्री - प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ\n२०२२: बोज्जला गोपाला कृष्ण रेड्डी - राजकारणी, आमदार (जन्म: १५ एप्रिल १९४९)\n२००१: मालतीबाई बेडेकरपुणे - विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका\n१९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे - पुणे विद्यापीठातील जयकर ग्रं���ालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य\n१९९५: आचार्य गोविंदराव गोसावी - प्रवचनकार आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक\n१९६६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे - भारतातील पहिले सीनियर रँग्लर (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/state-disaster-response-fund-increased-compensation-1057398", "date_download": "2023-05-30T04:33:17Z", "digest": "sha1:ELE35VFE5VG5GCGCJHOEB5LKQKI5EWNQ", "length": 5270, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "एसडीआरएफकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईत केली वाढ", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > News Update > एसडीआरएफकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईत केली वाढ\nएसडीआरएफकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईत केली वाढ\nजुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला होता. राज्य सरकारने त्यानंतर पंचनामे करुन मदत करणार असल्याचं जाह��र केलं होतं. आता राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.\nराज्य आपत्ती प्रतिसाद निधीने नुकसान भरपाईत वाढ केली आहे. त्यानुसार फरकासह वाढीव नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.\nबागायती पिकांसाठी आता प्रति गुंठा 150 रूपये, जिराईतसाठी 100 तर बहुवार्षिक पिकांसाठी अडीचशे रुपये मिळणार आहेत.18 कोटी 57 लाख ही वाढीव फरकाची रक्कम येत्या 2 दिवसात प्रशासनाकडे वर्ग होणार असल्याची माहिती मिळत आहे.\nदरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते, त्यांनी या पार्श्वभूमीवर पंचगंगा परिक्रमेचं आयोजन केलं होतं. आता एसडीआरएफकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या मदतीवर राजू शेट्टी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%97/", "date_download": "2023-05-30T05:09:37Z", "digest": "sha1:V6SMSXU3FNHDMMXVPNZUKYESTVCKRT3T", "length": 11095, "nlines": 214, "source_domain": "www.navakal.in", "title": "गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांना संपाचा फटका! चार दिवसांपासून नळाला पाणी नाही - Navakal", "raw_content": "\nगोंदिया जिल्ह्यातील आठ गावांना संपाचा फटका चार दिवसांपासून नळाला पाणी नाही\nगोंदिया – जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सगळे शासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहेत. याचा फटका आता सर्वसामान्य लोकांना बसत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या आठ गावांना या संपाचा फटका बसला. मागील चार दिवसापासून या गावात पाणी पुरवठा होत नाही. चार दिवसपासून नगर परिषदद्वारे लावण्यात आलेले नळाला पाणी येत नसल्याने आठ गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागल आहे. पाण्यासाठी नागरिकांना दूरपर्यंत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे विहिर किंवा बोरवेलने पाण्याची सोय करावी लागली.\nया संपामध्ये नगर परिषदेचे कर्मचारी देखील सहभागी झाली आहेत. नगरपरिषदेद्वारे आठ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या आठ गावातील लोकसंख्या ४० हजार असून, या सर्व लोकांना मागील चार दिव��ापासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. याचा महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने नगरपरिषद संघर्ष समितीने प्रशासक तहसीलदार यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. शिवाय पाणी पुरवठा तात्काळ सुरु करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. दरम्यान, विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या संपामुळे रुग्णांचे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/mumbai-news/i-inquired-about-sharad-pawar-health-says-eknath-shinde-122110500006_1.html", "date_download": "2023-05-30T04:40:20Z", "digest": "sha1:HGGXJ7AR6MKSFOOYXBW2LKWY3EQEG73P", "length": 17283, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांच्याशी बोललो -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - I inquired about Sharad Pawar health says Eknath Shinde | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nमुंबई पोलिसांना हाजीअली दर्गाहवर अतिरेकी हल्ल्याची धमकीचा फोन\nमुंबईतील 'या 'रुग्णालयात आढळले 130 वर्ष जुनं भुयार\nसुप्रिया सुळे यांची संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर चपराक लगावणारी पोस्ट\nनाशिक-मुंबई महामार्गावरील टोल बंद होणार\nमुंबईतून बाळाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक\nउद्धव ठाकरेही ब्रीच कँडीकडे रवाना\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशरद पवारांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले अन् तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील पवारांच्या भेटीसाठी मातोश्रीवरुन रवाना झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांची भेट होणार, अशी चर्चा सुरू झाली. पण, उद्धव ठाकरे येण्यापूर्वीच एकनाथ शिंदे ब्रीच कँडी रुग्णालयातून बाहेर पडले.\nकाय म्हणाले एकनाथ शिंदे\nशरद पवारांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयातून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदे म्हणाले की, \"मी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांच्याशी बोललो. त्यांची तब्येत सध्या चांगली आहे. निमोनिया रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगले बोलले, त्यांची तब्येत उत्तम आहे. ते उद्या होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात सहभागी होणार आहेत\"\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्क�� कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/give-surprise-visit-to-see-liquor-sale-heramb-kulkarnis-invitation-to-superintendent-of-police-131265873.html", "date_download": "2023-05-30T04:32:41Z", "digest": "sha1:ZYWA2GVXGQJL3GLJKKZMARSAIJGHWM5G", "length": 9600, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अकोल्यातील दारुविक्री पाहण्यासाठी ‘सरप्राईज व्हिजीट’ द्या‎, हेरंब कुलकर्णी यांचे‎ पोलिस अधीक्षकांना निमंत्रण‎ | Give 'surprise visit' to see liquor sale in Akola| Heramb Kulkarni's invitation to Superintendent of Police - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआव्हान:अकोल्यातील दारुविक्री पाहण्यासाठी ‘सरप्राईज व्हिजीट’ द्या‎, हेरंब कुलकर्णी यांचे‎ पोलिस अधीक्षकांना निमंत्रण‎\nअकोले तालुक्यात अवैध दारूविक्री व��� अनैतिक व्यवसायात प्रचंड वाढ झाली‎ ‎ आहे. अकोले शहरात‎ ‎ शाहूनगर येथून व‎ ‎ अधिकृत दारूबंदी‎ ‎ असलेल्या राजूर‎ ‎ परिसरातून खुलेआम‎ ‎ अवैध दारूविक्री होत‎ असल्याचा आरोप दारूबंदी आंदोलनाचे‎ निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केला.‎\nपोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ‎ शासकीय गाजावाजा न करता,‎ अकोल्याला ‘सरप्राईज व्हिजीट’‎ करण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले ‎ ‎ आहे.‎ जिल्ह्यातील अवैध धंद्यांतील‎ गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात अकोले व‎ राजूर पोलीस कुचकामी ठरले आहेत.‎ अकोले शहरासह तालुक्यातील ग्रामीण‎ भागात अवैध धंदे वाढले आहेत.‎ विशेषत: बेकायदा दारूविक्री‎ करणाऱ्यांवर पोलीस चांगलेच मेहरबान‎ झाल्याचे दिसून येते.\nपोलीस अधिक्षक‎ राकेश ओला यांनी शहानिशा‎ करण्यासाठी अकोल्यात व राजूर‎ परिसराला अचानक भेट द्यावी. अवैध‎ दारूची बोकाळलेली वस्तूस्थिती‎ पाहावी, असे निमंत्रणच कुलकर्णी यांनी‎ अधिक्षक ओला यांना निवेदन धाडून‎ दिले आहे. संगमनेर येथील उत्पादनशुल्क‎ विभाग व अकोले व राजूर पोलीसांच्या‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎कृपादृष्टीने हा प्रकार सुरू असल्याचा‎ आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस‎ प्रमुखांना हे पाहायला, यायला जमत‎ नसेल, अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यात‎ वेळ मिळालाच नाही, तर पुन्हा‎ शाहूनगरमध्ये बेमुदत आमरण उपोषण‎ आंदोलन करण्याचा इशारा या‎ निवेदनातून दिला आहे.\nनिवेदनात‎ नमूद केले आहे, की १५ ऑगस्ट २०२२‎ च्या आंदोलनानंतर बंद झालेली अवैध‎ दारू पुन्हा शाहूनगर, कोतूळ, राजूर,‎ देवठाण, समशेरपूर, गणोरे, लिंगदेव,‎ चास, इंदोरी फाटा, वीरगाव फाटा येथून‎ वाढली आहे. संगमनेर, ठाणगाव,‎ आळेफाटा येथून अवैध दारूच्या‎ चारचाकी गाड्या येतात, पण पोलीस व‎ उत्पादन शुल्क ते थांबवत नाहीत.‎ तालुक्यातील निंब्रळ, निळवंडे, इंदोरी व‎ राजूरमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू‎ आहे.\nराजूर व परिसरातील‎ आदिवासीबहुल खडकी, पाडाळणे,‎ शिसवद, रंधा, आंबित, वाकी बंगला येथे‎ खुलेआम दारू विक्री सुरू असून, तेथील‎ अवैध दारू विक्रेत्यांवर वारंवार गुन्हे‎ दाखल करावेत. राजूर येथील अवैध दारू‎ विक्रेत्यांकडून अकोल्यात कोल्हार-घोटी‎ राज्यमार्गावर एक परवानाधारक परमीट‎ रूम व बियर बार चालविण्यास घेतला‎ आहे. येथील व्यवस्थापकाच्या‎ पडद्याआड लाखोंची बनावट‎ देशी-विदेशी दारूची विक्री होते.‎\nराजूरमधील या सराईत विक्रेत्यास‎ तडीपार करण्याची मागणी केली आहे.‎ अवैध दारूविक्री ताबडतोब न थांबल्यास‎ लवकरच वरील सर्व गावांतील‎ गावकऱ्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा‎ इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.‎\nरस्त्यावर खुलेआम होते दारुविक्री‎ राजूर हे दारूबंदीचे गाव असतानाही हमरस्त्यावर खुलेआम अवैध विक्री होते.‎ इंदोरी फाटा व वीरगाव फाट्यावर हमरस्त्यावरच हॉटेलमधून ही दारू दररोज‎ तालुक्यातील इतर ठिकाणांना पोहोचवली जाते. इंदोरीचे हॉटेल व वीरगाव‎ फाट्यावरील हॉटेल प्रशासनाने सील करावे. येथील सराईत गुन्हेगार तालुक्यातून‎ तडीपार करावेत, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.‎\nरस्त्यावर खुलेआम होते दारुविक्री‎ राजूर हे दारूबंदीचे गाव असतानाही हमरस्त्यावर खुलेआम अवैध विक्री होते.‎ इंदोरी फाटा व वीरगाव फाट्यावर हमरस्त्यावरच हॉटेलमधून ही दारू दररोज‎ तालुक्यातील इतर ठिकाणांना पोहोचवली जाते. इंदोरीचे हॉटेल व वीरगाव‎ फाट्यावरील हॉटेल प्रशासनाने सील करावे. येथील सराईत गुन्हेगार तालुक्यातून‎ तडीपार करावेत, अशीही मागणी निवेदनातून केली आहे.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00339517-RN73H2ETTD2262B25.html", "date_download": "2023-05-30T04:04:59Z", "digest": "sha1:VBIHV4NOJEIWGLYADHF5NYLIBW4MALOI", "length": 16176, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RN73H2ETTD2262B25 किंमत डेटाशीट KOA Speer Electronics, Inc. RN73H2ETTD2262B25 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RN73H2ETTD2262B25 KOA Speer Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकड�� आता स्टॉकमध्ये RN73H2ETTD2262B25 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RN73H2ETTD2262B25 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/tag/bjp-2/page/2/", "date_download": "2023-05-30T04:27:52Z", "digest": "sha1:WFALHMACDHZWPOQF4ZTJMMMZIHMNTCD3", "length": 8798, "nlines": 108, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "#bjp Archives - Page 2 of 36 - Tarun Bharat", "raw_content": "\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे ��ैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nदेवेंद्र फडणवीसांच्या निशाण्यावर संजय राऊत म्हणाले, राजकारणात पण कुस्ती…\nDevendra Fadnvis On Sanjay Raut : राज्यातील सरकार जास्त दिवस राहणार नाही.भाजपलाच सरकार नकोय.जितके दिवस सत्तेत राहतील तितकं भाजपचं नुकसान…\nपक्षाच्या वर्चस्वासाठी कायद्याचा होतोय गैरवापर ;मेहबुबा मुफ्तींचा भाजपवर हल्लाबोल\nMehbooba Mufti : गुजरातमधील सुरत येथील सत्र न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका…\nराजकारण्यांनी श्रीसेवकांचा अंत पाहिला-संजय राऊत\nSanjay Raut : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू झाला. तर 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. यावरून…\nउद्धव ठाकरेंना आंबेडकरी मत पाहिजे, पण आंबेडकर नको, महाराष्ट्र भाजपचे ट्विट\n14 एप्रिलला जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी केली. सत्ताधारी आणि विरोधकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेले…\nसंविधान आणि लोकशाहीवर हल्ला होणार ही भीती होतीच ; सुजात आंबेडकर\nSujat Ambedkar : भाजपच्या हिंदूराष्ट्र संकल्पनेला आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत. संविधान आणि लोकशाहीवर हल्ला होणार अशी भिती होतीच अस…\nमाजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा भाजपला राजीनामा\nभाजपचे विधानपरिषदेचे सदस्य व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपला आपला राजीनामा दिला…\n‘जुने’ अडगळीत, ‘नवीन’ व्यासपीठावर भाजपच्या समन्वय समितीच्या बैठकीत जुन्या कार्यकर्त्यांची खंत\nकृष्णात चौगले,कोल्हापूर प्रतिनिधी Kolhapur BJP News: जिह्यातील ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष रुजवला,वाढवला तेच कार्यकर्ते आज अडगळीत पडले असून नवीन कार्यकर्ते मात्र…\n288 मतदारसंघांत होणार ‘सावरकर गौरव यात्रा’,कसे असेल यात्रेचं स्वरुप\nChandrashekhar Bawankule : भाजप आणि शिवसेना 30 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…\nमाफी मागायला मी सावरकर नाही; लवकरच पंतप्रधान मोदी आणि अदानींचे संबंध जगासमोर आणणार-राहु��� गांधी\nRahul Gandhi : मी गांधी आहे माफी मागणार नाही. खासदारकी रद्द केली तरी मला फरक पडत नाही. या देशाने मला…\n… म्हणून माझी खासदारकी रद्द केली ; पण, मला कुणीही घाबरवू शकत नाही- राहुल गांधी\nRahul Gandhi On Narendra Modi : मी याचे पुरावे संसदेत दिले आहेत. त्यानंतर भाजपने ओरड सुरु केली. मला कुणीही घाबरवू…\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97-50-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T05:10:22Z", "digest": "sha1:RIMPE46CVXOURH5XXI3SBM4KDUWIWN6M", "length": 12289, "nlines": 222, "source_domain": "navakal.in", "title": "झोपडीला आग! 50 हजार मिळणार - Navakal", "raw_content": "\nमुंबई – मुंबईतील झोपडपट्टीत आग लागली तर महापालिकेला संबंधित झोपडीधारकाला यापुढे नुकसानभरपाईपोटी 50 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. आतापर्यंत झोपडीला जर आग लागली तर झोपडीधारकाला मुख्यमंत्री निधीतून मदत दिली जात होती. आता या मदतीसोबतच पालिकेनेही संबंधित झोपडीधारकाला जळलेली झोपडी पुन्हा उभारण्यासाठी आलेला खर्च किंवा कमाल 50 हजार रुपये इतकी आर्थिक मदत आपत्ती व्यवस्थापन निधीतून करायची आहे. सरकारच्या या निर्णयाला पालिका अधिकार्‍यांनी दबक्या आवाजात विरोध सुरू केला आहे.\nराज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. मुंबईत अनेक झोपडपट्ट्या आहेत. 13 मार्च 2023 रोजी मालाड पूर्व भागातील आप्पापाडा परिसरात आग लागली होती. या घटनेत एक हजार 41 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या झोपडीधारकांना 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू झालेल्या केंद्र शासनाच्या सुधारित राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे प्रति झोपडी आठ हजार रुपये रक्कम राज्य आपत्ती निधीतून मंजूर करण्यात आली होती. या सर्व झोपड्या वनजमिनीवर आहेत. या नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप करण्याची जबाबदारी राज्य शासनाने महापालिकेवर सोपवली आहे. या रकमेव्यतिरिक्त मुख्यमंत्री निधीतूनही प्रत्येक झोपडीधारकाला दहा हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्याशिवाय आता पालिकेकडूनही कमाल 50 हजार रुपये वा झोपडी उभारण्याच्या खर्चापोटीची रक्कम द्यावी, असा निर्णय राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे.\nदुसरीकडे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून अशा प्रकारची रक्कम देण्याची तरतूद नाही. शिवाय या ��िर्णयाची अंमलबजावणी झाल्यास या मदतीच्या रकमेसाठी भविष्यात गैरप्रकार होऊ शकतात, मुद्दाम आगी लावल्या जाऊ शकतात, अशीही भीती काही पालिका अधिकार्‍यांनी व्यक्त केली. शिवाय अशा तरतुदीमुळे पालिकेच्या तिजोरीवरही भार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01256313-1111Y1506P80HQT.html", "date_download": "2023-05-30T05:42:58Z", "digest": "sha1:SK4AYJNUTDRJESWJQFK2M6XJTUZBVQID", "length": 16627, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 1111Y1506P80HQT किंमत डेटाशीट Syfer 1111Y1506P80HQT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 1111Y1506P80HQT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 1111Y1506P80HQT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 1111Y1506P80HQT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:150V\nतापमान गुणांक:C0G, NP0 (1B)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/ind-vs-aus-if-you-go-to-save-someone-this-game-will-kill-you-jadeja-gave-an-ultimatum-to-rohit-dravid-regarding-surykumar-yadav-avw-92-3540280/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T03:44:38Z", "digest": "sha1:H3QVBBNOWU3R4TWI2S5RKV4SAHL5AXUM", "length": 28487, "nlines": 299, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs AUS: If you go to save someone this is the game will kill you Ajay Jadeja makes Surykumar Yadav suggestive statement and advises to Rohit | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nIND vs AUS: “एखाद्याला वाचवायला गेलात तर हा खेळ…”, अजय जडेजाने ‘मिस्टर ३६०’वर केले सूचक विधान; रोहितलाही दिला सल्ला\nटीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यात त्याने सूर्यकुमार यादवची खेळीवरही टीका केली आहे.\nWritten by स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (२२ मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने २१ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका २-१ अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित सर्व पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले. त्यावर आता क्रिकेट समुदायातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशीच एक प्रतिक्रिया भारताचा माजी यष्टीरक्षक अजय जडेजाने केली आहे.\nमाजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने भारतीय संघ व्यवस्थापनावर, विशेषत: कर्णधार रोहित शर्मा आणि प्र��िक्षक राहुल द्रविड यांनी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीची क्रमवारी चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल टीका केली. सूर्या तिसऱ्या वनडेत चौथ्या क्रमांकाऐवजी सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला आणि पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तो भोपळाही न फोडता बाद झाला.\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\nहेही वाचा: WPL 2023: RCBमध्ये दोन-दोन विराट; स्मृती मंधानाने कोहलीच्या गोलंदाजीची केली हुबेहूब नक्कल, Video व्हायरल\nअजय जडेजा क्रिकबझवर बोलताना म्हणाला, “की सूर्याला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे होते.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही चांगल्या काळातून जात असाल, तेव्हा तुम्ही फलंदाजाला थांबायला लावल्यास काही फरक पडत नाही, पण जर फॉर्म चांगला नसेल आणि तुम्ही खेळाडूला त्याच्या फलंदाजीची वाट पाहायला लावली तर त्याचे मन वेगवेगळ्या दिशेने भरकटते, शेवटी तोही माणूसच आहे.” जडेजा पुढे म्हणाला, “तोच सूर्यकुमार यादव आहे ज्याने संपूर्ण मैदानावर ३६० अंश धावा केल्या आहेत. जेव्हा विराट कोहलीसारखा कोणीतरी इतके महिने फॉर्ममध्ये नसतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की मनात काहीतरी आहे, ज्यामुळे तुमच्या खेळावर त्याचा वाईट परिणाम होतो.” त्याने म्हटले आहे की, “जेव्हा तो एकदिवसीय मध्ये पदार्पण करून आला तेव्हा तो मिडल ऑर्डरमध्ये खेळला होता. त्याला तिथेच अधिक सोयीस्कर वाटले होते.”\nमाजी यष्टीरक्षक पुढे म्हणाला, “आमच्या काळात असे म्हटले जायचे की जर कोणी फॉर्ममध्ये नसेल आणि तो जर चौथ्या क्रमांकावर खेळला तर तुम्ही त्याला सातव्या क्रमांकावर पाठवले ही बाब त्या खेळाडूसाठी नेहमीच अधिक आव्हानात्मक असते. जेव्हा तुम्हाला वारंवार संधी एकाच क्रमांकावर दिली जाते तेव्हा अधिक आरामदायक त्या फलंदाजाला वाटत असते. तुम्ही ७व्या क्रमांकावर येता, त्यावेळेस तुमच्या फलंदाजीत जी काही शक्ती आहे, ती तुम्ही आधीच गमावलेली असते, त्यातील ६०-८० टक्के षटके आधीच संपलेली असतात. त्यात अशा अटीतटीच्या रोमांचक सामन्यात अधिक दबाव येतो आणि खराब फटका मारून तुम्ही बाद होतात. जेव्हा तुम्ही वरच्या क्रमांकावर खेळता तेव्हा तुम्हाला फॉर्म परत मिळवण्याची संधी असते. रोहित शर्मा आणि द्रविड या दोघांना मला सांगायचे आहे की तुम्ही कोणालाही वाचवू शकत नाही. जर तुम्ही एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर हा गेम तुम्हाला मारून टाकेल.”\nहेही वाचा: IND vs AUS: live सामन्यादरम्यान विराटने स्टॉयनिसला जाणूनबुजून धक्का दिला Video पाहा अन् तुम्हीच ठरवा\nरोहित शर्माने सांगितले पराभवाचे कारण\n“संघातील प्रमुख खेळाडूंच्या दुखापती ही समस्या आहे. भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असते. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळत नाही. याच कारणाने दुखापती होतात. मी याबाबतीतील तज्ञ नाही. मात्र, विश्वचषकासाठी आमचे सर्वोत्तम पंधरा खेळाडू ‌ उपलब्ध असतील अशी मला आशा आहे.” भारतीय संघाचे संघ व्यवस्थापन खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट करत, खेळाडूंना विश्रांती देत असल्याचे देखील रोहितने सांगितले. सध्या भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह व श्रेयस अय्यर हे गंभीर दुखापतीमुळे संघाचा भाग नाहीत.”\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIPL History: एकाच सामन्यात दोन लाजिरवाण्या विक्रमांची नोंद; ‘या’ संघाचं नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nRuturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…\nWTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियात मोठा बदल आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघात स्थान, ICCने विशेष अपडेट केले जारी\n World Cup चे वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर भारतातील ‘या’ १५ शहरांमध्ये होणार मुख्य सामने\nIND vs AFG: टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्यावर; आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना मिळणार संधी\n“भेटू मग पोस्टमार्टम टेबलवर”, IPS अधिकाऱ्याच्या ट्वीटवर बजरंग पुनियाचं चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “सांगा, गोळी झेलायला…”\nPHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं; देशभरातून ��ंतप्त प्रतिक्रिया\nPhotos : क्रिकेटर युजवेंद्र चहलची युट्यूबर पत्नी धनश्री वर्माबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का\nYashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\n पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात\nआयपीएलची फायनल आहे की गरबा मैदानात पडला पाऊस, प्रेक्षकांना मात्र गरब्याची हौस, Video झाला व्हायरल\nमुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय\nIPL 2023 Final: गिल-साहा बाद झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलं सुदर्शनचं वादळ, धडाकेबाज फलंदाजीचा Video व्हायरल\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\n पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात\nआयपीएलची फायनल आहे की गरबा मैदानात पडला पाऊस, प्रेक्षकांना मात्र गरब्याची हौस, Video झाला व्हायरल\nIPL 2023 Final: गिल-साहा बाद झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलं सुदर्शनचं वादळ, धडाकेबाज फलंदाजीचा Video व्हायरल\nजीवदान मिळाल्यानंतर धमाका केला पण ‘त्या’ चेंडूनं चकवा दिला अन् धोनीनं शुबमन गिलचा खेळ खल्लास केला, पाहा Video\n“IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पाऊस पडला”, अभिनेत्रीने शेअर केलं मीम, म्हणाली…\nCSK vs GT, IPL 2023 : फायनलचा सामना राखीव दिवशी होत असल्याने ‘या’ दोन खेळाडूंना झाला फायदा, वीरेंद्र सेहवागने सांगितलं यामागचं कारण\n“तर सचिन नसताच…” शुबमन गिलचे तेंडुलकरशी तुलनेवर पहिल्यांदाच थेट उत्तर; म्हणाला, “मला तर वाटतं..”\nसामना पाहण्याच्या उत्सुकतेवर ‘पाणी’ फेरलं रात्र वैऱ्याची होती, पण धोनीच्या चाहत्यांसाठी नाही, स्टेशनवरचा ‘तो’ Video झाला Viral\nCSK vs GT IPL 2023 Final Live: डकवर्थ लुईसच्या नियमानुसार १५ षटकांचा होणार सामना, चेन्नईला विजयाची १७१ धावांचे आव्हान\nIPL 2023 ची फायनल कोणता संघ जिंकणार आनंद महिंद्रांनी दिलं भन्नाट उत्तर, ट्वीटरवर म्हणाले, “शुबमनवर विश्वास पण धोनी…”\nजीवदान मिळाल्यानंतर धमाका केला पण ‘त्या’ चेंडूनं चकवा दिला अन् धोनीनं शुबमन गिलचा खेळ खल्लास केला, पाहा Video\n“IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पाऊस पडला”, अभिनेत्रीने शेअर केलं मीम, म्हणाली…\nCSK vs GT, IPL 2023 : फायनलचा सामना राखीव दिवशी होत असल्याने ‘या’ दोन खेळाडूंना झाला फायदा, वीरेंद्र सेहवागने सांगितलं यामागचं कारण\n“तर सचिन नसताच…” शुबमन गिलचे तेंडुलकरशी तुलनेवर पहिल्यांदाच थेट उत्तर; म्हणाला, “मला तर वाटतं..”\nसामना पाहण्याच्या उत्सुकतेवर ‘पाणी’ फेरलं रात्र वैऱ्याची होती, पण धोनीच्या चाहत्यांसाठी नाही, स्टेशनवरचा ‘तो’ Video झाला Viral\nCSK vs GT IPL 2023 Final Live: डकवर्थ लुईसच्या नियमानुसार १५ षटकांचा होणार सामना, चेन्नईला विजयाची १७१ धावांचे आव्हान\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_40.html", "date_download": "2023-05-30T05:24:28Z", "digest": "sha1:Q6B4XOZM6HV3RYIVFM3IYNN2WEST4CDA", "length": 4865, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला 50 कोटीची शासन हमी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nशबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला 50 कोटीची शासन हमी\nयवतमाळ ( २९ ऑगस्ट २०१९) : आदिवासी समाजासाठी विविध स्वयंरोजगार व उत्पन्न ��िर्मितीच्या योजनांसाठी केंद्र शासनाकडून सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला 50 कोटींची शासन हमी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी 50 कोटीची शासन हमी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.\nपुढे डॉ. अशोक उईके म्हणाले, आदिवासी बेरोजगार युवकांकरीता स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडून मुदतकर्ज स्वरुपात शबरी महामंडळास वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक या महामंडळास राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकरीता राज्य शासनाची ठोक हमी रु.50 कोटी सन 2019-20 ते सन 2023-24 पर्यंत देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/meaning-of-ambedkar-and-thackeray-alliance-1193054", "date_download": "2023-05-30T05:17:00Z", "digest": "sha1:SQUCHJNJURDM7725TGKMG2QQPRC67INU", "length": 9035, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Ambedkar-Thackeray | आंबेडकर-ठाकरे एकत्र येण्याचा अर्थ काय ?", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > मॅक्स ब्लॉग्ज > Ambedkar-Thackeray | आंबेडकर-ठाकरे एकत्र येण्याचा अर्थ काय \nAmbedkar-Thackeray | आंबेडकर-ठाकरे एकत्र येण्याचा अर्थ काय \nमहाराष्ट्राच्या राजकारणात दोन भिन्न विचारांचे राजकीय वारसदार एकत्र आल्यानं संपूर्ण राजकारण ढवळून निघालंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राजकीय युती केलीय. त्यामुळं या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय प्रभाव पडू शकेल, याविषयी निर्माण होणा-या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.\nप्रकाश आंबेडकरांनी शिवसेनाच का निवडली \nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची वैचारिक मैत्री होती. मात्र, राजकीयदृष्ट्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर १९९५ मध्ये स्वबळावर आणि २०१४ मध्ये भाजपसोबत शिवसेनेनं सत्ता (BJP Shiv sena Alliance) स्थापन केली. याव्यतिरिक्त शिवसेना कायमच विरोधी पक्षात राहिली होती. तर दुसरीकडे भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय प्रवास सुरूच ठेवला. मात्र, २०१४ नंतर देशाच्या राजकारणानंच कूस पालटली. या सत्तांतरानंतर काँग्रेससहित विरोधी पक्षांची पीछेहाट सुरू झाली. शेवटी, प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचीच लढाई सुरू झाली. अशा परिस्थितीत २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करून बघितला. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ वगळता तो इतर ठिकाणी निवडून आणण्याइतपत यशस्वी ठरला नाही. तरीही वंचितला २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ४१ लाख मतं म्हणजेच ३२.४७ टक्के इतकी मतं मिळाली होती. याचाच अर्थ प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत एकूण झालेल्या मतदानापैकी 4.58 टक्के मतदान वंचित बहुजन आघाडीला मिळालं.\nमहाविकास आघाडीत सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना सगळ्यात कमकुवत पक्ष आहे. तर दुसरीकडे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच राजकीय भुमिका घेणं ही प्रकाश आंबेडकर यांच्या दृष्टीनं अपरिहार्यता आहे. त्यातूनच प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंच्या साथीनं ही युती जळवून आणलेली दिसतेय. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांनी आरक्षणासंदर्भात जेव्हा प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. तेव्हाही प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीराजेंना सांगितलं होतं, \"महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो,\" याचाच अर्थ प्रकाश आंबेडकर हे तेव्हापासूनच नव्या राजकीय मित्राच्या शोधात होते. तो शोध उद्धव ठाकरेंच्या रूपानं सध्या तरी मिटलेला आहे.\nभाजप आणि शिंदे गटाचा राजकीय परफॉर्मन्स सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता वंचितनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. वंचितच्या महाविकास आघ��डीतील भूमिकेबाबत अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद दिसलेला नाही. त्यामुळं सध्यातरी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना अशी वैयक्तिक युती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6/", "date_download": "2023-05-30T04:04:14Z", "digest": "sha1:KWS7ICC5YTNJR25GG6T557WKQKW64O44", "length": 7766, "nlines": 114, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोकण»रत्नागिरी : तवसाळ आगर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान\nरत्नागिरी : तवसाळ आगर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान\nआपले मासेमारी जाळे फाडून केली कासवाची सुटका\nनीलेश सूर्वे / तवसाळ\nगुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबीयांकडून जीवदान देण्यात आले आहे. तालुक्यातील अरबी समुद्राच्या शेवटच्या टोकाला असणारे गाव म्हणजे तवसाळ आगर. अवधूत पाटील आणि त्यांचा पुतण्या विक्रांत पाटील हे दोघे नियमीतपणे उदर निर्वाहासाठी बिगर यांत्रिकी होडीतुन मच्छिमारी करतात. मच्छीमारीसाठी टाकलेल्या जाळ्यामध्ये भेटलेले मासे काढण्याकरता जाळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर जाळ्यामध्ये मोठा मासा सापडल्याचे त्यांना जाणवले. मात्र प्रत्यक्षात ते भलेमोठे ऑलिव्ह रिडले जातीचे कासव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कासव अडकल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील काका-पुतण्याने स्वतःचे किमती जाळे कापून त्या ऑलिव्ह रिडले जातीच्या भल्यामोठ्या कासवांची जाळ्यातून मुक्त करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले.\nPrevious Articleरक्तदान शिबिरात 357 रक्तदात्यांनी घेतला सहभाग\nNext Article सांगली : रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण धारकांना मुदतवाढ\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nRatnagiri : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने महाडमध्ये चिमुरडी गंभीर जखमी\nRatnagiri : हातखंबा येथे लक्झरीने ७ वाहनांना ठोकरले; चौघे जखमी\nकोकण मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची प्रतीक्षा संपुष्टात\nमोती तलाव आटला ; पक्षी पाण्याच्या शोधात\nVIDEO- Ratnagiri : सावरकर विचार जागरण सप्ताहाची शोभायात्रा; सहभोजनाने झाली सांगता\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/manoj-bhagat-murud-bazar-committee-chairman/", "date_download": "2023-05-30T04:32:33Z", "digest": "sha1:VQZHYZATSLJMTC5AEN2KZOM3NOWUCF65", "length": 15653, "nlines": 369, "source_domain": "krushival.in", "title": "मनोज भगत मुरुड बाजार समितीचे सभापती - Krushival", "raw_content": "\nमनोज भगत मुरुड बाजार समितीचे सभापती\nin sliderhome, मुरुड, राजकीय, रायगड\nतर संतोष कांबळी उपसभापती\nमुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे मनोज भगत तर उपसभापतीपदी संतोष कांबळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एकतर्फी विजय मिळविला आहे. यामध्ये शेकापचे 12, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2, ठाकरे गट 1 सदस्य निवडून आलेला आहे. गुरुवारी मुरुड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ए.आर. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. सभापतीसाठी मनोज भगत व उपसभापतीपदी संतोष कांबळी असे दोनच अर्ज प्राप्त झाल्याने श्रीकांत पाटील यांनी या दोघांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. यावेळी या दोघांची निवड जाहीर होताच सर्व मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.\nया निवडीनंतर झालेल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना शेकाप तालुका चिटणीस अजित कासार यांनी या पुढे होणाऱ्या सर्व निवडणूक महाविकास आघाडी सोबत घेऊन लढणार आहोत. सुपारी संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीस मोठे यश प्राप्त झाले आहे.त्यामुळे सर्व निवडणूक सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. मुरुड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष महाडिक, राष्ट्रवादीचे मंगेश दांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.\nसभापती मनोज भगत यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करणे व नवीन कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बाजार समितीच्य��� माध्यमातून तालुक्यातील चार ठिकाणी आठवडा बाजार भरवल्यामुळे लोकांना माफक दारात वस्तू मिळत आहेत.स्थानिक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पिके घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीस सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.\nसभापती उपसभापती निवड कार्यक्रमासाठी ॲड. इस्माईल घोले, माजी सभापती स्मिता खेडेकर, माजी सरपंच प्रशांत मिसाळ,माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते, विजय गीदि, संतोष पाटील, माजी सभापती चंद्रकांत कमाने, मोअज्जम हसवारे, दर्शन काळबेरे, विकास दिवेकर, सचिव दत्ताराम शेडगे, रमेश दिवेकर आदी सह असंख्य कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/maharashtra%20assembly", "date_download": "2023-05-30T04:38:36Z", "digest": "sha1:NSTSMOSBD745HC2QWPHRWGGUH4R3DXRM", "length": 8404, "nlines": 100, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about maharashtra assembly", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nअधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस दिल्लीत...\nसध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात सरकारला घेरण्याची एकही संधी सोडलेली नाही. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी असो अथवा फडणवीस...\nविधानसभाध्यक्ष निवडणूक पुढं ढकलली कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी सोडला सुटकेचा निश्वास\nआज राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने ठरवला आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीच्या नियमांना मंजूरी दिलेली नाही....\nअधिवेशनाचे दोन दिवस शिल्लक ; विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन आज वातावरण तापण्याची शक्यता\nमुंबई // महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरलेत. या दोन दिवसात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सरकार राज्यपालांच्या मंजुरीच्या प्रतीक्षा आहेत. दरम्यान विधानसभा...\nमहाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे हिवाळी अधिवेशनाबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला\nनागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. यानुसार तयारीचे नियोजन करण्यासाठी सोमवारी सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक...\nप्रदूषणामुळे अकाली मृत्यू होण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर\nनुकत्याच पार पडलेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात मुंबईतील वायुप्रदूषणाबाबत अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या तारांकीत प्रश्नात डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या...\nमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प अपेक्षा: एससी-एसटी निधी\nमहाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक सांगून गेले..सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो.. स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही हा प्र��्न दलित पददलितांना...\n..तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल: सामना संपादकीय मधून शिवसेनेचे भाजपाला खडे बोल\nविधीमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला. काल शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यावर हल्ला करत कठोर...\nकंगना आणि अर्णबवर सूडबुद्धी; मग सरनाईकांवर काय\nमहाराष्ट्राच्या राजकारणात सूडबुद्धीला थारा दिला जात नाही आणि आम्ही देखील तसं राजकारण करत नाही पण याचा अर्थ असा नाही की कुणीही यावं आणि टपली मारून जावं, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.आज सकाळच्या...\nविधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-pune-crime-cash-car-pune-police-karnatak-election-2023-131265717.html", "date_download": "2023-05-30T04:44:49Z", "digest": "sha1:KH6XZH2FF53TB2VLXRD4ZAH4FBESFNAO", "length": 3878, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू, पुणे पोलिसांनी कारमध्ये पकडले साडेतीन कोटी | pune pune crime cash car pune police Karnatak election 2023 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकारवाई:कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू, पुणे पोलिसांनी कारमध्ये पकडले साडेतीन कोटी\nपुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकेबंदी करत असताना वाहतूक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख रुपयांच्या नोटांनी भरलेल्या बॅगा व नोटा मोजण्याची मशीन कारमधून (एमएच १३ सीके २१११) जप्त केल्या आहेत. सकाळी ७ वाजेपर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते. गुन्हे शाखा, हडपसर पोलिस तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही कोट्यवधींची रोकड पकडली. या प्रकरणात प्रशांत धनपाल गांधी (४७, रा. लासुर्णे. ता. इंदापूर) यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.\nशहरात वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांच्या वतीने नाकेबंदी करण्यात येत होती. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वाहतूक विभागातील कर्मचारी शेवाळवाडी परिसराजवळ असलेल्या द्राक्ष संशोधन केंद्राजवळ संशयित वाहनांची तपासणी करत असताना त्याला एक व्यक्ती आणि एक महिला संशयास्पदरीत्या ब्रेझा कारमधून येताना दिसली. त्याने लागलीच कार थांबवून गाडीची तपासणी केली असता त्यात पैसे सापडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/ed-raids-12-places-of-mafia-ahmed-court-appearance-today-131158422.html", "date_download": "2023-05-30T05:43:57Z", "digest": "sha1:A52SHEF6LSAPUHMLJU3P7AXKGGSI656K", "length": 2496, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "माफिया अहमदच्या 12 ठिकाणी ईडीचे छापे, आज कोर्टात हजेरी | ED raids 12 places of mafia Ahmed, court appearance today - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमनी लाँड्रिंग::माफिया अहमदच्या 12 ठिकाणी ईडीचे छापे, आज कोर्टात हजेरी\nईडीने माफिया अतिक अहमद व त्याच्या साथीदारांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी बुधवारी छापे टाकले. ही कारवाई प्रयागराज व परिसरातील १२ ठिकाणांवर करण्यात आली. अतिकला उमेश पाल हत्या प्रकरणात गुरुवारी प्रयागराज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याला साबरमती तुरुंगातून आणून नैनी कारावासात ठेवले आहे. अतिक म्हणाला, मी उद्ध्वस्त झालाे आहे. कुटुंबातील महिला, मुलांना क्षमा करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/ipl-2020/chennai-s-second-defeat-in-a-row-120092600019_1.html", "date_download": "2023-05-30T05:19:50Z", "digest": "sha1:523SHYIQADRHHUPU5GHSXYZPE5ZT2BH2", "length": 16216, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चेन्नईचा सलग दुसरा पराभव - Chennai's second defeat in a row | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nसुप्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालसुब्रमण्यम यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन\nआयपीएल 2020: राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्जवर 16 धावांनी रॉयल विजय\nशनिवारपासून केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीची चाचणी सुरू\nIPL 2020: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या 8 मनोरंजक गोष्टी चाहत्यांना नक्कीच ठाऊक नसतील\n86 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे, पंतप्रधान मोदी उद्या बिहारला 'कोसी महासेतु' ची आणखी एक मोठी भेट देतील\nयानंतर केदार जाधव आणि फाफ डू प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु मधल्या षटकात अपेक्षित धावगती राखणत हे फलंदाज अपयशी ठरले. ज्यामुळे चेन्नईसमोरचे आव्हान अधिक बिकट झाले. डू प्लेसिस (43) आणि केदार जाधव (26) माघारी परतल्यानंतर धोनी (15) आणि रवींद्र जडेजा (12) यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 3, नॉर्टजेने 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/sports-marathi-news/sexual-abuse-allegations-rock-indian-wrestling-what-s-the-matter-know-in-7-points-123012000031_1.html", "date_download": "2023-05-30T03:32:27Z", "digest": "sha1:HG2WY7HPX7USB6U5HRS5OVQGVUNWVH3U", "length": 29586, "nlines": 177, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लैंगिक शोषणाच्या आरोपांनी भारतीय कुस्ती हादरली... प्रकरण काय, जाणून घ्या 7 मुद्द्यांत - Sexual abuse allegations rock Indian wrestling What's the matter know in 7 points | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nMission Asian Games: कुस्तीपटू विनेश फोगट बल्गेरियात तयारी करणार\nWorld Wrestling Championship: कुस्तीपटू बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले\nWorld Wrestling Championships: कुस्तीपटू बजरंग पुनिया उपांत्यपूर्व फेरीत पराभूत\nWorld Wrestling Championship: कुस्तीमध्ये भारताला धक्का, CWG स्टार विनेश फोगट पात्रता फेरीत पराभूत\nCWG 2022 Day 9 : रवी दहिया नंतर विनेश फोगाटनेही सुवर्णपदक जिंकले\nपण नक्की या प्रकरणात काय घडलं, जाणून घ्या 7 मुद्यात –\n1. विनेश फोगटचे आरोप\nकुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”\nफोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.\nविनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.\nविनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.”\n2. दिग्गज खेळाडू मैदानात\nकुस्तीपटूंनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात अनेक दिग्गज खेळाडू उतरल्याचं दिसून येत आहे.\nदिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह इतर अनेक खेळाडू ठाण मांडून बसले आहेत.\nकुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “कुस्���ी महासंघामध्ये बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे. या लोकांना कुस्ती खेळाबाबत काहीएक माहिती नाही.”\n3. बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण\nमहिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.\nबृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले. तसंच शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आणखी स्पष्टीकरण देण्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यांत मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का\nते पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”\n4. बृजभूषण सिंह कोण आहेत\nबृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.\n1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.\nएके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.\nबृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.\nराज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.\nराज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.\nअयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.\n\"रा�� यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही,\" असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.\n\"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये,\" अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.\nमात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.\nस्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.\nउत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.\nभूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.\n5. कुस्तीमध्ये कंत्राटी पद्धत\nबृजभूषण सिंह यांनीच कुस्तीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम लागू केली. 2018 मध्ये लागू करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या श्रेणीत विभागून एक वर्षाचा करार केला जायचा.\nया व्यवस्थेंतर्गत ग्रेड एच्या खेळाडूंसाठी 30 लाख रुपये, ग्रेड बीच्या खेळाडूंसाठी 20 लाख रुपये, ग्रेड सीच्या पैलवानांसाठी 10 लाख रुपये आणि ग्रेड डीच्या पैलवानांसाठी 5 लाख रुपये देण्याची तरतूद या कॉन्ट्रॅक्टमध्ये होती.\nपहिल्यांदा जेव्हा ही व्यवस्था लागू करण्यात आली, तेव्हा ए ग्रेडमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि पूजा ढांडा हे खेळाडू होते. बी ग्रेडमध्ये सुशील कुमार आणि साक्षी मलिक, तर सी ग्रेडमध्ये रितू फोगाट आणि दिव्या काकरानसारखे खेळाडू होते.\n6. विजेंदर सिंह यांचा आंदोलनकर्त्यांना पाठिंबा\nजंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात कुस्तीपटून आंदोलन करत आहेत. या कुस्तीपटूंची भेट घ्यायला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटून विजेंदर सिंह जंतरमंतरला आला आहे.\n“माझा या खेळाडूंना पाठिंबा आहे, मी त्यांना भेटायला आलोय असं त्याने म्हटलं.”\n7. ‘आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करू’\nमाजी धावपटू पीटी उषा सध्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्वीट करून म्हटलं की खेळाडूंचं हित पाहाणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.\nत्यांनी लिहिलं, “आम्ही सर्व खेळाडू��ना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तक्रारी घेऊन समोर यावं. सध्या जे घडतंय त्याबद्दल मी असोसिएशनच्या सदस्यांशी चर्चा केलेली आहे.”\n“या प्रकरणीची संपूर्ण चौकशी करून न्याय दिला जाईल याची आम्ही काळजी घेऊ. भविष्यात अशा घटना घडल्या तर कारवाई करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचाही आम्ही निर्णय घेतला आहे.”\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर कित��� सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\nमाधुरी दीक्षितला आडनाव बदलायला लावले का\nतरुणाईला वेढ लावणारी गौतमी तिच्या नृत्याने चर्चेत असते.मात्र आता पुन्हा आडनावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाटील या आडनावरुन उलट-सुलट चर्चा होत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगली�� चर्चेत आली आहे. एका पुस्तकाचा हवाला देत काही बुध्द अनुयायींनी आडनाव कुलकर्णी, पाटील आणि कर्णिक केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमुंबई, : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://newsnusa.com/author/newsnusa/", "date_download": "2023-05-30T03:36:57Z", "digest": "sha1:7HUJ54J35QNVVOQTPFC6H2EQU4B2V35V", "length": 13309, "nlines": 70, "source_domain": "newsnusa.com", "title": "newsnusa - Shetkari", "raw_content": "\nLight bill : आता सर्व नागरिकांची वीज बिले माफ करण्यात आली आहेत\nBandhkam Kamgar Safety Kit बांधकाम कामगार सेफ्टी किट कन्स्ट्रक्शन वर्कर सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवावा\nAnganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु\nजुनी पेन्शन योजना नवीनतम अपडेट\n५० हजर प्रोत्साहन अनुदान यादी : आताची सर्वात pm kisan anudanमोठी बातमी सर्व जिल्ह्यांच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची पाचवी यादी जाहीर, PDF येथे डाउनलोड कराpm kisan anudan yojana 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी : 2019 मध्ये, गेल्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी … Read more\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nPVC Aadhar Card Order Online: तुमचे आधार कार्ड देखील हरवले आहे किंवा तुम्हाला तुमच्या जुन्या आधार कार्डच्या जागी नवीन PVC आधार कार्ड घ्यायचे आहे, तर आमचा हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला तपशीलवार PVC देऊ. आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर कसे करायचे ते तुम्हाला सांगेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, PVC आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर … Read more\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाडी सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nअंगणवाडीतील 818 जागांची भरती सुरू, अर्ज करण्यास अवघे काही दिवस बाकी लवकरात लवकर अर्ज करा जिल्हा परिषदेअंतर्गत anganwadi bharti अ���गणवाडीतील या तीन जागांसाठी अर्ज करा, तात्काळ अर्ज कराanganwadi bharti अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/4/23 अर्ज उघडण्याची तारीख ८/३/२३ एकूण जागा 818 जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा स्थिती अंगणवाडी सेविका 134 मिनी अंगणवाडी … Read more\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nPost Office Investment Scheme : आजच्या युगात गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. आज केलेली गुंतवणूक भविष्यात कधी आणि कशी कामी येईल हे सांगता येत नाही. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुमच्यासाठी सुरक्षित आणि विशेष गुंतवणूक पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा पोस्ट ऑफिस योजना चांगला परतावा Post Office Investment … Read more\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\nThibak sinchan Aanudan Yojana मित्रांनो आज या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा कसा फायदा होऊ शकतो. त्यासाठी या योजनेसाठी अर्ज कोठे दाखल करायचा, लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे, शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळू शकतात, या योजनेसाठी लागू असलेल्या अटी आणि या योजनेतून शेतकऱ्यांना कोणत्या जलसिंचनाच्या गोष्टी मिळणार … Read more\n50 thousand grant list 2023 : 50,000 हजार अनुदानाची चौथी यादी तपासा शासन निर्णय अनुदान यादी\npm kisan anudan शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार अनुदानाची pm kisan anudan yojana चौथी यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. pradhan mantri kisan anudan yojana ही यादी सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. pm kisan anudan 50 हजार रुपयांच्या अनुदान यादीतील नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या anudan yadi गावातील CSC CSC केंद्रावर … Read more\nGram Sevak Bharti 2023 ग्रामसेवक भारती 2023 ग्रामसेवक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर\nGram Sevak Bharti 2023 ग्रामसेवक भारती 2023 प्रत्येक गावात ग्रामसेवक ही gram sevak bharti महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. या पदावरील व्यक्तीला सरकारी नोकरीसह गावाची सेवा करण्याची संधी मिळते. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामसेवक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी gram sevak vacancy आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेच्या बाजूला ग्रामविकास विभागांतर्गत सुमारे दहा हजार पदांसाठी भरती होणार आहे. यासंदर्भात … Read more\nFree Solar Cooking Stove : या योजनेंतर्गत महिलांन�� 10 वर्षांसाठी मोफत सोलर कुकिंग स्टोव्ह मिळेल\nमोफत सोलर कुकिंग स्टोव्ह : Free Solar Cooking Stove मोफत सोलर कुकिंग स्टोव्ह महिलांना मोफत सोलर स्टोव्ह मिळेल मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अशी योजना आणली आहे ज्यामध्ये महिलांना मोफत सोलर कुकिंग स्टोव्ह देण्यात येणार आहे. अब नहीं पडग गैस के झांज में ज्यामध्ये महिलांना मोफत सोलर कुकिंग स्टोव्ह देण्यात येणार आहे. अब नहीं पडग गैस के झांज में हा स्टोव्ह 10 वर्षे टिकेल हा स्टोव्ह 10 वर्षे टिकेल या योजनेच्या मदतीने केवळ भारतात पेट्रोलियम इंधनाचा वापर कमी … Read more\nBoard Exam Result 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल याच तारखेला जाहीर होणार आहे\nBoard Exam Result, बारावीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी 12th up board result शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय बोर्ड परीक्षेचा निकाल सागर आवाड, झी मीडिया पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ(SSC-HSC Exam 2023) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता 10-12 साठी घेण्यात येईल. 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान तर 10वीची … Read more\nmpsc online exam 2023 जिल्हा परिषद भरती 75000 हजार जागा भरती अर्ज\nmpsc bharti जिल्हा परिषद भरती जिल्हा परिषदे अंतर्गत गट क वर्ग mpsc ऑनलाइन परीक्षेची भरती सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. mpsc mega bharti सरकारने एकूण रिक्त पदांपैकी 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन चालक आणि गट ड श्रेणीतील पदे वगळता इतर पदे भरण्यास राज्य सरकारने mpsc bharti 2023 आज मान्यता … Read more\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाडी सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/corona-update-867-new-corona-patients-were-found-in-mumbai-today-122081300065_1.html", "date_download": "2023-05-30T04:08:01Z", "digest": "sha1:2SQ5YDQSFX4SA6NXBEBGBUMTOLVVWCFB", "length": 15796, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Corona Update : मुंबईत आज 867 नवे कोरोना रुग्ण आढळले - Corona Update 867 new corona patients were found in Mumbai today | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nसोनिया गांधी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, घरी आयसोलेट, प्रियंका गांधींनाही 3 दिवसांपूर्वी लागण\nदिल्लीत पुन्हा मास्क घालणे बंधनकारक, उल्लंघन करणाऱ्यांना दंड\nCorona Update : महाराष्ट्रासह 7 राज्यात कोरोनाचा वेग वाढला\nदिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा स्फोट, दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू\nCovid-19 Updates: दिल्लीत कोरोनाने पुन्हा वेग घेतला, 1100 हून अधिक प्रकरणे, संसर्ग दर 6.56%\nकोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1107419 वर पोहोचली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दर 97.9% एवढा झाला आहे. तसेच कोरोना दुप्पटीचा दर 1372 दिवसांवर पोहोचला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग ट���बलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तव��ळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/coronavirus/coronavirus-minister-transport-announces-incentive-allowance-st-employees-working-essential-service-120040700006_1.html", "date_download": "2023-05-30T05:34:44Z", "digest": "sha1:EJBMWCSHKUBHWQX7FOVKECV2IND66JIT", "length": 17627, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा - coronavirus-minister-transport-announces-incentive-allowance-st-employees-working-essential-service | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nम्हणून पोलिसांनी टक्कल करण्याचा घेतला निर्णय\nचीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले\nमोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प\nपुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन 'संजीवनी'\nपरब म्हणाले, दिनांक 23 मार्च पासून पुढील तीन आठवडे संपूर्ण देशात \"लाक-डाऊन \" जाहीर करण्यात आले. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली.त्यानुसार दि. 23 मार्च पासून मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेद्वारे दररोज अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.\nदररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून ,अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर ठाणे,पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवा बजावण्यासाठी कार्यरत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मुंबईत घर नाही,त्यांची राहण्याची ,भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळमार्फत करण्यात आली आहे. तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यवर जात असताना मास्क व सॅनेटरी लिक्विडची बाटली देण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी एसटी प्रशासना मार्फत घेण्यात येत आहे. या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे अशी माहिती परब यांनी दिली.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nDelhi: 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या\nएका धक्कादायक घटनेत दिल्लीत एका मुलीच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ समोर आला आहे. शहाबाद परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची घराबाहेर हत्या करण्यात आली. रविवारी रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेजही समोर आले आहे. माहितीनुसार साक्षी असे मृत तरुणीचे नाव आहे. रोहिणी येथील शाहाबाद डेअरीजवळ 20 वर्षीय साहिल नावाच्या तरुणाने तिच्यावर 40 वार केले. यानंतर तिला दगडाने ठेचून मारण्यात आले.आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे ही क्रूरता घडत असताना रस्त्यावरून जाणारे सर्व काहीपाहतहोते\nJammu Bus Accident: अमृतसरहून माता वैष्णोदेवीला जाणारी बस दरीत कोसळली , 10 जणांचा मृत्यू\nअमृतसरहून कटरा येथे जाणारी बस खोल दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना एसएसपी चंदन कोहली म्हणाले की, अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर 55 जण जखमी आहेत.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_0.html", "date_download": "2023-05-30T03:44:15Z", "digest": "sha1:C36ODOUQFPMJBU7VGR2GGQ7PHQKKOCEF", "length": 9912, "nlines": 92, "source_domain": "www.impt.in", "title": "मानवाचे मौलिक अधिकार | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nया पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना मुस्लिमांसाठी नवीन नाही. दुसऱ्यांसाठी या मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून अथवा इंग्लडच्या मॅग्नाकार्टापासून सुरू होत असेल, असे स्पष्ट केले आहे. मानवी हक्कांच्या संकल्पनेचा प्रारंभ कसा झाला याचे विवेचन यात आले आहे. कुरआन व हदीस द्वारा या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे आणि इस्लाम मानवी मौलिक अधिकार बहाल करतो, हे सिद्ध केले आहे\nआयएमपीटी अ.क्र. 32 -पृष्ठे - 24 मूल्य - 07 आवृत्ती - 2 (2005)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज ��हे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2023-05-30T04:22:33Z", "digest": "sha1:X274OEUYELBWJSRUL2RLIJBBFJJLU2FC", "length": 10219, "nlines": 218, "source_domain": "www.navakal.in", "title": "एसटीच्या १०० आगारांमध्येपूर्णवेळ व्यवस्थापक नाहीत - Navakal", "raw_content": "\nमुंबई – एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी १०० आगारांमध्ये पूर्णवेळ आगार व्यवस्थापक नाहीत. त्यामुळे \\’प्रभारी\\’ व्यक्तीकडे कारभार देऊन, दिवस ढकलण्याचे काम सुरु असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला. काही महिन्यांपूर्वी उत्पन्न वाढीसाठी बढती परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा थोडासा परिणाम होऊन कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र, आगार व्यवस्थापकांच्या परीक्षा होऊन ६ महिने लोटले तरीही बदल्या आणि बढत्यांचा घोळ संपत नाही, अशी माहिती संघटनांनी दिली.\nया बदल्या आणि बढत्या महामंडळातील एका महिला अधिकाऱ्यामुळे रखडल्या असल्याचे सांगण्यात येते. \\’बदल्या झालेले अधिकारी महिना उलटला तरी नवीन ठिकाणी रुजू होण्यास तयार नाहीत. या संदर्भात वरिष्ठांनी वेळोवेळी निर्देश देऊनही संबंधित महिला अधिकारी फक्त वेळ दवडण्याचे काम करीत आहेत. याची दखल अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी,\\’ अशी मागणी अन्यायग्रस्त अधिकाऱ्यांनी केली.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/chaikshi-will-be-the-sdo-of-the-incident-at-paras-131154389.html", "date_download": "2023-05-30T04:51:59Z", "digest": "sha1:DB3QPH5Q6K27FATSEALOVSS76JVLOBDD", "length": 3319, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पारस येथील दुर्घटनेची‎ एसडीओ करणार चाैकशी‎ | Chaikshi will be the SDO of the incident at Paras - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश‎:पारस येथील दुर्घटनेची‎ एसडीओ करणार चाैकशी‎\nपारस येथील बाबुजी‎ महाराज संस्थानात सभामंडपावर झाड‎ कोसळून झालेल्या दुर्घटनेची बाळापूर‎ उपविभागीय दंडाधिकारी चाैकशी‎ करणार आहेत. याचा आदेश प्रभारी‎ जिल्हाधिकारी, जि. प.चे मुख्य‎ कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार‎ यांनी मंगळवारी ११ एप्रिलला दिला.‎ बाळापूर तालुक्यात साेमवारी १०‎ एप्रिलला समर्थ बाबूजी महाराज‎ महाराज संस्थानमध्ये सायंकाळी‎ आरतीसाठी ५०० जण एकत्र आले.‎ काही जण टिनशेडमध्ये गेले. मात्र‎ शेडवर झाड काेसळल्याने ४० जण‎ दबले हाेते. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू‎ झाला हाेता. २९ जण जखमी झाले‎ हाेते. दरम्यान उपराेक्त दुर्घटनेची‎ चाकैशी करून भविष्यात अशा घटना‎ टाळण्यासाठी काेणत्या उपाय याेजना‎ करता येतील, याचाही उल्लेख‎ अहवालात करण्यात यावा, असेही‎ आदेशात नमूद करण्यात आले आहे.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/kerala-malappuram-boat-accident-high-court-on-accident-131262564.html", "date_download": "2023-05-30T03:54:43Z", "digest": "sha1:XXZXT4RTCA27VBUR3SDEWV6OYBV3V4GO", "length": 8389, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बोट दुर्घटना लोभ अन् निष्काळजीपणाचा परिणाम; केरळ HC म्हणाले - मुलांचे निर्जीव मृतदेह पाहून आमचे काळीज फाटले | Kerala Malappuram Boat Accident |High Court On Boat Accident |Kerala High Court - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुनावणी:बोट दुर्घटना लोभ अन् निष्काळजीपणाचा परिणाम; केरळ HC म्हणाले - मुलांचे निर्जीव मृतदेह पाहून आमचे काळीज फाटले\nकेरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी तनूर येथे 7 मे रोजी झालेला बोट अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी न्याय स्वतः या प्रकरणाची सुनावणी करत आहे, असे कोर्ट म्हणाले. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन व न्यायमूर्ती शोभा अण्णामा इपेन यांनी यावेळी 'अधिकारी कुठे होते, काय करत होते' असा सवालही उपस्थित केला.\nकेरळमधील मलप्पुरम येथे रविवारी पर्यटकांची बोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांत 15 मुलांचाही सहभाग होता. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होते. त्यांच्याकडे तेवढी लाइफ जॅकेट नव्हती.\nबोट दुर्घटनेवरील हायकोर्टाच्या 3 टिप्पण्या\n1. अधिकाऱ्यांनी बोटीला का जाऊ दिले\nहायकोर्टाने सांगितले की, \"आम्ही याचिकेवर स्वतःच सुनावणी करू. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका असणारी ही बोट चालवण्यास अधिकाऱ्यांनी परवानगी कशी दिली, हे आम्ही शोधू.\"\nन्यायाधीश म्हणाले, \"मुलांचे निर्जीव मृतदेह पाहिल्यावर आमचे हृदय फाटले. अनेक रात्र आम्हाला झोप आली नाही. ही घटना म्हणजे निर्दयीपणा, लोभ व अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यांचा घातक मिलाफ आहे.\"\n3. वारंवार भयानक अपघात\n\"अशा नाव दुर्घटना सातत्याने होत आहेत. हे अत्यंत भयावह आहे. 1924 मध्ये कोल्लमहून कोयट्टमला जाणारी एक बोट पालना येथे बुडाली. तेव्हा केरळने आपला महान कवी कुमारनासन गमावला,\" असे न्यायालयाने म्हटले आहे.\nअपघातानंतर स्थानिक नागरिक बचावकार्यासाठी असे पाण्यात उतरले होते. त्याने बोट सरळ करण्यास मदत केली.\nलोकांनी दोरी बांधून बोट सरळ करण्याचा प्रयत्न केला. क्रेनच्या सहाय्याने बोट किनाऱ्यावर आणण्यात आली.\nहे छायाचित्र सोमवारचे आहे. अपघातात नुकसान झालेल्या बोटीला पाहण्यासाठी मलप्पुरममध्ये लोकांची गर्दी झाली होती.\nएनडीआरएफच्या पथकाने रविवारी सकाळीही बचावकार्य सुरू ठेवले. गोताखोरांनी पाण्याखाली जाऊन पीडितांचा शोध घेतला.\nनौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचाही शोध व बचाव कार्यात वापर करण्यात आला.\nकेरळ पोलिसांकडून एसआयटी स्थापन\nमंगळवारी झालेल्या बोट दुर्घटनेच्या तपासासाठी केरळ पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. राज्याचे पोलिस प्रमुख अनिल कांत यांनी मलप्पुरम जिल्ह्याचे पोलिस प्रमुख सुजित दास यांना SIT चे ने��ृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे.\nPM मोदींकडून 2 लाख, केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखांची भरपाई\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटद्वारे या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले - केरळच्या मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्यामुळे मी दु:खी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF मधून 2 लाख रुपये दिले जातील. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/sachinbhagat/", "date_download": "2023-05-30T04:22:00Z", "digest": "sha1:XZ3DEIMD5BQH5RECSM6XIEOE5KIOTZZA", "length": 6306, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सचिन भगत | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसचिन सुभाष भगत हे फलटण तालुक्यातील शिंदेवाडी या गावी राहतात. त्यांचा व्यवसाय शेती हा आहे. त्यांना लहानपणापासून ऐतिहासिक नाण्यांबद्दल आकर्षण आहे. त्याचेच रूपांतर पुढे छंदात झाले. ते पदवीधर आहेत.\nमराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी\nइतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे ��ांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/the-flag-of-marathi-was-hoisted-in-nda/", "date_download": "2023-05-30T04:05:47Z", "digest": "sha1:DCIJ7R6Y34WFQTO3QNSHZ5IZYNSV5EZX", "length": 13746, "nlines": 406, "source_domain": "krushival.in", "title": "एनडीएमध्ये फडकला ‘मराठी’चा झेंडा - Krushival", "raw_content": "\nएनडीएमध्ये फडकला ‘मराठी’चा झेंडा\nin sliderhome, देश, मुंबई, राज्यातून\nमहाराष्ट्रातील 32 उमेदवारांची झाली निवड\nदेशातील तिन्ही सैन्य दलांसाठी सर्वोत्तम अधिकारी घडवणार्‍या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या नौदल विभागाच्या निकालांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने घोषणा केली. नेव्हल अकादमी परीक्षा 2020 च्या निकालांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये 478 जणांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे यापैकी 32 जण हे महाराष्ट्रातील आहेत. निवड करण्यात आलेल्या 478 विद्यार्थ्यांपैकी अदित्य सिंह राणा याने सर्वाधिक म्हणजेच 1116 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे.निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये दुसर्‍या क्रमाकांकावर नकुल सक्सेना असून त्याने 1077 गुण मिळवलेत. तर तिसर्‍या क्रमांकावर देवेन नामदेव शिंदे असून त्याने 1071 गुण मिळवलेत.सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाने घेतलेल्या लेखी परीक्षा आणि अनेक मुलाखतींच्या फेर्‍यांमधील चाचण्यांनंतर हे गुण प्रदान करण्यात आले असून प्राविण्यानुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. संरक्षण दलाअंतर्गत काम करणार्‍या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्करामध्ये नवीन उमेदवार निवडण्याचं काम पाहिलं जातं.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nमलेशिया मास्टर्स स्पर्धेत भारताचा प्रणॉय विजेता\n लाच घेतल्याप्रकरणी महसूल अधिकारी अडकणार\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गु��रात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01182758-2220J0160394MDR.html", "date_download": "2023-05-30T04:19:17Z", "digest": "sha1:PSIGNGFSJJQBNYOBASRH3GF7VIZVF7TD", "length": 16589, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 2220J0160394MDR किंमत डेटाशीट Syfer 2220J0160394MDR | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 2220J0160394MDR Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 2220J0160394MDR चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 2220J0160394MDR साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:16V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/case-registered-against-two-trustees-in-indore-well-accident-case-ysh-95-3557737/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T05:38:58Z", "digest": "sha1:545OOZ46REKLSJUBFO5X6H7CY7Z3RFTH", "length": 21495, "nlines": 290, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indore Temple Tragedy: इंदूर विहीर दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६; दोघांविरोधात गुन्हा | Case registered against two trustees in Indore well accident case | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी का��च होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nIndore Temple Tragedy: इंदूर विहीर दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६; दोघांविरोधात गुन्हा\nएका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. येथील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी हवन-पूजन सुरू असताना हा अपघात घडला.\nसदोष मनुष्यवधाचा गुन्हा : २१ महिला, दोन मुलांसह ३६ जण मृत्युमुखी\nपीटीआय, इंदूर : Indore well accident case मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका मंदिराच्या पुरातन विहिरीवरील (बारव) छत कोसळून ३६ भाविकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शुक्रवारी मंदिराच्या दोन विश्वस्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. येथील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी हवन-पूजन सुरू असताना हा अपघात घडला. त्यात २१ महिला व दोन लहान मुलांसह ३६ जणांचा मृत्यू झाला.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nबेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सेवाराम गलानी आणि सचिव मुरलीकुमार सबनानी यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर विहिरीवर छत टाकून असुरक्षित बांधकाम केल्याचा आरोप आहे, इंदूर महापालिकेने मंदिर संकुलातील हे अवैध बांधकाम हटवण्याचे आदेश विश्वस्त मंडळाला दिले होते, परंतु विश्वस्त मंडळाने तसे करण्याचे आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही. या दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.\nअतिक्रमणाची संपूर्ण माहिती असतानाही महापालिका अधिकाऱ्यांनी हे बांधकाम वेळीच न हटवता या भीषण दुर्घटनेस आमंत्रण दिले. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी रहिवासी अवनीश जैन यांनी केली. सर्व स्तरांतून तीव्र प��रतिक्रिया उमटू लागताच महापालिकेने दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली. महसूल आयुक्त पवनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले, की अपघातानंतर बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह या विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.\nया दुर्घटनेत मृत पावलेल्या ८ भाविकांच्या कुटुंबीयांनी मृतांचे देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी या प्रसंगी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेची प्रशंसा केली जात आहे. या मृतांचे डोळे आणि त्वचा दान केली जाणार आहे अशी माहिती मुस्कान ग्रुप या स्वयंसेवी संस्थेन दिली.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nप. बंगालमध्ये तणाव कायम, पोलिसांवर दगडफेक; तीन जखमी\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nWrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं\nNew Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याभिषेक…”\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nNew Parliament Building Inauguration: शरद पवारांची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा देशाला…\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास\n“मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की कधीही…”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “१९९६ साली…\n“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा…”, अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी\nWrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nतुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते\nगुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nभाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकांची तयारी\nजीएसएलव्ही-एफ१२ चे प्रक्षेपण; इस्रोचे आणखी एक यश\nदिल्ली, पंजाब काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंब्यास विरोध\nWrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nतुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते\nगुवाहाटी-���्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80426040505/view", "date_download": "2023-05-30T05:30:29Z", "digest": "sha1:4JL4M3GXB3BVNDU6YFZO4ZGTMJBWGKTG", "length": 6622, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भोंडल्याची गाणी - पहिली ग मुक्ताबाई देवा दे... - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|भोंडल्याची (हादग्याची) गाणी|\nपहिली ग मुक्ताबाई देवा दे...\nएलमा पैलमा गणेश देवा ...\nएक लिंबु झेलू बाई , दो...\n' तुझ्या ग माहेरच्यांनी...\nअक्कणमाती चिक्कणमाती , ...\nआला चेंडू , गेला चेंडू ...\nसासूबाई सासूबाई मला आल...\nआज कोण वार बाई \nसोन्याचा कंरडा बाई मोत...\nआड बाई आडवाणी आडाचं प...\nनणंद भावजया खेळत होत्य...\n' कोथिंबीरी बाई ग , आत...\nकाळी माती मऊ मऊ माती ...\nआज कोण पाहुणे आले ग ...\nआज कोण पाहुणे आले ग ...\nदीड दमडीचं तेल आणलं ...\nकृष्ण घालीतो लोळण यशोद...\nकारल्याचा वेल लाव गं ...\nआणा माझ्या सासरचा वैद्...\nआड बाई आडोणी आडाचं पा...\nशिवाजी आमुचा राजा त्य...\nवाजे चौघडा रुण झुण आला...\nयेवढं येवढंसं पांखरुं माझ...\nपानपुडा की शंकरचुडा की शं...\nहातूका मतूका , चरणीं चतूक...\nसईच्या अंगणीं झोकुन दिलं ...\nबाईच्या परसांत भेंडीचे झा...\nकाळी चंद्रकळा नेसूं मी कश...\nएवढासा तांदूळ बाई नखांनी ...\nसोन्याची सुपली बाई मोत्या...\nसासरच्या वाटें कुचकुच कां...\nअरडी बाई परडी ग परडी ए...\nआला चेंडू गेला चेंडू , रा...\nमाझी वेणी मोकळी सोनीयाची...\nअहिल्या पहिल्या गनीस देवा...\nगंगु रंगु , तंगु गऽमिळूनी...\nपहिली ग मुक्ताबाई देवा दे...\nएवढीसी गंगा झुळुझुळू वाहे...\nएके दिवशीं काऊ आला बाई का...\nभोंडल्याची गाणी - पहिली ग मुक्ताबाई देवा दे...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात,\nपहिली ग मुक्ताबाई देवा देवा साजे\nघातीला मंडोबा खेळींखेळीं खंडोबा\nखंडोबाच्या नादीं बाई वर्षावर्षा आवपणी\nआवपणीचं पाणी तसं गंगेचं पाणी\nगंगेच्या पाण्यानं वेळीला भात\nजेवीला कंथ हनुमंत बाळा\nहनुमंत बाळाचे लांबलांब झोके\nशिकारीचे डोळे हातपाय गोरे\nभाऊ भाऊ खेळतो माता पुढं झळकती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90918020135/view", "date_download": "2023-05-30T04:47:33Z", "digest": "sha1:EJ3CTY7UTINHGE3MFRUBKOFM6WXMSKOX", "length": 10298, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - कारण चरित्र लिहायच��ं आहे ! - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nकारण चरित्र लिहायचें आहे \nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - कारण चरित्र लिहायचें आहे \nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\nकारण चरित्र लिहायचें आहे \n'' चरित्र काय पुढच्या अंकांत देणार आहांत का - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक अहो वा त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा - लंगोटीमित्रच आम्ही त्यामुळें हवी तितकी माहिती मला देतां येईल - हां, तेवढें मात्र विचारुं नका - हां, तेवढें मात्र विचारुं नका लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय गोंधळ सरळपणा म्हणून यत्किंचित् नाहीं कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच हा जिथें साधा व्यवहार, तिथें काय बोलायचें आणखी हा जिथें साधा व्यवह��र, तिथें काय बोलायचें आणखी हीच तर्‍हा व्यसनाची अहो, परवां मरायच्या आधीं महिना दोन महिन्यांतली गोष्ट दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली बोला आतां - अहो, कसचें कारण अन् काय यथास्थित झोकली होती झालें यथास्थित झोकली होती झालें - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया रोज उठून घरांत भांडणें रोज उठून घरांत भांडणें - कां नाही व्हायची - कां नाही व्हायची वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा कांही त्याला सुमार - आपलें बोलायचें किंवा लिहायचें नाही इतकेंच बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका - झालें ती उठून बापाच्या घरी चालती झाली, आणि हें काय - यांची उप्पर मिशी - यांची उप्पर मिशी कारण, '' गेली, तर गेली कारण, '' गेली, तर गेली नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी '' - आणि ठणठणीत केलें लग्न '' - आणि ठणठणीत केलें लग्न तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें ' - म्हणजे अशा तर्‍हेनें सगळें फिरवून - कारण चरित्र लिहायचें आहे, तेव्हां तें - ''\nचातुर्मासाचे महत्व स्पष्ट करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/international/will-mukesh-ambani-lose-the-title-of-the-richest-person-190335/", "date_download": "2023-05-30T04:00:20Z", "digest": "sha1:N6KDYC7SAHTIFRRY5Y5FM2JRXCHNZVRX", "length": 9223, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून हिरावणार?", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयसर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून हिरावणार\nसर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून हिरावणार\nमुंबई : मुकेश अंबानी यांचं नाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घेतले जाते. पण, लवकरच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून हिरावणार अशी शक्यता आहे. आता त्यांच्या जागी दुसराच उद्योगपती घेणार आहे.\nअंबानी यांच्यानंतर दुस-याच स्थानी चीनच्या सर्वात श्रीमंत उद्योगपती झोंग शैनशैन यांचं नाव आहे. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये तब्बल ७८८ मिलियन डॉलर्सनी वाढ झाली आहे.\nज्यामुळं त्यांची संपत्ती ६८.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अंबानी आणि झोंग यांच्या संपत्तीमध्ये 9 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. त्यामुळं ही दरी भरून निघाली तर अंबानी यांच्या जागी झोंग हे घेऊ शकतात. २०२० मध्ये झोंग यांच्या संपत्तीचा आकडा अंबानींपेक्षा जास्त होता. पण, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही\nश्रीमंतीच्या बाबतीत अंबानींना टक्कर देणारे झोंग हे “नॉन्गफू स्प्रिंग” चे मालक आहेत. ही कंपनी चिनी बाटलीबंद पाणी आणि पेय कंपनी आहे. तसेच ते आशिया खंडातील ते दुस-या क्रमांकाचे अब्जाधिश आहेत. त्यांच्या मागोमाग गौतम अदानी यांचं नाव येतं. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झोंग यांना २१ वं स्थान मिळालं आहे.\nगोविंद पानसरे हत्याकांडातील फरार आरोपींबद्दल नवे धागेदोरे हाती\nधाराशिव येथे एसटी कर्मचा-याला 25 हजाराला ऑनलाईन गंडा\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाच��� शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nदोन हजारांची नोट चलनात आणण्याचा व परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा\nमध्य प्रदेशात १५० जागा जिंकू\nहायकोर्टाने फेटाळली २ हजारांच्या नोटांवरील याचिका\nकेजरीवालांना समर्थन देण्यावर चर्चा\nबँकांच्या कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये आढळल्या त्रुटी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/question-tag/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2023-05-30T03:29:20Z", "digest": "sha1:2GCJPTER3PVWMIANI4H7W4LG4IMPG5ZD", "length": 3143, "nlines": 70, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "पहिला वेळ Archives - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nलोक याबद्दल देखील विचारतात\nप्रश्नोत्तरे › Tag: पहिला वेळ\nमुझे वय 29 आहे माझं लगन होउन 1 महिना झाला पहिलयांदा सेक्स करताना माझं लिंग फार ताठ नवहते नंतर हि असाचं झाले लिंगात ताठरता येणयासाठी काही उपाय व मार्गदर्शन करावे\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/11-arrested-in-delhi-gangrape-case-marathi-national-news-122012900016_1.html", "date_download": "2023-05-30T04:48:21Z", "digest": "sha1:7G427USQWEHBE7D74PADZBDZ2K4AJ4EG", "length": 15849, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिल्ली गँगरेप प्रकरणी 11 जणांना अटक - 11 arrested in Delhi gangrape case Marathi National News | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\n19 वनौषधींपासून तयार होणारी आयुर्वेदिक एयरवैद्य उदबत्ती कोरोनावर उपचार करेल\nभैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना प्रत्येकी ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा\nहरियाणा : ६ वर्षीय मुलीच्या पोटात दीड किलो केसांचा गुच्छ, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून वाचवले तिचे प्राण\nमाजी म���ख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नातीने गळफास लावून आत्महत्या केली\nजनरल एमएम नरवणे हे भारताचे दुसरे सीडीएस बनू शकतात\nया महिलेचं मुंडन करून तिच्या चेहऱ्याला काळ फासण्यात आलं आणि गळ्यात चपलांची माळ घालून फिरवण्यात आल्याचा आरोप आहे. ही पीडिता 20 वर्षांची असल्याचं सांगण्यात आलंय.\nया प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये 9 महिलांचा समावेश असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2023-05-30T05:38:53Z", "digest": "sha1:YK7R6N353D4GWN3K3T3GDFW6F7FA4FC3", "length": 5067, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८३ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १९८३ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nइ.स. १९८३ मधील खेळ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. १९८३ मधील क्रिकेट‎ (१७ प)\n\"इ.स. १९८३ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\n१९८३ महिला हॉकी विश्वचषक\n१९८३ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2023-05-30T05:16:22Z", "digest": "sha1:YJGH7MXEQNYYOGZF6CPUTHGOVMOWC2RB", "length": 4488, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जपानी शब्द आणि वाक्प्रचार - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:जपानी शब्द आणि वाक्प्रचार\nयेथे काय जोडले आहे\n\"जपानी शब्द आणि वाक्प्रचार\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०२१ रोजी १६:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/2020/02/", "date_download": "2023-05-30T04:18:20Z", "digest": "sha1:LW37MLBRQYQTDWF3ZOGH34YT7OLF5GRH", "length": 15725, "nlines": 191, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "फेब्रुवारी | 2020 | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३\nफेब्रुवारी 14, 2020 by Pranav १ प्रतिक्रिया\n१७६३ साली निजामला मराठा सैन्याने राक्षसभुवन येथे हरवले. निजामाचे सैन्य विठ्ठल सुन्दर परशुरामींच्या नेतृत्वात लढत होते जे या युद्धात मारले गेले. सूर्योदयानंतर मराठा सैन्याने भर पावसात ही लढाई केली होती. राजनीती, युद्धकला आणि शौर्य ह्यांचा संगम असलेली ही लढाई. सादर आहे आम्ही घेतलेला राक्षसभुवनच्या लढाईचा संक्षिप्त मागोवा \nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ\nफेब्रुवारी 1, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ.\nहुबळीहून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर कोप्पळ हे गाव लागते. कोप्पळ गावाला जैनांचे तीर्थक्षेत्र म्हणून आज ओळख आहे, परंतु त्याची मुख्य ओळख प्राचीन किल्ला आहे ज्याला गावातील लोक कोप्पळचा कोट म्हणतात.मराठ्यांचा एक वीर नागोजी जेधे इथे धारातीर्थी पडला होता. पाहूया कोप्पळचे दुर्गतीर्थ.\nआमचे चॅनल आपल्याला आवडले का \nआता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.\nभेट द्या – https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून …\nFiled under महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/172627/", "date_download": "2023-05-30T05:21:28Z", "digest": "sha1:CW4XVQEEDHRLAFT3LLYR3BVE5DQFUNKX", "length": 8706, "nlines": 125, "source_domain": "www.berartimes.com", "title": "किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून अर्थ व विज्ञान मंत्रालय सोपवले; अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदा मंत्री - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Top News किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून अर्थ व विज्ञान मंत्रालय सोपवले; अर्जुन...\nकिरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून अर्थ व विज्ञान मंत्रालय सोपवले; अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदा मंत्री\nनवी दिल्ली-केंद्र सरकारने कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात बदल केला आहे. रिजिजू यांच्याकडे आता अर्थ व विज्ञान मंत्रालय देण्यात आले आहे. रिजिजू यांच्या जागी आता अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री असतील. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेत मेघवाल यांना स्वतंत्र पदभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मेघवाल यांच्याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देखील आहे. जुलै 2021 मध्ये रविशंकर प्रसाद यांच्या जागी र��जिजू यांची कायदा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.\nरिजिजू हे न्यायाधीशांवर केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते. निवृत्त न्यायमूर्तींबाबतही त्यांनी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की- काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी गटाचा भाग बनले आहेत.\nराष्ट्रपती भवनाची अधिसूचना जारी होताच रिजिजू यांनी ट्विटरवरही आपला पोर्टफोलिओ बदलला.\n‘न्यायपालिकेचे कामकाज पारदर्शक नाही. तिथे खूप राजकारण होते. हे राजकारण बाहेरून दिसत नाही. पण तिथे खूप मतभेद आहेत. अनेकदा गटबाजीही दिसते. न्यायाधीश न्यायदान सोडून कार्यकारींचे काम केले तर आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्मूल्यांकन करावे लागेल,’ अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढलेत\nPrevious articleपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गोंदिया जिल्हा दौरा\nNext article‘बीआरएस’ विधानसभेच्या 288 जागा लढवणार; नांदेडमध्ये उद्या राज्यस्तरीय मंथन\nचंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन\nसावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/169793/", "date_download": "2023-05-30T05:40:47Z", "digest": "sha1:JUKEZUPVZUWT3XY7RP7JNLLMGDXMPWW7", "length": 9260, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लक भूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार - मंत्री दादाजी भुसे - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ मेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लक भूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार – मंत्री दादाजी भुसे\nमेडीगड्डा प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शिल्लक भूसंपादनाचे आपसमजुतीने दर निश्चित करणार – मंत्री दादाजी भुसे\nमुंबई, दि. 23 : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तेलंगणा सीमावर्ती भागात गोदावरी नदीवर मेडीगड्डा प्रकल्प तेलंगणा सरकारने उभारला आहे. या प्रकल्पातील महाराष्ट्र हद्दीतील बुडीत क्षेत्रातील भूसंपादन शिल्लक असलेल्या क्षेत्राबाबत शेतकरी आणि दोन्ही राज्यांचे सरकार यांच्यामध्ये आपसमजुतीने दर निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.विधानपरिषदेत सदस्य रामदास आंबटकर यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती.\nमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गोदावरी नदी पात्रातील बुडीत क्षेत्रातील 235 हे. आर.जमीन थेट खरेदीने ताब्यात घेतल्या आहेत. सद्य:स्थितीत भूसंपादन अधिनियमानुसार प्रक्रिया सुरु होऊन ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच उर्वरित 128 हेक्टर करीता भूधारकांस वाजवी व न्याय मोबदला देण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणा सरकारला कळविण्यात आले आहे. या संदर्भात योग्य तो समन्वय जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्यामार्फत केला जात आहे. या संदर्भात एक आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.\nमेडीगड्डा बॅरेजच्या वरील भागात मुगापूर गावापर्यंत 11.3 किमी लांबीची संरक्षक भींत बांधण्यात आली आहे. तसेच बॅरेजच्या खालील भागात जमीन खरडून जाण्याचा प्रकार होत असल्यामुळे बॅरेजच्या खालील बाजूस संरक्षक भिंत बांधण्याबाबत जलसंपदा विभागाकडून उचित कार्यवाही करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.\nPrevious articleभाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे निषेध आंदोलन\nNext articleसिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजार���ल जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_89.html", "date_download": "2023-05-30T05:09:35Z", "digest": "sha1:IH2DF55AX26KHUJTZE7YRTZUX5SXPMLR", "length": 6709, "nlines": 105, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मुंबईतील झोपडपट्टीधारकांच्या समस्या लवकरच मार्गी - राधाकृष्ण विखे-पाटील | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमुंबईतील झोपडपट्टीधारकांच्या समस्या लवकरच मार्गी - राधाकृष्ण विखे-पाटील\nमुंबई ( २५ जून २०१९ ) : कुलाबा कफ परेड येथील 7 हजार झोपडपट्टीधारक व शहरातील झोपडपट्टीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम घेऊन मार्गी लावणार, असे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.\nमुंबईतील कुलाबा येथील कफ परेड येथील भूमापन क्र. 599 व 658 या भूखंडावरील 7 हजार झोपडपट्टीधारकाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य रवींद्र फाटक यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना विखे-पाटील बोलत होते.\nविखे-पाटील म्हणाले, सन 2018 चे द्वितीय (पावसाळी) अधिवेशनात या प्रकरणी दिलेल्या आश्वासनासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री यांनी दि. 24 ऑगस्ट 2018 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील निर्णयानुसार मुंबईतील साधु टी.एल. वासवानी मार्ग, कफ परेड, कुलाबा येथील भूमापन क्र. 599 व 658 या भूखंडावर अस्तित्वात असलेल्या 7 हजार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबतच्या प्रकरणी शिखर तक्रार निवारण समितीने सर्व संबंधितांना सुनावणी देऊन सखोल छाननी करुन अहवाल देण्याबाबत आदेशित करण्यात आले. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व संबंधितांना सुनावणी देऊन आपला निर्णय एका महिन्यात द्यावा व आपला अहवाल शिखर तक्रार निवारण समितीकडे पाठविण्यात यावा.\nशिखर तक्रार निवारण समितीने दिलेल्या निर्णयावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत ���ोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले. त्यानुसार\nप्राधिकरणाने सर्व संबंधितांना सुनावणी देऊन दि. 22 नोव्हेंबर 2018 रोजी शिखर तक्रार‍ निवारण समितीकडे अहवाल सादर केला असल्याचे कळविले आहे. त्यानुसार शिखर तक्रार निवारण समितीमध्ये ही बाब प्राधान्याने घेऊन दि. 29 जून 2019 रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली असल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिली.\nया चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T03:55:32Z", "digest": "sha1:WLPJGQBKKFIWMLX6QODVGJXPQTIKXBLA", "length": 10955, "nlines": 121, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»राष्ट्रीय»श्रद्धाच्या हत्येची अफताबकडून कबुली\nश्रद्धाच्या हत्येची अफताबकडून कबुली\nपॉलिग्राफ चाचणीचे यश, आज नार्को चाचणी, ब्रेन मॅपिंगचाही विचार\n@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था\nतीन दिवस चाललेल्या पॉलिग्राफ चाचणीत श्रद्धा वालकर हिच्या खुनाचा आरोप असलेल्या अफताब पूनावाला याने आपल्या गुन्हय़ाची कबुली दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या चाचणीचा अधिकृत अहवाल अद्याप पोलिसांना सादर करण्यात आलेला नाही. मात्र, तो येत्या चोवीस तासांमध्ये हाती येईल.\nआज गुरुवारी त्याची नार्को चाचणी करण्यात येणार आहे. बऱयाच वेळा ही चाचणी लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र, आता ती केली जाणार असून दिल्लीतील न्यायालयाने पोलिसांनी तशी अनुमती दिली आहे. मात्र, पॉलिग्राफ चाचणीत अफताब पूनावाला याने गुन्हय़ाची कबुली दिल्याने पोलिसांचे काम तुलनेते सोपे झाले आहे. हत्येसाठी त्याने कोणताही खेदही व्यक्त केलेला नाही. यावरुन त्याने अत्यंत थंड डोक्याने आणि योजना आखून ही ���त्या केली हे स्पष्ट होते. नार्को चाचणीतून अधिक माहिती समोर येईल, असे तज्ञांचे मत आहे.\nतर बेन मॅपिंग करणार\nकाही कारणांमुळे नार्को चाचणी अपयशी ठरल्यास अगर अपूर्ण राहिल्यास पूनावाला याची बेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल. या चाचणीत आरोपीच्या मेंदूतून निघणारे विद्युत तरंग टिपले जातात. त्यावरुन तो सत्य सांगत आहे की नाही, हे पुष्कळसे अचूकपणे समजून येते. गुन्हेगाराकडून त्याची रहस्ये जाणून घेण्यासाठी या चाचणीचा उपयोग करण्यात येतो. श्रद्धाची हत्या करुन तिचा मृतदेह जंगलात फेकल्याची कबुली त्याने दिली आहे. तसेच डेटिंग ऍपवर अनेक तरुणींशी त्याने मैत्री केल्याचीही कबुली दिली आहे. हत्या करण्याच्या आधीही त्याचे अनेक तरुणींशी संबंध होते याचीही त्याने कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nपूनावाला याची एक नवी मैत्रिण समोर आली आहे. श्रद्धा वालकरची हत्या झाल्यानंतर आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे त्याने फ्रीझमध्ये भरुन ठेवल्यानंतर ही मैत्रिण त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली होती, असे तिचे म्हणणे आहे. मात्र, त्याने अशी काही हत्या केली आहे आणि मृतदेहाचे तुकडे घरातच फ्रीझमध्ये आहेत, याचा मागमूसही आपल्याला लागला नाही, असे तिचे म्हणणे आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर या तरुणीशी त्याने डेटिंग सुरु केल्याचेही उघड झाले आहे. ही तरुणी व्यवसायाने मानसोपचार तज्ञ आहे, असेही उघड झाले आहे.\nया प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला सिगरेट ओढणे, ड्रग्ज सेवन करणे, दारु पिणे आदी अनेक व्यसने आहेत, असे आतातर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्याजवळ अत्तरे आणि डिओडंटस्चा मोठा साठा होता. तो अनेकांना नेहमी अत्तरे भेट देत असे, असेही स्पष्ट झाले आहे.\nPrevious Articleएफआरपी निर्णयाचे स्वागत पण…\nNext Article इंग्लंडचा ‘नॉक आऊट’मध्ये प्रवेश\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nगुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनेव्हिगेशन सॅटेलाईट ‘एनव्हीएस-01’चे प्रक्षेपण\nकेंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3/page/3/", "date_download": "2023-05-30T03:46:32Z", "digest": "sha1:4WGMRGQ2APZR7SKXLMYWTY3F2OLNBVCC", "length": 16039, "nlines": 130, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "फलटण | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nचाकोरीबाहेरचा पैदासशास्त्रातील मार्ग – चंदा निंबकर\nचंदा निंबकर यांनी त्यांची कारकीर्द कशी घडली तो अनुभव लेखाद्वारे मांडला आहे. त्या म्हणतात, माझा विज्ञानातील प्रवेश हा तथाकथित मागच्या दाराने झाला असताना मी ‘लीलावतीची मुलगी’ कशी काय झाले त्यांनी 1976 मध्ये विज्ञान नव्हे तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. आता मात्र त्या अनुवंश शास्त्राची तत्त्वे ह्या विज्ञानक्षेत्रात आकंठ बुडाल्या आहेत. त्या शास्त्राचा वापर करून तळागाळातील शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे \nमराठा घराण्यांची ऐतिहासिक नाणी\nइतिहासात अनेक मराठा पराक्रमी घराणी होऊन गेली. मध्ययुगातील इतिहासप्रसिद्ध म्हणजे यादव राजघराणे. ते देवगिरी येथून राज्य करत होते. यादव राजवंशाची नाणी मुख्यतः सोने या धातूमध्ये आढळून येतात. यादवकालीन नाण्यांचे धातूची शुद्धता हे वैशिष्ट्य दिसून येते. त्यांनी चांदी व काही प्रमाणात तांबे या धातूंमध्येही नाणी पाडली...\nबाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता व विविध कामगिरी\nरविंद्र बेडकिहाळ - February 6, 2023 1\nजांभेकर हे पश्चिम भारतातील प्रबोधनाचा पाया घालणारे आद्य विचारवंतही मानले जातात. प्रबोधनाचे ते त्यांचे कार्य थोर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या चौतीस वर्षांच्या आयुष्यात पत्रकारिता, शिक्षण, इतिहास, पुरातत्त्व संशोधन, पाश्चिमात्य ज्ञान विज्ञान, सामाजिक व धार्मिक जागृती व सुधारणा, शालेय पाठ्यपुस्तके, गद्य-पद्य इत्यादी क्षेत्रांत महत्तम कार्य केले आहे...\nमॅक्सिन बर्नसन या मूळ अमेरिकन रहिवासी. त्या मॅक्सिनमावशी म्हणून सातारा जिल्ह्याच्या फलटण परिसरात माहीत आहेत. त्यांनी तेथील लहान मुलांना शिकवले. नंतर प्रौढपणी, त्या ‘टीआयएसएस’च्या हैदराबाद शाखेत प्राध्यापक या नात्याने भाषाविषयक कौशल्ये शिकवत आहेत. त्या त्यांची मायभूमी अमेरिका सोडून कायमच्या भारतात आल्या आणि त्यांना मराठी भाषेचे प्रेम लागले. त्यांनी मराठीकरता मोठे कार्य करून ठेवले आहे...\nफलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...\nफलटण तालुका संस्कृती महोत्सव\n‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘इव्हेंट’ संक्रांतीचा मुहूर्त साधून सोमवारी-मंगळवारी (16-17 जानेवारी) फलटणच्या ‘महाराजा मंगल कार्यालया’त साजरा होत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’...\nअवलिया कलावंत- वसीमबारी मणेर\nफलटणचा वसीमबार्री मणेर हा अवलिया कलावंत आहे कला हा त्याच्या जगण्याचा ध्यास आहे. तो चित्रपट दिग्दर्शक-निर्माता, लेखक, चित्रकार, चलचित्रकार, शिक्षक, प्रकाशक, बालसाहित्यिक, स्थापत्य विशारद अशा विविध क्षेत्रांत, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे मुशाफिरी करतो; सिनेनिर्मिती आणि लेखन कार्यशाळा घेतो...\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर\nबनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...\nकॉ.हरिभाऊ निंबाळकर हे फलटण नगरपालिकेपासून राज्याच्या विधानसभेपर्यंत, कामगारांच्या विविध प्रश्नांपासून अनेक क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद���चे अध्यक्ष तथा आमदार होते...\nदेविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)\nमंगेश गावडे पाटील - July 1, 2022 0\nदेविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/goodbye-milkha-singh/", "date_download": "2023-05-30T05:31:45Z", "digest": "sha1:B4GXT34WWRFK57B3VU2WTXACDOS5R2PG", "length": 18359, "nlines": 420, "source_domain": "krushival.in", "title": "अलविदा मिल्खासिंग…एक धाव थांबली… - Krushival", "raw_content": "\nअलविदा मिल्खासिंग…एक धाव थांबली…\nमोहाली | वृत्तसंस्था |\nभारताचे महान माजी धावपटू आणि ङ्गफ्लाईंग सिखफ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते.\nगेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्य��ंची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले.\nमिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन\nमिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेबर 1929 रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. 1958च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि 400 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ 21.6सेकंदात पूर्ण केली. 1962मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 4ु400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. 1959मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nएक महान खेळाडूला आज गमावले आहे. मिल्खा सिंह यांच्यासाठी भारतीयांच्या मनात एक खास जागा होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाने अनेक त्यांचे चाहते होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर मला दु:ख झाले.\nप्रिय मिल्खा जी, तुम्ही आमच्यात नाही हे स्वीकारण्यास माझं मन अजूनही तयार नाही. कदाचित तुमच्यासारखचं माझं मन वागतंय आज, थोडंसं हट्टी, थोडं जिद्दी. तुम्ही एका स्वप्नाचं प्रतिनिधित्व केलं.\nभाग मिल्खा भाग हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. ओम प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित होता. विशेष म्हणजे मिल्खा सिंह यांनी आपल्या आत्मचरित्राचे हक्क केवळ एक रुपयांना विकले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.\nमिल्खा सिंग यांची प्रेम कहाणी\n1960 सालीच मिल्खा यांना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आमंत्रण दिले. पाकिस्तानमध्ये तेव्हा अब्दुल खालिक या धावपटूची खुप चर्चा होती. ते पाकिस्तानचे अव्वल धावपटू होते. या स्पर्धेत मिल्खा आणि खालिक यांची रेस झाली आणि त्यात मिल्खा यांनी खालिक यांचा पराभव केला. पाकिस्तानमधील स्टेडियममध्ये सर्व चाहते खालिक यांचा उत्साह वाढवत होते आणि तेव्हा मिल्खा यांनी खालिक यांचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती फल्ड मार्शल अयूब खान यांनी मिल्खा यांना फ्लाइ��� सिख असे नाव दिले. आज तु धावला नाहीस तर हवेत उडत होतास. म्हणूनच आम्ही तुला फ्लाइंग सिख असा किताब देतो. त्यानंतर मिल्खा यांना द फ्लाइंग सिख असे म्हटले जाऊ लागले.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/nagpur/mla-ravi-rana-has-made-serious-allegations-against-former-chief-minister-uddhav-thackeray-over-the-umesh-kolhe-murder-case-mhda-803947.html", "date_download": "2023-05-30T04:09:57Z", "digest": "sha1:GZT4T6SDQ3RL7QX26OOUDWLFA22LK5BO", "length": 12547, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आयुक्तांना फोन'; उमेश कोल्हे हत्याप्रकरणात रवी राणांचा गंभीर आरोप – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आयुक्तांना फोन'; उमेश कोल्हे हत्याप्रकरणात रवी राणांचा गंभीर आरोप\n'प्रकरण दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आयुक्तांना फोन'; उमेश कोल्ह�� हत्याप्रकरणात रवी राणांचा गंभीर आरोप\nमहाराष्ट्राला हादरवणाऱ्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणात उद्धव ठाकरेंवर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.\nउमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.\nराज ठाकरे-फडणवीसांमध्ये खलबतं, सव्वा तासानंतर उपमुख्यमंत्री बाहेर आले\n दोन्ही जागेवर ठाकरेंचा दावा; राष्ट्रवादी चिंतेत\nशिर्डीतून निवडणूक लढवणार का\nनार्वेकरांच्या 'त्या' निर्णयावर झिरवाळांचा खोचक टोला; म्हणाले आता फक्त...\nनागपूर, 23 डिसेंबर : उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरण जाणीवपूर्वक दाबण्यात आलं, कारवाई करू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांना फोन केला होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून या प्रकरणाचा तपास चोरीच्या दिशेनं गेला. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आयुक्तांची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.\n'गुप्तचर विभागाकडून अहवाल मागवणार'\nदरम्यान रवी राणा यांच्या आरोपांवर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाला उमेश कोल्हे प्रकरणासंदर्भात सर्व मुद्दे कळवले जातील. राज्य गुप्तचर विभागाकडून पंधरा दिवसांत उमेश कोल्हे हत्या प्रकरणासंदर्भातला अहवाल मागितला जाईल. त्यानंतर तो आवाहल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला जाणार असल्याचं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.\nवय 18 महिने, नाव श्रीनंदा अन् नावावर इंडिया बुकमध्ये रेकॅार्ड, एकदा पाहाच हा VIDEO\nNagpur Weather Update : पावसाच्या एन्ट्रीमुळे उकाडाच उकाडा, कधी होणार सुटका\nसावरकरांच्या मुद्यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना नागपुरी शब्दात सुनावलं, म्हणाले...\nNagpur Weather Update : नागपुरात उष्णतेने केला आहे चांगलाच कहर, कधीपर्यंत राहणार तापमान\nNagpur News : विदर्भाच्या उकाड्यानं चालत्या गाडीत अंडी उबली; कोंबडीची पिल्लंच बाहेर आली, तुम्हीच पाहा Video\nकाल कार्यकर्त्यांना म्हणाले काळजी करू नका; आज अत्यवस्थ, बाळू धानोरकरांच्य�� प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर\nNagpur News : राजा शिवछत्रपतीच्या जयजयकारासह निघाली गडकिल्ल्यांची मिरवणूक, देशातील पहिल्याच प्रयोगाचा Video\nकाँग्रेस नेते पटोलेंवर नाराज आहेत का\nNagpur Weather Update : ऑरेंज सिटी आणखी तापली, नागपूरकरांना आज मिळेल का दिलासा\nवाढदिवशी समोर आली गडकरींची 'ती' खास इच्छा; म्हणाले मी गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न...\nBreaking news : वडिलांच्या निधनानंतर बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली, एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवणार\nनेमकं काय आहे प्रकरण\nभाजप नेत्या नुपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला. अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झाली. याच काळात अमरावतीचे औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक दाबल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना देखील फोन केला होता असं राणा यांनी म्हटलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexkatha.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2023-05-30T05:39:48Z", "digest": "sha1:2VDA55QEG6CTG72ZL2PFCNZEDN7Y5BCD", "length": 9014, "nlines": 39, "source_domain": "marathisexkatha.com", "title": "माझे जीवन • Marathi Sex Stories", "raw_content": "\nनमस्कार मंडळी मी राज मी घेऊन आलोय माझ्या आयुष्यातील घडलेली गोष्ट.\nमी एक अनाथ मुलगा आहे माझे आयुष्य बऱ्यापैकी अनाथाश्रमात गेले वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मला या मोकळ्या जगात प्रवेश मिळाला पुणे सारख्या मोठ्या शहरात पाठीशी काही नसताना, माझे सर्व बालपण किशोरपण आश्रमात गेले, आता मी बाहेरच्या जगात एकटा आणि असुरक्षित होतो काय करावे कसे जगावे या विचारात मी भटकत होतो दोनवेळच्या जेवणाची आणि निवाऱ्याची व्यवस्था करायची होती मी खंबीरपणे निश्चय केला की आपण कष्ट करून आपले आयुष्य घडवायचे आणि त्याप्रमाणे मी काम सुरू केले नशिबाने एका प्राध्यापकांच्या बंगल्यावर काम मिळाले आणि हाच माझा टर्निंग पॉईंट ठर���ा त्या बंगल्यात प्राध्यापक आणि त्यांची बायको हे दोघेच राहत होते त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या आणि त्यांची लग्न होऊन ती सर्व मंडळी परदेशात स्थायिक झाली होती. पण त्या सर्वांचे आपल्या आई वडिलांकडे चांगले लक्ष असायचे दर सहा महिन्यातून त्यांच्यापैकी कोणी एक इथे यायचे आणि महिनाभर राहून परत जायचे.\nत्या प्राध्यापकांचे नाव होते डेव्हिड फर्नांडिस ते पुणे विद्यापीठाच्या एका विभागाचे प्रमुख म्हणून काम करत होते त्यांचे वय 52 वर्ष होते आणि त्यांच्या पत्नी आयेशा फर्नांडिस (आयेशा खान) ज्या मुस्लिम होत्या त्यांचे वय 45 वर्ष होते डेव्हिड सर अतिशय खुल्या आणि आशावादी प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी मुस्लिम महिलेशी लग्न करून त्यांना पत्नी बनवले ते दोन्हीही धर्माचा आदर करायचे आणि त्याप्रमाणेच आयेशा मॅडम चा स्वभाव होता त्याही पूर्ण खुल्या विचारांच्या होत्या त्यामुळे त्या दोघांमध्ये कधी कोनताही वाद होत न्हवता त्यांनी आपल्या मुलांनाही तशीच शिकवण दिली आणि त्यांना त्यांचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. मूल मोठी झाली चांगली शिकली आणि स्वतः चे निर्णय स्वत घेऊ लागली. मुलांची नाव आहेत थोरला मुलगा जोसेफ वय 26, मधली मुलगी हिना वय 24, आणि धाकटी मुलगी सना वय21 आज ही तिन्ही मूल परदेशात आहेत जोसेफ लंडन मध्ये डॉक्टर, हिना सौदी मध्ये हाऊसवाईफ आणि सना अमेरिकेत हाऊसवाईफ आहे. तिन्ही मूल अगदी व्यवस्थित सेटल आहेत.\nतर मित्रानो मी मागील 1 वर्षांपासून डेव्हिड सरांच्या बंगल्यावर हाऊस सुपरवायझर चे काम करतो माझें कााम म्हणजे घरातील नोकरांंकडून काम करून घेणे तसेच सरांची बँकेची कामे आणि इतर काम करतो आयेशा मॅडम घरीच एक ब्युटीपार्लर चालवतात त्याचे सर्व व्यवहार मीच बघतो, सरांचा आणि मॅडम चा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे एकंदरीतच मला फर्नांडिस कुटुंबाची जबाबदारी आहे. मुळात सरांनी मला माझी हुशारी आणि प्रामाणिक पणा यामुळेच घरी कामावर ठेवले तर सर आणि मॅडम दोघेही अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत अगदी मॉडर्न. बंगल्यात एकूण 9 बेडरूम 2 हॉल आणि 1 किचन असे प्रशस्त आहे त्यामध्ये खालील 1 बेडरूम मला रहायला शेजारची एक बेडरूम दोन महिला नोकर वैजयंती आणि रेखा वय 34 आणि 28 दोघीही सख्या बहिणी पण विधवा अनाथ आहेत त्यांना दिली आहे तर सरांची बेडरूम 2 मजल्यावर आहे तर अश्या पद्धतीने आम्ही सर्व एक��्र राहतो. रोज पहाटे 5 वाजता मी व वैजू रेखा उठतो तर सर आणि मॅडम 5.30 वाजता उठतात त्यानंतर चहा आणि 6 वाजता जिम जी बंगल्यात 1 मजल्यावर आहे तिथे व्यायामासाठी सर्वांनी येणे बंधनकारक आहे त्यानंतर ब्रेकफास्ट करून सर ठीक 8 वाजता विद्यापीठात जातात आणि संध्याकाळी 6 वाजता येतात तर मॅडम चे पार्लर 11 ते 2 आणि 4 ते 8 या वेळेत असते पार्लरही बंगल्यात 1 मजल्यावर एका बेडरूम मध्ये आहे आणि शेजारची बेडरूम ही कस्टमर ना वेटिंग साठी आहे.\nअश्या पद्धतीने एकूण आमचे वास्तव्य आहे सर्व सुखसोयी बंगलयातच असल्यामुळे बाहेर कुठे जाण्याची आवश्यकता नाही.\nआता पुढील गोष्टीत माझे सेक्स कथा सांगतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/events-archive/2011/3795", "date_download": "2023-05-30T05:05:26Z", "digest": "sha1:IAXPX5ENQJ4QFSM7IXQP77K3UPRPO4I4", "length": 7802, "nlines": 121, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "कार्यक्रम | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nम. प्र. नि. मंडळ आणि आयबीएन लोकमतच्या वतीने ऑगस्ट २०११ मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी इको फ्रेंडली गणेश स्पर्धा आयोजित करण्यात आली.\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/sports/170095/", "date_download": "2023-05-30T03:31:20Z", "digest": "sha1:NMDAHWAFFW3D5UV453LMFGL3JOLJ56XV", "length": 9905, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome क्रीडा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित\nशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित\nगोंदिया, दि.28 : क्रीडा विभागामार्फत क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.\n14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्यामुळे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये व सदर खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये याकरीता अशा खेळाडूंनी (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होताच असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) ���्यांचे प्रस्ताव व विहित नमुन्यातील अर्ज 31 मार्च 2023 पर्यंत संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.\n14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचे नमुने https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेऊन, व्यवस्थितरित्या भरुन संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे.\nशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या गोंदिया जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी विहित मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.\nPrevious articleमिरज दर्गा येथे आवश्यक सुविधांसाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे\nNext articleखासदार सुनील मेंढे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nकल्पतरू स्विमिंग प्रतियोगिता का सफल आयोजन\nक्रीडा क्षेत्राच्या विकासात क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्वाची – कादर शेख\nजागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leaders-have-now-focused-on-eknath-shinde-thane-after-kalyan-print-politics-news-ssb-93-3560795/", "date_download": "2023-05-30T03:33:35Z", "digest": "sha1:2CQDKON3AUDMA5OB5PUKCYIIQYELTQXM", "length": 29108, "nlines": 297, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिंदेच्या ठाण्यावर भाजपाचा डोळा | BJP leaders have now focused on eknath shinde Thane after Kalyan | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्न��साठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nशिंदेंच्या ठाण्यावर भाजपाचा डोळा\nडाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा खासदार निवडून यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी कल्याण पाठोपाठ आता ठाण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.\nWritten by जयेश सामंत\nशिंदेंच्या ठाण्यावर भाजपाचा डोळा (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)\nठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा खासदार निवडून यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी कल्याण पाठोपाठ आता ठाण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.\nकेंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईदर भागातील पक्षाचे आमदार, तसेच प्रमुख नेत्यांची एक बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी २५ प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक गाभा समिती स्थापन करण्यात आली.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nलोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ पासून युतीच्या राजकारणात ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचा एकमेव अपवाद वगळला तर जुन्या ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला पालघर लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला असला तरी गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलू लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक आठ मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा वरचष्मा असला तरी ग्रामीण भागात मात्र भाजपाकडे प्रभावी नेत्यांची मोठी फळी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची खेळी फसल्यामुळे शहापूर सारखा ग्रामीण भागातील बालेकिल्लाही शिवसेनेला गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर कल्याण आणि ठाणे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकहाती प्रभाव असलेल्या दोन्ही मतदारसंघांत भाजपाने जोरदार तयारी सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.\nहेही वाचा – Karnataka Election : बेळगावमधील सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षात चुरस; सीमावाद मोठा प्रश्न\nठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तीन ठिकाणी भाजपाचे तर दोन ठिकाणी एकनाथ शिंदे गटातील आमदार आहेत. मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळेस गीता जैन या अपक्ष म्हणून निवडून आल्या. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच जैन यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला. सहा महिन्यांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर मात्र गीता जैन पुन्हा एकदा भाजपाच्या कळपात दिसू लागल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी शनिवारी भाजपा नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार जैन या उपस्थित होत्या. विशेष म्हणजे मीरा-भाईदर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर लढलेले तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता मात्र या बैठकीस उपस्थित नव्हते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाची वाढलेली ताकद लक्षात घेता हा मतदारसंघ भाजपानेच लढवावा, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस नवी मुंबईतील प्रभावी नेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार गीता जैन, आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते.\nहेही वाचा – Karnataka : जात, धर्म सोडून फक्त स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढविणार; पृथ्वी रेड्डी यांनी सांगितली ‘आप’ पक्षाची रणनीती\nनिवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार सध्या शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. यासंबंधीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा अजूनही कायम आहे. ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे सध्या उद्धव ठाकरे गटात असल्याने भाजपा नेत्यांचा ठाण्यासाठी आग्रह वाढताना दिसत आहे. ठाण्याची जागा शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुटली तरी तेथून कोण उमेदवार असेल याविषयी स्पष्टता नाही. शिंदे यांच्या निकटच्या वर्तुळात खासदारकी लढविण्यासाठी इच्छुकांची नावेही फारशी चर्चेत नाहीत. या उलट भाजपामध्ये मात्र ठाण्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा आतापासूनच सुरू आहे. भाजपाचे ठाणे लोकसभेचे संयोजक डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक तसेच ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर अशी तिघांची नावे उमेदवार म्हणून गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. ठाण्याचे आमदार केळकर आणखी एकदा विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असले तरी भाजपाची सध्याची कार्यपद्धती पहाता श्रेष्ठींच्या पुढे कुणाचे काही चालेल ही शक्यता कमीच आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी घेण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत संघटन सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून लोकसभेच्या तयारीसाठी २५ जणांची विशेष समिती तयार करण्यात आली आहे.\nमराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nKarnataka : जात, धर्म सोडून फक्त स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढविणार; पृथ्वी रेड्डी यांनी सांगितली ‘आप’ पक्षाची रणनीती\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\nनव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सोहळ्याला वादाची…”\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांसाठी शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपास�� वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”\n“ठाकरे गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार”, नितेश राणेंच्या विधानावर वैभव नाईकांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\n“पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/business-idea-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T05:39:02Z", "digest": "sha1:K4A4SXPCHGC35RNVLMUFKMMBQNFJ2TO2", "length": 15931, "nlines": 97, "source_domain": "www.tomne.com", "title": "Business Idea : एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय – Tomne", "raw_content": "\nBusiness Idea : एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय\nसगळ्यांनाच नोकरी मिळणे शक्य नाही . आपला स्वतःचा व्यवसाय करणे हा उत्तम पर्याय आहे तर तो बिझनेस कोणताही असो\nएक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय\n१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा.\n२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा.\n३ 】मासे विकणे. दिडपट नफा.\n४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे.\n५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात\n६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात\n७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात.\n८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.\n९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा.\n१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका.\n११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात.\n१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा.\n१३】 फळ विक्री करा.\n१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात.\n१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा.\n१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात.\n१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल.\n१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे.\n१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा\n२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे.\n२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे.\n२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा.\n२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा.\n२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते.\n२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका.\n२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत\n२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत.\n२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते\n२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे.\n३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात.\n३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये ‘सहज कमवा’.\n३२】 विको दंत��ंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते.\n३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका.\n३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका.\n३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते.\n३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील.\n३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता.\n३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील.\n३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे\n४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या.\n४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता. शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.\n४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका\n४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात.\n४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल\n४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते.\n४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात.\n४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे.\n४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते.\n४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात.\n५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे….\nवेळ वाया घालवू नका\nतुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बँक बदलून देत नाही का आत्ताच नियम मध्ये जाणून घ्या\nआता ‘या’ चार कारणांमुळे शिधापत्रिका रद्द होणार, सरकारने शिधापत्रिकांसाठी नवीन नियम जारी आत्ताच जाणून घ्या अन्यथा…\nकोल्हापुरात १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी झाली अचानक गरोदर, आईने विचारल्यावर धक्कादायक सत्य समोर\nब्रेकींग: आज ‘या’ 13 शहरांत 5G सेवा सुरू, मिळणार 4G पेक्षा अधिक स्पीड..\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, नागपूर अंतर्गत ९५० पदांची भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90917023610/view", "date_download": "2023-05-30T04:49:29Z", "digest": "sha1:PAP667TQQWULRRNWUGPO247N6MBGBATV", "length": 10883, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - फाटलेला पतंग - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रका��ां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - फाटलेला पतंग\nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n आतां कोठून मी धड व्हायला अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक - अहो त्या आकाशाकडे पाहूं नका हरहर हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्‍याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ' - पण अरेरे ' - पण अरेरे तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली खालीं खेंचा नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते मग काय खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्‍या जिवाची - हाय - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला - ���को त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको अहो एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें अहाहा किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय जग कोठें मला विसरलें होतें जग कोठें मला विसरलें होतें माझी किंमत किती पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं शेवटीं जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो स्वर्ग जातो ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो - नाहीं - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार - अहो माझ्या स्थितीबद्दल रडूं नका आधी ऐका एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च - काय सांगतें तें ऐका - काय सांगतें तें ऐका गर्वानें भरार्‍या मारुं नकोस गर्वानें भरार्‍या मारुं नकोस भरार्‍या मारुं नकोस नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील \nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.aohuibadgegifts.com/medals/", "date_download": "2023-05-30T05:23:23Z", "digest": "sha1:YA75R425VRJWZZ5CV4TNW6PYUMJGZILG", "length": 6925, "nlines": 224, "source_domain": "mr.aohuibadgegifts.com", "title": " मेडल्स उत्पादक आणि पुरवठादार - चायना मेडल्स फॅक्टरी", "raw_content": "\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nसानुकूलित 3D धातू सोने si...\nसर्व प्रकारचे ई वैयक्तिकृत केले...\nसर्व प्रकारचे मी वैयक्तिकृत केले...\nकस्टम ग्लिटर आणि इपॉक्सी ला...\nकोणत्याही आकार आणि लोगोमध्ये बाह्य क्रियाकलापांसाठी सानुकूल पदके\nकोणत्याही कार्यक्रमासाठी, कोणत्याही लोगो आणि आकारातील कोणत्याही गटासाठी सानुकूलित 3D मेटल सुवर्ण रौप्य का���स्य पदक\nकोणत्याही आकार आणि लोगोमध्ये प्रिंट्स आणि ग्लिटर मेडल्ससह सर्व प्रकारचे मुलामा चढवणे वैयक्तिकृत केले\nसर्व प्रकारची मॅरेथॉन फिनिशर पदके वैयक्तिकृत केली\nसानुकूलित सर्व प्रकारच्या लष्करी पदकांची प्रतिकृती कोणत्याही आकार, लोगो, रिबन संलग्नक मध्ये\nसर्व प्रकारचे कार्निव्हल मेडल्स, MOQ नाही\nकंपाऊंड तंत्रज्ञानासह सानुकूलित उच्च दर्जाचे स्पिनिंग, स्लाइडिंग पदके\nशर्यत, गट इव्हेंटसाठी विविध शालेय पदके\nसानुकूलित लाकडी पदक कोणत्याही आकारात, कोणत्याही लोगोमध्ये\n12पुढे >>> पृष्ठ 1/2\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nदुसरी इमारत, गुआंगफू रोड, डोंगशेंग टाउन, झोंगशान सिटी, ग्वांगडोंग, चीन पोस्ट कोड : 528400\n© कॉपीराइट - 2009-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nहॉलिडे पिन, मुलामा चढवणे पिन, सानुकूल पदके, पुरुष अॅक्सेसरीज, प्रथम प्रतिसादकर्ता पिन, टाय पिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/events-archive/2011/3796", "date_download": "2023-05-30T03:41:38Z", "digest": "sha1:OJEUZ6VDDXKOPDTDLQDHJTGXXP6HMJTB", "length": 7727, "nlines": 121, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "कार्यक्रम | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nऑगस्ट २०११ मध्ये जनजाग��ती करण्यासाठी पर्यावरणस अनुकूल गणेशाची निवड करण्यासाठी यूएफओ डिजिटल चित्रपटांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01250945-C1210X510J1HAC7800.html", "date_download": "2023-05-30T04:52:06Z", "digest": "sha1:MGIODMZPYS5FZRYYR2GMSYG2A7MUO2AC", "length": 16654, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " C1210X510J1HAC7800 किंमत डेटाशीट KEMET C1210X510J1HAC7800 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर C1210X510J1HAC7800 KEMET खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये C1210X510J1HAC7800 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. C1210X510J1HAC7800 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:100V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 150°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज ��हे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/22629/", "date_download": "2023-05-30T04:35:50Z", "digest": "sha1:IXYAK6ACJKFTWDTABEZOHLOYLNKU2ME6", "length": 8614, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती\nJameel Shaikh Murder: मनसे पदाधिकारी हत्या प्रकरणी पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती\nठाणे: ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख (Jameel Shaikh Murder) यांच्या ��त्या प्रकरणाचा तपास सुरू असून, रोज नवीन माहिती समोर येत आहे. शेख यांची हत्या पूर्वनियोजितच होती, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच मारेकऱ्यांनी वापरलेल्या दुचाकीवरील क्रमांक बनावट होता, अशीही माहिती हाती लागली आहे.\nप्रकरणात गुन्हे शाखेने शाहिद शेख (वय ३१) याला अटक केली आहे. शेख यांचे मारेकरी ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकीचा क्रमांकही बोगस असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शेख यांची हत्या पूर्वनियोजित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\n‘त्या’ दिवशी काय घडलं\nमनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची दुचाकीवरून जात असताना भररस्त्यात गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे ठाण्यात खळबळ उडाली होती. शेख हे दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी त्यांच्या पाठिमागून दुचाकीवरून दोघे आले होते. त्यातील एकाने शेख यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर शेख दुचाकीवरून खाली कोसळले. परिसरातील लोकांनी शेख यांना तातडीने रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.\nशेख यांच्या हत्येच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शेख दुचाकीवरून जात असताना पाठिमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. दोघा मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार पथके नेमली असून, त्यात गुन्हे शाखेचे पथकही तपास करत आहे. दोघा हल्लेखोरांना पकडणे आतातरी महत्वाचे आहे. त्यांना अटक केल्यानंतर हत्येमागील अन्य कारणांचा तपास करू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात शाहिद शेख याला अटक केली आहे.\nपाहा: हत्येच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज\nPrevious articleTwitter ला टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी Tooter, लोकांनी 'अशी' उडवली खिल्ली\nNext articleसत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा नवाब मलिकांनी केला खुलासा\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nकरोना लसीने मालामाल झाले, जगातील 'या' ९ व्यक्ती झाल्या अब्जाधीश\nrss activist, ‘इस्लाम से गुस्ताखी की एक ही सजा, सर तन से जुदा’; भिंतीवर धमकीचं...\nकुठं कुठं जायाचं हनिमूनला सिंगापुरातील ‘���ा’ Romantic ठिकाणांना अवश्य भेट द्या\nराज्यात आज करोनाने ५० जण दगावले; 'हे' आव्हान आजही कायम\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T04:45:27Z", "digest": "sha1:DITMXTN4LOXHEEMGOVXEFPWCC5NMS2RC", "length": 7544, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुलबर्गा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nविभागाचे नाव गुलबर्गा विभाग\n- एकूण १०,९५१ चौरस किमी (४,२२८ चौ. मैल)\n-लोकसंख्या घनता २३४ प्रति चौरस किमी (६१० /चौ. मैल)\n-लिंग गुणोत्तर १.०३ ♂/♀\n-लोकसभा मतदारसंघ बीदर, गुलबर्गा, रायचूर\n-खासदार 2019 पासून उमेश जाधव हे खासदार आहेत.\nमाजी खासदार ●धरमसिंग, ●मल्लिकार्जुन खरगे,●पक्किरप्पा एस.\n-वार्षिक पर्जन्यमान ७७७ मिलीमीटर (३०.६ इंच)\nहा लेख गुलबर्गा जिल्ह्याविषयी आहे. गुलबर्गा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.[१]\nगुलबर्गा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.\nहा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.\nगुलबर्गा - बिदर - बेल्लारी - रायचूर - कोप्पळ - यादगीर\nबेळगांव - उत्तर कन्नड - बागलकोट - विजापूर - धारवाड - हावेरी - गदग\nबंगळूर - बंगळूर ग्रामीण - तुमकूर - दावणगेरे - शिमोगा - चित्रदुर्ग - कोलार - रामनगर - चिकबल्लपूर\nम्हैसूर - उडुपी - दक्षिण कन्नड - कोडागु - मंड्या - चामराजनगर - हसन - चिकमगळूर\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०२३ रोजी ०७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2023-05-30T05:55:17Z", "digest": "sha1:NOTSDYLZB4HAQRRJTTNOKRH4LMRIOQYM", "length": 3704, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयला जोडलेली पाने\n← शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमहाराष्ट्रातील विधी महाविद्यालये ‎ (← दुवे | संपादन)\nविधी महाविद्यालये ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2023-05-30T04:09:49Z", "digest": "sha1:BWTPTREJNFSSA3U5FOFVCZ2LK7KUOYLI", "length": 9052, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हर्शल गिब्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपूर्ण नाव हर्शल हर्मन गिब्ज\nजन्म २३ फेब्रुवारी, १९७४ (1974-02-23) (वय: ४९)\nकेपटाउन, केप प्रांत,दक्षिण आफ्रिका\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन\nएकदिवसीय शर्ट क्र. ०७\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने ८६ २१७ १८१ ३२७\nधावा ६०४४ ७०४९ १२९५३ ९८८४\nफलंदाजीची सरासरी ४२.८६ ३६.३३ ४३.१७ ३४.६८\nशतके/अर्धशतके १४/२५ १८/३२ ३१/५७ २१/५२\nसर्वोच्च धावसंख्या २२८ १७५ २२८ १७५\nचेंडू ६ ० १३८ ६६\nबळी ० - ३ २\nगोलंदाजीची सरासरी - - २६.०० २८.५०\nएका डावात ५ बळी - - ० ०\nएका सामन्यात १० बळी - n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी - - २/१४ १/१६\nझेल/यष्टीचीत ८५ / - ९४/- १५५/- १५०/-\nऑक्टोबर ७, इ.स. २००७\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nहर्शल हर्मन गिब्स (इंग्लिश: Herschelle Herman Gibbs) (फेब्रुवारी २३, १९७४ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो क्षेत्ररक्षणातील चपळाईसाठी विशेष नावाजला जातो. याखेरीज तो उजव्���ा हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करू शकतो.\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nदक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ बोस्मान • २ बाउचर • ३ डी व्हिलियर्स • ४ गिब्स • ५ हॉल • ६ कॅलीस • ७ केंप • ८ लँगेवेल्ड्ट • ९ नेल • १० न्तिनी • ११ पीटरसन • १२ पोलॉक • १३ प्रिन्स • १४ स्मिथ (क) • १५ टेलीमाकस • प्रशिक्षक: आर्थर\nमुंबई इंडियन्स – सद्य संघ\n२ सुमन • ६ ब्लिझार्ड • ९ रायडू • १० तेंडूलकर • १६ यादव • ४५ शर्मा • ७४ गिब्स • ८८ लेवी • -- शहा • -- वानखेडे • १ परेरा • ७ फ्रँकलिन • ५५ पोलार्ड • ८९ सिंग • -- नाईक • १९ कार्तिक • ८२ जेकब्स • -- तारे • -- मराठे • ३ सिंग • १३ पटेल • १४ नचिम • २३ चाहल • २५ जॉन्सन • ३० ओझा • ६९ सुयाल • ९९ मलिंगा • -- सिंग • -- कुलकर्णी • -- मॅके • -- पीटरसन • -- शुक्ला • प्रशिक्षक: रॉबिन सिंग\nइ.स. १९७४ मधील जन्म\nइ.स. १९७४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२३ फेब्रुवारी रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nमुंबई इंडियन्स सद्य खेळाडू\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०२२ रोजी ०५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/desh-videsh/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2023-05-30T05:30:51Z", "digest": "sha1:BGJYNUP5LQQZO4LNLHAE7EOXFFKRWKPV", "length": 11465, "nlines": 214, "source_domain": "navakal.in", "title": "निकाहत - लवलीनाचा बॉक्सिंगमध्ये गोल्डन पंच - Navakal", "raw_content": "\nनिकाहत – लवलीनाचा बॉक्सिंगमध्ये गोल्डन पंच\nदिल्ली – मेरिकॉमच्या नंतर भारतीय महिला बॉक्सरनी पुन्हा एकदा बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये भारतीय महिलांनी 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारताच्या स्टार महिला बॉक्सर निकाह जरीन आणि लवलीना बोर���गोहेम यांनी विदेशी बॉक्सरना आस्मान दाखवून सुवर्णपद पटकावले आहे. दिल्लीत झालेल्या महिला विश्‍वचॅम्पियनशीप बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निकाह जरीन हिने 50 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या गुयेन थीटॅम हिला 5-0 ने पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. पहिल्या फेरीत निकाहतने निर्विवाद बाजी मारली होती, पण दुसर्‍या फेरीत मात्र तिला प्रतिस्पर्ध्याकडून कडवा प्रतिकार झाला. मात्र तरीही तिने सुवर्णपदक पटकावले. तर 75 किलो वजनी गटात भारताच्या लवलीना बॉर्गोहेम हिने ऑस्टे्रलियाच्या कॅटलीन पार्कर हिचा 5-2 अशा गुणांनी पराभव करीत सुवर्णपदक पटकावले.\nया स्पर्धेत प्रथम नितू घंघाशने 45-48 किलो वजनी गटात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर स्वीटी बुरा हिनेही 75-81 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आणि त्यानंतर आज निकाहत जरीन हिने 50 किलो वजनी गटात तर लवलीना बोर्गोहेम हिने 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिले. या चारही महिला बॉक्सरने आपल्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर लढताना अत्यंत आक्रमकपणे त्यांच्यावर हल्ले करून लागोपाठ गुण घेतले. निकाहतने तर प्रतिस्पर्धी बॉक्सरला संधीच मिळू दिली नाही. मात्र ऑस्टे्रलियन बॉक्सर कॅटलीना आणि भारताच्या लवलीना हिचा सामना काहीसा संघर्षपूर्ण झाला. पण तरीही लवलीनाने 5-2 ने विजय मिळवला.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\n२,०००ची नोट बाद करण्याचा सरकारचा निर्णय मूर्खपणाचा\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री ��ैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3355", "date_download": "2023-05-30T06:03:21Z", "digest": "sha1:M7J5TCI5EWK2TOZ4FANWYLSFAOEYLFNF", "length": 1885, "nlines": 41, "source_domain": "bookstruck.app", "title": "भूतकथा भाग २ Marathi", "raw_content": "\nभुते आहेत की नाहीत ही गोष्ट विवाद्य आहे. भुते आहेत ही समजूत जनमानसात दृढ आहे.त्यासंबंधीच्या विविध कथा प्रचलित आहेत.ऐकीव व काल्पनिक अशा दोन्ही प्रकारच्या कथा या संग्रहात आहेत.तथाकथित सत्य व कल्पना यांचा संगम या कथांमध्ये आढळून येईल.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n०४ भुताची खुन्नस १-२\n०५ भुताची खुन्नस २-२\n०६ भुतांची बाग १-२\n०७ भुतांची बाग २-२\n०८ भुताटकीची खोली १-३\n०९ भुताटकीची खोली २-३\n१० भुताटकीची खोली ३-३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/events-archive/2011/3798", "date_download": "2023-05-30T03:31:51Z", "digest": "sha1:BZBXELGXFEDV5AMF6ZO3ZJ7K5SLAHERP", "length": 7782, "nlines": 121, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "कार्यक्रम | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nम. प्र. नि. मंडळ आणि झी २४ तास या वृत्तवाहिनीने सप्टेंबर २०११ मध्ये राज्यभरात इको फ्रेंडली घरगुती गणेश उत्सव स्पर्धा आयोजित केली होती.\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T04:53:03Z", "digest": "sha1:TWH652VXPJ257RDQNUUOCLPU2G2DKJCE", "length": 5687, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "खंडेश्वर मंदिर | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags खंडेश्वर मंदिर\nआशुतोष गोडबोले - March 6, 2023 0\nशिवालय भारतात गावोगावी, अगदी पाच-पंचवीस उंबऱ्यांच्या गावामध्येही असते. मंदिरांची नावेही भक्तांनी प्रेमाने व गाव परिसराशी संबंध राखून ठेवलेली असतात- कोठे सोमेश्वर, कोठे कोंडेश्वर, कोठे कोळेश्वर अशी अमरावती जिल्ह्यात तर गावाचे नावच शंकरावरून दिले गेले आहे - नांदगाव खंडेश्वर...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/36806/", "date_download": "2023-05-30T04:43:24Z", "digest": "sha1:VA573I6SX5MFF5OOAGXJYFTPD43XG6EN", "length": 10644, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "भाजप कार्यकर्त्याला अमानुष मारहाण; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra भाजप कार्यकर्त्याला अमानुष मारहाण; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…\nभाजप कार्यकर्त्याला अमानुष मारहाण; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…\nमुंबई: भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना (Jalna) सरचिटणीस शिवराज नारियलवाले (Shivraj Nariyalwale) यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळं भाजपमध्ये तीव्र संताप आहे. विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. ‘शिवराज यांचा कुठलाही गुन्हा नसताना त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.\nशिवराज नारियलवाले यांना मागील महिन्यात जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळं पोलिसांवर जोरदार टीका होत आहे. फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रात मांडून पोलिसांच्या वर्तनाकडं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘शिवराज हे ९ एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा तिथं अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं तिथं काही लोक धुडघूस घालत होते. त्यावेळी तिथं उपस्थित काही पोलिस हे गवळी समाजाबद्दल शिवीगाळ करीत होते. शिवराज यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केली. त्याचा राग धरून पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली. गणवेशातील सहा आणि गणवेशात नसलेले दोन असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानुष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\n‘रुग्णालयात धुडगूस घालणार्‍या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दा��ल करण्यात आला आहे. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिविगाळ कॅमेराबद्ध केली, म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे. नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई करता आली असती. पण, सराईत गुन्हेगारापेक्षाही भयंकर पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली. जवळजवळ दीड महिने नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिविगाळीचा व्हीडिओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर हे डीवायएसपी अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात लाच घेताना निलंबित झाल्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\n‘कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे राज्यात घटना घडत असताना सरकार मौन आहे. सरकारविरोधात सामान्य माणसानं प्रतिक्रिया दिली तरी त्यांना मारहाण होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत,’ असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.\nPrevious articleसॅनिटायझर पिऊन विवाहितेची आत्महत्या, सत्य लपवण्यासाठी नवऱ्याचं भयंकर कृत्य\nNext articleपुण्यातील लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय; राजेश टोपेंकडून घोषणा\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nflipkart year end sale 2022, Flipkart Year End सेलमध्ये स्मार्टफोनवर ऑफ मिळविण्याची शेवटची संधी, पाहा...\n​निकालानंतर तेजस्वी यादवना CM ममता बॅनर्जींचा फोन, म्हणाल्या…​\nखासगीकरणाच्या दिशेनं एसटीचं पाऊल; महामंडळानं घेतला ‘हा’ निर्णय\nIPL: फक्त पाच चौकार आणि विराट कोहली करणार हा विक्रम\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/to-remove-silt-from-the-british-era-dam/", "date_download": "2023-05-30T04:14:22Z", "digest": "sha1:H4J555HDXUUTBFYV54DIRYFXH2IV4K3G", "length": 15328, "nlines": 407, "source_domain": "krushival.in", "title": "ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार - Krushival", "raw_content": "\nब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार\nनेरळमधील ग्रामपंचायतच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरणात प्लास्टिक पिशव्या आणि पावसात वाहून आलेली माती यांचा मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे त्यामुळे धरणातील गाळ काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीने धरणातील गाळ काढण्यासाठी धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून लवकरच गाळ काढण्याच्या कमला सुरुवात होईल अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतकडून देण्यात आली आहे.\nब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात नेरळ गावातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. या धरणावर गणेश विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. या धरणात मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा देखील आणून टाकला जातो. त्यात माथेरानच्या डोंगरातील पाणी आणि पाण्यासोबत आलेले दगड हे धरणाच्या बंधामध्ये अडकून राहतात आणि धरणात पाण्यापेक्षा अधिक गाळ आणि इतर वस्तूंची गर्दी झालेली असते. त्यामुळे धरणात वर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा देखील वाढला होता.त्यामुले धरणातील दूषित झालेले पाणी सोडून देण्याची मागणी करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायत ने त्या धरणातिळ गाळ काढण्यासाठी सर्व पाणी सोडून दिले आहे.\nआता धरणातील सर्व मातीचा गाळ तीव्र उन्हाळामुळे सुकून गेला आहे.त्यामुले धरणात जेसीबी मशीन घुसवून गाळ काढणे शक्य होणार आहे.त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतने त्या कामाची तरतूद केली असून धरणातील सर्व मातीचा गाळ आणि त्यातील प्लास्टिक यांचा कचरा काढण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी धरण परिसरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी सरपंच उषा पारधी आणि उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी पाहणीअंती धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेणार असल्याची मनहिति दिली आहे. दुसरीकडे या धरणातील खत म्हणून वापरता येईल अशी माती कोणत्याही शेतकर्‍याला न्यायाची असेल तर त्यांनी घेऊन जावी असे आवाहन नेरळ ग्रामपंचायतने केले आहे.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघ��त (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/events-archive/2011/3799", "date_download": "2023-05-30T04:41:37Z", "digest": "sha1:FHELXWK7Z4LG6GDYD2YLHBVDNSSJRXAE", "length": 8238, "nlines": 121, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "कार्यक्रम | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१��\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nम. प्र. नि. मंडळ आणि लोकसत्ता या मराठी अग्रगण्य वृत्तपत्राने सप्टेंबर २०११ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नगर आणि औरंगाबाद शहरांसाठी घरगुती पर्यावरणपूरक गणेश स्पर्धा आयोजित केली होती.\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00442046-RK73H3ATTE45R3D.html", "date_download": "2023-05-30T05:04:41Z", "digest": "sha1:VBKZCIL7WZGMISOMVHSYHVVGHM5N72MH", "length": 16126, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RK73H3ATTE45R3D किंमत डेटाशीट KOA Speer Electronics, Inc. RK73H3ATTE45R3D | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RK73H3ATTE45R3D KOA Speer Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RK73H3ATTE45R3D चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RK73H3ATTE45R3D साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01185800-C1206C102M3RECAUTO.html", "date_download": "2023-05-30T04:43:14Z", "digest": "sha1:G5QWYL3OYJN32Q6KR24AMQT5764SOQPF", "length": 16632, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " C1206C102M3RECAUTO किंमत डेटाशीट KEMET C1206C102M3RECAUTO | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर C1206C102M3RECAUTO KEMET खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये C1206C102M3RECAUTO चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. C1206C102M3RECAUTO साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:25V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाह��� जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01246764-2225Y5000330JCT.html", "date_download": "2023-05-30T04:10:26Z", "digest": "sha1:PQS6GHHBJOYDGSHOYFCEK4PQRONNAN5W", "length": 16625, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 2225Y5000330JCT किंमत डेटाशीट Syfer 2225Y5000330JCT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 2225Y5000330JCT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 2225Y5000330JCT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 2225Y5000330JCT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:500V\nतापमान गुणांक:C0G, NP0 (1B)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसा��� दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/mumbai_71.html", "date_download": "2023-05-30T05:34:01Z", "digest": "sha1:ZUZ4JUHXIH2ZSNAKPOGAENRJHWBEE4VJ", "length": 11454, "nlines": 108, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); कामराज नगरातील रहिवाश्यांना परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नाने मिळाले 1 BHK घर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकामराज नगरातील रहिवाश्यांना परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नाने मिळाले 1 BHK घर\nमुंबई : धारावी नंतर सर्वात दुसरी मोठी झोपडपट्टी म्हणून कामराज नगर ची ओळख असून स्थानिक शिवसेना नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या प्रयत्नाने एवढ्या मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.\nयेथील 600 रहिवाश्यांना त्यांच्या हक्��ाचे 1BHK घर नुकतेच मिळालेले आहे. तर उर्वरित 400 रहिवाश्यांचे 1BHK घरांचे स्वप्न येत्या 7 ते 8 महिन्यात पूर्ण होणार आहे. एकूण 1 हजार रहिवाश्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला आहे. स्वतः च्या हक्काचे घर मिळाल्याने रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nघाटकोपर येथील कामराज नगरातून परमेश्वर कदम दोन वेळा नगरसेवक पदी निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी ही याच विभागाच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत.\nकदम हे स्वतः कामराज नगरातील रहिवाशी आहेत. सुरुवातीला येथील परप्रांतीय लोकांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न हाताळण्याचे काम केले होते. मात्र येथील मराठी भाषिक रहिवाश्यांना विचारत न घेता झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम केले जात होते. पुर्नवसनाच्या निर्णय प्रक्रियेत मराठी माणसांना हस्तक्षेप करण्यास मज्जाव होता. हे सर्व काही खटकत असल्याने कामराज नगरातील सर्व मराठी भाषिक लोकांना एकत्रित करून त्यांच्या मध्ये जागरूकता आणण्यासाठी येथील काही निवड लोक पुढे आले. त्यात नगरसेवक परमेश्वर कदम हे मुख्य होते.\nकामराज नगरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बनविण्याचे काम झोपडपट्टी दादांकडून केले जात होते. दिवसाला नवनवीन झोपड्या बनत होत्या. या सर्व झोपडी दादांचा नायनाट करीत येथील झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासाठी धडपड सुरू होती.\nयेथील सर्व रहिवाश्यांना एकत्रित करून त्यांच्या सभा घेत त्यांना पुनर्वसन बाबत समजावण्याचे काम केले जात होते. हे सर्व काही एका रात्रीत घडलेले नाही. गेले 20 वर्ष स्थानिक लोकांसाठी पुनर्वसनाचा लढा सुरू होता. यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करीत लोकांच्या सहकार्यानेचं आज 1 हजार रहिवाश्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आपल्या लोकांना झोपडपट्टीतून बाहेर काढून त्यांना एका चांगल्या इमारतीत त्यांचे पुनर्वसन करणे, हे एकमेव स्वप्न माझे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेल्याने फार आनंद झालेला आहे, अशी प्रतिक्रिया परमेश्वर कदम यांनी व्यक्त केली आहे.\nखास बाब अशी की, लोकांच्या पुनर्वसनात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी कामराज नगरातील रहिवाश्यांनी मला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे करून नगरसेवक पदी जिंकून आणले. नगरसेवक पद हाती आल्यावर पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासोबत येथील नागरीक समस्या दूर क���ण्याचे काम ही करता आले, असे कदम म्हणाले.\nयाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कामराज नगर येथे पाण्याची मोठी समस्या होती. लोक सायकल वरून मानखुर्द पर्यंत पाणी घेऊन येत असे. एखाद्या रस्ताच्याकडेला कुठे पाण्याची पाईपलाईन फुटली असेल तर, अशा खड्ड्यातून पाणी भरले जात होते. येथील लोक दिवस रात्र पाण्यासाठी वणवण करत असे. त्यामुळे येथे बिनधास्तपणे पाणी विक्री होत असे.\nपहिल्याच वेळी मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक पदी निवडणूक येताच, जोपर्यंत कामराज नगरातील पाण्याचा प्रश्न सोडविला जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. याची दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेत येथे मुंबई शहरातून खास पाण्याची पाईपलाईन बसवून दिली. प्रत्यक्षात शहरातून उपनगरात, ते ही उपनगरात टोकावर वसलेल्या कामराज नगराला पाणी देणे अशक्य अशी बाब होती. तरीही प्रशासनाच्या मागे लागून कामराज नगरात शहरातील पाण्याची लाईन टाकून पाण्याची समस्या पूर्णपणे नाहीशी करण्यात यश मिळालेले आहे. आज येथे पाण्याची बिलकूल समस्या नाही. लोकांना पुरेसे पाणी मिळते. पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, असे कदम म्हणाले. कामराज नगर सोबत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि नालंदा नगरातील पाणी समस्ये सोबत अन्य नागरिक समस्या सोडविण्याचे काम ही माझ्या कारकिर्दीत केले असून आज ही माझ्या प्रभागात नागरिक सुविधांचे काम सुरु असल्याचे कदम यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T04:07:20Z", "digest": "sha1:VACCPXI2M6VUV4QDNMGUUDAMWSJFQDCM", "length": 9745, "nlines": 215, "source_domain": "www.navakal.in", "title": "अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांचीवकिलीची सनद रद्द - Navakal", "raw_content": "\nमुंबई – एसटी आंदोलनावेळी चर्चेत आलेले अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरिता रद्द करण्यात आली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nसदावर्ते यांनी वकिलाचा काळा कोट परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. सार्वजनिक ठिकाणी वकिली कोट घालण्याच्या या कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते, अ��े म्हणत वकील सुशील मंचरकर यांनी 2022 मध्ये सदावर्ते यांच्या विरोधात शिस्तपालन याचिका दाखल केली होती. याबद्दल बार काऊन्सिलच्या 3 सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची 2 वर्षांसाठी सनद रद्द केली आहे. हा गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात असून, यामुळे आता पुढील दोन वर्षे त्यांना वकिली करता येणार नाही.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/unveiling-of-vanijya-bhavan-export-portal/", "date_download": "2023-05-30T05:20:32Z", "digest": "sha1:HVFIVMN2MFCQX2RPUP44VSM75SRJRZMM", "length": 11421, "nlines": 118, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nYou are at:Home»राष्ट्रीय»वाणिज्य भवन, निर्यात पोर्टलचे अनावरण\nवाणिज्य भवन, निर्यात पोर्टलचे अनावरण\nपंतप्रधान मोदींची उपस्थिती : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासाठी ‘डिजिटल’ इमारत\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था\nदिल्लीमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यासोबतच त्यांनी ‘निर्यात’ नामक पोर्टलचे अनावरण केले असून त्यात देशाच्या विदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. नवीन वाणिज्य भवन ही डिजिटल इमारत असून येथे कागदपत्रांचे गठ्ठे दिसणार नाहीत, असे पंतप्रधानांनी सांगितले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ‘वाणिज्य भवन’चे लोकार्पण केले. या कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधानांसोबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलही उपस्थित होते. ही इमारत आणि निर्यात पोर्टल आमच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. यामध्ये चालणारी कार्यप्रणाली एमएसएमईसह व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.\nगेल्यावषी कोरोनास्थितीमुळे जागतिक अडथळे असूनही भारताने 50 लाख कोटी रुपयांची निर्यात केली. देशाच्या प्रगतीसाठी हा आकडा बहुमूल्य असून ‘वोकल फॉर लोकल’सारख्या उपक्रमांमुळे देशाच्या निर्यातीलाही चालना मिळाली आहे. ‘वोकल फॉर लोकल’ मोहिमेद्वारे सरकारने स्थानिक उत्पादनांवर भर दिली. तसेच ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेमुळे निर्यात वाढण्यास मदत झाली आहे. आता आमची अनेक उत्पादने जगातील नवीन देशांमध्ये प्रथमच निर्यात केली जात आहेत. सरकार मंत्रालयाच्या प्रत्येक विभागासाठी निर्यात वाढविण्यास प्रोत्साहन देत आहे. एमएसएमई मंत्रालय असो किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्रालय असो, कृषी किंवा वाणिज्य मंत्रालय असो, सर्व समान ध्येयासाठी समान प्रयत्न करत आहेत. गेल्या आठ वर्षांत, भारत निर्यात-संबंधित उद्दिष्टे साध्य करत आपली निर्यात सातत्याने वाढवत आहे. निर्यात वाढवण्यासाठी उत्तम धोरणे, प्रक्रिया सु���भ करणे, उत्पादने नवीन बाजारपेठेत नेणे या सर्वांचा अर्थव्यवस्थेला खूप फायदा झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.\nवाणिज्य भवनाची रचना… इंडिया गेटजवळ बांधलेल्या वाणिज्य भवनाची रचना एक स्मार्ट इमारत म्हणून करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ऊर्जा बचतीवर विशेष लक्ष केंद्रित करून टिकाऊ वास्तुकलांची तत्वे समाविष्ट केली आहेत. हे भवन एकात्मिक आणि आधुनिक कार्यालयीन संकुल म्हणून काम पाहणार आहे. त्याचा वापर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांबरोबरच अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) यांच्याकडून केला जाणार आहे.\nPrevious Articleधोरण पुनर्रचनेची गरज\nNext Article परदेशातही एकनाथ शिंदेंची चर्चा, गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nगुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनेव्हिगेशन सॅटेलाईट ‘एनव्हीएस-01’चे प्रक्षेपण\nकेंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/95578/", "date_download": "2023-05-30T04:28:11Z", "digest": "sha1:RUNLUBWUYWNH2RTM4CAXIKYA3EWMMD6H", "length": 12745, "nlines": 112, "source_domain": "mnews.esy.es", "title": "share market, शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सुक! महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा – explainer how to do homework before buying a stock, things to keep in mind | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra share market, शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सुक महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा – explainer...\nshare market, शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उत्सुक\nमुंबई: शेअर बाजारात पैसे कमवणे सोपे आहे पण नकळत मोठ्या आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागते. जेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने शेअर खरेदी करण्याचा निर्णय घ्याल तेव्हा त्याआधी तुमचा गृहपाठ केला पाहिजे कारण तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे बाजारात गुंतवत आहात. कोणत्याही कंपनीचा स्टॉक खरेदी करण्यासाठी दोन प्रकारचे विश्लेषण करावे लागते. पहिले मूलभूत आणि दुसरे तांत्रिक विश्लेषण. मूलभूत गोष्टींमध्ये व्यवसाय आणि कंपनीचा नफा यासह अनेक पैलूंचा अभ्यास केला जातो. त्याच वेळी, तांत्रिक विश्लेषणामध्ये स्टॉकची किंमत पाहून खरेदी आणि विक्रीची रणनीती बनविली जाते.\nजेव्हा तुम्ही एखादा शेअर खरेदी करता तेव्हा एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही गोष्टींचे योग्य विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. कोणताही स्टॉक खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.\nशेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी ठरवावा लागेल. तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. पण हा कालावधी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असतो. दीर्घकालीन गुंतवणुकीपैकी बहुतांश शेअर बाजारात चांगला परतावा मिळतो. हा कालावधी ५ ते १० वर्षांचा असू शकतो.\n IPO आणण्यासाठी बँकेला सेबीची मंजुरी, तपशील जाणून घ्या\nकंपनीची मूलभूत तत्त्वे तपासा\nप्रत्येक गुंतवणूकदाराने शेअर्स खरेदी करण्यापूर्वी मूलभूत गोष्टी तपासल्या पाहिजेत. यामध्ये कंपनीचा बिझनेस आणि त्याची वाढ जाणून घ्या. अखेरीस कंपनी कोणता व्यवसाय करते आणि भविष्यात या व्यवसायासंदर्भात काय शक्यता आहेत. त्याच वेळी, या क्षेत्रातील तिच्या समकक्षांच्या तुलनेत कंपनी कुठे उभी आहे.\nकंपनीचे प्रवर्तक कोण आहेत आणि त्यांना कंपनीच्या बिझनेस मॉडेलबद्दल किती अनुभव आहे. याशिवाय कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नचाही अभ्यास केला पाहिजे. यामध्ये कंपनीमध्ये प्रवर्तक, किरकोळ गुंतवणूकदार आणि देशी-विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांचा किती हिस्सा आहे हे जाणून घेतले पाहिजे. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये तफावत असावी आणि त्याचप्रमाणे कंपनीचे शेअर्स खरेदी केले जावे असे मानले जाते.\nया आयपीओंनी गुंतवणूकदारांचा खिसा रिकामा, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या\nकोणताही शेअर विकत घेण्यापूर्वी गुंतवणूकदाराने हे देखील पाहिले पाहिजे की समभाग कंपन्यांच्या समभागांच्या तुलनेत त्याची कामगिरी कशी आहे. तुम्ही ही तुलना इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने करू शकता. यासाठी बरेच तांत्रिक विश्लेषण करणे आवश्यक आहे.\nगुंतवणूकदारांना खासगी बँकेच्या शेअरची भुरळ, ३२ म्युच्युअल फंड हाऊसने लावला कोट्यवधींचा डाव\nतांत्रिक विश्लेषणामध्ये स्टॉकच्या चार्टचा अभ्यास करून दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक कालावधीत स्टॉकच्या किंमतीतील चढ-उतारांबद्दल माहिती मिळते. याद्वारे आपण स्टॉकच्या किमतींच्या श्रेणीबद्दल जाणून घेऊ शकता की वेगवेगळ���या कालावधीत हा स्टॉक दिलेल्या किंमतीच्या आसपास राहतो. स्टॉकची किंमत कोठे समर्थन देते आणि कुठे प्रतिकार निर्माण करते या आधारावर, तुम्ही कोणताही स्टॉक योग्य किमतीत खरेदी करू शकता आणि चांगला परतावा मिळाल्यानंतर त्याची विक्री करू शकता.\nम्युच्युअल फंड आणि इतर मोठ्या गुंतवणूकदारांची खरेदी\nकोणत्याही समभागात गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येक किरकोळ गुंतवणूकदाराला हे जाणून घेतले पाहिजे की म्युच्युअल फंड हाऊस, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार यासारख्या मोठ्या गुंतवणूकदारांचा हिस्सा किती आहे. मोठे गुंतवणूकदार कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी खूप अभ्यास करतात, त्यामुळे म्युच्युअल फंडाने खरेदी केलेले शेअर्स गुंतवणुकीसाठी अधिक योग्य आणि चांगले आहेत असे सामान्य गुंतवणूकदाराला वाटते.\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपाठ निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/solapur-crime-news-two-wheelers-stolen-131246852.html", "date_download": "2023-05-30T05:41:49Z", "digest": "sha1:VKIC6FM3YDTCFBMNVKK7XUHGYNKUW6OD", "length": 5071, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शहरात तीन ठिकाणी दुचाकी चोरीला‎, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल | Solapur Crime News Two wheelers Stolen शहरात तीन ठिकाणी दुचाकी चोरीला‎, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nSolapur Crime News Two Wheelers Stolen शहरात तीन ठिकाणी दुचाकी चोरीला‎, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल\nसावधान:शहरात तीन ठिकाणी दुचाकी चोरीला‎, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल\nसोलापूर‎ शहरातील विविध ठिकाणांहून तीन दुचाकी‎ चोरून नेल्याच्या घटना घडल्या असून,‎ अज्ञात चोरट्यांविरुध्द सदर बझार व‎ फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल‎ झाला आहे. या घटना एप्रिल महिन्यातील‎ असून फिर्याद गुरुवारी दाखल करण्यात‎ आल्या आहेत.‎\nजुना विडी घरकुल: विजय मारुती चौक,‎ जुना विडी घरकुल सी-��� ग्रुप येथे बालाजी‎ अंबाजी सामलेटी (वय ३८) यांनी अापली‎ दुचाकी (एमएच १३ बीसी ४८०७) ही लॉक‎ करून ठेवली होती. २८ एप्रिल राेजी रात्री‎ दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद गुरुवारी‎ (दि. ४ राेजी) एमआयडीसी पोलिसात‎ दाखल करण्यात आली आहे.‎\nकुठे कुठे झाली चोरी\nचार पुतळा : सचिन सुभाष राठोडे ( वय‎ ३१) यांनी चार पुतळा परिसरात‎ मोटारसायकल( एमएच ४८ एआर ५९३५)‎ हॅण्डल लॉक करून ठेवली होती. अज्ञात‎ चोरट्यांनी २५ फेब्रुवारी रोजी चोरून नेली‎ आहे. गुरुवारी दुपारी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद‎ झाला आहे. पत्नी आजारी असल्याने फिर्याद‎ देण्यास उशिरा झाला, असे फिर्यादीत म्हटले‎ आहे.‎\nनिराळे वस्ती : निराळे वस्ती भय्या‎ मित्रमंडळाच्या बाजूला श्रीपाद दिलीप‎ कंदलगावकर (वय २८, मड्डी वस्ती, भवानी‎ पेठ) यांनी दुचाकी (एमएच १३ बीडी ०६८८)‎ लावली होती. ती चोरीला गेल्याची घटना १४‎ एप्रिल रोजी घडली असून ४ मे रोजी फौजदार‎ चावडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला‎ आहे. पत्नी आजारी असल्याने फिर्याद‎ देण्यास उशिरा झाला आहे, असे फिर्यादीत‎ म्हटले आहे.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/chhattisgarh-dantewada-attack-naxalism-history-explained-bengal-131232086.html", "date_download": "2023-05-30T04:49:38Z", "digest": "sha1:RPE3NYMBBFVOCBPUPMKDW5RNEONZUBJJ", "length": 2947, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "त्यातून पेटलेले आंदोलन बनले नक्षलवाद; 19 वर्षांत 20 हजार नागरिक ठार | Chhattisgarh Dantewada Attack; Naxalism History Explained | Bengal | Maharashtra - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंडे मेगा स्टोरीनक्षलबाडी गावच्या जमीनदार - शेतकऱ्यात वाद:त्यातून पेटलेले आंदोलन बनले नक्षलवाद; 19 वर्षांत 20 हजार नागरिक ठार\n26 एप्रिल 2023, छत्तीसगडचा अरणपूर भाग... नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेले एक वाहन IED ने उडवले. त्यात 10 जवानांसह एका चालकाचा मृत्यू झाला. गत अनेक दशकांपासून केवळ जागा व मृतांचे आकडे बदलतात... पण नक्षल्याचे हल्ले अव्याहत सुरू आहेत...\nअखेरिस हे नक्षली कोण आहेत त्यांना काय हवे आहे त्यांना काय हवे आहे माओवाद व नक्षलवादात काय फरक आहे माओवाद व नक्षलवादात काय फरक आहे संपूर्ण लष्कर मिळून त्यांचा एकदाच नायनाट का करत नाहीत संपूर्ण लष्कर मिळून त्यांचा एकदाच नायनाट का करत नाहीत आजच्या मंडे मेगा स्टोरीत याच प्रश्नांच्या उत्तरासह पाहूया नक्षलवादाची संपूर्ण कहाणी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/astrology-2022/virgo-horoscope-september-2022-122083100063_1.html", "date_download": "2023-05-30T04:37:21Z", "digest": "sha1:FZL5F3HUBHMOHRTKYU7G335HYGPNNS4Y", "length": 19342, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "September Virgo 2022 : कन्या राशीसाठी सप्टेंबर 2022 महिन्यात कार्य वेळेवर पूर्ण होतील - Virgo Horoscope September 2022 | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nSeptember Leo 2022 : सिंह राशींंनी सप्टेंबर 2022 महिन्यात वाद टाळा\nSeptember Cancer 2022 : कर्क राशीसाठी सप्टेंबर 2022 महिना आव्हानात्मक असू शकतो\nSeptember Gemini 2022 : मिथुन राशीसाठी सप्टेंबर 2022 महिना नवीन आव्हाने घेऊन येणार आहे\nSeptember Taurus 2022 : वृषभ राशीसाठी सप्टेंबर 2022 महिनान्यात लाभ होईल\nSeptember Aries 2022 : मेष राशीसाठी सप्टेंबर 2022 महिना संमिश्र राहील\nमहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला अचानक मोठ्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो, ज्यासाठी तुम्हाला एखाद्याकडून पैसे घ्यावे लागतील. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल, अन्यथा तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. महिन्याच्या मध्यात, विनोद आणि हसताना, चुकूनही, तुमची व्यंगचित्रे उपहास बनू नयेत हे लक्षात ठेवावे लागेल. अन्यथा, तुम्ही तुमच्या रागापासून दूर राहू शकता. महिन्याच्या मध्यात तुमच्या आरोग्यावर पुन्हा एकदा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणत्याही आजार किंवा शारीरिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर उपचार घ्या.\nतथापि, महिन्याच्या उत्तरार्धात वेळ तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल आणि त्या दरम्यान तुमचे नियोजित कार्य वेळेवर पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. प्रेमाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी थोडा चिंतेचा राहू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला प्रेम जोडीदाराबाबत कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. प्रेमप्रकरणामुळे तुम्हाला अपमानही सहन करावा लागू शकतो. महिन्याच्या मध्यात भावनेच्या भरात याबाबत कोणताही निर्णय घेणे टाळा. आंबट-गोड वादांसह तुमचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. ते तुमच्यासाठी अनुकूल ठरेल आणि त्यादरम्यान तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. प्रेमाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी थोडा चिंतेचा राहू शकतो.\nमहिन्याच्या सुरुवातीला प्रेम जोडीदाराबाबत कुटुंबातील ���दस्यांशी वाद होऊ शकतो. प्रेमप्रकरणामुळे तुम्हाला अपमानही सहन करावा लागू शकतो. महिन्याच्या मध्यात भावनेच्या भरात याबाबत कोणताही निर्णय घेणे टाळा. आंबट-गोड वादांसह तुमचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. ते तुमच्यासाठी अनुकूल ठरेल आणि त्यादरम्यान तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होईल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. प्रेमाच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी थोडा चिंतेचा राहू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला प्रेम जोडीदाराबाबत कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. प्रेमप्रकरणामुळे तुम्हाला अपमानही सहन करावा लागू शकतो. महिन्याच्या मध्यात भावनेच्या भरात याबाबत कोणताही निर्णय घेणे टाळा. आंबट-गोड वादांसह तुमचे वैवाहिक जीवन सामान्य राहील.\nउपाय : दररोज दुर्वा अर्पण करून गणपतीची पूजा करा आणि गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. बुधवारी हिरव्या कपड्यात मूग डाळ दान करा.\nवेबदुनिया वर वाचा :\nGanga Dussehra 2023 गंगा दसऱ्याचे महत्त्व जाणून घ्या\nहिंदू धर्मानुसार गंगा दसर्‍याच्या दिवशी सर्व पापे दूर करणारी माता गंगा पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच गंगा दसरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि दान देतात. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे दूर होतात असे सांगितले जाते. गंगा दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आणि मंत्रांबद्दल जाणून घ्या-\nMangal Dosh मंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा. विवाहापूर्वी कुंभ विवाह वा वर-विवाह क्रिया अवश्य करा.\nया कारणामुळे हनुमानजींना पाच मुखी अवतार घ्यावा लागला\nसीतेसाठी जेव्हा भगवान राम लंका ओलांडून गेले तेव्हा राम, लक्ष्मण आणि हनुमान यांचे शौर्य ऐकून रावणाला काळजी वाटली. आपला पराभव स्पष्ट पाहून तो अहिरावण आणि महिरावण या आपल्या दोन राक्षस भावांकडे गेला. अहिरावण आणि महिरावण हे तंत्र-मंत्र आणि कपट-शक्ती कौशल्यात पारंगत होते. रावणाच्या मते हे दोघे राम-लक्ष्मणाचा नाश करतील. कथा काय आहे: मग अहिरावण आणि महिरावण कपटाने झोपलेल्या राम आणि लक्ष्मणाला पाताळ येथे घेऊन गेले\nHanuman Aarti मारुतीची आरती\nसत्राणें उ��्डाणें हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं | कडाडिले ब्रम्हांड धाके त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ||१||\nरुद्रावतार हनुमानाची पूजा करताना हा उपाय इच्छित फळ प्रदान करेल, सर्व कष्ट दूर होतील\nभगवान शिवाच्या सर्व रुद्रावतारांपैकी भगवान हनुमानाची पूजा अत्यंत शुभ आणि सर्व संकटांपासून मुक्त करणारी मानली जाते. असे मानले जाते की हनुमानाची आई अंजनीने भगवान शंकराची तपस्या केली होती आणि त्यांना पुत्राच्या रूपात मागितले होते. त्यानंतर पवनदेवाच्या रूपात भगवान शिवांनी यज्ञकुंडात आपल्या रौद्र शक्तीचा एक भाग अर्पण केला. यानंतर या दैवी शक्तीने माता अंजनीच्या पोटात प्रवेश केला आणि नंतर श्री हनुमानजींचा जन्म झाला. कलियुगात श्री हनुमानजींची आराधना केल्याने सर्व दु:ख दूर होऊन सुख प्राप्त होते. चला जाणून घ्या मंगळवारी श्री हनुमानजीची कोणत्या पूजा केल्याने तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल.\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsnusa.com/page/13/", "date_download": "2023-05-30T03:26:56Z", "digest": "sha1:FYQADMPCCEZPUO766RW4XA2XWUZDMHDL", "length": 4518, "nlines": 37, "source_domain": "newsnusa.com", "title": "Shetkari - - Page 13", "raw_content": "\nLight bill : आता सर्व नागरिकांची वीज बिले माफ करण्यात आली आहेत\nBandhkam Kamgar Safety Kit बांधकाम कामगार सेफ्टी किट कन्स्ट्रक्शन वर्कर सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवावा\nAnganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु\nजुनी पेन्शन योजना नवीनतम अपडेट\nमहास्वयम् रोजगार नोंदणी महाराष्ट्र rojgar.mahaswayam.gov.in ऑनलाइन अर्ज\nमहास्वयम् रोजगार पंजीकरण आणि महास्वयम् रोजगार नोंदणी rojgar.mahaswayam.gov.in ऑनलाइन पोर्टल आणि लॉगिन करा. महाराष्ट्र सरकारने महास्वयं रोजगार नोंदणीसाठी एक एकीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे. या ऑनलाइन पोर्टलची सुविधा रोजगाराच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील बेरोजगारांना दिली जाणार आहे. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार या महास्वयम् ऑनलाइन पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. या पोर्टलवर विविध संस्थांनी जारी … Read more\nनमो टॅब्लेट योजना 2022 सरकार देणार मोफत टॅब्लेट अर्ज कसा करायचा \nआपल्या भारत देशात डिजिटायझेशनला खूप प्रोत्साहन दिले जात आहे आणि भारत डिजिटल करण्यासाठी भारतातील विद्यार्थ्यांना डिजिटल करणे खूप महत्वाचे आहे, जर येणारी पिढी डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःला डिजिटलायझेशनच्या युगात पूर्णपणे झोकून देईल. भारतासाठी खूप चांगले व्हा, नमो टॅबलेट योजना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी भारताचे डिजिटलायझेशन करण्यासाठी आणि शैक्षणिक जगतात क्रांती आणण्यासाठी सुरू केली आहे, ज्या … Read more\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाड�� सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://panchang.astrosage.com/muhurat/property-purchase-muhurat?language=mr", "date_download": "2023-05-30T05:16:21Z", "digest": "sha1:6QLNTFWLIG5UPWILO457FTIFRYK5V637", "length": 26777, "nlines": 175, "source_domain": "panchang.astrosage.com", "title": "प्रॉपर्टी विकत घ्या 2023 दिनांक आणि मुहूर्त New Delhi, India", "raw_content": "\nप्रॉपर्टी खरेदी 2023 दिनांक आणि मुहूर्त\nप्रॉपर्टी खरेदी 2023 दिनांक New Delhi, India\nशुक्रवार, 06 जानेवारी 24:14:08 31:14:57\nबुधवार, 01 फेब्रुवारी 07:09:40 14:04:45\nरविवार, 05 फेब्रुवारी 12:13:36 31:07:19\nसोमवार, 06 फेब्रुवारी 07:06:41 26:22:20\nगुरुवार, 16 फेब्रुवारी 06:59:11 26:52:15\nशुक्रवार, 29 सप्टेंबर 23:19:03 30:12:41\nशुक्रवार, 03 नोव्हेंबर 06:34:09 23:10:04\nमंगळवार, 07 नोव्हेंबर 06:37:06 30:37:06\nमंगळवार, 14 नोव्हेंबर 06:42:30 14:38:23\nशुक्रवार, 17 नोव्हेंबर 11:05:18 25:17:40\nअसे सांगितले जाते की आयुष्य जगण्यासाठी मानवासाठी महत्वाच्या तीन गोष्टी आहेत, “अन्न”, “वस्त्र” आणि “निवारा”. हे आयुष्य काढण्यासाठी मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या प्राथमिक गरजांविना मानवाच्या जीवनाची सुरवात कधीच होऊ शकत नाही. जेवण भूकेला संपवून मानवी शरीराला पोषक तत्व प्रदान करते, कपड्याची आवश्यकता शरीर झाकावण्यासोबतच शरीराला थंडी आणि ऊन यापासून बचाव करण्यासाठी असते. आता आपण घर किंवा निवासस्थान बद्दल बोलूया, हे मानवाला ऊन, पाऊस, थंडी पासून वाचवण्यासोबतच सुरक्षा आणि आश्रय देते.\nहिंदू धर्माला मानणारे लोक नवीन घरात प्रवेश करण्याच्या आधी शुभ मुहूर्ताच्या अंतर्गत पूजा आणि हवन केल्यानंतरच प्रवेश करते. तसेच नवीन संपत्तीचा पाया टाकणे किंवा विकत घेण्याआधी विशेष रूपात शुभ मुहुर्तात पुजा तसेच यज्ञ केले जाते. कुठल्याही शुभ कार्याचे आयोजन करण्याच्या पूर्वी लोक विशेष रूपात शुभ मुहूर्त आणि दिवस काढून घेतात, या नंतरच त्या कार्याला संपन्न केले जाते. एका मुलाच्या जन्मानंतर नाव ठेवण्याच्या विशेष रूपात (नामकरण मुहूर्त) शुभ मुहूर्त काढण्यापासून त्याच्या लग्नाचे शुभ मुहूर्त (विवाह मुहूर्त) वैदिक हिंदू पंचांगाने प्राप्त केले जाऊ शकते. याच प्रकारे कुठलीही संपत्ती खरेदी करण्याच्या आधी संपत्ती विकत घेण्याच्या खरेदीचा मुहूर्त या विषयी माहिती घेणे गरजेचे आहे. याने संपत्ती विकत घेण्याचे शुभ मुहूर्त आणि अनुकूल वेळेची माहिती मिळते. या शुभ मुहूर्तामध्ये घर किंवा संपत्ती विकत घेण्याने व्यक्तीला फळदायी परिणाम मिळतात आणि व्यक्तीला त्या संपत्तीचा भरपूर आनंद मिळतो.\nवैदिक ज्योतिष नुसार मालमत्ता खरेदी मुहूर्त\nवैदिक ज्योतिष विभिन्न योग आणि दशेची माहिती देते आणि ग्रह आणि नक्षत्रांना एक सोबत संरेखित करते. कुंडलीचा चौथा भाव खासकरून योग्य वेळी संपत्तीवर मालकी हक्क प्राप्त करणे आणि मालमत्ता खरेदी करण्याच्या वेळी महत्वपूर्ण भूमिका बजावते. कुंडली मध्ये “सुख स्थान” च्या नावाने जाणले जाणारे हे भाव विशेष रूपात घर, समृद्धी, भूमी ,चल तसेच चल संपत्ती आणि वाहन इत्यादींचे कारक होते. ज्योतिषीय आधारावर या घराचे विश्लेषण करण्याने खास करून या गोष्टीची माहिती मिळते की कुठल्या जमीन किंवा मालमत्तेला विकत घेण्यात गुंतवणूक करायची आहे आणि केव्हा करायची आहे.\nया श्रेणीला नियंत्रित करण्यासाठी जे ग्रह जबाबदार आहेत ते निन्मलिखित आहे :\n● मंगळ: मंगळ ग्रहाला विशेष रूपात नैसर्गिक कारक ग्रहाच्या रूपात जाणले जाते, जे संपत्ती, भूमी आणि त्या स्थानाला दर्शवते जिथे तुम्ही राहतात.\n● शुक्र: शुक्र ग्रहाला सौंदर्य आणि विलासितेचे प्रतीक मानले जाते, म्हणून कुंडली मध्ये या ग्रहाचे स्थान दर्शवते की तुमचे घर किती सुंदर, आरामदायी आणि विकसिता पूर्ण असेल.\n● शनि: या ग्रहाला देखील निर्माण, भूमी आणि संपत्तीचे कारक मानले जाते.\nमालमत्ता खरेदी हेतू शुभ मुहूर्ताचे महत्व\nज्या प्रकारे आपण कुठल्या नवीन कार्याच्या सुरवातीसाठी आणि शुभ मुहूर्ताची गणना करण्यासाठी कुठल्या ज्योतिषी कडून सल्ला घेतो, तसेच कुठल्या अचल संपत्ती, जमीन, जमिनीची खरेदी किंवा गुंतवणूक करण्याच्या आधी असे जरूर केले पाहिजे. मुहूर्ताचा विशेष अर्थ आहे “शुभ वेळ” जे की कुठल्याही धार्मिक आणि भविष्यासाठी जाणले जाणारे महत्वपूर्ण कार्य करण्यासाठी उपयुक्त आणि शुभ वेळेची माहिती देते. शुभ मुहुर्तात कुठलेही कार्य केल्याने नेहमी उत्तम फळाची प्राप्ती होते. या पद्धतीने, या वेळेत कुठल्याही संपत्तीचे किंवा भूमीचे अधिकार प्राप्त करणे किंवा तिला विकत घेणे भविष्यासाठी खूप फळदायी सिद्ध होऊ शकते. घर किंवा संपत्ती खरेदी करण्यासाठी या विचारांच्या सोबतच पुढे चालण्यासाठी या पृष्ठावर उ���्लेखित मुहूर्त पहा.\nघर किंवा संपत्ती विकत घेण्याच्या आधी या ज्योतिषीय संयोजनांकडे अवश्य लक्ष द्या\nकुठलीही चल अचल संपत्ती, भूमी किंवा जमीन प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्याआधी, येथील निन्मलिखित ग्रहांच्या संयोजनांचे पालन नक्की केले पाहिजे :\n● जेव्हा कुणाच्या कुंडलीचे मूल्यांकन केले जाते, तेव्हा योग्य वेळेची माहिती घेण्यासाठी महादशेला अवश्य पाहणे गरजेचे ठरते.\n● दुसरे, चौथे, नववे आणि अकराव्या भावाच्या महादशेला घर, संपत्ती इत्यादी विकत घेण्यासाठी विशेष लाभदायक मानले जाते.\n● कुंडलीमध्ये चंद्र, शुक्र आणि राहूची दशा कमी वयात घर विकत घेतल्याने जबाबदार मानली जाते.\n● या प्रकारे कुंडलीमध्ये बृहस्पतीची स्थिती जातकाला 30 वर्षाच्या आयु अंतर्गत संपत्तीचा मालकीचा हक्क देण्यासाठी जबाबदार असते.\n● कुंडलीमध्ये बुध ची स्थिती जातकाला 32 ते 36 वर्षाच्या आयु मध्ये गृह सुख प्राप्त करण्यासाठी अनुकूल असते.\n● कुंडलीमध्ये सुर्य आणि मंगळ ची स्थिती वृद्ध काळात संपत्ती सुख प्रदान करण्यात कारक मानली जाते.\n● जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी आणि केतूची स्थिती एकसोबत असते तर त्याला 44 ते 52 वर्षाच्या वयामध्ये घराचे सुख प्राप्त होते.\nसंपत्तीच्या चौथ्या भावात ग्रहांची स्थिती\nसंकेत निधीच्या अनुसार, जेव्हा कुंडलीचे चौथे भाव किंवा संपत्ती भावामध्ये बुध ची स्थिती होते, जे जातकाला एक कलात्मक रूपाने निर्मित सुंदर घराची प्राप्ती होते. दुसरीकडे जर कुंडलीच्या या भावात चंद्राची स्थिती असेल तर जातक एक नवीन घर खरेदी करू शकतो. कुंडलीमध्ये बृहस्पतीची स्थिती घराला मजबूत आणि टिकाऊ बनवते, तेच कुंडलीमध्ये शनी आणि केतू ची स्थिती घराला कमजोर बनवते. दुसरीकडे कुंडलीमध्ये मध्ये मंगळाची मजबूत स्थिती घराला आगीपासून सुरक्षित ठेवते आणि लाभकारी शुक्र ग्रहाच्या प्रभावाने घरातील सुंदरतेमध्ये वृद्धी होते. शेवटी, कुंडलीमध्ये शनी आणि राहूच्या उपस्थितीच्या कारणाने व्यक्तीला जुन्या घरावर अधिपत्य मिळते.\nजातक तत्व संपत्तीच्या बाबतीत टिपण्यांना प्रकट करते, जे सांगितले जाते की :\n● जेव्हा कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीच्या चौथ्या भावात शुक्र किंवा चंद्र उच्च स्थित मध्ये असतो, तर व्यक्तीला बहू-मजली इमारत किंवा घर प्राप्त होते.\n● कुंडलीच्या चौथ्या भावात मंगळ आणि केतूची उपस्थिती असल्याने व्यक्तीला विटेचे घर मिळते.\n● कुठल्या प्रकारे जर कुणाच्या कुंडलीमध्ये सुर्याचा प्रभाव असेल तर त्या व्यक्तीला लाकडी घर आणि बृहस्पतीच्या प्रभावाने गवताचे घर नशीब होते.\nज्योतिष शास्त्राच्या नुसार, चौथा भाव पितृक भावाचे विश्लेषण आणि निर्धारण करण्यासाठी जिम्मेदार असतो. इथे आम्ही काही असे ग्रह योगाच्या बाबतीत सांगत आहोत ज्यात कुंडली बनल्यावर, व्यक्ती भूमी किंवा संपत्ती खरेदी करण्यास सक्षम असतो.\n● भूमी किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी व्यक्तीच्या कुंडलीचा चौथा भाव आणि मंगळाची स्थिती उच्च आणि मजबूत असली पाहिजे.\n● जर कुंडलीमध्ये चौथ्या भावाचा स्वामी आरोही ग्रह सोबत चौथ्या भावात स्थित असेल तर, अश्यात व्यक्ती भूमी आणि वाहन खरेदी करण्यात सक्षम असतो.\n● जर कुंडलीमध्ये चतुर्थ आणि दहाव्या घरातील स्वामी ग्रह द्वारे त्रिनी किंवा चतुर्थांश चा निर्माण केला जातो, तो व्यक्ती आरामदायी आनंद घेतो आणि घराच्या चारही बाजूंना एक भिंत बनवतो.\n● जर व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चौथ्या भावात फक्त मंगळाची उपस्थिती राहिली तर, व्यक्तीला संपत्तीचे सुख नक्की मिळते परंतु ती संपत्ती नेहमी कायद्याच्या बाबतीत संलीप्त राहते.\n● जेव्हा चौथ्या घरातील स्वामी दशा किंवा अंतर्दशेच्या वेळी मंगळ किंवा शनी सोबत संबंध स्थापित करते, तर व्यक्ती मालकी अधिकार मिळवण्यास बंधनकारक असतो.\n● जेव्हा बृहस्पती कुंडलीमध्ये आठव्या घराच्या संबंधित असतो, जो की वय आणि दीर्घायू चे प्रतिनिधित्व करते, तर व्यक्तीला पैतृक संपत्तीची प्राप्ती होते.\n● जेव्हा चौथ्या, आठव्या, अकराव्या घराचा एक सोबत जोडणी होते, तेव्हा कुणाची आपली संपत्ती मिळवण्याची शक्यता वाढते.\n● एक व्यक्ती लांब किंवा विदेशात एक संपत्ती खरेदी करण्यात किंवा गुंतवणूक करण्यात सक्षम होऊन जातो, जेव्हा चौथा भाव बाराव्या घराच्या सोबत जोडला जातो.\n● जेव्हा चतुर्थ भावात मंगळ, शुक्र आणि शनी ची स्थिती बनते, तर व्यक्ती सर्व सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या घराला प्राप्त करतो.\nआम्हाला अपेक्षा आहे की प्रॉपर्टी खरेदी मुहूर्तावर आधारित हा लेख तुम्हाला आवडला असेल. ऍस्ट्रोसेज तुमच्या उज्वल भविष्याची प्रार्थना करतो.\n2024 प्रॉपर्टी खरेदी मुहूर्त\nअ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप\nअ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या\nदैनंदिन कुंडली इ-मेल वरती\nAstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न\nAstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या\nनऊ ग्रह विकत घ्या\nग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा\nAstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष\nज्योतिषी पुनीत पांडे विषयी माहिती: ज्योतिष शास्त्राच्या मागे AstroSage.com चा हात आहे.\nAstrologers | फ्री कुंडली जुळवणी | फ्री कुंडली | चंद्र चिन्ह कुंडली | केपी ज्योतिष | लाल किताब | Horoscope 2023 | ज्योतिषी साधने | राशिफल 2023 | अभिप्राय | लेख जमा करा | आमच्याशी संपर्क करा | आमच्या विषयी | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी | समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tukaram.bookstruck.app/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%A9/2020/04/03/53407-chapter.html", "date_download": "2023-05-30T05:39:06Z", "digest": "sha1:DLN5Q2BIRRUH24D6TEWR4SAGLIXSPT5F", "length": 3413, "nlines": 45, "source_domain": "tukaram.bookstruck.app", "title": "झेडुग्याचे आळां अवघीं चिप... | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works झेडुग्याचे आळां अवघीं चिप… | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works", "raw_content": "\nन्यानोबाने रचिला पाया, तुका झालासे कळस ... अश्या शब्दांनी संत तुकारामांचे वर्णन मराठी समाजाने केले आहे. सर्वसाधारण घरांत जन्मात आलेल्या तुकाराम महाराजांनी भक्ती रसाने ओतप्रोत असे अंभंग लिहिले. संत तुकाराम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले होते असे जाणकारांचे मत आहे. निःसंशय पणे संपूर्ण हिंदू धर्मातील संत मंडळींची आठवण करायची झाल्यास तुकाराम महाराज सर्वप्रथम असतील. This site contains all the works of Tuakaram in devanagari.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nझेडुग्याचे आळां अवघीं चिप...\nझेडुग्याचे आळां अवघीं चिपाडें येथें काय गोडें निवडावीं ॥१॥\nसंवसार भ्रमें परमार्थ जोडे ऐसें घडे जाणते हो ॥२॥\nढेंकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येईल त्या ॥३॥\nतुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी शिकविला शेवटीं विचारु त्या ॥४॥\n« नाहीं कोठें अधिकार \nअहो उभें या विठेवरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/mahavikas-aghadi-meeting-today-in-kolhapur-on-the-side-of-maharashtra-karnataka-border/", "date_download": "2023-05-30T04:37:08Z", "digest": "sha1:LUILETOIS6SK3IR75DIERMYJASD42GUN", "length": 10723, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोल्हापूर»Kolhapur : सीमावादाच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीची बैठक\nKolhapur : सीमावादाच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीची बैठक\nमहाराष्ट्र- कर्नाटक सीमावदाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरात आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी कोल्हापूर जिल्हा पाठीशी असल्याचे आवाहन महाविकास आघडीच्या नेत्यांनी दिली. येत्या कर्नाटक विधानसभेच्या तोंडावर भाजप ही खेळी असल्याचा आरोपही करण्यात आला.\nयावेळी बोवलताना कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ” यापुर्वी कधीच दोन्ही राज्याच्या राज्यपालांची बैठक झाली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समजली पाहिजे. नेमकं या बैठकीत काय घडलं हे समोर आलं पाहिजे.”\nपुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर असून कर्नाटकातील भाजप सरकार जाणार हे त्यांना समजून आलं आहे. त्यामुळे सीमावाद उफाळून नागरिकांचा लक्ष विचलित केले जात आहे. सीमाभागातील मराठी बांधवांना आधार देण्याची भूमिका कर्नाटक सरकारची नाही. प्रकरण कोर्टात असतानाही अशी विधान करता याचा अर्थ भाजपला राजकारण करायचं आहे हे स्पष्ट होतंय. कोल्हापूर नेहमी सीमाभागातील बांधवांना पाठींबा देत आला आहे. भविष्यकाळात देखील कोल्हापूर सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी राहील.” असे त्यांनी मत व्यक्त केले आहे.\nराष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकार महाराष्ट्राची कळ काठत असल्याचा आरेप केला. ते म्हणाले, “प्रकरण कोर्टात असताना अशी वक्तव्य आजप्रर्यंत कर्नाटकच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नाहीत. आपली सत्ता येण्यासाठी महाराष्ट्राची कळ काढून कर्नाटकात सत्ता आणू पाहत आहेत.”\n“जाणीवपूर्वक भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आहेत. शरद पवार यांना देखील बेळगावमध्ये बंदी घातली होती. पण पवार साहेब आदल्याच दिवशी बेळगावमध्ये पोहचले होते. वेषांतर करून कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते” शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहावं. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. सीमाभागातील नेते देखील याठिकाणी येण्यास विनंती केली जाणार असून छत्रपती संभाजीराजे यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे.\nPrevious Articleदहावी-बारावीच्या कला, क्रीडा गुण प्रस्तावांसाठी छाननी शुल्क\nNext Article सिंधुदुर्गातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपूरात पकडले\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nकोल्हापुरात 40 टक्के कमिशनचा ‘कनार्टकी पॅटर्न’; आमदार सतेज पाटील\nKolhapur : आगीत 11 कोटींची संपत्ती भस्मसात; चार वर्षात 786 घटना\nKolhapur : रंकाळ्यातील जलचर धोक्यात; संध्यामठ परिसरात मृत माशांचा खच\nKolhapur : विधवा महिलांनी साजरा केला जवानाचा वाढदिवस; टाकळीवाडी गावाचे पुरोगामी पाऊल\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T04:53:50Z", "digest": "sha1:IX7U3X5GSKCFYTSMKO372UNVDHRNJ76D", "length": 4250, "nlines": 78, "source_domain": "www.tomne.com", "title": "भारतीय सैन्य दलात पदांवर १०७भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी – Tomne", "raw_content": "\nभारतीय सैन्य दलात पदांवर १०७भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी\nभारतीय सैन्य दलात भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी\nसैन्यात लोअर डिवीजन क्लर्क (LDC), मॉडल वर्कर, कारपेंटर, स्वयंपाकी, रेंज लस्कर, फायरमन आदि विविध पदांवर १०७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जानेवारी २०२२ आहे.\nलोअर डिवीजन क्लर्क (LDC) – २७ पदे\nमॉडल मेकर – १ पद\nकारपेंटर – २ पदे\nस्वयंपाकी – २ पदे\nरेंज लस्कर – ८ पदे\nफायरमन – १ पद\nअर्टी लस्कर -७ पदे\nन्हावी – २ पदे\nधोबी – ३ पदे\nमल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – ४६ पदे\nसाइस – १ पद\nएमटीएस लस्कर – ६ पदे\nइक्विपमेंट रिपेयरर – १ पद\nएकूण रिक्त प��े – १०७ पदे\nकोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. एलडीसी पदासाठी बारावी उत्तीर्ण होण्यासह इंग्रजी प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक.http://अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in\nESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था,जालना अंतर्गत १२० पदांची भरती.\nमहिलांनी मिळुन मुलाचं लिंगच पेट्रोल टाकून जाळलं, कारण ऐकुण रात्रीची झोप उडुन जाईल\nपीएम किसान योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा होणार पुन्हा फायदा..\n‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/mnaacii-shriimntii/5buhxj51", "date_download": "2023-05-30T04:17:47Z", "digest": "sha1:BFAYAEBBPSPSOOESHWVQQXUWBR67MIV3", "length": 11426, "nlines": 288, "source_domain": "storymirror.com", "title": "मनाची श्रीमंती | Marathi Inspirational Poem | Manisha Awekar", "raw_content": "\nसुख बळ कठीण दारिद्र्य श्रीमंती डाॅक्टर आई-वडील कमळ चिमटा आनंदाश्रु\nसोसायला मिळे बळ (2)\nदोघांचे पांग फेडले (3)\n कापूस म्हणताच आम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट आठवते कापूस..कापसा..कपासी... कापूस म्हणताच आम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट आठवते\nमृत्यूलाही जिंकता यावे असे जगावे जीणे माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे मृत्यूलाही जिंकता यावे असे जगावे जीणे माणसाला जोडणारे माणसाचे गावे गाणे\n” दार मरणाचे “\nसामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता. सामाजिक जाणीव प्रकट करणारी कविता.\nकविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती कविता, ताकद, समाधान, सुख, कवितेची शक्ती\nसुगरणीचे घरटे सुगरणीचे घरटे\nज्योतिबा आणि सावित्री यांच्या शिक्षणाच्या कार्याचे स्मरणआणि परिणाम ज्योतिबा आणि सावित्री यांच्या शिक्षणाच्या कार्याचे स्मरणआणि परिणाम\nध्येय वेडा मी झालो जादू अशी जीवनात घडताना सारे विश्वच कवेत आले माझ्या झोपडीतून आत्मविश्वासाने बाह... ध्येय वेडा मी झालो जादू अशी जीवनात घडताना सारे विश्वच कवेत आले माझ्या झोपडीतू...\nममता, गोधडी, आई ममता, गोधडी, आई\nपत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ पत्नी, संसार प्रेमाचा, मुलांचा सांभाळ, सीतेप्रमाणे साथ\nसावित्रीबाई फुले आणि ज्योतीराई फुले यांनी शिक���षण आणि शिक्षक दिन यांना दिलेले योगदान सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराई फुले यांनी शिक्षण आणि शिक्षक दिन यांना दिलेले योग...\nपुण्यतिथीचे औचित्य साधुनी पुण्य पदरी बांधू या जन्मात... कलमांच्या चरणी नम्र अभिवादन. पुण्यतिथीचे औचित्य साधुनी पुण्य पदरी बांधू या जन्मात... कलमांच्या चरणी नम्र अभिवादन. पुण्यतिथीचे औचित्य साधुनी पुण्य पदरी बांधू या जन्मात...\nपानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे पानगळ, वसंत, वृक्ष, मानव, जगणे, मरणे\nगोंडा घोळत उभा आहे\nअतिपरिचयाने फिक्या वाटणाऱ्या माझ्यासारखच तिला हे सर्व सरावाने फिकं वाटतय कदाचित मानासहित.... अतिपरिचयाने फिक्या वाटणाऱ्या माझ्यासारखच तिला हे सर्व सरावाने फिकं वाटतय कदाचि...\nमानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता. मानवी नाते आणि त्यातील अंतर स्पष्ट करणारी कविता.\nसामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा पुकारणारा एक समंजस विचार पसरवणारी कविता\nअंधश्रद्धेवरील भाष्य आणि समाजाची मानसिकता याचे दर्शन अंधश्रद्धेवरील भाष्य आणि समाजाची मानसिकता याचे दर्शन\nवास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता. वास्तवाचे संयत चित्रण करणारी कविता.\nआखिल भारतीय साहित्य संमेल...\nते शुभ्र चांदणे... ते शुभ्र चांदणे...\nलेक आणि आई, दोघी हाती घेऊन खुरपे शिवारात पाटलाच्या कापे गवत, झुडपे... लेक आणि आई, दोघी हाती घेऊन खुरपे शिवारात पाटलाच्या कापे गवत, झुडपे...\nशेतकरी बांधवांना हिंमतीने जगण्याचा सल्ला शेतकरी बांधवांना हिंमतीने जगण्याचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T03:49:54Z", "digest": "sha1:Y2ARM3IFM5N34OOYYXPJRXZ2F23U7GN4", "length": 17718, "nlines": 276, "source_domain": "www.itworkss.in", "title": "आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती...? » ©सौ.वैष्णवी व कळसे", "raw_content": "\nHome/Health/आपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती\nजी परिस्थिती आपण नाही घडवून आणली….. तिथे आपली मनस्थिती का खराब होते हा प्रश्न देतो ना ताण आपल्याला\n**आपल्याकडून झालेली चूक नाही, न पटणारी आपली वागणूक नाही.\nकोणाच्या अधात ���ाही , कोणाच्या मधात नाही, कोणाच्या घरात नाही कोणाच्या दारात नाही….\nकोणाचं घेणं नाही, कोणाला देणं नाही… कोणाला उगीच बोलणं नको, कोणाचं रिकामं ऐकणं नको…. कोणाचे कुटाने नको, फुकटचे फुटाणे नको, नेहमी कामाशी काम, कोणी दिसल्यावरच रामराम…\nमग सर्व एवढं नीट वागत असूनही का परिस्थिती मनासारखी नसेल बर\nआपण जास्त विचार करतोय का कदाचित जी परिस्थिती आपल्या हातात नाही, ती हातात घेण्याचा प्रयत्न करतोय… म्हणून होतं बहुतेक असं….\nदुसऱ्यांच्या चुका आपण नाही सुधारू शकत, आपण फक्त त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतो….\nदुसऱ्यांची वागण्याची पद्धत नाही बदलवू शकत पण स्वतःला फरक ना पडू देण्याचे प्रयत्न करू शकतो आपण..\nचूक सुधारावी म्हणून आग्रह करू शकतो, जबरदस्ती नाही…\n“आग्रह” आणि “जबरदस्ती” मध्ये मोठा फरक…\nRequest करून ही गोष्ट करावी ही अपेक्षा करणं म्हणजे “आग्रह”.\nOrder देऊन हे करावंच लागेल हे गृहीत धरून force करणं म्हणजे “जबरदस्ती”.\nकोणाच्या वागण्यावर आपण कंट्रोल नाही ठेऊ शकत पण स्वतःच्या अपेक्षांवर ठेवू शकतो…..\nमग कोणाच्या चुकीमुळे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ही गोष्ट अशीच आहे, हे स्वतःला पटवून द्यावं….\nत्या गोष्टीच्या मागे लागून ती होणारी नाहीये, मात्र सोडून दिली तर नक्कीच होऊ शकते….\nजसं की आपल्याला कोणी उगीच काही बोलून गेलं असेल तर त्याचा राग तिथे काढू शकत नसल्यानमुळे, बाकी सर्व गोष्टींवर काढायला लागतो… कधी जेवणावर काढतो,\nकधी जे ऐकून घेतात त्यांच्यावर किंवा जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यावर, कधी हाताखालच्या लोकांवर… या बिचाऱ्यांची एवढीच चूक की ते अशा वेळेस आपल्या समोर आलेत…\nमग आपण पूर्ण दिवस एकतर विचार करण्यात घालवायचा नाहीतर चिडचिड करण्यात…\nअशा लोकांमुळे नाराज होऊन बाकी जवळच्या लोंकाना नाराज करतो… एवढं करून जो बोलून गेलाय त्याला भनक पण नसते आपण दुखावलोय याची… कधी ते ही दाखवायला गेलो तर समोरच्याला किती जगाचं टेन्शन आहे ते दाखवण्यात लागून जातात…\nकधीकधी आपण एकाच गोष्टीमध्ये अडकून बसतो आणि बाकी भरपूर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो…. काही फालतू गोष्टी नीट करायच्या नादात सुंदर गोष्टींना वेळ देऊ शकत नाही….\nकुठल्या गोष्टीत डोकं अडकलं की गप्पांमध्ये मन रमत नाही, कोणी आपल्याशी काही बोलत असेल तर तिथे लक्ष नाही, ताट वाढून दिसलं तरी घास घ्यावा वाटत नाही… बर चला हे सर्व ठेवुया बाजूला….\nआता ज्यामुळे हे सर्व आपण करतोय तिथे काहीतरी बदल येतोय का नाही ना आपण कोणासाठी काहीही केलं तरीही शेवटी कदर असते का नाही ना उलट “तुला कोणी सांगितलं हे करायला” म्हणून मोकळे होतील समोरचे…\nत्यापेक्षा कोणाला काय करायचं ते करू द्यावे आणि आपण आपलं मन जपावे…. आपल्याला काय आवडतं ते करावे आणि स्वतःकडे थोडं लक्ष द्यावे….\nहसून बोललं कोणी की खुश आपण… ,\nचिडून बोललं कोणी की उदास आपण…..\nरडून बोललं कोणी की दुःखी आपण….\nजोश मध्ये बोललं कोणी की उत्साहात आपण…\nकोणी रिस्पेक्ट दिली की स्वतःच्या नजरेत मोठं आपण…\ndisrespect केल की स्वतःच्या नजरेत छोटं आपण…..\nकाय फालतूपणा आहे हा….\nदुसऱ्याचं वागणं बोलणं ठरवेल का की आपण खुश राहायचं की दुःखी….. आपली ख़ुशी डिपेंड आहे का कोणाच्या कौतुकावर की कोणी कौतुक करेल मग मी आनंदी होणार की कोणी कौतुक करेल मग मी आनंदी होणार\nशेवटी काय आपण कितीही आनंद दिला तरी return gift opposite च मिळतं…\nशेवटी हे शब्दांचे घाव कधी भरतच नाही…\nकितीही काळ गेला तरी विसरल्या जातच नाही…\nबोलणारा विसरून जातो, ऐकणाऱ्याला लक्षात राहतं….\nबोलणाऱ्या साठी incident असतो, ऐकणाऱ्या साठी accident बनतो….\nऐकणारा म्हणतो आज नाही, पण बोलणाऱ्याला लाज नाही…..\nऐकणाऱ्याला शक्तीच उरली नाही, पण बोलणार्यांची अजून खाजचं मुरली नाही….\nबोलणार्यांची भाषा घाण, ऐकणाऱ्याला येतो ताण….\nबोलणाऱ्याला कान नाही, पण ऐकणाऱ्याचा मान नाही….\nया सर्व प्रकारच्या परिस्थितींवर उपाय आणि काही टिप्स पुढच्या पोस्ट मध्ये अपलोड करते….\nतात्पुरत्या प्रॉब्लेमच - Permanent Solution\nत्रासदायक लोकांना हॅन्डल करायच्या काही टिप्स - Tip's to Handle Annoying People 100% Result\nवैष्णवी मॅडम अतिशय सुंदर रचना आणि विचार आहे अभिनंदन आपण एक छान लेखिका होऊ शकता\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/china-victory-mosaic-mosaic-shower-tiles-kitchen-backsplash-mosaic-tile-glass-product/", "date_download": "2023-05-30T04:35:03Z", "digest": "sha1:CKZNO5223NEM4IIAA3AS36G435OMT6GS", "length": 10093, "nlines": 216, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " सर्वोत्कृष्ट चायना व्हिक्ट्री मोज़ेक मोझॅक शॉवर टाइल्स किचन बॅकस्प्लॅश मोज़ेक टाइल ग्लास उत्पादक आणि कारखाना |विजय मोज़ेक", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़े��\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nअॅल्युमिनियम सिलसह मॅजिक लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल...\nआधुनिक सजावट संगमरवरी दगड मिक्स मिरर ग्लास टाइल...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि...\nबॅकस्प्लॅश बाथरूम बेव्हल्ड एज ग्लास मोज़ेक टाइल f...\nयुरोपियन मार्केट ग्लास आणि स्टोन मिश्रित टाइल मोज़ेक Eu...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली गरम...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास...\nचायना व्हिक्ट्री मोज़ेक मोज़ेक शॉवर टाइल्स किचन बॅकस्प्लॅश मोज़ेक टाइल ग्लास\nसमृद्ध नमुने: काचेला आणखी एक प्रकारचा देखावा देण्यासाठी आम्ही इंकजेट तंत्रज्ञानाचा सर्जनशीलपणे वापर करतो.हे लाकडावरील नमुन्यांप्रमाणेच आहे, जे काच आणि लाकडाच्या पारंपारिक छापांना ताजेतवाने करते.असा सुंदर वुड मोज़ेक.\nकमी किमतीत: लाकडाच्या नमुन्यांची नक्कल करण्यासाठी आम्ही काचेचा वापर करतो म्हणून, काचेच्या मोज़ेक टाइलच्या तुलनेने कमी किमतीत तुम्ही मोज़ेकमधील लाकडाचे नमुने आणि कलात्मकतेचा आनंद घेऊ शकता.\nसोपी देखभाल: लाकडाशी तुलना करता, काच स्वच्छ करणे आणि देखरेख करणे खूप सोपे आहे आणि काच अधिक टिकाऊ आहे.डाग काढण्यासाठी सोपे पुसणेकोणतेही विकृतीकरण नाही, स्थापनेनंतर सोलणे नाही, मजबूत लोड-असर क्षमता.मोजॅक बांधकाम खूप सोपे आहे.\nशीटचा आकार (मिमी) ३००*३००\nचिप आकार (मिमी) ४८*४८\nवस्तूची जाडी (मिमी) 8\nरंग निळा, बेज, काळा, तपकिरी इ.\nसमाप्त प्रकार चकचकीत आणि मॅट ग्लास, साफसफाईसाठी सोपे\nशैली बॅकस्लॅश टाइल, वॉल टाइल, बॉर्डर टाइल\nकाठ प्रकार स्ट्रेट ऑफ रेक्टिफाइड\nव्यावसायिक / निवासी दोन्ही\nफ्लोअरिंग लुक नमुनेदार देखावा\nमजला उत्पादन प्रकार मोज़ेक टाइल\nस्थान किचन बॅकस्प्लॅश, बाथरूमची भिंत, फायरप्लेसची भिंत, शॉवरची भिंत\nपाणी संरक्षण पाणी प्रतिरोधक\nबॉक्सचे प्रमाण (पत्रके/बॉक्स) 11\nबॉक्सचे वजन (किग्रा/बॉक्स) 18\nपॅलेट प्रति बॉक्स ६३/७२\nपॅलेट्स प्रति कंटेनर 20\nउत्पादन तारीख सुमारे 30 दिवस\nउत्पादक हमी खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी उत्पादकाच्या दोषांविरुद्ध उत्पादनाची हमी आहे\nमागील: पॅटर्न इंकजेट स्टोन मोज़ेक मार्बल मोज़ेक बॅकस्प्लॅश स्टोन मोज़ेक शॉवर मोज़ेक किचन टाइल्स\nपुढे: षटकोनी मोज़ेक टाइल ग्लास मो���़ेक टाइल बॅकस्प्लॅश मोज़ेक वॉल सजावट\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nफ्लॉवर मोज़ेक ग्लास आणि स्टोन मोज़ेक टाइल स्टोन...\nमोजॅक किचन बॅकस्प्लॅश मोझॅक बाथरूमची भिंत ...\nषटकोनी मोज़ेक टाइल ब्लॅक मोज़ेक टाइल ब्लू मोसा...\nलॅमिनेटेड इंकजेट वुड मोज़ेक ब्लू मोज़ेक ग्रीन ...\nमार्बल लुक रीसायकल ग्लास मोज़ेक पियानो की शेप...\n5 मिमी जाडी राखाडी/ गडद राखाडी/ तपकिरी सिल्व्हर मिरो...\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3359", "date_download": "2023-05-30T03:40:26Z", "digest": "sha1:KNEXSMCLKN5ZQKZBMBCSZHBROXI65XTX", "length": 1942, "nlines": 40, "source_domain": "bookstruck.app", "title": "रहस्यकथा भाग २ Marathi", "raw_content": "\nनावाप्रमाणेच या कथा आहेत. विशिष्ट पोलिस ऑफिसर, वकील किंवा अन्य विशिष्ट कुणा व्यक्तीने, रहस्य सोडविले अशा या कथा नाहीत. या कथांमध्ये रहस्य आहे. कोणीही ते सोडविलेले असेल. किंवा कदाचित कथेच्या ओघामध्ये त्याचा आपोआपच उलगडा झालेला असेल.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n२ गब्बरसिंगचा खजिना १-२\n३ गब्बरसिंगचा खजिना २-२\n४ मुकुंदाने स्वतःचाच खून कां केला १-२\n५ मुकुंदाने स्वतःचाच खून कां केला २-२\n८ कासव आणि कासव १-२\n९ कासव आणि कासव २-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/they-went-to-rob-the-shop-with-watermelon-on-their-head-6925/", "date_download": "2023-05-30T03:36:22Z", "digest": "sha1:HTHR5D3NO4HRFSIPBSLJYOYV6NX5PH33", "length": 11161, "nlines": 147, "source_domain": "dainikekmat.com", "title": "डोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला.....", "raw_content": "\nHomeडोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला.....\nडोक्यात टरबूज घालून गेले दुकान लुटायला…..\nव्हर्जिनिया : अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये एक दुकान लुटण्यासाठी दोन चोर एका खास अंदाज पोहोचले. या दोन्ही चोरांचा फोटो लुइसा पोलीस विभागाने शनिवारी फेसबूकवर शेअर केला आहे. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही एका काळ्या रंगाच्या टोयोटा गाडीतून एक दुकान लुटण्यासाठी पोहोचले होते. जेव्हा ते गाडीनत बाहेर आले, तेव्हा त्यांनी तोंडाला मास्क लावण्या ऐवजी डोक्यात टरबूज घातले होते.\nआपण या व्हायरल फोटोमध्ये बघू शकता, की या दोन्ही चोरांनी हॅलोविनप्रमाणे, टरबुजावर डोळे तयार केले आणि ते घालून ते दुकान लुटण्यासाटी गेले. एवढेच नाही, तर या दोघांनी चोरीपूर्वी एका दुसऱ्या दुकानावर सोबतच फोटोही काढला होता. या चोरांचे हे फोटो फेसबूकवर शेअर झाल्यानंतर काही तासांतच जबरदस्त व्हायरल झाले.\n1, 000 हून अधिक लोकांनी या फोटोवर केल्या कामेन्ट\nहे व्हायरल फोटो आतापर्यंत 5, 000 हून अधिक वेळा शेअर झाले आहेत. तर 1, 000 हून अधिक लोकांनी या फोटोवर कामेन्ट केल्या आहेत. यातील एका युझरची कमेन्ट तर सर्वात जास्त व्हायरल होत आहे. ही कमेंट म्हणजे, या दोन्ही चोरांचा चोरीपूर्वी काही तास आगोदर काढलेला एक फोटो. या फोटोत ते ज्या कपड्यांवर आहेत, तेच कपडे त्यांनी चोरी करतानाही घातलेले आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी डोक्यावर टरबुजही घातलेले आहे. यामुळेच हे चोर अगदी सहजपणे पोलिसांच्या हाती लागले.\nव्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल\nअशा अफलातून पद्धतीने चोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही. अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अनेक घटना घडतही असतात. महाराष्ट्रातही गेल्या वर्षी एका चोराने सीसीटिव्हीपासून बचाव करण्यासाठी तोंडासमोर घमिले धरून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.\nग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढला\n वसमत येथे दारूसाठी रांगेत चक्क महिला\nज्वेलरी शॉपवर भरदिवसा दरोडा; 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास\nमुदखेड ला गोळीबार करून सराफा दुकानात लुटण्याचा प्रयत्न\nअल्लादिन का चिराग; अडीच कोटीने फसवणूक\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nदोन हजारांची नोट चलनात आणण्याचा व परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा\nमध्य प्रदेशात १५० जागा जिंकू\nहायकोर्टाने फेटाळली २ हजारांच्या नोटांवरील याचिका\nकेजरीवालांना समर्थन देण्यावर चर्चा\nबँकांच्या कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये आढळल्या त्रुटी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/shrikant-shinde-attacks-on-ajit-pawar-over-sharad-pawar-controversy-131266232.html", "date_download": "2023-05-30T04:23:26Z", "digest": "sha1:DKG5MDJ76GK6BD7A7VFVA4GGJD7PJJHQ", "length": 6047, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अजित पवारांवर 'काका मला वाचवा’असे म्हणण्याची वेळ; खासदार श्रीकांत शिंदे यांचा पलटवार | Shrikant Shinde Targets Ajit Pawar; Over Sharad Pawar Controversy | Eknath Shinde | Ajit Pawar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटीका:अजित पवारांवर 'काका मला वाचवा’असे म्हणण्याची वेळ; खासदार श्रीकांत शिंदे यांचा पलटवार\nज्यांनी स्वत:ची ओळख काकांच्या नावाने प्रस्थापित केली आहे, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोण ओळखते असा सवाल उपस्थित करू नये. असा टोला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे.\nश्रीकांत शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, 5, सहा दिवसांपूर्वी अजित पवारांना वाटले की, आता मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो, ते तसे वागत होते. पण परत काकांनी पहाटेची पुनरावृत्ती केली, आणि आता ‘काका मला वाचवा’असे म्हणण्याची वेळ अजित पवारांवर आली आहे. हे आम्हाला शिकवणार असा चिमटा श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांना काढला आहे. शिवसेनेच्या पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा मंगळवारी नागपुरात पार पडला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले आहे.\nनेमके काय म्हणाले शिंदे\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. केवळ बॅनर लावल्याने कुणी भावी मुख्यमंत्री होत नाही. यांनी पहाटेचा प्रयत्न केला पण जमले नाही. एकनाथ शिंदे यांना ते करुन दाखवले याचे शल्य त्यांचया मनात आहे. म्हणून त्यांनी ही टीका केली असावी असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. तर दुसऱ्यादा प्रयत्न केला असता पुन्हा काकांनी हवा काढून घेतली. आज तुम्ही दुसऱ्या राज्यात जावून पहा, तुम्हाला किती लोक ओळखतात, असा सवाल करत सारा शहर अब मुझे काका के नाम से जानता है असा डायलॉग मारत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला होता.\nअजित पवारांचे वक्तव्य काय\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला होता. अजित पवार म्हणाले की, काहीही झाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावी येऊन दोन तीन दिवस राहतात. काय करतात तर शेती करतोय. स्ट्रॉबेरी पाहून कधी शेती होती का असा खोचक सवाल अजित पवारांनी केला होता. ​​​​​​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/the-most-important-stories-of-hanuman-122122000034_1.html", "date_download": "2023-05-30T04:34:15Z", "digest": "sha1:D3DCBPVADMFARPRBPP3NQGBJ35MT3XF7", "length": 30139, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हनुमानाच्या जीवनातील 5 कथा The Most Important Stories of Hanuman - The Most Important Stories of Hanuman | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nबाल कथा : तेनालीराम आणि अनमोल फुलदाणी\nMotivational चूक कोणाकडूनही होऊ शकते, चूक मान्य करून त्याचे प्रायश्चित करा\nशिवाजींची अग्निपरीक्षा: सिंहिणीचे दूध\nThe Majority Of Fools, Story: पंचतंत्र कथा: मुर्खांचे बहुमत\n1. चारों जुग परताप तुम्हारा : लंकावर विजय मिळवून अयोध्या परतल्यावर जेव्हा श्रीराम त्यांना युद्धात मदत करणारे विभीषण, सुग्रीव, अंगद इतरांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात तेव्हा हनुमानजी श्री रामाची प्रार्थना करतात.- ''यावद् रामकथा वीर चरिष्यति महीतले तावच्छरीरे वत्स्युन्तु प्राणामम न संशय: तावच्छरीरे वत्स्युन्तु प्राणामम न संशय:\nअर्थात : 'हे वीर श्रीराम जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामाची कथा प्रचलित होत राहील, तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा.' यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात- 'एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशय: जोपर्यंत या पृथ्वीतलावर रामाची कथा प्रचलित होत राहील, तोपर्यंत माझा प्राण या देहात वास करावा.' यावर श्रीराम त्यांना आशीर्वाद देतात- 'एवमेतत् कपिश्रेष्ठ भविता नात्र संशय: चरिष्यति कथा यावदेषा लोके च मामिका तावत् ते भविता कीर्ति: शरीरे प्यवस्तथा चरिष्यति कथा यावदेषा लोके च मामिका तावत् ते भविता कीर्ति: शरीरे प्यवस्तथा लोकाहि यावत्स्थास्यन्ति तावत् स्थास्यन्ति में कथा लोकाहि यावत्स्थास्यन्ति तावत् स्थास्यन्ति में कथा\nअर्थात् : 'हे कपिश्रेष्ठ, असेच घडेल, यात शंका नसावी. जोपर्यंत माझी कथा जगात प्रचलित आहे, तोपर्यंत तुझी कीर्ती अमिट राहील आणि तुमच्या शरीरात प्राण राहतील जोपर्यंत हे लोक बनले राहतील, तोपर्यंत माझी कथा देखील स्थिर राहील.' चारों जुग परताप तुम्हारा, है परसिद्ध जगत उजियारा\n2. संजीवनी पर्वत दोनदा उचलले : बालपणी एकदा हनुमानजींनी देवगुरु बृहस्पतीच्या आज्ञेवरून वडिलांसाठी समुद्रातून संजीवनी पर्वत आणला. हे पाहून त्याची आई खूप भावूक होते. यानंतर राम-रावण युद्धात रावणाचा पुत्र मेघनाद याने शक्तीबाणाचा वापर केला तेव्हा लक्ष्मणासह अनेक वानर बेहोश झाले. जामवंताच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी वनौषधी घेण्यासाठी द्रोणाचल पर्वताकडे निघाले. वनौषधी ओळखू न आल्याने त्यांनी डोंगराचा एक भाग उचलला आणि परत जाऊ लागले. वाटेत त्याला कालनेमी राक्षसाने अडवले आणि युद्धासाठी आव्हान दिले. कालनेमी हा रावणाचा अनुयायी होता. कालनेमी रावणाच्या सांगण्यावरूनच हनुमानजींचा मार्ग अडवण्यासाठी गेला होता. पण रामभक्त हनुमानाला त्याच्या कपटाची जाणीव झाली आणि त्याने लगेचच त्याचा वध केला.\n3. विभीषण आणि राम यांची भेट घडवून दिली : जेव्हा हनुमानजी सीतामातेच्या शोधात विभीषणाच्या महालात जातात. विभीषणाच्या महालावर कोरलेली रामाची खूण पाहून ते प्रसन्न होतात. तिथे विभीषण यांना भेटतात. विभीषणला परिचय विचारतात स्वत: रघुनाथाचा भक्त म्हणून ओळख करून देतो. हनुमान आणि विभीषण यांचे दीर्घ संभाषण झाल्यावर हनुमानजींना माहित पडतं की हे कामाचे व्यक्ती आहे.\nयानंतर श्रीराम लंकेवर आक्रमण करण्याच्या तयारीत असताना, विभीषणाचा रावणाशी वाद सुरू होता, शेवटी विभीषण राजवाडा सोडतात आणि रामाला भेटण्यासाठी आतुरतेने समुद्राच्या या बाजूला येतात. विभीषण येताना पाहून वानरांनी शत्रूचा एक खास दूत असल्याचे जाणून त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.\nसुग्रीव म्हणतात - 'हे रघुनाथजी ऐका, रावणाच भाऊ भेटायला आला आहे' प्रभु म्हणतात - 'हे मित्र ऐका, रावणाच भाऊ भेटायला आला आहे' प्रभु म्हणतात - 'हे मित्र तुम्हाला काय वाटतं ' वानरराज सुग्रीव म्हणतात - 'हे नाथ राक्षसांची माया कळून येत नाही. इच्छेने रूप बदलणारा हा कोणत्या कारणाने आला आहे हे माहीत नाही.' अशात हनुमानजी सर्वांचे सांत्वन करतात आणि राम सुद्धा म्हणतात की आश्रयाची भीती दूर केली पाहिजे हे माझे व्रत आहे. अशाप्रकारे श्रीराम-विभीषणाची भेट हनुमानजींमुळेच निश्चित झाली.\n4. सर्वप्रथम रामायण लिहिले : धर्मग्रंथानुसार, विद्वानांचे म्हणणे आहे की हनुमानजींनी प्रथम रामकथा लिहिली आणि तीही आपल्या नखांनी खडकावर. ही रामकथा वाल्मिकीजींच्या रामायणाच्याही आधी लिहिली गेली होती आणि ती 'हनुमद रामायण' म्हणून प्रसिद्ध आहे. ही घटना घडली तेव्हा श्रीराम प्रभु रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम अयोध्येत राज्य करू लागले होते आणि श्री हनुमानजी हिमालयात जातात. तेथे ते शिव तपश्चर्येदरम्यान रोज खडकावर नखांनी रामायणाची कथा लिहीत असे. अशा प्रकारे त्यांनी भगवान श्रीरामाच्या महिमाचा उल्लेख करणारे 'हनुमद रामायण' रचले.\nकाही काळानंतर महर्षी वाल्मिकींनीही 'वाल्मिकी रामायण' लिहिले आणि ते लिहिल्यानंतर त्यांना ते भगवान शंकरांना दाखवून त्यांना अर्पण करण्याची इच्छा झाली. ते रामायण घेऊन शिवाचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे त्यांना हनुमानजी आणि त्यांनी लिहिलेले 'हनुमद रामायण' पाहिले. हनुमद रामायण पाहून वाल्मिकीजी निराश झाले.\nवाल्मीकिजींना निराश बघून हनुमानजींनी त्यांना निराश होण्याचे कारण विचारले तेव्हा महर्षी म्हणाले की त्यांनी अथक परिश्रमानंतर रामायण लिहिली. पण तुमचं रामायण पाहिल्यावर आता माझ्या रामायणाकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं, कारण तुम्ही जे लिहिले आहेस त्या तुलनेत माझे रामायण काहीच नाही. त्यानंतर वाल्मिकीजींची चिंता दूर करण्यासाठी श्री हनुमानजींनी हनुमद रामायण पर्वत शिला एका खांद्यावर उचलून आणि महर्षी वाल्मिकींना दुसऱ्या खांद्यावर बसवून आपली रचना श्रीराम यांना अर्पण करून समुद्रात विसर्जित केली. तेव्हापासून हनुमानाने रचलेले हनुमद रामायण उपलब्ध नाही. ती अजूनही समुद्रात पडून आहे.\n5. हनुमान आणि अर्जुन : आनंद रामायणात वर्णित आहे की अर्जुनाच्या रथावर हनुमान विराजित होण्यामागील देखील कारण आहे. एकदा रामेश्वरम तीर्थमध्ये अर्जुनाचे हनुमानांशी मिलन होतं. या पहिल्या भेटीत अर्जुन हनुमानजींना म्हणाला- 'अरे, राम आणि रावणाच्या युद्धाच्या वेळी आपण तिथे होतास\nहनुमानजी - ‘होय’, तेव्हा अर्जुन म्हणाला - ‘आपले गुरु श्री राम हे धनुष्यधारी होते, मग त्यांना समुद्र पार करण्यासाठी दगडी पूल बांधण्याची काय गरज होती जर मी तिथे हजर असतो तर मी समुद्रावर बाणांचा पूल बनवला असता, ज्यावर चढून तुमची संपूर्ण वानर सेनेने समुद्र पार केली असती.’\nयावर हनुमानजी म्हणतात - ‘अशक्य, बाणांचा पूल तेथे कोणतेही काम करू शकला नसता. आमचा एक ही वानर चढला असता तर तर बाणांचा पूल तुटला असता.\nअर्जुन म्हणाला - ‘नाही, बघा हे समोर सरोवर आहे आणि आता मी त्यावर एक पुल निर्माण करतो. आपण या पुलावरुन सहज सरोवर पार करु शकता.’\nहनुमान म्हणाले - ‘अशक्य’\nतेव्हा अर्जुनने म्हटले - ‘तुमच्या चालण्याने पूल तुटला तर मी आगीत प्रवेश करीन आणि तो तुटला नाही तर तुम्हाला आगीत जावे लागेल.’\nहनुमानाने हे स्वीकार केले की जर माझी दोन पावले सहन केली तर मी पराभव स्वीकारेन.’\nतेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. सेतू निर्माण होयपर्यंत हनुमान लघु रुपात होते परंतु सेतू तयार झाल्यावर त्यांनी विराट रूप धारण केले.\nरामाचे स्मरण करून हनुमान त्या बाणांच्या पुलावर चढले. पहिले पाऊल टाकताच संपूर्ण पूल डळमळू लागला, दुसरे पाऊल टाकताच तो कोसळू लागला आणि तिसरे पाऊल टाकताच तलावाचे पाणी रक्तमय झाले.\nतेव्हा श्री हनुमान सेतुहून खाली उतरले आणि अर्जुनाला अग्नी तयाराला सांगितले. अग्नी पेटल्यावर हनुमान आगीत उडी मारू लागले तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले 'थांबा' अर्जुन आणि हनुमानाने त्यांना नमस्कार केला.\nदेवाने संपूर्ण प्रसंग जाणून घेतल्यावर म्हटले की ‘हे हनुमान, आपले तिसरे पाऊल सेतुवर पडला असताना मी कासव बनून सेतूखाली निजलेला होतो. आपल्या शक्तिमुळे पाय ठेवताच माझ्या कासव रुपातून रक्त निघू लागले. मी कासव रुपात नसतो तर हा सेतू तर आपल्या पहिल्या पावलातच तुटला असता’\nहे ऐकून हनुमानाला कष्ट झाला आणि त्यांनी क्षमा मागितली‘मी आपल्या पाठीवर पाऊल ठेवल्यामुळे मोठा गुन्हेगार ठरलो. माझा हा गुन्हा कसा दूर होईल द���वा'' तेव्हा कृष्ण म्हणाले, हे सर्व माझ्या इच्छेने झाले आहे. काळजी करु नकोस आणि अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर तुला स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nगणपतीपुळेची प्रसिद्ध आरती, आरती सुंदर वदनाची \n वर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले देखता मूर्ती गणेशाची \nGanga Dussehra 2023 गंगा दसऱ्याला वाराणसी आणि हरिद्वारमध्ये काय होतं\nदरवर्षी ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील दशमीला गंगा दसरा हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भक्त गंगा स्नान करून गंगा दर्शन आणि गंगा पूजन करतात. वाराणसी आणि हरिद्वारच्या गंगेच्या घाटांवर भाविकांची गर्दी होते. शेवटी गंगा दसरा का साजरा केला जातो आणि गंगेच्या घाटांवर काय होते\nMahesh Navami 2023 आज महेश नवमीला या पद्धतीने पूजा करा\nमहेश नवमी (Mahesh Navami 2023) चा उपवास ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष नवमी तिथीला म्हणजेच आज 29 मे रोजी पाळला जात आहे. महेश नवमी रोजी भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि वैवाहिक जीवनातील सुख लाभतं. धार्मिक मान्यतेनुसार महेश नवमी या दिवशी भगवान शिवाच्या कृपेने माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली. महेश हे भगवान शिवाचे नाव आहे. महेश नवमी रोजी भगवान शिवाची पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.\nश्री शंकराची आरती : लवथवती विक्राळा आरती शंकराची\nलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥\nचाणक्य नीती: वाईट काळातही हे गुपित तुमच्यासोबत ठेवा\nChanakya Niti:आचार्य चाणक्य, जे एक महान तत्वज्ञानी होते, त्यांनी आपल्या निती शास्त्रामध्ये केवळ अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मुत्सद्देगिरी याविषयीच नव्हे तर व्यावहारिक जीवनाविषयीही काही तत्त्वे दिली. आचार्य चाणक्यांच्या या तत्त्वांचे पालन केल्यास व्यक्ती अनेक समस्या टाळू शकते. तसेच, तो कठीण प्रसंगांना सहज तोंड देऊ शकतो. संकटाच्या परिस्थितीत मदत करणारी महत्त्वाची धोरणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. परिस्थिती कशीही असो, तुमचे हे रहस्य कोणाला सांगू नका\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मा���्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17915/", "date_download": "2023-05-30T04:12:15Z", "digest": "sha1:T4A3D5YRXSHMQ5RIMNHUHBUV6JD66X24", "length": 45705, "nlines": 241, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चंडवात – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचंडवात : (स्क्वाल). अल्प��वधीत एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटांत क्रमशः मंद होत जाणारा वारा. अशा वेळी वाऱ्याच्या दिशेतही अनेकदा बदल झालेला आढळतो. वाऱ्यांच्या वेगात नेहमीच एकसारखा चढउतार होत असतो, परंतु चंडवाताचा जोर मात्र काही मिनिटे राहतो. साधारणपणे चंडवातात वेग दर ताशी ५० ते १०० किमी. असतो. अधूनमधून एकाएकी पवनवेग वाढून त्यात क्रमशः दर ताशी १३० ते १७० किमी. चे आवेग निर्माण होतात. अशा जोराच्या वाऱ्यांबरोबर कडकडाट आणि तडित् प्रहार करणारे गर्जन्मेघ (ऊर्ध्व दिशेने राशीप्रमाणे वाढणारे व तसे करताना भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण होऊन विद्युत् विसर्जन झाल्यामुळे गर्जना करणारे मेघ) व कधीकधी जोराचा पाऊसही निगडित झालेला असतो. जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेने चंडवाताची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : वाऱ्याच्या वेगात एकाएकी दर सेकंदास ८ मी. (१५-१६ नॉट) याप्रमाणे वाढ होऊन तो एकदम दर सेकंदास ११ मी. २१-२२ नॉट) इतका किंवा त्यापेक्षा अधिक झाला व त्याचा महत्तम वेग कमीत कमी एक मिनिट टिकला, तर तो चंडवात समजावा. ॲडमिरल बोफर्ट यांनी वाऱ्याचा जोर सांगण्यासाठी जो मापक्रम तयार केला आहे, त्यानुसार चंडवातात वाऱ्याचा जोर कमीत कमी तीन क्रमांकांनी एकदम वाढून महत्तम वेग ६ किंवा त्यापेक्षा मोठ्या क्रमांकापर्यंत जोरावून तो वेग कमीत कमी एक मिनिट टिकला पाहिजे.\nविराट राशिमेघांसारख्या संनयनी (ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या) ढगांतून पडणाऱ्या जोरदार पावसाबरोबर किंवा पूर्ण विकसित गर्जन्मेघांबरोबर सर्वसामान्य प्रकारच्या चंडवातांचा प्रत्यय येतो. गडगडाटी वादळात वृष्टी होण्याच्या थोड्या अगोदर हे चंडवात निर्माण होतात. ते अल्पकालीन असतात आणि त्यांतून निघणारी हवा गर्जन्मेघाच्या आक्रमणदिशेच्या पुढच्या भागात पसरू लागते. गडगडाटी वाढळाच्या गाभ्यातील पर्जन्ययुक्त क्षेत्रातून पर्जन्यबिंदूंबरोबर थंड हवा ओढली जाते. ती जोराने खाली येऊ लागते. पृथ्वीपृष्ठावर पोहोचल्यानंतर ही वेगवान हवा क्षैतिज (क्षितिजाला समांतर ) दिशांनी पसरते आणि अशा रीतीने चंडवाताचा उद्‌भव होतो. वाळवंटी प्रदेशांवरही चंडवात निर्माण होतात. तेथे ढगांतून निघणाऱ्या पर्जन्यबिंदूंचे भूपृष्ठापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच अंशतः किंवा संपूर्णपणे बाष्पीभवन होत असले, तरी शुष्कतर झालेली हवा शेवटी खा��ी उतरते. ती भूपृष्ठवर पसरताना शुष्क चंडवात निर्माण करू शकते. अशा चंडवातांशी धूलिवादळे निगडीत झालेली असतात.\nउंच पर्वतांच्या बिकट घसरणीवरून थंड हवा जोराने खाली आल्यामुळेही द्रुतप्रवेगी (अत्यल्प काळात वेगवान होणारे) चंडवात निर्माण होतात. त्याचे स्वरूप उपरिनिर्दिष्ट चंडवातांच्या स्वरूपापेक्षा निराळे असते. उंच पर्वतांच्या उच्च पातळीवरील समस्थलींवरून (पठारांवरून) उतरणाऱ्या शीत आणि घन हवेला केवळ गुरुत्वामुळे गती मिळते. चंडवाताच्या प्रेरणेचा उगम ह्या गुरुत्वाकर्षणात असतो. ही प्रेरणा उतारावरून घसरणाऱ्या हवेच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. हवेच्या अधःपतनामुळे निर्माण होणारे चंडवात उच्च अक्षवृत्तांत किनारपट्टीजवळील पर्वतीय प्रदेशांतील दऱ्याखोऱ्यांत आढळतात. उंच समस्थलींवर जमलेली थंड हवा खोल दऱ्याखोऱ्यांत उतरताना गतिमान होते. अरुंद खोऱ्यांतून त्या हवेचे परिवाहन झाल्यास वाऱ्यांना अधिकच गती मिळते. हिवाळ्यात अर्क्टिक प्रदेशांतील शीत वायुराशी अधूनमधून रशियातून निघून यूगोस्लाव्हियातील पर्वतीय समस्थलींवरून खाली येऊन तौलनिक दृष्ट्या उष्णतर अशा एड्रिॲटिक प्रदेशात शिरतात तेव्हा साधारणपणे ताशी १६६ किमी.पेक्षा अधिक वेगाने वाहणारे चंडवात निर्माण होतात. त्यांना बोरा असे स्थानिक नाव दिले आहे. अशाच प्रकारे आल्प्स पर्वताच्या परिसरात निर्माण होणाऱ्या प्रबल चंडवातांना फॉन वारे असे म्हणतात. रॉकी पर्वताच्या पूर्वेच्या उतरणीमुळे निर्माण होणाऱ्या चंडवातांना चिनूक वारे असे नाव दिले आहे. अलास्कामधील याच प्रकारच्या वाऱ्यांना विलीवॉज असे म्हणतात. उत्तर अमेरिकेतील विस्तृत सखल प्रदेशांत उद्‌भवणाऱ्या चंडवातयुक्त वाऱ्यांना नॉर्दर, अर्जेंटिना-यूरग्वायमध्ये पँपेरो आणि ऑस्ट्रेलियात सदर्ली बर्स्टर अशी नावे दिली आहेत.\nभिन्न तापमान आणि भिन्न आर्द्रता असलेले दोन वायुप्रवाह जेथे एकमेकांजवळ येतात तेथील सीमापृष्ठांवर (उष्णार्द्र हवा व शीत शुष्क हवा विभक्त करणाऱ्या पृष्ठांवर) गडगडाटी वादळे व द्रुतप्रवेगी चंडवातांचा उद्‌भव होण्यास परिस्थिती अनुकूल असते. उपोष्ण कटिबंधीय चक्रवातांतील शीत सीमापृष्ठे व नैर्ऋत्य मॉन्सूनच्या ऋतूतील मॉन्सून सीमापृष्ठ वा आंतर-उष्ण कटिबंधीय अभिसरण परिसर ही चंडावातांची निर्मितिस्थळे हो��.\nचंडवातात वाऱ्यांचा महत्तम वेग अनेकदा ताशी १५० ते २०० किमी. पर्यंत असतो. घरे, झाडे, छोट्या नौका, पूल, धरणे, विमानतळावरील विमाने इत्यादिकांस त्यापासून धोका असतो. क्वचित प्रसंगी चंडवाताबरोबर गारांचा वर्षावही होतो. त्यामुळे शेतातील पिके नष्ट होतात व वाहतूक यंत्रणा विस्कळित होते.\nउत्तर भारतात गडगडाटी वादळांबरोबर चंडवातांचा उद्‌भव होतो. बंगाल, पूर्व बिहार, दक्षिण आसाम, मेघालय ह्या विभागांत मार्च-एप्रिल-मे महिन्यांत जे चंडवात निर्माण होतात ते अतिविध्वंसक स्वरूपाचे असतात. त्यामुळे त्यांना बंगालमध्ये कालबैशाखी असे म्हणतात. बांगला देशातही चंडवात मोठ्या संख्येने प्रत्ययास येतात. ह्या आविष्कारात प्रबल वारे बहुतेक वायव्येकडून येऊन आग्नेयीकडे वाहतात. त्यामुळे त्यांना नॉर्वेस्टर असे इंग्रजी नाव देण्यात आले आहे.\nचंडवात-रेषा : विस्तृत सीमापृष्ठाच्या आक्रमणदिशेच्या पुढील बाजूला एकाच वेळी निर्माण होणाऱ्या चंडवातांशी संबंधित असलेल्या गडगडाटी वादळांना जोडणारी रेषा. अशा गडगडाटी वादळांचे क्षेत्र साधारणपणे २० – ५० किमी. रुंदीचे आणि १०० ते २,००० किमी. लांबीचे असते व त्या क्षेत्राचा चलनवेग सेकंदाला १५ मी. (किंवा ३० नॉट) असतो. ६ ते १२ तासांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत गडगडाटी वादळांचा व चंडवातांचा प्रभाव टिकतो आणि अशा रीतीने विस्तीर्ण क्षेत्र ह्या आविष्काराच्या आघाताखाली येते. चंडवातरेषा एखाद्या प्रदेशावरून निघून जाताना १०–१५ मिनिटांत १०–१५० से.नी तापमान कमी होते. वेगवान वारे वाहू लागून पर्जन्य, तडित् प्रहार, मेघगर्जना, करकापात (गारांचा वर्षाव) इ. आविष्कार अनुभवास येतात. साधारणपणे ३ ते ५ सेंमी. पर्जन्यवृष्टी होते त्यापैकी पहिल्या दहा मिनिटांतच दीड सेंमी.पेक्षा अधिक पाऊस पडलेला अनेकदा आढळलेला आहे. पाऊस साधारणपणे पाऊण ते एक तासापर्यंत पडतो. उत्तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या सुरुवातीला चंडवात – रेषांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. रॉकी पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेशांवर उष्ण कटिबंधीय सागरी हवेचे आकस्मिकपणे आगमन होऊन ती जेव्हा ध्रुवीय सीमापृष्ठावरील चक्रवातांच्या अभिसरणात शिरते तेव्हा तीव्र स्वरूपाच्या चंडवात-रेषा निर्माण होतात. काही ठिकाणी त्यामुळे पिकांना उपयुक्त अस��� पाऊस पडतो, तर इतर ठिकाणी अल्पावकाशात वारे प्रबल होऊन विस्तृत प्रमाणावर वित्तहानी आणि प्राणहानी होते. हानीच्या बाबतीत ⇨ हरिकेनसारख्या उग्र तुफानी उष्ण कटिबंधीय चक्रीय वादळानंतर चंडवात-रेषांचाच क्रमांक लागतो. भारतात चंडवात-रेषा मॉन्सून सीमापृष्ठावर निर्माण होतात. उत्तर भारतात विशेषेकरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या उपोष्ण कटिबंधीय चक्रवातांतील शीत सीमापृष्ठांच्या पुढे गडगडाटी वादळांतील शुष्कतर हवेचे अधःप्रवाह भूपृष्टावर पसरून उष्णार्द्र वायुराशींना मिळतात, त्या सीमारेषेवरच चंडवात-रेषा निर्माण झाल्याचे दिसते. भारतातील चंडवात-रेषेने प्रभावित झालेले क्षेत्र बरेच मर्यादित असते.\nचंडवात-रेषेचे अस्तित्व संक्षोभित ढगांमुळे निर्माण झालेल्या अखंड व प्रचंड भिंतीच्या स्वरूपात दृग्गोचर होते. अग्रभागी उच्च स्तरीय घन तंतुमेघांनी (रेशमी धाग्यांसारख्या वा तंतूंसारख्या दिसणाऱ्या वातावरणाच्या उच्च थरांतील हिमकणयुक्त पांढऱ्या ढगांनी) गर्दी केलेली असते. अनेक क्रियाशील गर्जना करणाऱ्या वादळांच्या मार्गात आलेल्या कोशिकांत उग्रतम स्वरूपाची हवामान परिस्थिती नांदत असते. अशा वादळांचे आगमन होताच वारे प्रबल होतात, वाऱ्यांची दिशा सव्य दिशेने (घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने) एकदम बदलते, तापमानात त्वरेने घट होऊ लागते. तडित् प्रहार, गडगडाट व मुसळधार वृष्टी होऊ लागते, क्वचित प्रसंगी करकापात होतो. अशाच परिस्थितीतून घूर्णवाती वादळेही (टॉर्नेडोही) निर्माण होतात. संबंधित संनयनी संक्षोभित ढगांची उंची १० ते १५ किमी. पेक्षाही अधिक असते. विमानवाहतुकीला ही हवामानपरिस्थिती अत्यंत धोक्याची असते. रडार यंत्रांच्या साह्याने मार्ग बदलून ढगांच्या भिंतीला वळसा घालून हा धोका टाळता येतो.\nचंडवात-रेषेच्या निर्मितीकरिता भूपृष्ठालगतच्या १ ते ३ किमी. जाडीच्या वातावरणीय थरात मोठ्या प्रमाणावर जलबाष्प असावे लागते. ही आर्द्र हवा जसजशी वर जाते तसतशी संद्रवण उष्णता (तापमानात बदल न होता जलबाष्पाचे जलरूपात अवस्थांतर होताना बाहेर पडणारी उष्णता) मुक्त झाल्यामुळे तेथील परिसरातील हवेपेक्षा ती अधिक उष्ण होत जाते व तिच्यात अस्थिरता निर्माण होते. ह्याच वेळी वातावरणातील उच्च स्तरीय शीत अवदाब क्षेत्र किंवा न्यूनदाब द्रोणी (कमी ��ातावरणीय दाबाची क्षेत्रे) ऊर्ध्व दिशेने चढणाऱ्या हवेच्या माथ्यावर आली, तर तेथील उष्णतर हवा अधिकच अस्थिर होते आणि गर्जन्मेघ द्रुतगतीने वाढू लागतो. आ. १ मध्ये अशा परिस्थितीचे अक लाक्षणिक उदाहरण दाखविले आहे.\nबिहार, पश्चिम बंगाल व बांगला देश या प्रदेशांवरून आणि उपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातांच्या (केंद्राकडे दाब कमी होत जातो अशा चक्रवातांच्या) उष्ण विभागात बंगालच्या उपसागरावरील उष्णार्द्र हवा शिरल्यास व त्याचवेळी १० ते १२ किमी. उंचीवर तरंगाकृती स्रोत प्रवाहाच्या अक्षाचा अपसारी भाग चक्रवाताच्या केंद्रीय क्षेत्रावर अध्यारोपित झाल्यास (चक्रवाताच्या माथ्यावर आल्यास) विस्तीर्ण क्षेत्रावर संनयनी क्रिया व ऊर्ध्व प्रवाह प्रबल होऊन अत्यंत विध्वंसक स्वरूपाची चंडवात-रेषा निर्माण होऊ शकते. अनेक क्रियाप्रक्रिया उष्णार्द्र हवेतील अस्थैर्य निमुक्त करतात [⟶ वातावरणीय अक्रमी प्रक्रिया] व प्रक्रमणशील (ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या) मेघनिर्मितीस कारणीभूत होतात. उदा., शीत सीमापृष्ठाजवळील शीत व घन हवा उष्णार्द्र हवेच्या खाली शिरून तिला वर उचलू शकते. भूपृष्ठावरील आर्द्र हवा सूर्याच्या उष्णतेमुळे तापून वर जाऊ शकते. उच्चस्तरीय स्रोत प्रवाहाजवळील (उच्च पातळीवरील असाधारण वेगवान वाऱ्यांच्या अरुंद पट्ट्याजवळील) न्यूनदाब द्रोणीच्या अनुस्रोत प्रवाहात खालच्या भूपृष्ठावरील आर्द्र हवा मोठ्या प्रमाणावर कित्येक तासांपर्यंत उचलून वर नेण्याचे सामर्थ्य असते. यांपैकी कोणत्याही एक वा अनेक क्रियांच्या संयोगाने आर्द्र हवा मोठ्या प्रमाणात वर जाते. त्यामुळे सामर्थ्यशाली गर्जन्मेघ निर्माण होऊन चंडवातांचा उगम होतो. चंडवात-रेषा बहुधा दुपारच्या वेळी निर्माण होतात. अस्थिर हवेतून मार्ग आक्रमिताना ऊष्मागतिकीय (उष्णताजन्य गतीमुळे होणाऱ्या) आणि यांत्रिक प्रक्रियांच्या संयोगाने चंडवात-रेषा अनेक तास टिकतात व नवीन क्रमवर्ती (एकानंतर दुसरी अशा क्रमाने) चंडवात-रेषा निर्माण करीत शेवटी निष्क्रिय होतात. पश्चिम बंगालमध्ये दुपारी निर्माण झालेली चंडवात-रेषा पूर्व दिशेने मार्ग आक्रमीत रात्रीपर्यंत बांगला देशापर्यंत पोहोचते. हे घडून येताना मार्गात अनेक क्रमवर्ती चंडवात-रेषा निर्माण होतात.\nचंडवात-रेषेवर निर्माण झालेल्या गडगडाटी वादळाचा ऊर्ध्व छेद आ. २ मध्ये दाखविला आहे. ह्या आकृतीत गर्जन्मेघांच्या परिसरातील निरनिराळ्या उंचीवरील वाऱ्यांच्या वेगभिन्नतेमुळे ऊर्ध्व प्रवाहांची व अधःप्रवाहांची वहनदिशा तिरपी झालेली दिसते. क्षैतिज संवेग (वस्तुमान व वेग यांचा गुणकार) अंशतः सुरक्षित ठेवून वर चढत असलेला आर्द्र हवेचा प्रवाह ऊर्ध्व प्रवाहाच्या निर्मितिस्थानापासून मागे रेटला जातो. अधःप्रवाहात मध्यपरिसरातील गतिमान हवा गर्जन्मेघाच्या मध्यवर्ती भागात शिरून ढगातून खाली येते. तिला अगोदरच अग्रदिशेने प्रबल संवेग प्राप्त झालेला असतो. भूपृष्ठाकडे येताना हा तिरपा वायुप्रवाह अविरतपणे आर्द्र हवेच्या खाली जाऊन तिला सारखा वर ढकलीत असतो. त्यामुळे ऊर्ध्वप्रवाहाचे पुनरुज्जीवन होऊन त्यात सातत्य टिकून राहते. संद्रवण उष्णता मुक्त झाल्यामुळे ऊर्ध्व प्रवाहाला अधिक उत्प्लावकता (वर रेटा देणारी प्रेरणा) प्राप्त होते व तो अधिकच प्रबळ बनतो. ऊर्ध्व प्रवाहाच्या गाभ्यात प्रतिसेकंदाला ३०—६० मी. (६०—१२० नॉट) सारखा वेग क्षोभसीमेच्या (वातावरणाच्या ज्या नीचतम थरात उंचीप्रमाणे तापमान कमी होते आणि हवामानाचे क्षोभजनक आविष्कार आढळतात त्या थराच्या उच्चतम सीमेच्या) पातळीच्या जवळपास आढळतो. ऊर्ध्व प्रवाहातून निसटणारे पर्जन्यबिंदू गर्जन्मेघाच्या मध्यवर्ती भागातून निघणाऱ्या शुष्कतर अधःप्रवाहात मिसळतात. त्यात त्यांचे बाष्पीभवन होऊन अधःप्रवाह अधिकच थंड व जड होतो. ही हवा भृपृष्ठालगतच्या एक-दोन किमी. जाडीच्या थरात पसरते. त्यामुळे शुष्क व जड हवेचे क्षेत्र वाढते. भूपृष्ठावर चंडवात-रेषेच्या मागे अनेकदा जे उच्च वायुदाबाचे क्षेत्र निर्माण झालेले दिसते ते याच कारणामुळे. चंडवात-रेषेवरील सु. २० किमी. व्यास असलेल्या एका गडगडाटी वादळात प्रतिसेकंदाला ५—१० किलोटन जलबाष्पाचे संद्रवण होऊ शकते. त्यापैकी अर्धा भाग गडगडाटी वादळात पुन्हा बाष्पीभूत होऊन परत वातावरणात जातो. बाकीचा अर्धा भाग पर्जन्य किंवा गारांच्या रूपाने भूपृष्ठावर येतो.\nदीर्घ चंडवात-रेषेत अनेक ठिकाणी खंड पडलेला दिसतो. ३० किमी. अंतर असलेल्या दोन ठिकाणांतून एकच चंडवात-रेषा गेलेली दिसत असली, तरी त्या दोन्ही ठिकाणची हवामानपरिस्थिती सारख्याच तीव्रतेची असण्याचा संभव कमीच असतो. एका ठिकाणी मध्यमगती वारे वाहत असतील, तर दुसऱ्या ठिका���ी प्रबल झंझावाती वारे मुसळधार वृष्टी व गारांचा वर्षाव होत असण्याची शक्यता असते.\nउपोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवातातील शीत सीमापृष्ठाच्या आग्नेय दिशेला साधारणपणे ७५ ते २५० किमी. अंतरावर चंडवात-रेषा हवामान-नकाशावर दिसू शकते. शीत सीमापृष्ठ व चंडवात-रेषा यांच्यातील अंतर उपरिवाऱ्यांच्या (वातावरणातील विविध पातळ्यांवर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या) वेगावर अवलंबून असते. वारे अतिप्रबल असल्यास हे अंतर वाढलेले दिसते. १२ ते २४ तासांनंतर चंडात-रेषा शीत सीमापृष्ठापासून शेकडो किमी. पुढे गेलेली असते. काही चंडवात-रेषांचा प्रभाव ३६ तासांपर्यंत चालू असलेला आढळला आहे. उष्ण कटिबंधातून येणारी उष्णार्द्र हवा जेथे ध्रुवीय शीत आणि शुष्क हवेला मिळते अशा क्षेत्रांत चंडात-रेषा मोठ्या संख्येने निर्माण होतोत. उत्तर अमेरिकेतील विस्तीर्ण सखल प्रदेशात आणि मध्य पश्चिम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत शीत ध्रुवीय व उष्ण कटिबंधीय वायुराशींचे वारंवार आक्रमण होते. तेथे जगातील सर्वाधिक चंडवात-रेषा निर्माण झालेल्या दिसतात. एका चंडवात-रेषेवरील अनेक घूर्णवाती वादळांमुळे, गारांच्या वर्षावामुळे व द्रुतवेगी वाऱ्यांमुळे कोट्यवधी रुपयांची हानी होऊ शकते. दिनांक २-३ मे १९५६ रोजी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत एका चंडावात-रेषेवर ३० पेक्षा अधिक घूर्णवाती वादळे निर्माण झाल्याची नोंद आहे.\nपहा : गडगडाटी वादळ घूर्णवाती वादळ चक्रवात.\nनेने, य. रा. चोरघडे, शं. ल.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया ���ा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2023-05-30T04:18:54Z", "digest": "sha1:KH63I4RM37BB4ICTSNCP36NGIFJFLLO2", "length": 8693, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१ले अकादमी पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nHollywood Roosevelt Hotel, लॉस एंजेलस, लॉस एंजेलस काउंटी, कॅलिफोर्निया, कॅलिफोर्निया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nमे १६, इ.स. १९२९\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०२२ रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://newsnusa.com/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2023-05-30T04:16:05Z", "digest": "sha1:QAVM62RZUUXBHEHLLO3LVJNG64DVVKZ4", "length": 10345, "nlines": 58, "source_domain": "newsnusa.com", "title": "बातम्या - Shetkari - Page 3", "raw_content": "\nLight bill : आता सर्व नागरिकांची वीज बिले माफ करण्यात आली आहेत\nBandhkam Kamgar Safety Kit बांधकाम कामगार सेफ्टी किट कन्स्ट्रक्शन वर्कर सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवावा\nAnganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु\nजुनी पेन्शन योजना नवीनतम अपडेट\n(नोंदणी) महाराष्ट्र बेरोजगारी भट्टा: बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र अर्ज\nमहाराष्ट्र बेरोजगारी भट्टाची ऑनलाइन नोंदणी | महाराष्ट्र बेरोजगारी भट्ट योजना ऑनलाइन नोंदणी आणि महाराष्ट्र बेरोजगारी भट्ट योजनेचे फायदे, उद्देश, वैशिष्ट्ये आणि पात्रता जाणून घ्या. बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता सुरू केला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा 5000 रुपये बेरोजगार भत्ता दिला जातो. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना … Read more\nपशुपालन व्यवसाय करिता कर्ज योजना पहा अर्ज, कागदपत्रे संपूर्ण माहिती\nपशु किसान क्रेडिट कार्ड काय आहे पशु किसान क्रेडिट कार्ड स्कीम, याप्रमाणे ऑनलाइन अर्ज कसा करावा. त्याच प्रमाणे या कार्ड चा वापर तुम्ही पशुपालन आणि माशपालन कामासाठी पशुपालन कार्ड स्कीमचा वापर करू शकता विविध जरुरत पूर्ण करण्यासाठी. पशु किसान क्रेडिट कार्ड योजना देशात भारत सरकार ने पशु किसान क्रेडिट कार्ड स्कीम (पशु किसान क्रेडिट कार्ड … Read more\nई श्रम कार्ड 6 वी किस्ट 1500 यादी चेक@ Eshram.Gov. लॉग इन करा\nएश्राम योजना श्रमेव जयते नावाप्रमाणेच, ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अलीकडेच सुरू केलेली योजना आहे, ज्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र सरकारकडून दिले जाते. ई-श्रम योजनेंतर्गत थेट लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय स्तरावर डेटा संकलित करणे सुरू केले आहे. देशातील सुमारे 43.7 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांचे ई-श्रम कार्ड तयार केले जातील, ज्याद्वारे ते काम करतील. केंद्र … Read more\nखुद कमाओ घर चलाओ योजना ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी \nसूनू सूद खुद कमाओ घर चलाओ योजना : सोनू सूदने जगभरात प्रसिद्ध बॉलीवूड कारागीर म्हणून आपली छाप सोडली आहे. मात्र, सध्या त्यांना लोकांमध्ये तारणहारही म्हटले जात आहे. कोविड आजारामुळे लॉकडाऊनमध्ये त्याने लोकांना मदत केल्यामुळे लोक त्याला तारणहार मानत आहेत. देशभरातील लोकांचे हे प्रेम पाहून सोनू सूदने लोकांच्या मदतीसाठी फिर कमावो घर चलो योजना सुरू केली … Read more\nविधवा निवृत्ती वेतन योजना : विधवा महिलांना लाभ मिळावा या उद्देशाने विधवा निवृत्ती वेतन योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत राज्यातील निराधार विधवा महिलांना निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात राज्य शासन स���वत:च्या स्तरावर आर्थिक मदत करते. . या पेन्शन योजनेचा लाभ घेऊन या महिला आपले उदरनिर्वाह करण्याबरोबरच चांगले जीवन जगू शकतात. जर तुमच्या शेजारी … Read more\nKisan Credit Card Apply -किसान क्रेडिट कार्ड योजना मिलेगा 5 लाख करे अप्लाई \nकेंद्र सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देशातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना (Pm KCC) अंतर्गत, देशातील सर्व लहान-मोठे शेतकरी अत्यंत कमी व्याजदरात लाखो रुपयांचे कर्ज मिळवू शकतात. Pm Kcc ऑनलाइन अर्ज करा / PM किसान क्रेडिट कार्ड ऑनलाइन अर्ज करा … Read more\npm kisan update ekyc पीएम किसान केवायसी अपडेट\nनमस्कार मित्रानो आज या लेखात तुम्हाला PM किसान KYC बद्दल माहिती कशी मिळवता येईल. या शिवाय तुम्हाला केवायसी अपडेट करण्याच्या प्रक्रिये बाबत स्टेप बाय स्टेप माहितीही दिली जाईल. आपण इच्छित असल्यास, आपण त्याबद्दल अधिक माहिती मिळविण्या साठी आमची वेबसाइट बुकमार्क करू शकता. पीएम किसान केवायसी भारत सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना … Read more\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाडी सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/auto/mahindra-and-mahindra-limited-has-announced-that-the-company-has-reached-the-milestone-of-producing-100000-units-of-the-thar-suv-pdb-95-3552402/", "date_download": "2023-05-30T05:51:15Z", "digest": "sha1:5IJYEI67RI6CEJL5PAZBOFCCDVLJXKWW", "length": 22297, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महिंद्राचा विक्रम! एक लाख विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान ठरली 'ही' SUV, किंमत ९.९९ लाख|Mahindra Thar Reaches 1,00,000 Units Production Milestone | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\n सर्वात वेगवान एक लाख विक्रीचा टप्पा गाठणारी ठरली ‘ही’ SUV, किंमत ९.९९ लाख\nमहिंद्राची ही SUV बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहे. एक लाख युनिट विक्रीचा विक्रम केल्याचा दावा कंपनीने केला आहे.\nWritten by ऑटो न्यूज डेस्क\nMahindra Thar Reaches 1,00,000 Units Production Milestone: देशातील लोकप्रिय कार उत्पादक महिंद्रा भारतात एसयूव्ही कार विकते. कंपनीच्या Scorpio ते XUV 700 यासह अनेक मॉडेल्सना ग्राहकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. दरम्यान, कंपनीच्या एका XUV ने लोकप्रियतेचा नवा स्तर गाठला आहे. या SUV चे १ लाख युनिट्स विकले जाणार आहेत. खरं तर, महिंद्राने बुधवारी घोषणा केली आहे की, त्यांनी आपल्या महिंद्रा थार एसयूव्हीच्या १ लाखव्या युनिटचे उत्पादन पूर्ण केले आहे. यावरून या एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेत किती मागणी आहे हे दिसून येते.\nमहिंद्र थार एसयूव्हीच्या काही व्हेरियंटसाठी १.५ वर्षांपर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे. याचा अर्थ असा की, नुकतेच पूर्ण झालेल्या एक लाख युनिटचे बुकिंग आधीच झाले असावे. कंपनीने अडीच वर्षात एक लाख उत्पादन युनिट्सचा हा टप्पा गाठला आहे, ही जीवनशैली या एसयूव्हीसाठी मोठी गोष्ट आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\n(हे ही वाचा : Honda चा नाद करायचा नाय देशात आणतेय Swappable Battery सहीत दोन इलेक्ट्रिक टू-व्हीलर )\nमहिंद्रा थार किंमत आणि प्रकार\nमहिंद्रा थारची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १६.४९ लाख रुपयांपर्यंत जाते. जिथे आधी महिंद्रा थार फक्त ४X४ सिस्टीमसह येत असे, आता कंपनीने ४X२ व्हेरियंटची विक्रीही परवडणाऱ्या किमतीत सुरू केली आहे. महिंद्राने ऑक्‍टोबर २०२० मध्ये सर्व-नवीन सेकंड जनरेशन थार सादर केली. थार दोन ट्रिममध्ये येतो – AX पर्यायी आणि LX. यात परिवर्तनीय टॉप आणि हार्ड टॉप पर्याय मिळतात. LX ट्रिमला १८-इंच अलॉय व्हील्स मिळतात तर AX पर्यायी १६-इंच सेटसह येतो.\nथारमध्ये एकूण ३ इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. पहिले १,९९७ सीसी टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन आहे, जे १५०bhp पॉवर आणि ३००Nm टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन २,१८४ सीसी डिझेल इंजिन आहे, जे १३०bhp आणि ३००Nm टॉर्क निर्माण करते. याशिवाय कंपनीने नवीन १.५ लीटर डिझ��ल इंजिन देखील आणले आहे.\nमराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nHonda चा नाद करायचा नाय देशात आणतेय Swappable Battery सहीत दोन इलेक्ट्रिक टू-व्हीलर\nमहिंद्रा थार आणि टाटा पंचसह ‘या’ गाड्यांचा होणार गेम; स्पर्धा करण्यासाठी लवकरच लॉन्च होणार पाच SUV, जाणून घ्या\nबाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त…\niCNG vs petrol पैकी कोणत्या व्हेरिएंटमध्ये आहे टाटा अल्ट्रोझ बेस्ट; इंजिन, मायलेजबद्दल जाणून घ्या एकाच क्लिकवर\nOla, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या\nKTM RC 200 चे वर्चस्व संपणार Yamaha ने भारतात दाखल केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत…\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nपुणे: शाळकरी मुलीवर बलात्काराचा प्रकार चार वर्षांनी उघड\n…अन् अश्रू अनावर झालेल्या ‘त्या’ मुलीला जडेजाने न्याय मिळवून दिला; CSK चाहत्याचा भावूक करणारा ‘तो’ Video व्हायरल\nसहा महिन्यांच्या लाडक्या लेकीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून व्हाल थक्क\nअजय देवगणने खरेदी केली नवी कोरी BMW इलेक्ट्रिक कार, किंमत वाचून व्हाल अवाक्\nमला गर्लफ्रेण्ड बनवायचं असेल तर माझ्या मैत्रिणीसोबत पण…; तरुणींची डेटवर जाण्यासाठी भलतीच अट\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nOla, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nमहिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर\nएमजी मोटर्सचे ग्लोस्टर Blackstorm Edition झाले लॉन्च, क्लासिक मेटल ब्लॅक कलर थीमसह अनेक अत्याधुनिक फीचर, किंमत आहे..\nMG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये कंपनी देणार…\niCNG vs petrol पैकी कोणत्या व्हेरिएंटमध्ये आहे टाटा अल्ट्रोझ बेस्ट; इंजिन, मायलेजबद्दल जाणून घ्या एकाच क्लिकवर\nPetrol-Diesel Price on 29 May: ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर\nयामाहा R15 V4 ते बजाज पल्सर NS160 पर्यंत ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या टॉप ५ बाईक्स, जाणून घ्या किंमत\nHonda च्या ‘या’ कार्स स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी तीन दिवसांनी महागणार किंमत\nNissan ने भारतात लॉन्च केलेली ‘ही’ कार घालणार धुमाकूळ, ११ हजार रुपयांमध्ये करता येणार बुकिंग, जाणून घ्या फीचर्स\nमहिंद्रा थार आणि टाटा पंचसह ‘या’ गाड्यांचा होणार गेम; स्पर्धा करण्यासाठी लवकरच लॉन्च होणार पाच SUV, जाणून घ्या\nOla, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nमहिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर\nएमजी मोटर्सचे ग्लोस्टर Blackstorm Edition झाले लॉन्च, क्लासिक मेटल ब्लॅक कलर थीमसह अनेक अत्याधुनिक फीचर, किंमत आहे..\nMG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये कंपनी देणार…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/bipinshah/", "date_download": "2023-05-30T04:37:48Z", "digest": "sha1:ODFBDFGDPMPDFVEFQ3CETHDFDIRJMRPJ", "length": 6675, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "बिपीन शहा | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nबिपिन शहा हे विसापूर गावचे. ते होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते कोकणात बावीस वर्षांपासून वैद्यकीय प्रॅक्टिस करत आहेत. त्यांचा विविध सांस्कृतिक उपक्रमांत सहभाग असतो. ते सतत विविध स्पर्धांत सहभागी होतात.\nविसापूर – दापोलीच्या छायेत\nविसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/self-absorbed-pay-attention-in-time-191061/", "date_download": "2023-05-30T04:05:34Z", "digest": "sha1:GHCVEEWNDT2RLSXLOP2XX7XTWE6MDMPL", "length": 15749, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "स्वमग्नता : वेळीच लक्ष द्या", "raw_content": "\nHomeविशेषस्वमग्नता : वेळीच लक्ष द्या\nस्वमग्नता : वेळीच लक्ष द्या\nदरवर��षी २ एप्रिल रोजी स्वमग्नता दिवस म्हणजे ऑटिझम डे पाळला जातो. स्वत:च्या विश्वातच मग्न असलेले मूल म्हणजे स्वमग्नता. याकडे वेळीच लक्ष दिले तर या विकारातून मुले बाहेर पडू शकतात. हा आजार नेमका काय आहे आणि याची शिकार बनलेल्या मुलांशी कसे वागावे हे सांगणारा लेख.\nऑटिझम किंवा स्वमग्नता हा तज्ज्ञांच्या मते रोग नाही. ती एक जन्मस्थ अवस्था आहे. या अवस्थेत असलेली व्यक्ती स्वत:च्याच विश्वात आणि विचारात मग्न असते. ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाही, त्यामुळे त्यावर तिला प्रतिक्रिया देता येत नाही. तज्ज्ञांच्या मते स्वमग्नता हे या विकाराचे लक्षण आहे. हा विकार म्हणजे खूप गुंतागुंतीची मानसिक स्थिती असते. लहानपणापासून या विकाराची लक्षणे दिसू लागतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले तर मूल या विकारातून बाहेर पडू शकते. जेव्हा एखादे मूल खूप हट्ट करते, त्याच त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करत राहते, एखादी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही,\nनवीन गोष्टी पटकन शिकत नाही, वस्तू फेकणे, मोडणे असे करत राहते, तेव्हा ते मूल खूप खोडकर झाले आहे, या समजुतीने आपण त्याला दोन धपाटे घालून, रागावून गप्प करतो आणि आपणही गप्प राहतो. पण यातूनही मुलाला काहीच फरक पडत नाही तेव्हा मात्र ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट ठरते. कारण तुमचे मूल ऑटिस्टीकही असू शकते. ऑटिस्टीक मुलांच्या स्वत:च्या समस्या असतात. आईवडिलांनी त्या वेळीच ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागले पाहिजे. मुळात आपले मूल ऑटिस्टीक आहे, हे वास्तव आईवडिलांनी स्वीकारले पाहिजे. तरच या मुलांवर चांगले उपचार होऊ शकतील. पण पालकच जर मुलांविषयी फारसे फिकीर न करणारे असतील, वास्तवाचा स्वीकार न करणारे असतील तर ही समस्या अधिक गंभीर होते.\nस्वमग्नता किंवा ऑटिझम हा असा विकार आहे, ज्यात रुग्ण लहानपणापासूनच कुटुंब, समाज आणि बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता हरवून बसतो. ही एक प्रकारची मनोवस्था आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ही एक अशी न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात दुस-यांशी बोलणे आणि अन्य व्यवहार करण्याची क्षमताच मर्यादित होते. याला ऑटिस्टीक स्पॅक्ट्रम डिसऑर्डर असेही म्हणतात, कारण स्वमग्न अशा प्रत्येक मुलांमध्ये याची वेगवेगळी लक्षणे दिसतात. यातील काही मुले प्रचंड बुद्धिमान असतात किंवा त्यांची बुद्धिमत्ता इत�� सामान्य मुलांप्रमाणेच असते. पण त्यांना बोलताना किंवा सामाजिक व्यवहारात समस्या येतात. काही मुले अशी असतात की ज्यांना एखादी गोष्ट शिकणे, समजणे अवघड जाते आणि ती मुले एकाच प्रकारची गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहतात. अशा मुलांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असतो, त्यामुळे आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे इतरांच्या भावनाही त्यांना समजत नाहीत. इतरांचे हावभाव, संकेतातून त्यांना काही कळत नाही. काही मुले एकच गोष्ट सारखी सारखी करत असतात. त्यात जराही बदल झाला की लगेच ती उत्तेजित होतात.\nलक्षणे : या विकाराची लक्षणे काळजीपूर्वक पहावी लागतात. मुलांचे बोलणे खूप कमी होते, त्यांना शब्द बोलता येत नाहीत. योग्य वेळी ही मुले बोलू शकत नाहीत आणि आपल्या गरजा भाषा किंवा शब्द वापरून सांगू शकत नाहीत. म्हणजे एखाद्या ऑटिस्टीक किंवा स्वमग्न मुलाला भूक लागली असेल तर ते आपल्या आईला सांगू शकत नाही की मला खायला दे. तर हे मूल आईच्या हाताला धरून तिला स्वयंपाकघरात घेऊन येते आणि आई आपल्याआपणच समजून घेते आणि त्याला जेवण देते. खेळणी, किल्ली, रिमोट या गोष्टी सतत आपटणे, ऐकलेले किंवा कधी कधी आपणच शिकलेले शब्द सारखे सारखे बोलत राहणे, आपल्याच सावलीबरोबर खेळत राहणे, अशा त्यांच्या काही सवयी असतात.\nकारण : स्वमग्नता किंवा ऑटिझमच्या कारणांच्याबाबतीत अजून तरी शास्त्रज्ञांना माहिती मिळालेली नाही. पण काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार गरोदरपणाच्या काळात आईमध्ये थायरॉईडची कमतरता या आजाराचे कारण असू शकते. उपचार : डॉक्टरांच्या मते मुलाच्या २१व्या गुणसूत्रात बिघाड झाल्यावर हा विकार होतो. या मुलांची बौद्धिक क्षमता कमी नसते, फक्त त्यांची शिकण्याची प्रक्रिया काही अंशी मंद होते. त्यांच्या उपचारासाठी वेळही बराच लागतो. अशा मुलांची भाषा सुधारणे आणि त्यांना अधिकाधिक सामाजिक बनवणे, जेणेकरून या मुलांची शिक्षण आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचे इतरांवरचे अवलंबित्व संपुष्टात येईल यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वाणी आणि भाषा चिकित्सक यांच्याकडून मदत घेऊन अशा मुलांवर उपचार करता येतात.\nझरीत हिंस्त्र प्राण्याने आठ शेळ्यांचा पाडला फडशा\nमराठवाड्याचे दुसरे स्वातंत्र्य, त्यामागचा ‘संघर्ष’\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न ग��भीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nमूळव्याध, मुतखडा आणि आयुर्वेद\nशांतता, तपास सुरू आहे \nदिमाख नव्या संसद भवनाचा\nचलनबदलाची मीमांसा आणि परिणाम\nआकाशात वीज कशी तयार होते\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2023-05-30T04:29:02Z", "digest": "sha1:IIXZ5DWVOWX3HA3T4CWGGN6QVSGT5TB2", "length": 7563, "nlines": 100, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: रत्नागिरीत रविवारी गजानन भट स्मृती शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम - रागार्पण", "raw_content": "\nरत्नागिरीत रविवारी गजानन भट स्मृती शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम - रागार्पण\nरत्नागिरी - गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ येत्या रविवारी (ता. १६) रत्नागिरीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुग्धा भट-सामंत आणि त्यांचा शिष्यवर्ग रागार्पण हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालणारा रागसमयचक्र कार्यक्रमाचा हा दुसरा भाग आहे.\nआईवडील हे सर्वांचेच पहिले गुरू असतात. त्यांच्यामुळेच त्यांची मुले यश संपादन करू\nशकतात. सौ. मुग्धा भट-सामंत यांचीही तशीच धारणा असून त्यांचे वडील कै. गजानन भट यांच्या स्मृतीला अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्यां रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थी वळावा, यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १६ जुलै रोजी रागसमयचक्रावर आधारित अशा या कार्यक्रमाचा पहिला भाग अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला. गेल्या वर्षी निशिगंध ते प्राजक्त हा संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. रागसमयचक्रावर आधारित त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर केला जाणार आहे. त्यामध्ये कोणीही व्यावसायिक कलाकार नाहीत. रत्नागिरीत शास्त्रीय संगीताची साधना करणारे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांचे ८५ शिष्य गायन सादर करतील. संपूर्ण कार्यक्रमाला दहा साथीदार साथसंगत करतील. त्यामधे रत्नागिरीतील राजू धाक्रस, केदार लिंगायत, पांडुरंग बर्वे आणि मुंबईतील प्रतीक चाळके तबलासाथ, तर मधुसूदन लेले, चैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले हार्मोनियम साथ करतील. सिंथेसाइजरसाथ वैभव फणसळकर आणि ऑक्टोपॅडची साथ प्रवीण पवार करणार आहेत.\nसकाळी ६ ते संध्याकाळी ६ असा दिवसभराच्या १२ तासांचा हा रागार्पण कार्यक्रम येत्या रविवारी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद...\nअखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाच्या रत्नागिरी शाखाध्...\nआर्मी, पोलीस, मॉडेलिंगचे स्वप्न मनात ठेवून तिचे सं...\nरत्नागिरीत रविवारी गजानन भट स्मृती शास्त्रीय संगीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/kolhapur-corona-update-9-people-infected-with-corona-in-24-hours/", "date_download": "2023-05-30T04:39:06Z", "digest": "sha1:BAHHPFCLQKE5RTZEIY3GQWT6GKDM7U2M", "length": 9427, "nlines": 103, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ९ जणांना कोरोनाची लागण | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ९ जणांना कोरोनाची लागण\nकोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ९ जणांना कोरोनाची लागण\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्याचोवीस तासात ९ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ८६६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५, आजरा तालुक्यातील १, भुदरगड तालुक्यातील २ आणि करवीर तालुक्यातील १ अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूरातील वाशी नाका येथील एकाचा मृत्यू झाला आहे.\nएकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९५९.\nउपचारासाठी दाखल रुग्ण – ८६.\nPrevious articleइचलकरंतील दिव्यांगांच्या अनुदानासाठी कोट्यावधीची तरतुद : अलका स्वामी\nNext articleइचलकरंजीतील ‘त्या’ बेपत्ता महिलेचा मृतदेह नदीपात्रात सापडला…\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार क��्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sameerzantye.in/2021/11/blog-post_26.html", "date_download": "2023-05-30T05:37:45Z", "digest": "sha1:UZ465WR54YJGNT62HU74TRJQAX34WPQN", "length": 22209, "nlines": 41, "source_domain": "www.sameerzantye.in", "title": "एका मिशनरी अवलियाच्या एक्झिटची वर्षपूर्ती", "raw_content": "\nएका मिशनरी अवलियाच्या एक्झिटची वर्षपूर्ती\nदादू मान्द्रेकर याची या जगात फिजिकल उपस्थिती नसेल या विचाराने मन सून्न झाले होते. आज (२६ नोव्हेंबर २०२१ रोजी) त्याच्या जाण्याला वर्ष पूर्ण होत आहे.\nआपल्या मृत्यूची जाणीव झाल्यानंतर त्याच्या तयारीसंबंधी स्वत:च पुढाकार घेणार्‍या भगवान बुद्धांचा दादू एक सच्चा अनुयायी. मृत्यूचे दु:ख आणि शोक करणे त्याच्या मृत्यूसाठी शोभणारे नाही. स्वत: त्यालाही ते आवडले नसते. पण मात्र त्याच्या व्यवस्थित निरोप न घेताच या मृत्यूच्या ब्लॅक होलमध्ये अदृश्य होण्याबद्दल थोडासा राग जरूरच व्यक्त करता येईल. त्यातून निर्माण होणारा विषादही बराच काळ पाठ सोडणार नाही.\nदादू आणि माझी व्यवस्थित ओळख झाली ती मी पणजीतील पत्रकारितेत प्रवेश करून वावरू लागल्यानंतर. तेव्हा दादू आपली शासकीय सेवा निवृत्तीपूर्वीच सोडून काहीसे फ्रीलांसिंंग करत होता. तो पणजीत ठळकपणे नजरेत भरायचा तो शहरातून सायकलवरून फिरण्यामुळे आणि मोठ्या आवाजात रोखठोक विधानांमुळे.\nदादूच्या व्यक्तिमत्त्वाचा यथोचित परिचय देणारा एक फोटो इंटरनेटवरून\nदुसर्‍याशी आपणहून ओळख वाढविण्याचा त्याचा स्वभाव होता. ओळख स्थापित करून नंतर बुद्ध, भारतीय संविधान आणि बाबासाहेब यांच्याबद्��ल माहिती देणे, चर्चा करणे प्रसंगी वादविवाद करणे असे ‘मिशनरी’ व्रत त्याने आपणहून आपणास बहाल करून घेतले होते. गेली अनेक वर्षे तिबेटी लामा आणि बौद्ध भिक्खू घेऊन फिरतात तशा प्रकारची झोळी घेऊन तो फिरायचा. या त्याच्या झोळीतून प्रत्येक भेटीवेळी नवनवीन गोष्टी बाहेर पडत. कधी विज्ञान, पर्यावरण, बुद्ध, संविधान, बाबासाहेब यांच्याबद्दलच्या लेखाची झेरॉक्स, पुस्तक किंवा त्याच्या स्वत:च्या लेखांचा ड्राफ्ट. अनेकदा प्रेरक असे लेख शोधून त्याच्या झेरॉक्स स्वत:च्या खर्चात तो अनेकांना वाटत फिरायचा. काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात बिल गेट्स व त्याच्या पत्नी मेलिंदा गेट्स इतके श्रीमंत असूनही कशा प्रकारे साधे जीवन जगतात व त्या जगभरातील सेवाकार्यांकरिता कसे वाहून घेतले आहे अशा आशयाचा दीर्घ लेख आला होता. दादूने त्याच्या प्रती करून वाटल्या होत्या.\nदादूने ‘मास्तर’ नावाची दीर्घ कविता लिहिली. त्याच्या पोस्टरचे प्रकाशन महाराष्ट्रातील एका प्रकाशन संस्थेने केले व कार्यक्रम कला अकादमीत झाला. ती कविता वाचणार्‍याच्या लक्षात येईल की अशी कविता एक सच्चा विद्यार्थीच लिहू शकतो. दादूला त्याला शिकवणार्‍या मास्तरांचा अभिमान होता. पण ‘अ‍ॅकेडमिक्स्’ म्हणून गणले जाते त्या चौकटबद्ध शिक्षणापेक्षा त्याचा अभ्यासपट मोठा होता. आपले सिलेबस आपण ठरवून त्यात पारंगत होण्यासा ध्यास घेतलेला तो सेल्फ मेड विद्यार्थी होता. संविधान, साहित्य, इतिहास, तत्वज्ञान भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र, फोटोग्राफी असा अफाट त्याचा सिलेबस त्याने ठरवून टाकला होता.\nतो एका विमा कंपनीत एजंट म्हणून गेली काही वर्षे काम करायचा. मात्र हल्ली लॉकडाऊननंतर त्याचे पणजीत येणे कमी झाले होते. या मिळालेल्या वेळेचा उपयोग तो नवनवीन गोष्टींच्या अभ्यासासाठी वापरत होता. ‘मी एका मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेतला आहे.’ असे तो सांगायचा. इंटरनेट व यूट्यूबच्या माध्यमातून नवनवीन अभ्यासविषयांचा तो माग काढत होता. नेहमी विद्यार्थी राहण्याचा त्याचा गुण लक्षणीय होता.\nतो प्रतिभावंत होता. त्याची ललित गद्याची भाषा अप्रतिम होती. पण सुरूवातीचा कवितासंग्रह व हल्ली प्रकाशित कवितासंग्रह सोडले तरी त्याची बहुतेक पुस्तके ही वैचारिक स्वरूपाचीच दिसतात. आपल्याकडे कविता व कथात्म साहित्य लिहिणार्‍यांना साहित्यिक वा प्रतिभावंत म्हणून तात्काळ मान्यता मिळते तशी वैचारिक गद्य लिहिणार्‍यांना किंबहुना ललितेतर गद्य लिहिणार्‍यांना अभावानेच मिळालेली दिसते. आपण बौद्ध काळाच्या पार्श्‍वभूमीवर एक कादंबरी लिहायला घेतल्याचे अलिकडे दादू सांगायचा. त्याची काही पाने त्याने लिहिल्याचे तो म्हणायचा. लवकरच ती पूर्ण करणार असेही म्हणायचा. या कादंबरीची काही पाने मागे त्याने दाखवली होती. कुठल्याही प्रतिभावंत लेखकापेक्षा ती भाषा, शैली, मांडणी यात कमी म्हणता येणारी नव्हती. आता ती कादंबरीही ब्लॅक होलमध्ये विलीन झाली आहे कदाचित. केवळ कादंबरीच नव्हे. अफाट फोटोग्राफी तसेच अनेक व्हिडिओ क्लिप्स त्याच्या संग्रहात होत्या. हल्ली त्याने त्यांचा ऑनलाईन संग्रह करण्याची तयारी चालवली होती.\nबाबासाहेब आंबेडकरांच्या एकशेपन्नासाव्या जयंती वर्षीे त्याने वर्षभर बाबासाहेबांवर लेखमाला चालवली. इतका दीर्घकाळ कोणत्याच मराठी वृत्तपत्रांतून बाबासाहेबांवर लेखमाला चाललेली नाही असा त्याचा दावा होता. त्या वर्षी तो एखाद्या नशेतच होता. कितीतरी शेकडो बाबासाहेबांवरची पुस्तक त्याने त्यावर्षी वाचली. बाबासाहेबांवरची नवनवीन माहिती मिळेल त्याला त्यावर्षी तो सांगताना दिसायचा. ज्ञानाचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांचे वर्षभर अध्ययन करून त्यांचे एकशेपन्नासावे जयंती वर्ष साजरे करणारा दादू एक विरळा अनुयायी असावा. पुढे या लेखमालेतून ‘बाबासाहेब आंबेडकर : आंतरराष्ट्रीय महत्त्व व महात्म्य’ हे पुस्तक निर्माण झाले. हे पुस्तक म्हणजे एका गोमंतकीयाने बाबासाहेबांचे बांधलेले एक अक्षरस्मारक म्हणता येईल. डॉ. आंबेडकर हे केवळ भारतीय दलितांचे नेते नव्हते तर एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते होते अशी प्रतिमा प्रस्थापित करणारी दादूची दृष्टी या पुस्तकातून दिसते.\nदादू आणि माझ्यात बुद्ध हा कॉमन फॅक्टर होता. बुद्ध हा माझ्या आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय. माझी एक सवय आहे. एखादा विषय मला भावला तर त्याच्या जास्तीत जास्त पैलूंचा अभ्यास करावा असे मी करतो. बुद्धांवर पुस्तके वाचल्यानंतर वाटले की बौद्ध स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. या यात्रेबद्दल दादूशी निगडीत एक आठवण आहे. त्यावेळी मी पणजीत एका वृत्तपत्रात काम करीत होतो व दादू दुसर्‍या एका वृत्तपत्रात जाहिरात अनुवादाचे का�� करत होता. तो रात्रीचे काम करून तिथेच राहायचा व दुसर्‍या दिवशी घरी जायचा. मी त्या दिवशी सकाळी कामावर जाणार होतो. मला बौद्ध यात्रेच्या रेल्वे तिकिट्स आरक्षिण करायच्या होत्या. म्हणून मी आदल्या रात्री पैसे काढून ठेवले मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी ते न्यायला विसरलो. हे माझ्या लक्षात आले दुसर्‍या दिवशी पणजीत पोहोचल्यानंतर. तर जवळच दादूचे दर्शन. मी सकाळी का आलो वगैरे विचारल्यानंतर त्याल हकीगत समजली तेव्हा लगेच नजीकच्या एटीएममधून त्याने पैसे काढून दिले. मी आरक्षण केले. दुसर्‍या दिवशी दादूचे पैसेही दिले. मात्र त्या यात्रेचे आरक्षण दादूच्या पैशांतून व्हावे असा काही ‘बुद्धयोग’ असावा.\nदादू हा अभ्यासू होता तसाच कलंदर होता. कॅमेर्‍यातून भवताल टिपावा असे त्याला वाटले तेव्हा त्यासाठी खास डीएसएलआर कॅमेरा त्याने विकत घेतला व तो जिकडे तिकडे फोटोग्राफी करत फिरू लागला. त्यातून स्वानंदासाठी फोटोंची एक ‘गाथा’ त्याने निर्माण केली. त्याची दोन प्रदर्शने भरवली. पैकी एक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणार्‍या पुण्यात. शिवाय फोटोंचे स्वत:च्या फोटोंवर रसग्रहणात्मक सदरही त्याने जवळजवळ वर्षभर लिहिले. हे एक अनोखे असे सदर होते. मराठी साहित्यात अशाप्रकारचे लेखक विरळ असावे.\nदादूचे स्वत:चे आडाखे होते. धारणा होत्या. आपल्या व्यासंगातून त्याने त्या घडवल्या होत्या. कधी कधी आडाखे व धारणांबद्दल तो काहीशा ‘अ‍ॅरोगन्सने’ बोलायचा. ‘इंटेलेक्चुअल अ‍ॅरोगन्स’ म्हणूयात हवे तर याला. त्याचा हा अ‍ॅरोगन्स किंवा प्रसंगी मित्रांशीही अगदी भर रस्त्यात एखाद्या मुद्द्यावर भांडणाच्या सुरात वादविवाद करतानाचा त्याचा संताप हे सात्त्विक होते. त्यामागे निरपेक्ष भावना असायची. त्याचा स्वभाव सवयीचा झालेल्यांंनाच याचा अनुभव असेल.\nत्याची विधाने त्याचे प्रश्‍न हे सभ्य म्हणून वावरण्याची किंवा प्रस्थापित व्यवस्थेेत समरस होण्यासाठी कसरत करणार्‍यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता असलेली होती. ‘असूर हे या देशातले आदीमानव होते. त्यांच्या वधांना साजरे करणे हे मुर्खपणाचे आहे.’, ‘सावित्रीबाईंच्या नावाने देशात महिला दिन साजरा का होत नाही ’ ‘तुम्हाला गांधी नेहरू चालतात मग आंबेडकर का नाही ’ ‘तुम्हाला गांधी नेहरू चालतात मग आंबेडकर का नाही ’ बाबरी मशिदीचा विद्ध्वंस हा आंबेडकर पुण्यतिथीच्या दिवशी ठरवून झाला ही त्याची अशीच एक धारणा होती. कधी कधी तो आपल्या धारणांबद्दल ‘फॅनेटिकली’ बोलायचा. त्याचे जे श्रद्धेय आहेत त्याशिवाय बाकी सगळे कमी महत्त्वाचे आहे असे त्यातून ध्वनित व्हायचे. गांधींबद्दल त्याचा रोख असाच असायचा. पुणे करार गांधींचे आंबेडकरांना ब्लॅकमेलिंग होते असे त्याचे मत होते. दुसरे म्हणजे तो आपली प्रत्येक गोष्ट ‘लाऊड’ली करायचा व बहुतेक वेळी आर्ग्युमेंटिव्ह मूडमध्ये असायचा. पण त्यामागेही त्याची भूमिका ही ‘तूम्ही मला इतकी हजार वर्षे ऐकवलेत आता मी तुम्हाला ऐकवतो’ अशी काहीशी असायची. पण कधी कधी तो खूपच धडपड करायचा व गरजेपेक्षा जास्त शक्ती खर्च करायचा असे वाटायचे.. मला वाटते विचारवंत व चिकित्सक ‘मानसा’ला आवेश व लाउडनेस हे शोभत नाहीत. आपले काम हे शांतपणे करता येणेही शक्य असते.\nअसे असले तरी त्याच्यातील लोभसपणा म्हणजे त्याच्यातले चैतन्य. निराश झालेला, हार पत्करलेला, गलितगात्र, दु:खी होऊन फिरणारा असा दादू कुठे पाहिल्याचे आठवत नाही. ही किमया त्याने बौद्ध मूल्यांच्या परिशिलनातून साधली होती असे नक्कीच म्हणता येईल.\nतत्त्वांसाठी जगणार्‍यांना तडजोडी अडचणीच्या होतात व ज्ञानाची कास धरणारे कलंदर हे भौतिक रस्त्यांपासून वंचित राहतात, दादूचे काहीचे तसेच झाल्याचे वाटायचे.\nदादू संधी मिळेल तेव्हा व मिळेल तिथे नेहमी बेंबीच्या देठापासून ओरडून भारतीय संविधानातील मूल्याबद्दल प्रचार करीत फिरायचा. त्याची या जगातील फिजिकल एक्झिट भारतीय संविधान दिनासारख्या अत्यंत ‘सेक्युलर’ मुहुर्तावर झाली ही सुद्धा नोंद करण्यासारखी घटना.\nदादूचे या ब्लॅागरला पत्र\n(आणखी माहितीसाठी या ब्लॅागरचा www.dadumandrekar.blogspot.com हा ब्लॅाग पाहावा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/08/blog-post_29.html", "date_download": "2023-05-30T05:32:28Z", "digest": "sha1:FGEBZCDMB35WDAINWJTQXBKW6ANQPJXO", "length": 11444, "nlines": 121, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांकासाठी कोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा", "raw_content": "\nकोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांकासाठी कोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा\nदीपोत्सव विशेषांकासाठीकोकणातील बोलीभाषा कथा स्पर्धा\nसाप्ताहिक ‘कोकण मीडिया’ रत्नागिरीतून गेली तीन वर्षे प्रसिद्ध होत आहे. कोकणातील विविध विषय त्यामध्ये हाताळले जात आहेत.\nसाप्ताहिकाची सुरुवात दिवाळी अंकापासून झाली. पहिल्याच दिवाळी अंकाला मुंबईतील महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार मिळाला. पहिल्या वर्षी कोकणाचा शतकाचा मागोवा हा विषय घेण्यात आला होता. दुसऱ्या वर्षी दिवाळीत प्रसिद्ध झालेल्या कोकणातील वास्तुसौंदर्य विशेषांकाचेही चांगले स्वागत झाले. गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात कोकणातील जलसौंदर्याचा आढावा घेण्यात आला. या अंकाची दखल मुंबई वृत्तपत्र लेखक संघाने घेतली आणि उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार देऊन गौरव केला.\nयावर्षीच्या दिवाळी अंकासाठी साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ने कोकणातील बोलीभाषांमधील कथा स्पर्धेचा विषय घेतला आहे.\nसंवादाच्या दृष्टीने भाषांना आणि त्यातही बोली भाषांना खूप महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वतःची भाषा, मातृभाषा, स्थानिक भाषा किती महत्त्वाची आहे, हे यावरून स्पष्ट होते.\nमराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे. ती सुंदर, सङ्कृद्ध भाषा आहेच; पण तिची प्रत्येक बोलीही अतिशय संपन्न आहे. त्यातील प्रत्येक बोलीची काही वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक बोलीचा लहेजा, सौंदर्यस्थळे, रांगडेपणा, भावना थेट व्यक्त करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. मात्र वापर घटल्याने बोलीभाषा मागे पडत चालल्या आहेत. केवळ क्रियापद मराठी आणि बाकीचे शब्द हिंदी, इंग्रजीतून अशी वाक्यरचना अलीकडे सर्वत्र केली जाते. समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे प्रत्येक जण व्यक्त होत असला, तरी जसे बोलले जाते, तशाच प्रकारे लिहिण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मराठी शब्दांचा अभाव असलेली मराठी लिहिली-वाचली जाऊ लागली आहे. प्रमाणभाषेचीच ही स्थिती असल्याने बोलीभाषाही त्याच मार्गाने जात आहेत. गेल्या काही वर्षांत जगातील इतर सर्व भाषांप्रमाणेच मराठीतीली बोलीभाषा नष्ट होण्याची भीती भाषातज्ज्ञांना वाटते. ती भीती नष्ट करण्याचे सामर्थ्य बोलीभाषा बोलणाऱ्या सामान्य लोकांमध्ये आहे. हे लक्षात घेऊनच साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी कोकणातील बोलीभाषांमधील कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कोकणात प्रमाण मराठीबरोबरच मालवणी, बाणकोटी, संगमेश्वरी, आगरी, दालदी, सामवेदी इत्यादी चौदा बोलीभाषा ���ोलल्या जातात. त्यापैकी कोणत्याही भाषेत लिहिलेली कथा या स्पर्धेसाठी पाठविता येईल. बोलीभाषेत लिहिताना निवेदनासाठी कथेमध्ये मराठी भाषेचा वापर केल्यासही चालेल.\nस्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकेही दिली जातील. विजेत्या कथा साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी २०१९ च्या अंकात प्रसिद्ध केल्या जातील. तसेच अन्य उल्लेखनीय कथांचाही प्रसिद्धीसाठी विचार केला जाईल.\n* शब्दमर्यादा एक हजार\n* पूर्वी प्रसिद्ध झालेली कथा पाठवू नये.\n* कथा हस्तलिखित स्वरूपात असेल, तर सुस्पष्ट शब्दांत लिहावी.\n* टंकलिखित कथाही चालेल.\n* युनिकोडमध्ये लिहिलेली कथा ईमेलने पाठविल्यास उत्तम.\n* कथालेखकाचा संपूर्ण पत्ता, दूरध्वनी, व्हॉट्सअॅपसह मोबाइल क्रमांक, ईमेल कळवावा.\n* कथा पोहोचण्याची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०१९.\nकथा टपालाद्वारे पाठविण्यासाठी पत्ता :\nकोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,\n‘कुसुमसुधा’, 697, रामचंद्रनगर (श्रीनगर),\nसंपर्क : ९४२२३८२६२१ (व्हॉट्सअॅप)\nमहत्त्वाची सूचना : ज्यांना कथा स्पर्धेत भाग घ्यावयाचा नसेल, त्यांनी मराठीसह कोकणातील बोलीभाषांमधील आपल्या कथाही दिवाळी अंकासाठी पाठवाव्यात.\nदिवाळी अंकासाठी व्यंगचित्रे, विनोदी कथा, कोकणविषयक लेख, कविता इत्यादी साहित्याचेही स्वागत आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nकोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांकासाठी कोकणातील बोल...\nपत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व - सुकृ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2019-10-24T18:05:00%2B05:30&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2023-05-30T04:25:10Z", "digest": "sha1:DRBTGTEZY5U3VDXSSYBOT5QLKMUCODTX", "length": 69860, "nlines": 176, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा विक्रम मोडायला शिवसेनेला हवीत आणखी पाच वर्षे\nरत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात १९६२ सालापासून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. गेल्या १० वर्षांत झालेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व पुसले गेले आहे. काँग्रेसखालोखाल शिवसेनेचे २४ आमदार जिल्ह्यातून निवडून आले असले, तरी काँग्रेसचा विक्रम मोडून पुढे जायला शिवसे���ेला आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात ९ तालुके आणि सध्या विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. राज्याच्या स्थापनेनंतर १९६२ साली झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात नऊ मतदारसंघ होते. मात्र ते तालुक्यानुसार नव्हते. संगमेश्वर तालुक्यातील माखजन विभागासाठी विधानसभेचा स्वतंत्र मतदारसंघ होता. तो अनुसूचित जमातींसाठी राखीव होता. पाच वर्षांनी १९६७ साली झालेल्या निवडणुकीमध्ये तो मतदारसंघ कमी झाला. त्यानंतर जिल्ह्यातील एकही मतदारसंघ राखीव नाही. आणीबाणीनंतर १९७८ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ कमी झाला. लांजा मतदारसंघ संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या मतदारसंघांची संख्या सातवर आली. मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यांसाठी एक, लांजा-संगमेश्वरसाठी एक, तर राजापूर, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि खेड या प्रत्येक तालुक्यासाठी एकेक मतदारसंघ तेव्हा होता. त्यानंतर २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि जिल्ह्यातील विधानसभेचे मतदारसंघ ७ वरून पाचपर्यंत कमी झाले. त्यामुळे वेगळी विचारसरणी असलेले, वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी असलेले मतदारसंघ वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये विभागले गेले. दापोलीचा मतदारसंघ दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्याचा काही भाग घेऊन तयार झाला. गुहागर मतदारसंघ गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्यातल्या काही गावांचा मिळून तयार झाला. चिपळूण मतदारसंघ संगमेश्वर तालुक्याच्या काही भागापर्यंत विस्तारला गेला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला संगमेश्वर तालुक्यातील काही गावे जोडली गेली. राजापूर तालुका संगमेश्वर तालुक्याचा काही भाग, संपूर्ण लांजा तालुका आणि संपूर्ण राजापूर तालुका एवढा विस्तारला.\nजिल्ह्यातून १९६२ पासून २०१४ पर्यंत ८८ आमदार निवडले गेले. त्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक ३० आमदार होते. त्याखालोखाल शिवसेनेचे २४ आमदार निवडून आले आहेत. प्रजासमाजवादी पक्ष १९६२ आणि १९६७ या दोन निवडणुकांमध्ये पाच जागांवर विजय ठरला होता. जनसंघाने १९७२ साली एकच निवडणूक जिंकली. आणीबाणीनंतर १९७८ साली स्थापन झालेल्या जनता पक्षाने जिल्ह्यातील सर्व सात जागा जिंकल्या. त्यानंतर १९८० स्थापन झालेल्या भारतीय जनता दल जेपी पक्षाने चार जागी विजय मिळविला. १९७८ च्या निवडणुकीत नामशेष झालेल्या काँग्रेसने १९८० साली दोन जागा मिळविल्या. १९८० पासून २००४ सालापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला ११ जागा मिळाल्या. १९९० ते २०१४ पर्यंतच्या सहा निवडणुकांमध्ये शिवसेनेला २४ जागी यश मिळाले, तर १९९९ साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २००४ ते २०१४ या काळातील तीन निवडणुकांमध्ये एकूण सहा जागा मिळाल्या.\nरत्नागिरी जिल्ह्यात ४ वेळा पोटनिवडणुका झाल्या. पहिली पोटनिवडणूक १९८४ साली झाली. जनता पक्षाच्या स्थापनेनंतर १९७८ पासून सौ. कुसुमताई अभ्यंकर रत्नागिरीच्या आमदार होत्या. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर १९८० साली त्या भाजपच्या आमदार झाल्या. त्यांचे निधन झाल्याने १९८४ साली पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भाजपचे शिवाजीराव गोताड निवडून आले. गुहागरचे भाजपचे आमदार डॉ. श्रीधर नातू यांचे निधन झाल्याने १९९३ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. विनय नातू भाजपचेच उमेदवार म्हणून निवडून आले. नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांच्यापाठोपाठ संगमेश्वरचे सुभाष बने आणि राजापूरचे गणपत कदम हे दोघे आमदार शिवसेनेचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेले त्यांच्या राजीनाम्यामुळे २००६ साली संगमेश्वर आणि राजापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये तेच दोघेजण त्याच मतदारसंघांमधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले.\nपक्षबदल केलेल्या उमेदवारांनाही वेगवेगळ्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात यश मिळाले अॅड. लक्ष्मण रंगनाथ हातणकर यांनी १९६२ साली प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. पण त्यावेळी ते पराभूत झाले होते. पण त्यानंतरच्या १९६७ आणि १९७२ च्या निवडणुकीत ते प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर १९७८ आणि १९८० च्या निवडणुकीत ते जनता पक्ष आणि जनता पक्ष जेपीचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे विजयी उमेदवार होते. शिवसेनेचे सुभाष बने आणि गणपत कदम हे दोघे उमेदवार काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाले. पण नंतरच्या निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा रत्नागिरीचे आमदार असलेले उदय सामंत शिवसेनेत गेल्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. १९९५ आणि १९९९ साली चिपळूणचे शिवसेनेचे आमदार असलेले भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून गुहागर मतदारसंघातून निवडून आले. यावेळी ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत दाखल झाले असून त्यांनी गुहागरची निवडणूक लढविली आहे. राजापूरचे ल. रं. हातणकर १९६७ ते १९९५ एवढा प्रदीर्घ काळ विविध पक्षांमधून आमदार म्हणून निवडले गेले होते. ते २८ वर्षे आमदार होते. गुहागरचे डॉ. श्रीधर नातू १९७२ सारी जनसंघाचे, तर १९७८ मध्ये जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. पण भाजपचे उमेदवार म्हणून १९८० साली ते अवघ्या २२५ मतांनी पराभूत झाले. त्यानंतर १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत ते ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. रत्नागिरीच्या आमदार कुसुमताई अभ्यंकर १९७८ साली जनता पक्षाच्या, तर १९८० साली भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्या निधनामुळे १९८४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवाजीराव गोताड विजयी झाले, पण १९८५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा १९९० सालच्या निवडणुकीत ते विजयी झाले. गुहागर मतदारसंघात १९७२ पासून १९८० च्या निवडणुकीचा अपवाद वगळता जनसंघ आणि भाजपचे डॉ. श्रीधर नातू आणि १९९३ च्या पोटनिवडणुकीपासून त्यांचे पुत्र डॉ. विनय नातू प्रतिनिधित्व करत होते. पण २००९ मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर ते पराभूत झाले. २००४ च्या निवडणुकीपासून रत्नागिरीतून, तर २००९ पासून गुहागर मतदारसंघातून भाजपचे अस्तित्व पुसले गेले आहे. गेल्यावेळच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. त्यामध्ये शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. काँग्रेस आणि भाजपला एकही जागा मिळाली नाही. यावेळच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये भाजपच्या वाट्याला जिल्ह्यातील एकही जागा आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात आमदार म्हणून भाजपचे अस्तित्व यावेळीही निर्माण होणार नाही.\nरत्नागिरी जिल्ह्याने आतापर्यंत निवडून दिलेल्या ८८ आमदारांपैकी काँग्रेसचे ३० आमदार होते. शि���सेनेला गेल्या वेळच्या निवडणुकीपर्यंत २४ आमदार मिळाले आहेत. यावेळी जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेने जिंकल्या, तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या २९ होते. काँग्रेसला मागे टाकण्यासाठी शिवसेनेला पुढच्या वेळच्या म्हणजे २०२४ सालच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.\nकोकण मीडियाचा बोलीभाषा कथा दिवाळी विशेषांक येतोय; बोलीभाषा कथा स्पर्धेचा निकाल जाहीर\nरत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने आयोजित केलेल्या बोलीभाषा कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. अरुण इंगवले, सॅबी परेरा, कमलेश गोसावी, सिद्धी महाजन, अर्चना देवधर हे या स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. या विजेत्यांच्या कथांसह कोकणातील बोलीभाषांमधील उत्तम कथांची मेजवानी साप्ताहिक कोकण मीडियाच्या यंदाच्या दिवाळी अंकातून रसिकांना मिळणार आहे. हा दिवाळी अंक येत्या आठवड्यात प्रकाशित होतो आहे.\nकोकण मीडिया हे रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे आणि कोकणाच्या विषयांना वाहिलेले साप्ताहिक आहे. पहिल्या अंकापासूनच कोकण मीडियाने बोलीभाषांना विशेष महत्त्व दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा (बोलीभाषा) वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्या औचित्याने साप्ताहिक कोकण मीडियाने २०१९चा दिवाळी अंक बोलीभाषा कथा विशेषांक म्हणून प्रसिद्ध करायचे ठरवले. कथा हे बोलीभाषेतील अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. म्हणूनच कोकणातील बोलीभाषांमधील कथालेखनाची स्पर्धा कोकण मीडियाने आयोजित केली होती. त्या स्पर्धेला पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पसरलेल्या कोकणाच्या सर्व भागांतून चांगला प्रतिसाद मिळाला. मराठीसह सामवेदी, बाणकोटी, संगमेश्वरी, मालवणी, कोकणी, चित्पावनी, भंडारी अशा विविध बोलींतील कथा स्पर्धकांनी पाठविल्या. सर्वच कथा चांगल्या आहेत; मात्र त्यातून सर्वोत्तम अशा पाच कथांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी कथा स्पर्धेचे परीक्षण केले.\nसविस्तर निकाल असा -\nप्रथम : थोरला ढोल (संगमेश्वरी) – अरुण इंगवले, चिपळूण\nद्वितीय : शामूइ दादय (सामवेदी) – सॅबी परेरा, मुंबई\nतृतीय : कोष्टी (मालवणी) – कमलेश गोसावी, मालवण\nसुरंगी (कोकणी) - सिद्धी नितीन महाजन, गोवा.\nगहिवरली ओसरी (मराठी) - अर्चना देवधर, रत्नागिरी.\nपहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे एक हजार रुपये, ७५० रुपये आणि पाचशे रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच, उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ३०० रुपयांची आहेत. ही पारितोषिके कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील डॉ. प्रभूज नेचर क्युअर सेंटरतर्फे दिली जाणार आहेत. त्याबाबत विजेत्यांना व्यक्तिगतरीत्या कळविले जाणार आहे.\nहा दिवाळी अंक रत्नागिरी, सावंतवाडी, मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणच्या विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार आहे. आमच्याकडे नोंदणी केल्यास अंक घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.\nप्रमोद कोनकर, संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया\n*साप्ताहिक कोकण मीडियाचा यंदाचा दिवाळी अंक - कोकणातील बोलीभाषा कथा विशेषांक - 'बुकगंगा डॉट कॉम'वर ई-बुक स्वरूपात प्रसिद्ध.* लवकरच प्रत्यक्ष अंकही (हार्ड कॉपीही) प्रकाशित होणार.\nअंकाची किंमत : १२५ रुपये.\nई-बुकची किंमत : १०० रुपये.\nई-बुक स्वरूपातील अंक अँड्रॉइड मोबाइल, आयफोन, आयपॅड, टॅब, लॅपटॉप, कम्प्युटरवर वाचता येणार.\nई-बुक खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bookganga.com/R/85260\n'हार्ड कॉपी'ही लवकरच उपलब्ध.\nनिर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे निर्मूलन हवे\nमहात्मा गांधींची दीडशेवी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताची घोषणा केली. त्यासाठी अभियान मोठ्या प्रमाणावर देशभर राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. रेल्वेसारखे सार्वजनिक उपक्रम आणि शासकीय कार्यालये कचरामुक्तीचे अभियान राबवत आहेत. पण मुळातच कचऱ्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे, त्यांनी आपला अधिकाधिक वेळ जनतेने स्वच्छता राखावी, असे सांगण्यासाठी घालवावा, त्यांचे अनुकरण म्हणून आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाइलाज म्हणून त्याची री ओढावी, हेच मुळात योग्य नाही. पंतप्रधानांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचाच वेळ स्वच्छतेसारख्या तशा सामान्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी खर्च व्हावा, त्या साऱ्यांनी त्यांना त्यांना नेमून दिलेली कामे पार पाडण्याच्या ऐवजी स्वच्छतेसाठी लक्ष द्यावे लागावे, हा तर सार्वजनिक श्रमशक्तीचा अपव्यय आहे. प्रत्येक व्यक्ती कचरा तयार करत असते. त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच कचऱ्याचे स्वतः निर्मूलन केले, योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली, तर सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यासाठी शासनाच्या वेळेचा आणि खर्चाचा अपव्यय होणार नाही.\nहे टाळण्यासाठी कचऱ्याची जेथे निर्मिती होते, त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याची किंवा निर्मूलन करण्याची व्यवस्था सक्तीने तयार करण्यात आली पाहिजे. प्लास्टिकमुक्त भारताची संकल्पना सर्वसामान्यांनी राबवावी, असा आग्रह धरताना मुळातच प्लास्टिकची निर्मितीच थांबविली गेली आणि अर्थातच प्लास्टिकला योग्य तो पर्याय उपलब्ध करून दिला, तर कोणी प्लास्टिक वापरण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे साहजिकच कचरा टाकलाही जाणार नाही, निर्मूलनाची समस्या राहणार नाही. पण प्लास्टिकशिवाय इतर अनेक गोष्टींचा कचरा होतो. तोसुद्धा प्रश्न आहे. एखाद्या साध्या नियमातून तो सोडविता येऊ शकतो. रेल्वेने कचऱ्याच्या निर्मूलनाचे अभियान राबविले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये सर्वाधिक कचरा अर्थातच प्रवाशांकडून होतो. प्रवाशांना चहा आणि खाद्यपदार्थांचे वाटप विक्रेत्यांकडून होते. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी डिशेस, कप वापरानंतर प्रवासी डब्यात किंवा गाडीच्या बाहेर फेकून देतात. कचऱ्यासाठी प्रत्येक डब्यात कचराकुंड्यांची व्यवस्था केली असली तरी तेथे जाऊन कचरा टाकण्याची तसदी कोणी प्रवासी घेत नाही. चहा किंवा खाद्यपदार्थ जसे प्रत्येक प्रवाशाला त्याच्या आसनावरच उपलब्ध होतात, त्याच पद्धतीने त्यांनी तयार केलेला कचरा विक्रेत्यांनीच पुन्हा स्वीकारला पाहिजे आणि तो योग्य त्या ठिकाणी टाकला पाहिजे. तशी सक्तीच करावी लागेल. औषधाच्या दुकानांमध्येही जुनी आणि वापरली गेलेली औषधे, रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा स्वीकारण्याची व्यवस्था झाली पाहिजे. प्रत्येक हॉटेल, किराणा मालाची दुकाने, विजेच्या वस्तू, संगणक विक्री आणि अगदी रस्त्यावरच्या विक्रेत्यांसह साऱ्यांनीच त्यांनी विकलेल्या वस्तूंचा ग्राहकांकडून झालेला कचरा पुन्हा स्वीकारला पाहिजे आणि तो रिसायकलिंगसाठी योग्य त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. तशीही व्यवस्था केली गेली पाहिजे. प्लास्टिकबंदीच्या कचरा निर्मूलनाच्या घोषणा करून काही होणार नाही. प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारच्या वस्तूंची ग्राहक असते. त्यामुळे त्या प्रत्येक ग्राहकाकडून त्या त्या वस्तूचा कचरा होणार हे नक्की. या वस्तू विकण्याची व्यवस्था जेथे होते, त्याच ठिकाणी ���चरा संकलित करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तसे झाले तर पंतप्रधानांसारख्या व्यक्तीपासून कोणालाही स्वच्छतेसाठी आपला वेळ आणि पैसा वाया घालवण्याची वेळ येणार नाही. त्यांना इतर अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. उद्गम करकपातीप्रमाणेच उद्गम कचरा निर्मूलनाची योजना सक्तीने राबविली गेली पाहिजे. तरच कचरा निर्मूलनाच्या प्रश्नाचे निर्मूलन होऊ शकेल.\n(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. ४ ऑक्टोबर २०१९)\nसारे काही तेच ते आणि तेच ते\nचारच महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. राज्य विधानसभेची निवडणूक आता जाहीर झाली आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी विधानसभेतील प्रतिनिधी या निवडणुकीतून निवडले जाणार आहेत. आपल्यालाच लोकांनी निवडून द्यावे, यासाठी उमेदवार तर केव्हापासूनच सज्ज आहेत. विधानसभेत जाण्यासाठी आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, याची खात्री पटविण्यासाठी प्रत्येक उमेदवार जंग जंग पछाडतो आहे. सत्तारूढ पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे उमेदवार गेल्या पाच वर्षांमध्ये आपण केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहेत, तर विरोधातील उमेदवार आणि त्यांचे पक्ष गेल्या पाच वर्षांत कोणताच विकास कसा झाला नाही, हे सरकार कसे अयोग्य आहे, या सरकारने राज्याला किती मागे नेऊन ठेवले आहे, आम्ही सत्तेवर आलो, तर काय काय चांगले करणार आहोत, हे ओरडून ओरडून सांगत आहेत. अशा परस्परविरोधी प्रचारामुळे नेमके कोणाला निवडून द्यावे, याबाबत नेहमीप्रमाणेच मतदारांमध्ये संभमम आहे.\nअसा संभ्रम असताना कवी विंदा करंदीकर यांची कविता आठवते, ``तेच ते आणि तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते`` रोजच्या जगण्यातील तोचतोपणा त्यांनी नेमकेपणाने कवितेत सांगितला आहे. त्यातील काही ओळी तर लोकशाहीचा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या निवडणुकीच्या काळात चपखल बसतात.\n``संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे,\nत्या स्वप्नाचे शिल्पकार, कवी थोडे कवडे मार.\nपडद्यावरच्या भूतचेष्टा; शिळा शोक, बुळा बोध.\nनऊ धागे एक रंग, व्यभिचाराचे सारे ढंग.\nपुन्हा पुन्हा तेच भोग. आसक्तीचा तोच रोग.\nतेच मंदिर तीच मूर्ती. तीच मुले तीच स्मूर्ती.\nतेच ओठ तेच डोळे, तेच मुरके तेच चाळे.....\nकारण जीवनही तेच ते, आणि मरणही तेच ते\nपाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांमधील प्रचार, आरोप-प्रत्यारोप, पक्ष���ंतर, पक्षांतराला दिलेले तत्त्वनिष्ठेचे स्वरूप, परस्पर विरोधी उमेदवारांकडून परस्परविरोधातील मांडले जाणारे मुद्दे पाहिले की, `तेच ते` कवितेची समर्पकता लक्षात येते. निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार आणि त्यांचे पक्ष म्हणजे स्वप्नाचे शिल्पकार असतात. ते विकासाचे जे काही चित्र उभे करतात, त्यामुळे मतदार हरखून जातात; पण थोड्याच काळात लक्षात येते की, पडद्यावरच्या त्या आभासी भूतचेष्टा होत्या. वेगवेगळे उमेदवार आपल्या सोयीचे पक्ष निवडतात. त्या पक्षाच्या झेंड्याच्या रंगात न्हाऊन जातात. तो रंग काही रंगपंचमीतल्यासारखा धुऊन न जाणारा रंग नसतो. रातोरात किंवा अगदी दिवसभरातसुद्धा वरवरचा हा रंग धुतला जाऊ शकतो. लगेच दुसरा रंग फासता येतो. त्या रंगामागचा चेहरा तोच असतो. रंगले गेलेले हे उमेदवार मूर्तिपूजकही असतात. नव्या मंदिरात गेले, तरी आधीच्या मंदिरातील मूर्तीशी ते एकनिष्ठ असतात. ती एकनिष्ठा ते वारंवार जाहीरपणे सांगत असतात. त्यांचे भक्त नव्या मूर्तिपूजकाच्या भक्तिरसाने भिजून जातात. कारण त्यांना माहीत असते, ``जीवनही तेच ते, आणि मरणही तेच ते`` हे भक्त म्हणजे सर्वसामान्य मतदार असतात.\nमुळातच लोकशाहीची प्रक्रिया सामान्य जनतेला कधी खऱ्या अर्थाने कळली नाही. आपण ज्यांना निवडून देतो, ते विकासाची कामे करण्यासाठी निवडले गेलेले असतात, याची जाणच मतदारांना नसते. ती होऊ नये, यासाठीच जणू लोकशाहीची प्रक्रिया सामान्यांना कळू दिली गेली नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. असे असले, तरी मतदानावर बहिष्कार टाकणे हा मात्र त्यावरचा उपाय नक्कीच नाही. मतदान करणे एवढेच आपल्या हातात आहे. तेवढे करायला मात्र हवे. कारण ते आपले कर्तव्य आहे. सर्वसामान्यांनी आपले कर्तव्य विसरायचे नसते\n(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. २७ सप्टेंबर २०१९)\nनाणार, नारायण आणि युतीचीच चर्चा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात महाजनादेश यात्रेद्वारे दौरा केल्यानंतर नारायण राणे आणि नाणारचा रिफायनरी प्रकल्प आणि त्याच मुद्द्यांच्या आधारे आगामी निवडणुकीत युती होणार का, याचीच चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे उत्साहात स्वागत झाले. सिंधुदुर्गातील सभेपूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य झालेले खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांनी त्यांचे स्वागत केले. राणे यांच्या भाजप प्रवेशावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांची कणकवलीची सभा संपून ते कणकवलीतून रत्नागिरीकडे रवाना झाल्यानंतर पत्रकारांनी नारायण राणे यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्यामुळे आपला भाजप प्रवेश नक्की आहे, असा विश्वानस राणेंनी व्यक्त केला. कणकवलीतून निघालेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे मोठ्या उत्साहात झाले. राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथे दिली. राजापूर येथे नाणार रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नाणारवासीयांनी रिफायनरी समर्थनाचे फलक घेऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. विरोध झाल्याने प्रकल्प थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रकल्पाला असलेले समर्थन लक्षात घेऊन रिफायनरी प्रकल्पाबाबत फेरविचार केला जाईल, असे त्यांनी तेथे सांगितले. रत्नागिरीतील भाषणातही त्यांनी नाणारच्या पुनरुज्जीवनाचा पुनरुच्चार केला. रिफायनरीमुळे दोन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे त्याचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.\nराणेंनी कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे केलेले स्वागत आणि नाणारबाबतचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे महाजनादेश यात्रेतील दोन मुद्दे युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. नारायण राणे यांना भाजपने प्रवेश दिला, तर भाजपशी युती करणार नसल्याचे काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला. स्वतःचा पक्ष असूनही ते भाजपचे उमेदवार म्हणून राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे ते पुढे-मागे भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ होतीच. मात्र शिवसेनेच्या धोरणामुळे हा प्रवेश लांबणीवर पडत होता, असे सांगितले जात होते. आता राणे यांनीच आपला भाजपप्रवेश नक्की असल्याचे सांगितले आहे. नाणार येथील रिफायनरीचा विषयही तसाच आहे. रिफायनरीला शिवसेनेने कडाडून विरोध ��ेला. आंदोलने केली. परिणामी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी काही काळ केली. त्यानंतर युती जाहीर झाली. आता पुन्हा एकदा नाणारचा विषय पुढे आला आहे. मात्र अलीकडे शिवसेनेचे धोरण मवाळ झाले आहे का, याबाबतही चर्चा आहे. अन्य पक्षांमधील अनेक नेते भाजपमध्ये दाखल झाले. त्याबाबत उद्धव ठाकरे यांना छेडले असता ते म्हणाले होते की, युती असली, तरी पक्षात कोणाला प्रवेश द्यायचा हा त्या पक्षाचा निर्णय आहे. अलीकडेच कोकण दौरा करून गेलेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना ठाण्यात नाणारबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, लोकांचा प्रकल्पाला विरोध नसेल तर आमचाही विरोध नाही. शिवसेना कोठेही विकासाच्या आड नाही.\nमुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर त्यांनी उभ्या केलेल्या विकासाच्या चित्राविषयी चर्चा होण्यापेक्षाही नाणारविषयीचे त्यांचे वक्तव्य आणि राणेंची भूमिका, त्यावरून युती होईल की तुटेल, याविषयीचीच चर्चा अधिक आहे. जणू काही कोकणाचा विकास युतीवरच अवलंबून आहे\n- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. २० सप्टेंबर २०१९)\nमूर्तीबरोबरच भावभक्तीही समुद्रात अर्पण\nकोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव आता संपला आहे. तो अनेक आठवणी मागे ठेवून गेला आहे. समुद्रावर आणि वाहत्या नद्यांच्या काठावर एखादा फेरफटका मारला, तर या आठवणी मूर्त रूपात दिसू शकतील. मूर्ती आणि उत्सवाच्या आठवणी आहेतच, पण उत्सव संपला तरी ज्याचा उत्सव केला, त्या गणपतीच्या भग्नावस्थेतील मूर्ती आणि त्याला भावभक्तीने म्हणून जे काही अर्पण केले, ते सारे निर्माल्य समुद्राने आणि नद्यांनी आपापल्या काठावर आणून पुन्हा सोडले आहे. मोठ्या भावभक्तीने साजरा झालेला उत्सव या अशा आठवणी मागे ठेवून जात असेल, तर त्याला उत्सवाला भावभक्तीचा उत्सव म्हणावे का असाच प्रश्न पडतो. मुळातच अशा तऱ्हेचा उत्सव का साजरा केला जातो, हेच कळत नाही.\nआपण ज्याची पूजा केली ती मूर्ती आणि त्याला जे काही मनोभावे अर्पण केले, त्याचे तयार झालेले निर्माल्य विसर्जनानंतर विकृत रूपात पुन्हा किनाऱ्यावर येणार असेल आणि नाइलाजाने पायदळी तुडवले जात असेल, तर त्या भक्तीला काहीच अर्थ उरत नाही. रत्नागिरीत भारतीय पर्यावरणशास्त्र आणि तंत्रज्ञान संस्थेतर्फे निर्माल्याच्या संकलनाची व्यवस्था गेली काही वर्षे केली जात आहे. इतरही अनेक सामाजिक संस्था त्यासाठी आता पुढे येत आहेत. या निर्माल्यापासून खताची निर्मिती केली जाते. दरवर्षी असे निर्माल्य संकलित केल्याचे दिसत असूनही निर्माल्य टाकणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. त्यामुळे निर्माल्याच्या संकलनाची संकल्पना लोकांना समजलीच नाही, असा अर्थ निघतो. जिद्दी माउंटेनिअर्स संस्थेने गेली काही वर्षे आणखी एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे. समुद्रामध्ये अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पुन्हा आलेल्या आलेल्या मूर्तींचे पुन्हा विसर्जन करणे असा तो उपक्रम आहे. मातीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन होते. मात्र सजावटीला उपयुक्त म्हणजेच दिखाऊ आणि वजनाने हलकी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणण्याकडेच लोकांचा कल असतो. अशी मूर्ती पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर करते, असे विविध माध्यमांमधून सातत्याने सांगितले गेले, तरी त्याकडे मूर्तिकार आणि मूर्ती खरेदी करणाऱ्या भक्तांचेही सोयीस्कर दुर्लक्ष होते. त्यामुळे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी या मूर्ती भग्नावस्थेत पुन्हा किनार्यारवर येतात. प्लास्टिक आणि थर्माकोलला शासकीय बंदी असली, तरी सजावटीसाठी याच साहित्याचा वापर मोठ्या प्रमाणावर अजूनही केला जातो आणि गणेशमूर्तींसोबतच विघटन न होणाऱ्या कचऱ्यात रूपांतर झालेले हे सजावटीचे साहित्य समुद्रात किंवा पाणवठ्यावर विसर्जित केले जाते. अशा तऱ्हेने सर्वसामान्य लोकांनी स्वच्छता आणि पर्यावरणाविषयीच्या नीतिनियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि पर्यायाने मूर्ती आणि निर्माल्यासोबतच तथाकथित भावभक्तीही समुद्राला अर्पण केल्यामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला काम करावे लागते, हाच मुळी नामुष्कीचा विषय आहे. गणेशोत्सवात कथा, प्रथा आणि परंपरांमधून गणेशाचे माहात्म्य सांगितले जाते. त्याच गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्याची अवहेलना गणपतीच्या भक्तांकडून सहन केली जाते, याचे आश्चार्य वाटते. म्हणूनच मूर्ती आणि निर्माल्यासोबतच हे भक्त भावभक्तीचेही विसर्जन करतात, असे म्हणण्याची वेळ येते. ती अर्पण केल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. उत्सव साजरा करून पुण्य मिळते, असे वाटत असेल, तर त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक पाप भक्तांच्या खात्यावर जमा होत असते आणि पर्यावरण प्रदूषणाच्या रूपाने ते आपल्या आणि पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागते. सामाजिक सुधारणांची शिकवण देणाऱ्या गणेशोत्सवाने तशी मानसिकता तयार व्हायला हवी.\n- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. १३ सप्टेंबर २०१९)\nप्लास्टिकच्या विसर्जनाचे काय झाले\nकोकणातील सर्वांत महत्त्वाचा गणेशोत्सव थाटात सुरू झाला आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन उत्सव उत्साहात सुरू आहे. सार्वजनिक उत्सवांबरोबरच घरगुती उत्सवातही सजावटीकडे लक्ष दिले जाऊ लागले आहे. ते लक्षात घेऊन सजावट स्पर्धाही ठिकठिकाणी भरविल्या जात आहेत. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सजावट करताना मात्र पारंपरिकतेला छेद देऊन आधुनिकतेची कास धरल्याचे दिसते. त्यामध्ये पूर्ण बंदी घातलेल्या प्लास्टिकला पर्याय स्वीकारला गेल्याचे दिसत नाही. प्रदूषणकारी प्लास्टिकचे संपूर्णपणे विसर्जन करण्याचे कायदे कागदावरच राहिले असल्याचेही प्रकर्षाने जाणवते.\nआज प्लास्टिकने सगळ्यांचेच जीवन व्यापले आहे. वापरायला सोपे, सहज उपलब्ध आणि स्वस्त अशा या गुणधर्मामुळे आपले जगणे प्लास्टिकमय झाले आहे. पण प्लास्टिक नष्ट होत नाही, ते आपल्या पर्यावरणात टिकून राहते आणि शेवटी पर्यावरणाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरते. त्यामुळे त्याच्या वापरावर नियंत्रण असावे, हा मुद्दा गेल्या काही वर्षांत पुढे येत गेला. मुंबईत २००५ साली झालेल्या अतिवृष्टीत जागोजागी पाणी तुंबायला प्लास्टिकच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच राज्य स्तरावर वीस वर्षांपासून प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणणारे विविध कायदे झाले. तरीदेखील आपण प्लास्टिकच्या विळख्यातून बाहेर पडू शकलो नाही. गणेशोत्सवासारख्या उत्सवात ते दिसून येते. मूर्ती, सजावटीचे साहित्य भिजू नये म्हणून आणि फुले, फळे ताजी राहावीत, यासाठी बंदी असली, तरी प्लास्टिकचाच वापर सर्रास होताना दिसतो. गावांपासून शहरांपर्यंत अनिर्बंधपणे टाकलेले गेलेले कचर्‍याचे ढीग पाहिले, की हे लक्षात येते. प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीच्या पातळीवर आनंदीआनंद आहे, हे कारण आहेच, पण त्यापेक्षाही प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून दिला गेलेला नाही, हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. एखादी गोष्ट करू नको, असे सांगा���चे असेल, तर कोणती गोष्ट कर हेही सांगितले गेले पाहिजे. तसे ते केले गेले नाही, तर त्याची अवस्था प्लास्टिकबंदीच्या कायद्यासारखी होते. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यात संपूर्ण प्लास्टिकबंदीची घोषणा केली. मात्र त्यांनीच प्लास्टिकला पर्याय सांगितला नसल्याने बंदीच्या घोषणेचा फोलपणा लक्षात आला होता. फक्त तो शासन आणि शासनकर्त्यांच्या लक्षातच आलेला नाही. प्लास्टिकमुक्तीच्या फसव्या आकडेवारीनेच ते सिद्ध होते.\nअशा स्थितीत प्लास्टिकचा विचार करायला हवा. ते प्रदूषणकारी असेल तरीही त्याला पर्याय नसेल, तर प्रदूषणकारी कारखान्यांच्या बाबतीत जे केले जाते, तेच अमलात आणायला हवे. तूर्त तरी प्लास्टिकला पर्याय नाही, हे मान्य करायला हवे. वापरू नका, असे सामान्य लोकांना सांगण्यापेक्षा अशा प्लास्टिकची निर्मितीच थांबवायला हवी. ते शासकीय पातळीवरच होऊ शकते. निर्मितीच थांबली, तर वापरही आपोआपच थांबणार आहे. सामान्य माणसांनी प्लास्टिक वापर थांबवायचे ठरविले, तरी ते होणार नाही. सामाजिक संस्थांचा उपक्रम आणि सोशल मीडियावरचा त्या उपक्रमांचा गवगवा यापलीकडे त्यातून काही साध्य होणार नाही. हल्ली प्रत्येक गोष्टीत ‘वापरा आणि फेका’ संस्कृती रुजली आहे. एखाद्या वस्तूचा उपयोग संपल्यानंतर तिचे अन्य उपयोग करून शेवटपर्यंत ती वापरत जाणे हा वास्तविक मानवी मूलस्वभाव आहे. पण ‘वापरा आणि फेका’च्या जमान्यात हे सारेच विसरले गेले आहे. त्यामुळेच प्लास्टिक वापरणे नव्हे, तर ते इतस्ततः फेकून देणे हा गुन्हा ठरवायला हवा. त्यानंतर प्लास्टिकच्या पुनर्वापराकडे वळायला हवे. अन्यथा गणेशोत्सवात प्लास्टिकबंदीचे देखावे होतील, पण उत्सव मात्र प्लास्टिकचाच असेल.\n- (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी ६ सप्टेंबर २०१९)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1/", "date_download": "2023-05-30T04:33:57Z", "digest": "sha1:DNYN2AYEMH3EMPOBBS7WETWVCN52N6DR", "length": 15430, "nlines": 447, "source_domain": "krushival.in", "title": "बीड - Krushival", "raw_content": "\nभरदुपारी चौकात हत्या; गोळीबार आणि कोयत्याने केले वार\nफक्त 1 मिस्डकॉल द्या, 2 करोड घरी घेऊन जा\nआंबेवाडी येथे श्रमसंस्कार शिबीर\nमंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nHome Category राज्यातून बीड\nविनायक मेटे मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा\nशिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे...\n भाजप शहराध्यक्षानी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या\nमहाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये भाजपचे...\nनुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी शेकाप रस्त्यावर\nमागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन; मोहन गुंड यांचा पुढाकार केज केज मंडळासह तालुक्यातील इतर मंडळातही सोयाबीन पिकाचे...\nजागर रयतेचा लढा मातीचा\nबीडमध्ये शेकापचे संपर्क अभियान; जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रम - मोहन गुंड | वडवणी | प्रतिनिधी |बीड शेकापच्यावतीने जागर रयतेचा लढा मातीचा...\nजनहितांना शेकापचे प्राधान्य राहणार; बीडमध्ये संपर्क कार्यालय\nबीड येथे सुरु करण्यात आलेल्या शेकापच्या जनसंपर्क कार्यालयातून जनहिताच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला....\nमेटेंच्या मृत्यूबाबत पत्नीही साशंक; मुळगावी अंत्यसंस्कार\nअमर रहेच्या जयघोषात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी केज तालुक्यातील राजेगाव या मुळगावी अंत्यसंस्कार...\nबीड जिल्ह्यात शेकापचा वर्धापनदिन उत्साहात\n3 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापन दिन व क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील, लोकशाहीर...\nनिधीसाठी निष्ठा विकावी लागत नाही; आ.जयंत पाटील यांचा गद्दारांना टोला\nसांगोला येथे गणपतराव देशमुखांना अभिवादन सांगोला | नविद पठाण | निष्ठा आणि तळमळ असेल तर आमदारांना कोणत्याही सरकारकडून निधी मिळविता...\nशेकापचे ज्येष्ठ नेते सय्यद गफार यांचे निधन\nशेतकरी कामगार पक्षाचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते, मराठवाडा अल्पसंख्यांक सेलचे प्रमुख भाई सय्यद गफार यांचे शुक्रवारी पहाटे...\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,357) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,131) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,276) अलिबाग (4,496) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,131) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (987) आजकाल (1) संपादकीय (497) संपादकीय लेख (488)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/c8v44krvmkwt", "date_download": "2023-05-30T04:50:24Z", "digest": "sha1:JVVTQFJEZDFZWMSSBR2WPL4X5J7RUKKG", "length": 5012, "nlines": 68, "source_domain": "www.bbc.com", "title": "नायजेरिया - BBC News मराठी", "raw_content": "\nशेल कंपनी शेतकऱ्यांना देणार 132 कोटींची नुकसान भरपाई कारण...\nव्हीडिओ, अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय सोपी गोष्ट 671वेळ, 5,34\nव्हीडिओ, स्पायडर मॅनसारखे कपडे घालून परिसर स्वच्छ करणारा अवलियावेळ, 2,55\n'या' देशातील बायकांना फक्त 2 सॅनिटरी पॅड्स खरेदी करणंच परवडतंय...\nनायजेरियात सशस्त्र बंडखोरांकडून 200 नागरिकांची हत्या\nव्हीडिओ, तेल उद्योगामुळे ‘या’ गावातलं तापमान आहे 50 अंश सेल्सिअसवेळ, 3,54\nसशस्त्र हल्लेखोरांचा शाळेवर हल्ला, सुमारे 300 विद्यार्थ्यांच्या अपहरणाची शंका\nव्हीडिओ, कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि डॉक्टरांमधील स्पर्श कमी करणारा ‘मायराबोट’वेळ, 2,35\nव्हीडिओ, सौर ऊर्जेवर चालणारा फ्रिज करणार गरीब देशांना लस साठवायला मदतवेळ, 1,58\nव्हीडिओ, कोरोनाच्या उद्रेकामुळे जगातील लाखो लोकांवर बेघर होण्याचं संकटवेळ, 2,28\nव्हीडिओ, नायजेरियामुळे आफ्रिका पोलिओमुक्त कसं झालं\nAK47 द्या, गाय घेऊन जा; आत्मसमर्पण करणाऱ्या दरोडेखोरांसाठी योजना\nव्हीडिओ, कोरोनाच्या भीतीनंतर जंगली प्राण्यांच्या मांसाच्या मार्केटवर बंदी येणार का\n‘मुंबईत सगळेच नायजेरियन्स ड्रग्स विकत नाहीत, आम्ही तर ते पाहिलेसुद्धा नाहीत’\nव्हीडिओ, नायजेरियात कैद्यांना बेकायदेशीरपणे दिली जातेय अमानुष आणि क्रूर शिक्षावेळ, 5,04\nव्हीडिओ, असावा सुंदर विमानासारखाच बंगला... - पाहा व्हीडिओवेळ, 2,22\nबगदादीच्या मृत्यूचा बदला म्हणून ISIS ने केली 11 जणांची हत्या\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2023 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dragarwal.com/mr/eye-treatment/", "date_download": "2023-05-30T04:51:55Z", "digest": "sha1:XQLHEBVKFFZE2XKC245DFH2M5C3TMC5L", "length": 16392, "nlines": 198, "source_domain": "www.dragarwal.com", "title": "नेत्र उपचार आणि नेत्र शस्त्रक्रिया | प्रक्रिया, जोखीम, प्रकार, खर्च - डॉ अग्रवाल आय हॉस्पिटल", "raw_content": "\nनेत्र उपचार आणि शस्त्रक्रिया\nनेहमीच्या डोळ्यांच्या चाचण्या आणि डोळ्यांच्या तपासण्यांपासून ते गंभीर शस्त्रक्रियांपर्यंत, आमची रुग्णालये तुमच्या डोळ्यांसाठी सर्वांगीण उपचार देतात. आम्ही लेसर शस्त्रक्रियांची विस्तृत श्रेणी देखील ऑफर करतो - LASIK, Intralase, Relex Smile आणि Contura अपवर्तन सुधारण्यासाठी. आमच्या सुपर स्पेशालिटी डॉक्टर आणि तंत्रज्ञांनी नवीनतम तंत्रज्ञान वापरून ऑफर केलेल्या विविध तंत्रे आणि उपचारांबद्दल अधिक वाचा.\nहे एक तंत्र आहे जेथे इंट्राओक्युलर लेन्स गोंद वापरून सामान्य शारीरिक स्थितीत ठेवली जाते जेव्हा ...\nप्री डेसेमेट्स एंडोथेलियल केराटोप्लास्टी हे आंशिक जाडीचे कॉर्नियल प्रत्यारोपण आहे रोगग्रस्त एंडोथेलियल पेशी रुग्णाच्या शरीरातून काढून टाकल्या जातात...\nऑक्युलोप्लास्टी ही एक संज्ञा आहे ज्यामध्ये विविध प्रक्रियांचा समावेश होतो ज्यामध्ये पापण्या भुवया, अश्रू नलिका आणि चेहरा ऑक्युलोप्लास्टिक यांचा समावेश होतो.\nन्यूमॅटिक रेटिनोपेक्सी पीआर हा रेटिनल डिटेचमेंट आरडीसाठी उपलब्ध उपचार पर्यायांपैकी एक आहे या प्रक्रियेमध्ये सर्जन इंजेक्शन देतो...\nकॉर्नियल प्रत्यारोपणामध्ये रुग्णाच्या आजारी कॉर्नियाला शस्त्रक्रियेने काढून टाकणे आणि दान केलेल्या कॉर्नियाच्या ऊतकाने बदलणे समाविष्ट असते.\nफोटोरेफ्रॅक्टिव्ह केरेटेक्टॉमी पीआरके ही एक प्रकारची अप��र्तक लेसर शस्त्रक्रिया आहे जी मायोपिया अल्प-दृष्टी हायपरोपिया दूरदृष्टी सुधारण्यासाठी कॉर्नियाचा आकार बदलते...\nकॉर्नियल दृष्टिवैषम्य नियमित किंवा अनियमित प्रकार असू शकतो नियमित प्रकारासह चांगली दृश्य तीक्ष्णता एकतर सुधारणेद्वारे प्राप्त केली जाऊ शकते...\nबालरोग नेत्रचिकित्सा ही नेत्ररोगशास्त्राची एक उप-विशेषता आहे जी मुलांना प्रभावित करणार्‍या डोळ्यांच्या विविध समस्यांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करते अभ्यास दर्शविते की...\nक्रायोपेक्सी हा एक उपचार आहे जो तीव्र कोल्ड थेरपी किंवा रेटिनल स्थितींवर उपचार करण्यासाठी गोठवण्याचा वापर करतो\nअपवर्तक शस्त्रक्रिया ही एक शस्त्रक्रिया आहे जी डोळ्यातील अपवर्तक त्रुटी चष्मा शक्ती सुधारण्यासाठी केली जाते ती सामान्यतः...\nप्रत्यारोपण करण्यायोग्य कॉलमर लेन्स (ICL)\nEVO ICL व्हिज्युअल फ्रीडमसह तुमच्या जीवनाची कल्पना करा EVO ICL हा एक प्रकार आहे...\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी ही एक खासियत आहे जी डोळ्यांशी संबंधित न्यूरोलॉजिकल समस्यांवर लक्ष केंद्रित करते जसे की आपल्या सर्वांना माहित आहे ...\nव्हॅस्कुलर एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टर VEGF हे मानवी शरीरात तयार होणारे प्रोटीन आहे जे नवीन उत्पादनासाठी जबाबदार आहे...\nउन्हाळ्याच्या दिवशी सरासरी लोक वातानुकूलित खोलीत दररोज सुमारे तास घालवत असतील...\nरेटिनल लेसर फोटोकोएग्युलेशन हे नेत्रतज्ज्ञांद्वारे रेटिनाशी संबंधित विविध विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाणारे उपचार पद्धती आहे.\nविट्रेक्टॉमी ही एक विशेषज्ञ द्वारे केलेली शस्त्रक्रिया आहे जिथे डोळ्याची पोकळी भरणारी विट्रीयस ह्युमर जेल...\nस्क्लेरल बकल शस्त्रक्रिया ही या शस्त्रक्रियेमध्ये विट्रेक्टोमी व्यतिरिक्त विलग डोळयातील पडदा पुन्हा जोडण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियांपैकी एक आहे...\nमोतीबिंदू हे नैसर्गिक स्पष्ट लेन्सचे अस्पष्टीकरण आहे उपचाराचा एक भाग म्हणून मोतीबिंदू काढून टाकणे आणि बदलणे आवश्यक आहे...\nडोळ्यांची शक्ती सुधारण्यासाठी लेझर उपचार हा दोन दशकांहून अधिक काळ प्रचलित आहे.\nकाळ्या बुरशीचे उपचार आणि निदान\nकाळ्या बुरशीचे निदान करणे आव्हानात्मक आहे कारण लक्षणे इतर अनेक परिस्थितींमध्ये सामान्य आहेत म्हणून निदानामध्ये हे समाविष्ट आहे...\nस्क्विंट अंतर्मुख मोतीबिंदू पोस्टरियर ���बकॅप्सुलर मोतीबिंदू सिस्टॉइड मॅक्युलर एडेमा कॉर्टिकल मोतीबिंदू युव्हिटिस काचबिंदू रोझेट मोतीबिंदू नेत्ररोग तज्ज्ञ मोतीबिंदू सबकॅप्सुलर मोतीबिंदू चेन्नई आय हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आफ्टरकेअर अर्धांगवायू स्क्विंट रेटिनल होल पिगमेंटरी ग्लॉकोमा ब्लेडलेस लसिक ऑक्युलोप्लास्टी केरायटिस अपवर्तक शस्त्रक्रिया पोस्टरियर कॅप्सुलर मोतीबिंदू आघात मोतीबिंदू लॅसिक किती सुरक्षित आहे माझ्या जवळ नेत्र रुग्णालय FemtoLasik स्क्विंट डोळा उपचार बायोनिक डोळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुनर्प्राप्ती विभक्त मोतीबिंदू न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी लेझर फोटोकोग्युलेशन स्क्लेरल बकलिंग सर्वोत्कृष्ट नेत्र रुग्णालय पीआरपी लेसर नेत्र रुग्णालय त्रिवेंद्रम लेन्स प्रेरित काचबिंदू भुवनेश्वरमधील नेत्र रुग्णालय ऑप्टोमेट्री\nनेत्र रुग्णालये - राज्य आणि केंद्रशासित प्रदेश\nनेत्र रुग्णालये - शहर\nसर्व रोग आणि परिस्थिती\nडोळा शरीरशास्त्र आणि उपचार\nकोरोनाच्या काळात डोळ्यांची काळजी\nकॉन्टॅक्ट लेन्स आणि कमी दृष्टी\nडोळयातील पडदा बद्दल सर्व\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी बद्दल सर्व\nतुमची शंका स्पष्ट करण्यात आम्हाला मदत करायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpcb.gov.in/mr/compliance-enforcement/legal-matters/nagpurbench-noise", "date_download": "2023-05-30T05:09:36Z", "digest": "sha1:LJ5Y7Z7PRQUPBUO56EKLE76S77HZFB7Z", "length": 8231, "nlines": 131, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "नागपूर न्यायपीठ – ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, २००० | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेच�� प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nनागपूर न्यायपीठ – ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली, २०००\nअन्सारुल हक विरुद्ध नागपूर महानगरपालिका आणि इतर\nउपाध्यक्षांच्या द्वारा, सिटीझन फोरम महाराष्ट्र विरुद्ध भारत सरकार आणि इतर\nपीआयएल क्र. ६३२/२००४ कॉंग्रेस नगर सिटीझन्स असोसिएशन, ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी नागपूर याचिका\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/118520/", "date_download": "2023-05-30T04:04:25Z", "digest": "sha1:XFEEP6MHGMDRQ3TGMR52UICBTZIBBVPE", "length": 10593, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "sanjay shirsat, संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार; तात्काळ कारवाईची मागणी – sushma andhare file complaint at state women commission against shinde camp mla sanjay shirsat over controversial statement | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra sanjay shirsat, संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार;...\nsanjay shirsat, संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार\nमुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. २६ मार्च रोजी रोजी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. महिला आयोगाने शिरसाट यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता संजय शिरसाट, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर आता संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. तसेच राज्या महिला आयोग संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करणार का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\nसंजय शिरसाटांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृत; सुषमा अंधारेंचा पलटवार\nसंजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते\nसंजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, यावेळी संजय शिरसाट यांची जीभ घसरली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत…’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते.\nसंजय शिरसाटांना खरंच हार्ट अटॅक आला होता का मुंबईत ७२ व्या मजल्यावरील फ्लॅट कोणाचा मुंबईत ७२ व्या मजल्यावरील फ्लॅट कोणाचा; रुपाली ठोंबरेंचा सवाल\nसंजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे, आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी शिरसाटच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकिबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.\nNext articleChhagan Bhujbal Covid-19 Positive; मोठी बातमी: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना करोनाची लागण\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपा�� निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nIndia Reclaims 5th Spot in World’s Top Equity Markets; चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी\nuddhav thackeray, मनसेचा नेता म्हणतो, ‘उद्धव ठाकरेंकडे एक मोठा गुण आहे, जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही’...\nमुंबईत घर खरेदीत मोठी वाढ; जूनमधील आकडा थक्क करणारा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2016-02-21T16:07:00%2B05:30&max-results=7", "date_download": "2023-05-30T04:46:52Z", "digest": "sha1:QYGSA3OWRFVIZBBRTE3DIJJFCV2LK5BP", "length": 32844, "nlines": 129, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nराजवाडीच्या शेतकऱ्यांचा स्वामीनाथन यंच्या हस्ते गौरव\nभारतातील शेतकरी असुरक्षित – स्वामीनाथन\nसिंधुदुर्गनगरी - शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. शेतकर्‍यांना उत्पन्न मिळाले नाही तर शेतकरी काम कसा करणार शेतकर्‍याला त्याने उत्पादीत केलेल्या मालाला हमी मिळाली पाहिजे. बाजारमूल्य मिळाले पाहिजे. सध्या शेतकरी असुरक्षित आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुटण्यासाठी आपण सादर केलेला अहवाल केंद्र शासनाने स्वीकारला पाहिजे, असे मत हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी व्यक्त केले. किर्लोस (सिंधुदुर्ग) येथील सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानतर्फे नुकत्याच (ता. १८ फेब्रुवारी) झालेल्या सिंधु अॅग्रो फेस्ट व प्रदर्शन या कार्यक्रमातील चर्चासत्रात बोलत होते. या समारंभात राजवाडीच्या ग्रामस्थांचा सत्कार डॉ. स्वामीनाथन यांच्या हस्ते झाला.\nश्री. स्वामिनाथन यांना देशातील पहिला 'भारत कृषी रत्न' पुरस्कार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, तसेच भारत रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.\nयावेळी कुलगुरु रविप्रकाश दाणी, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. योगेश नेरकर, डॉ. चक्रवर्ती, अँड. राजेंद्र कोरडे, एस. आर. देवकर, माजी आमदार राजन तेली, डॉ. विलास सावंत आदी उपस्थित होते. स्वामिनाथन पुढे म्हणाले, महाराष्ट्र व केरळमधील शेतकर्‍यांची स्थिती मला ज्ञात आहे. महाराष्ट्रामधील आत्महत्या ही भीषण समस्या आहे. पूर्वी शास्त्रज्ञ शेतकर्‍यांकडे जात नव्हते. परंतु आता बदल झाला आहे. १९४२ मध्ये झालेली क्रांती शेतकर्‍यांना प्राधान्य दिल्यामुळेच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nडॉ. रमेश ठाकरे म्हणाले, जगातील ९0 देशांनी डॉक्टरेट दिलेल्या व १९६६-६७ मध्ये भारताच्या हरितक्रांतीचे जनक असलेल्या डॉ. स्वामिनाथन यांचे पाय सिंधुदुर्गात लागल्याने कोकणसाठी हा सोन्याचा दिवस आहे. डॉ. स्वामिनाथन हे शेतकर्‍यांचे देव आहेत, असेही ठाकरे म्हणाले. ३६ वर्षानंतर स्वामिनाथन कोकणात आले आहेत. त्यांचा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा ठरेल, असा विश्‍वास कुलगुरु डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.\nसंगमेश्वर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील राजवाडी गावातील ग्रामस्थ प्रयोगशील म्हणून ओळखले जातात. जलव्यवस्थापन, शेती, बचत गटासह विविध उपक्रमांमध्ये या गावाने स्वतःचे असे वैशिष्ट्य निर्माण केले आहे. या संस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरव झाला. त्याच वृत्तांत.\nगिधाड संवर्धनासाठी रायगडमध्ये रविवारी सायकल फेरी\nमहाड - गिधाड पक्षांचे निसर्गातील अनन्यसाधारण महत्व ओळखून भारत सरकारने आणि इतर जागतिक संस्थांनी गिधाडाच्या संवर्धनासाठी देशांतर्गत विविध प्रकल्प राबविण्याचे निर्णय घेतले. परंतु गिधाडांच्या ढासळत्या अधिवासाचा विचार केला जात नाही तसेच त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. त्याबाबत जनजागृतीसाठी येत्या रविवारी (ता. २१ फेब्रुवारी) रायगड जिल्ह्यात सायकल फेरी काढली जाणार आहे.\nसध्या पर्यावरणाच्या ढासळत्या स्वरूपाचा विचार करता अनेक पक्षी व प्राण्यांच्या प्रजातीवर संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. शिवाय आजमितीसही प्राण्यांची चोराटी शिकार सुरूच आहे. खेड येथील गेल्या महिन्यात खवले मांजरांच्या खवल्यांच्या तस्करीचे उदाहरण समोर येते. तब्बल तीन पोती खवल्यांचा साठा जप्त करण्यात आला. अशा अनेक धोक्यात आलेल्या प्रजातींविषयी प्रशासन व सामाजिक संस्थांबरोबर चर्चा करून कोणतेही ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न दिसत नाही. एकंदरीतच वन्य जीव आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. गिधाड हाही असाच एक दुर्मिळ होत जाणारा पक्षी आहे. गिधाड म्हणजे मृत जनावरा���वर उपजीविका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने चिपळूण येथील \"सह्याद्री निसर्ग मित्र\" तसेच महाड येथील \"सह्याद्री मित्र\" आणि \"सिस्केप\" या संस्थांच्या माध्यमातून गेल्या दशकात गिधाडांच्या वसतीस्थानांच्या नोंदींचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात आले. आज गिधाडांच्या पिल्लांवर उपासमारीची पाळी येते आणि त्यामुळे पहिल्याच वर्षात उडालेली व मोठी झालेली ही पिल्ले भुकेपोटी खाली पडतात. नंतर अन्नाच्या शोधार्थ त्याच परिसरात फिरत बसतात. गेल्या महिन्यामध्ये महाड परिसरात असेच एक गिधाडाचे पिल्लू सव या गावी शेतकरी संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या नजरेस पडले. पुढे सिस्केपच्या कार्यकर्त्यांनी तसेच महाड विभागीय वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याला खाद्य देऊन मग नाणेमाची येथे ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वीपणे सोडण्यात आले. हे एक पिल्लू हाती लागले, तरी बाकीच्या पिल्लांचे काय झाले असेल, हा प्रश्न बाकी राहतो. इतर ठिकाणी गावांमध्ये चौकशीअंती गिधाडे उडताना पाहिल्याचे व शेताच्या बांधावर बघितल्याचे सांगितले गेले. मात्र संपर्काअभावी त्यांची माहिती संस्थेपर्यंत पोहचू शकली नाही.\nयाच शंकेचा आधार घेऊन संस्थेने महाड ते गोरेगाव, लोणेरे परिसरातील गावांमध्ये गिधाडांविषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम गिधाड संवर्धन जनजागृती अभियानातून करण्याचे ठरविले आहे. सिस्केप महाड, सह्याद्री मित्र महाड, म्हसळे वन खाते आणि स्थानिक पत्रकारांच्या विद्यमाने म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे अशा प्रकारचा \"गिधाड संवर्धन प्रकल्प\" गेल्या दीड दशकापासून यशस्वीपणे राबविला जात आहे. तेथील वाढत्या गिधाडांच्या संख्येमुळे श्रीवर्धन, म्हसळा परिसरात आजमितीस हमखास गिधाडे आकाशात विहरताना दिसत आहेत. त्यामुळे गिधाड संवर्धनाच्या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.\nयाच अभियानांतर्गत महाड ते गोरेगाव, लोणेरेपर्यंतच्या सर्व गावांमध्ये पर्यावरण व वन्यजीवांविषयीच्या संवर्धनाची जबाबदारी व जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी सायकल फेरी काढली जाणार आहे. \"सायकल वापरा व प्रदूषण टाळा\" असा संदेशही लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. या अभियानंतर्गत महाड विभागीय वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पत्रकार, महाडमधील रंगसुगंधसारख्या सामाजिक संस्था, त्या त्या गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व तरुण व महिला मंडळ अभियानात सहभागी होणार आहेत.\nया सायकल फेरीची सुरुवात २१ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी आठ वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकापासून सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चवदार तळे, दासगाव, वीर, टेमपाले, लोणेरे, गोरेगाव पोलीस ठाणे या मार्गाने जाणाऱ्या या फेरीचा समारोप वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात त्याच दिवशी सायंकाळी साडेचार वाजता होईल.\nअधिक माहितीसाठी प्रेमसागर मेस्त्री (९६५७८६४२९०) किंवा योगेश गुरव (८८८८२३२३८३) यांच्याशी संपर्क साधावा.\nस्मार्ट एज्युकेशन च्या स्काॅलरशीप परिक्षेत रत्नागिरी च्या गोगटे काॅलेज चे विद्यार्थी चमकले\n.रत्नागिरी:- स्मार्ट एज्युकेशन सातारा यांचे वतीने दरवर्षी घेण्यात येणा-या बारावी सायन्स मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्याची स्काॅलरशीप परिक्षा घेण्यात येते यंदाही माहे डिसेंबर 2015 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात आली या मध्ये सुमारे 6500 विद्यार्थी बसले होते या परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम 10 विद्यार्थ्यांना रू 11 हजार ते रू 500/- स्काॅलरशीप देण्यात येते यंदाच्या परिक्षेत रत्नागिरी च्या गोगटे काॅलेज चे बारावी सायन्स मधील आदित्य कोळेकर व स्नेहा चव्हाण यांनी स्काॅलरशीप मिळवून पुन्हा एकदा कोकण चे नाव उज्ज्वल केले आहे\nसदर स्काॅलरशीप वितरण गोगटे काॅलेज चे प्राचार्य डाॅ किशोर सुखटणकर यांचे हस्ते तर उपप्राचार्य डाॅ श्रीकृष्ण जोशीं, शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. दामले तसेच स्मार्ट एज्युकेशन रत्नागिरी विभाग प्रमुख शकील गवाणकर व समन्वय क मानस अभ्यंकर यांचे उपस्थितित देण्यात आली.\nरत्नागिरी त या उपक्रमाला विद्यार्थी व पालकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बोर्डासारखा निकाल बोर्डाच्या निकाला आधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अजून किती अभ्यास करावा लागेल याचा अंदाज येतो त्यामुळे बोर्डाच्या परिक्षेत टक्केवारी वाढविण्यासाठी ते फारच उपयुक्त असल्याचे मत अनेक विद्यार्थी व पालकांनी व्यक्त के��े.\nमुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सव्वादोन वर्षांत - गडकरी\nरत्नागिरी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण येत्या सव्वादोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. २९ जानेवारी २०१६) व्यक्त केली.\nनिवळी येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करताना\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नीतिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nरत्नागिरीजवळ निवळी येथे या महामार्गाच्या कशेडी ते लांजा या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चौपदरीकरणाच्या या प्रकल्पाला सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी एक टक्का रक्कम खर्च करून हा महामार्ग हरित द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाण्यासाठी वनीकरण केले जाईल, असेही श्री. गडकरी म्हणाले. सागरी महामार्गाला केंद्र सरकारने निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी याच समारंभात केली होती. तिची दखल घेऊन सागरी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची घोषणाही श्री. गडकरी यांनी केली. या महामार्गासाठी भूसंपादन करताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांपेक्षाही अधिक मोबदला द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी समारंभात केली होती. त्याचा उल्लेख करून श्री. गडकरी म्हणाले, \"या महामार्गासाठी जमीन देणाऱ्यांना सर्वाधिक म्हणजे हेक्टरी ४० लाख ते एक कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे.\"\nरत्नागिरी–कोल्हापूर आणि गुहागर–कराड महामार्गांच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून निवळी ते जयगड रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, असेही श्री. गडकरी म्हणाले. जयगड येथे मेरीटाइम विद्यापीठ स्थापन करण्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणादेखील त्यांनी केली.\n\"विकास हा महामार्गातून होतो हे चांगले माहिती असलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू करून कोकणासाठी विकासाचा महामार्ग खुला केला आहे\", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या १५-२० वर्षांपासून सातत्याने चर्चेत आ���े. मात्र आता चर्चेचे दिवस संपून कृतीचे दिवस सुरू झाले आहेत, हे नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आणि मंत्री झाल्यावर या महामार्गावरील १५ पुलांना तातडीने मान्यता दिली. आज या मार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही सुरू होत असल्याने हा महामार्ग भविष्यात विकासाचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली, त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की, १०२ पैकी ९९ गावांत भूसंपादन पूर्ण झाले असून संपूर्ण देशात महाराष्ट्र हे जमीन संपादनासाठी सर्वांत जास्त मोबदला देणारे राज्य आहे.\nनितीन गडकरी यांनी १८ हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांच्या या कामास सुरुवातही झाली आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुप्पट करण्याचे काम करतानाच नितीन गडकरी यांनी एक लाख कोटींची रस्त्यांची कामे एकट्या महाराष्ट्रात सुरू केली आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टेबलवर असलेले \"अमेरिका श्रीमंत आहे कारण येथील रस्ते चांगले आहेत\" हे वाक्य गडकरी यांनी तंतोतंत अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nअलीकडेच आम्ही बंदर विकासाचे नवे धोरण जाहीर केले, परंतु हे करताना केवळ बंदर विकासावरच लक्ष केंद्रित केले नसून पर्यटन व पर्यावरणपूरक विकासावर आमचा भर आहे. विशेषत: यामुळे कोकणासारख्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. ज्या देशात समुद्रकिनाऱ्यांचा उत्तम पद्धतीने आणि पर्यावरणपूरक विकास झाला आहे, तो भाग समृद्ध झालेला दिसतो. अशाच रीतीने कोकण किनारपट्टीचा विकास करणार आहोत, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यानी यावेळी केंद्रीय पेटोलियम मंत्र्यांचे आभार मानताना सांगितले की कोकणात ग्रीन रिफायनरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने येथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यानिमित्ताने तेथे पाच हजार एकरावर जंगल आणि हरित पट्टा निर्माण करण्यात येणार असल्याने निसर्गाचे संवर्धन होणार आहे.\nपनवेल-महाड-पणजी असा ४७१ किलोमीटरचा हा महामार्ग रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांतून जातो. आज ज्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन झाले, ते ३ टप्पे असे - कशेडी खवटी ते परशुराम घाट (४३.८० कि.मी.), आरवली ते कांटे (४० कि.मी.) आणि कांटे ते वाकेड (५०.९० कि.मी.). या कामांसाठी सुमारे तीन हजार ५३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nयावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, वित्त राज्य मंत्री दीपक केसरकर, खासदार हुसेन दलवाई, विनायक राऊत, अमर साबळे, आमदार हुस्नबानू खलिफे, उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, आशीष शेलार, निरंजन डावखरे, संजय कदम, वैभव नाईक, प्रशांत ठाकूर त्याचप्रमाणे राजेंद्र महाडीक, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने आदी मान्यवर उपस्थित होते.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/pregnancy-baddal/", "date_download": "2023-05-30T04:13:53Z", "digest": "sha1:WNPJICHZF2JTUZQAWSE6Y73VREC7ZAPT", "length": 8448, "nlines": 88, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Pregnancy baddal - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nतुम्ही तुमच्या नात्याच्या दृष्टीने खूप नाजूक स्थितीत आहात. तुमच्या प्रश्नावरून तुम्ही या स्थितीविषयी पुरेसे गंभीर आहात हे दिसतंच आहे. तुमच्या प्रश्नावरून एक- दोन शंका येतात. तुम्ही म्हणता तुम्ही नेहमी प्रोटेक्शन वापरता. मग या वेळेस वापरले नाही का आय पिल हे इमर्जन्सी गर्भ निरोधन आहे. ते नियमित गर्भ निरोधन म्हणून वापरणं चुकीचं आहे. त्याचे दुष्परिणाम तुम्हाला नाही पण तुमच्या जोडीदाराला संभवतात. शिवाय ते साधन म्हणून खात्रीशीर नाही. पाळीची तारीख आणि शरीर संबंधांची सुरक्षितता यांचा संबंध लावण्यात काही हाशील नाही किंवा ते गर्भ निरोधनाचे साधन नाही.\nतुम्ही दोन दिवसांपूर्वी संबंध आले म्हणता आणि लगेच कोरड्या उलट्या सुरु झाल्या असं लिहिलं आहे. असं होत नसतं.\nखालील काही गोष्टी तुम्ही दोघांनी तत्काळ करायला हव्यात असं वाटतं.\n१. एखाद्या फिजिशियन अथवा स्त्री रोग तज्ञ यांना प्रथम भेटा. प्रेग्नंसी कन्फर्म करा. गर्भधारणा किती दिवसांची आहे तेही तुम्हाला कळेल. प्रेगा टेस्ट केल्या नंतरही डॉक्टर कडून प्रेग्नंसी कन्फर्म केलेली योग्य.\n२. प्रेग्नंसी असेल आणि मूल नको असेल तर गर्��पात हाच पर्याय आहे. कुठल्याही सरकार मान्य गर्भपात केंद्रात तुम्हाला ही सेवा मिळायला हवी.\n३. तुमच्या जोडीदाराला मूल हवं आहे पण तुम्हाला हवं आहे का तुमचं मत तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगितलं आहे का तुमचं मत तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगितलं आहे का तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही आश्वासन दिले आहे का तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही आश्वासन दिले आहे का तसे असेल तर ती आश्वासनं पाळणं तुमचं कर्तव्यच आहे.\nहा तुमच्या दोघांच्याही आयुष्यातील मोठा निर्णय असणार आहे. मुलाच्या अनुषंगाने येणारे लग्न, एकत्र सहजीवन, कौटुंबिक मुद्दे, आर्थिक बाबी अशा एक न अनेक मुद्द्यांवर तुम्हाला सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागेल. अर्थात हे तुम्ही जाणताच. सांगायचा मुद्दा एवढाच आहे कि तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून, एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही प्रेमात आहात, कमिटेड दिसताय मग लग्न करण्यात काही समस्या आहे हे का या बाबतही तुम्हाला एकमेकांना स्पष्टता आणून द्यावी लागेल. लक्षात ठेवा या सर्व गोष्टींचा तुमच्या जोडीदारावर, तिच्या शरीरावर आणि एकूणच आयुष्यावर अधिक परिणाम होणार आहे. तिला सारासार विचार करणं भागच आहे. इथे तुम्ही अधिक जबाबदारीने निर्णय घेणं अपेक्षित आहे. तेंव्हा ऑल दि बेस्ट.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maha-nmk.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T05:04:52Z", "digest": "sha1:BAFCUIUNTA7PVHPVCF3UWZCWWGSJHM4B", "length": 2912, "nlines": 28, "source_domain": "maha-nmk.com", "title": "व्यवसाय मार्गदर्शन मराठी Archives » Maha-NMK", "raw_content": "\nव्यवसाय मार्गदर्शन मराठी 2023\nमित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण सर्वांनाच असे वाटते की आपण आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. पण योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळ आपण business करत नाही. तर त्यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी घेउन आलो आहे व्यवसाय मार्गदर्शन मराठी. आम्ही तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते किंवा व्यवसाय कसा करावा ह्या बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, … Read more\nCategories Business Tags उद्योग व्यवसाय माहिती, बिजनेस प्लान मराठी, व्यवसाय मार्गदर्शन मराठी Leave a comment\n (Rs.5 लाखापर्यंत लोन 100% मिळवा)\nराजनीती में पैसे कैसे कमाए 2023 [सही तरीके से करोडपति ऐसे बने]\n 100% बँकेकडून लोन कसे घ्यायचे\nभारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2023 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2023\nSushma on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\nसोपनाली डोईफोडे on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2023-05-30T03:56:46Z", "digest": "sha1:C2LINK3N4DSU4VYGJZN5NHYEPXMOJUU5", "length": 4917, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीपमाळ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nदीपमाळ ही मंदिराच्या प्रांगणात रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायऱ्या-पायऱ्यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. पायऱ्यावर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात ऊद, गुग्गुळ असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो.मराठवाड्यात ग्रामीण भागात दीपमाळला डीकमळ असे म्हणतात.\nमंदिरासमोर असलेल्या काळ्या दगडाच्या दीपमाळा\nओंमकारेश्वर मंदिर, पुणे येथील दीपमाळ\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/prime-minister-modi-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T03:47:13Z", "digest": "sha1:3YOW4QPO6W2T5WS24LBQRN76UG2AY5TZ", "length": 5519, "nlines": 62, "source_domain": "www.tomne.com", "title": "Prime Minister Modi :पंतप्रधान माेदी या कारणाने जगात पुन्हा लाेकप्रिय् – Tomne", "raw_content": "\nPrime Minister Modi :पंतप्रधान माेदी या कारणाने जगात पुन्हा लाेकप्रिय्\nPrime Minister Modi :पंतप्रधान माेदी या क��रणाने जगात पुन्हा लाेकप्रिय्\nपंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगात सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह १६ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ११ देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिले स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सप्टेंबर २०२१ नंतर सातत्याने वाढताना दिसत आहे.\nमॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर आहेत. सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींना प्रौढ लोकांमध्ये ७६ टक्के मान्यता मिळाली आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस लोपेझ ओब्राडोर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ६१ टक्के प्रौढांची ते पहिली पसंती ठरले आहेत.\nया यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अ‍ॅलेन बेर्सेट. त्याला ५५ टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना या यादीतील पहिल्या पाच क्रमांकांमध्येही स्थान मिळालेले नाही. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना जागतिक नेते म्हणून मान्यता रेटिंग ३४ टक्के आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या यादीत सातवे स्थान मिळाले आहे. त्याचे ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ४१ टक्के आहे. हे रेटिंग २२ ते २८ मार्च २०२३ दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.\nखाली पहा फोटो, नीता अंबानीच्या खासगी गरजा पूर्ण करणारा रोबोट…\nRain :राज्यात पुन्हा एकदा अवकाळी\n अनन्या पांडे ची बहीण आतली ‘चड्डी’ घालायची विसरली, दिसल आतल सगळंच…\nशिंदे सरकारची मेगा पोलीस भरती; ‘इतक्या’ जागांसाठी निघाली जाहिरात\nबायांच्या शरीरातील ही 5 जागा असतात सर्वात उत्तेजक…हळुचं जरी स्पर्श केला तरी काम होतं; महिलांनी कृपया वाचु नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/maharashtra_9.html", "date_download": "2023-05-30T05:00:35Z", "digest": "sha1:3MGJO7LXZCKYRRXFFNXHUYD2J5GOSDGA", "length": 7081, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); पोंभुर्णा व सावली येथील वसतिगृह सुरु करण्याची कार्��वाही | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपोंभुर्णा व सावली येथील वसतिगृह सुरु करण्याची कार्यवाही\nमुंबई ( ९ जुलै २०१९ ) : मुंबई, दि. 9 : चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा आणि सावली येथे अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरिता नवीन वसतिगृह सुरु करण्याची कार्यवाही प्राधान्याने पुर्ण करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.\nयावर पोंभुर्णा आणि सावली येथे वसतिगृहांसाठी भाडेतत्वावर इमारती घेण्यात आल्या असून आवश्यक फर्निचर व साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून वसतिगृहे त्वरित सुरु करण्यात येतील असे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी सांगितले.\nपोंभुर्णा आणि सावली येथे अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरिता नवीन वसतिगृहे सुरु करण्याबाबतची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, आदिवासी विकास आयुक्त नितीन पाटील, आदिवासी विकास विभागाचे उप सचिव सुब्बराव शिंदे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nपोंभुर्णा आणि सावली येथे अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींकरिता नवीन शासकीय वसतिगृहे सुरु करण्यास दि. 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. नवीन 4 वसतिगृहांकरिता आवश्यक 20 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर वसतिगृहांसाठी शासकीय इमारत सद्यस्थितीत उपलब्ध नसल्यामुळे भाडेतत्वावर इमारती घेण्यात आल्या आहेत. या इमारतीमध्ये फर्निचर व आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यात आले असून आदिवासी विद्यार्थ्यांनी सावली व पोंभुर्णा येथे प्रवेश घेण्यासंबंधी वर्तमानपत्रात दि. 4 जुलै, 2019 रोजी आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. वसतिगृहांकरिता नवीन इमारतींचे बांधकाम करण्यास्तव तहसील कार्यालय, पोंभुर्णा यांनी चेकहत्तीबोडी येथील जागा उपलब्ध असल्याचे कळविले आहे. या जागेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर जागा निश्चितीची कार्यवाही पुर्ण करण्यात येईल. सावली येथे शहराजवळ जागा शोधण्याचा प्रयत्न सुरु असून जागा न मिळाल्यास खाजगी जागा विकत घेण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/education_20.html", "date_download": "2023-05-30T03:52:30Z", "digest": "sha1:YJ7FH3I3R66R7XZUJ7KP3JZ2QA2ZCDGB", "length": 6074, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nप्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nमुंबई ( १६ ऑगस्ट २०१९) : माजी सैनिक/ विधवांचे पाल्य/ विधवा यांना प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. सन 2019-20 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nइयत्ता 12 वी/पदवी/पदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60 % पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण होऊन मान्यताप्राप्त व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी सन 2019-20 मध्ये प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांची/विधवांचे पाल्य/ विधवा यांच्यासाठी प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना लागू आहे. या योजनेबाबत नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक बोर्ड (www.ksb.gov.in) वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात असून या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nनवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्याकडून देशातून प्राप्त झालेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांना त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांनुक्रमे/कॅटेगरी नुसार एकूण 5500 पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. यामध्ये मुले आणि मुलीं यांना प्रत्येकी समान 2750 शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. या शिष्यवृत्ती अंतर्गत मुलांना 30,000 रुपये आणि मुलींना 36,000 रुपये प्रतीवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते.\nसदर शिष्यवृत्तीसाठी अधिकृत अभ्यासक्रमाची यादी तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्या वेबपोर्टलवर www.ksb.gov.in उपलब्ध आहे. पात्र असलेल्या माजी सैनिक/विधवांचे पाल्य/ विधवा यांनी दिनांक 15 नोव्हेंबर 2019 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/osama-bin-laden-death-history-explained-us-army-operation-131236181.html", "date_download": "2023-05-30T04:59:36Z", "digest": "sha1:HLIB2WPUF6VTPP2V3LQWZZTBJ5TKP4TX", "length": 28602, "nlines": 92, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लादेनला मारण्यासाठी गेलेले अमेरिकन कमांडो थोडक्यात बचावले, लादेनला संपवताच ओरडले ‘जेरोनिमो’ | Osama Bin Laden | Osama Bin Laden Death History | US Army Operation - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी एक्सप्लेनरपराक्रम:लादेनला मारण्यासाठी गेलेले अमेरिकन कमांडो थोडक्यात बचावले, लादेनला संपवताच ओरडले ‘जेरोनिमो’\nतारीख- 1 मे 2011. वेळ- रात्री 11:30 वा. अफगाणिस्तानच्या जलालाबाद एअरफील्डवरून 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाकिस्तानच्या दिशेने झेपावले. यूएस नौदलाच्या 23 कमांडोंसह एक दुभाषी अहमद व बुलेट प्रुफ जॅकेट घातलेला बेल्जियन शेफर्ड वंशाचा कुत्रा कॅरियोही होता.\nदोन्ही हेलिकॉप्टर्स दिवे न लावता व हलक्या आवाजात पाकच्या पर्वतरांगांवरून उड्डाण केले. रेडिओ संप्रेषणही कमीत कमी ठेवण्यात आले. विमानातही जवळपास शांतता होती.\nटेक ऑफ केल्यानंतर 15 मिनिटांत दोन्ही हेलिकॉप्टर पाकच्या हद्दीत शिरले. पाकच्या सीमेपासून 120 मैल अंतरावर असलेल्या अबोटाबाद शहरातील एका घरात राहणाऱ्या कुख्यात ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी हे सर्वजण निघाले होते.\nदोन्ही ब्लॅक हॉक वायव्येकडून अबोटाबादमध्ये घुसले. त्यांनी लादेनच्या घरावर घिरट्या घातल्या. मार्क नामक एक चीफ पेटी ऑफिसर हेलिकॉप्टरच्या गेटवर गुडघ्यांवर बसला होता. पाठीमागे 11 कमांडो हातात ग्लोव्हज घालून दोरीच्या मदतीने ओसामाच्या घरावर उतरण्यासाठी सज्ज होते. ते मार्कच्या इशाऱ्याची वाट पाहत होते.\nलादेनच्या घराबाहेर पोहोचताच पायलटने हेलिकॉप्टर थोडेसे खाली आणले. एव्हाना त्याला एखाद्या या अप्रिय घटनेची कल्पना आली होती. हेलिकॉप्टरचा मागचा भाग ओसामाच्या घराच्या बाहेरील भिंतीला धडकला. त्यात बसलेले 11 कमांडो थोडक्यात बचावले. सैनिकांनी लगेच प्लान-बी सक्रिय केला आणि पुढच्या काही मिनिटांतच ओसामा बिन लादेनला ठार केले.\nआज या घटनेला 12 वर्षे झाली. चला तर मग आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये पाहूया ओसामा बिन लादेनचा शोध व त्याच्या हत्येची संपूर्ण रंजक कहाणी...\nपार्श्वभूमी: वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेकी हल्ला व ओसामाचा शोध\nअल कायदाच्या 19 अतिरेक्यांनी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला. त्यांनी 4 विमानांचे अपहरण करून आत्मघातकी हल्ला केला होता.\n11 सप्टेंबर 2001 रोजी जगातील सर्वात शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेवर अतिरेकी हल्ला झाला होता. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांनी विमानाने हल्ला केला. त्यात 3 हजार जणांचा बळी गेला. या हल्ल्याची जबाबादारी अल कायदा नामक अतिरेकी संघटनेने घेतली. या हल्ल्याची जगातील सर्वात भयावह अतिरेकी हल्ल्यांमध्ये गणना केली जाते. त्याचा मास्टरमाईंड होता ओसामा बिन लादेन. त्यामुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणा त्याचा डोळ्यात तेल घालून शोध घेऊ लागल्या.\nअफगाणच्या जलालाबादपासून 30 मैल अंतरावरील तोरा-बोरा पर्वताच्या गुहा ओसामाचे लपण्याचे ठिकाण असल्याची माहिती मिळाली. अल कायदाला टिपण्यासाठी अमेरिकेने या भागात हवाई हल्ले सुरू केले. अमेरिका बी-52 नामक बॉम्बर्समधून दररोज 20-30 बॉम्ब फेकत होती. सीआयए अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अफगाण सैन्यही लादेनच्या अल-कायदाच्या अतिरेक्यांवर हल्ला करत होते.\nपण CIA ला लादेन सापडला नाही. हे हल्ले सुरू असताना लादेन पाकमध्ये गेला. पाकमध्ये रस्त्याने जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. त्यामुळे तो डोंगर भागातून पाकिस्तानात पोहोचला. ग्वांटानामो बेमध्ये बंद असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्याने हे नंतर उघड केले. लादेनने 2003 मध्ये अल जजीरा वृत्तवाहिनीवरही त्याचा तोरा-बोरातील अनुभव ऑडिओ टेपद्वारे शेअर केला होता.\nपूर्व अफगाणिस्तानातील पर्वतांत स्थित तोरा-बोरा म्हणजे गुहा व बोगद्यांचे शेकडो मीटर लांबीचे जाळे आहे. ते 1980 साली सोव्हिएत सैन्याविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आले होते.\nसीआयएने शोध सुरूच ठेवला, पण अमेरिकेला लादेन सापडला नाही. 2005 मध्ये एक महत्त्वाचा क्लू सापडला. तो लादेनचा पोस्टमन होता. अबू अहमद अल-कुवैती असे त्याचे नाव होते. सीआयएला असे आढळले की, कुवैती हा तोच व्यक्ती होता, ज्याचा तोरा-बोराच्या गुहांमध्ये पकडलेल्या अल कायदाच्या इतर अतिरेक्यांनी उल्लेख केला होता. अधिकाऱ्यांनी त्याचा ईमेल व फोन ट्रेस केला असता त्याचे खरे नाव शेख अल अहमद असल्याचे व तो मूळचा पाकिस्तानी असल्याचे निष्पन्न झाले.\nजुलै 2010 मध्ये अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने त्या व्यक्तीने वापरलेला सॅटेलाइट फोन पकडला. हा व्यक्ती ऑगस्टमध्ये पेशावरमध्ये दिसला. त्यानंतर सीआयएने त्याच्यावर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्याची हालचाल लादेनच्या घराजवळच दिसली. अमेरिकन उपग्रहांनीही त्याची पुष्टी केली. हे उपग्रह वर्षानुवर्षे लादेनच्या त्या घरावर 24 तास नजर ठेवून होते. घराची रचना, उंच भिंती, बाल्कनीतील भिंती आदींमुळे त्यांचा संशय बळावला.\nसीआयएने कॅमेरा व टेलिफोटो लेन्सच्या मदतीने त्या घरातील आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. त्यात या घरात इंटरनेट किंवा फोन सुविधा नसल्याचे समजले. या घराचा कचराही बाहेर टाकला जात नव्हता. सर्वकाही आतमध्येच केले जात होते. येथील अनाकलनीय परिस्थितीने लादेन तिथे लपल्याची शक्यता बळावली होती.\nतयारी: ठार मारण्याच्या 3 पर्यायांवर विचार\nफेब्रुवारी 2011 मध्ये, व्हाईट हाऊसमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. सीआयएने पुष्टी केली की, रेकॉर्ड केलेला आवाज लादेनचाच होता. त्यानंतर पुढील कारवाईसाटी 3 पर्याय सादर करण्यात आले.\nB2 बॉम्ब टाकणाऱ्या विमानांचा हल्ला\nक्रूझ क्षेपणास्त्राचा थेट हल्ला\nहेलिकॉप्टरद्वारे अमेरिकन कमांडोंचा हल्ला\nपहिल्या 2 प्रस्तावांत जास्त नुकसान होण्याचा धोका होता. तसेच त्यामुळे लादेनची ओळख पटवणे कठीण झाले असते. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या संमतीने तिसऱ्या योजनेवर पुढे जाण्याचे मान्य करण्यात आले. त्यानंतर झालेल्या काही बैठकांत मोहिमेसाठी 2 मे 2011 ही तारीख निश्चित करण्यात आली.\nकारवाई: अमेरिकन कमांडो थेट ओसामाच्या घरात शिरले\nअफगाणिस्तानातून 2 अमेरिकन हेलिकॉप्टर अबोटाबादमधील लादेनच्या घरावर पोहोचले, तेव्हा 1 हेलिकॉप्टर कोसळले. सीआयएचे प्रमुख पॅनेटा यांना या अपघाताची माहिती सीआयएचे अफगाणिस्तानातील स्टेशन प्रमुख अॅडमिरल मॅकक्रॅव्हन यांनी दिली. द न्यूयॉर्करच्या वृत्तानुसार, मॅकक्रॅव्हन म्हणाले, 'सर, आमचे 1 हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यामुळे प्लान-बी वर काम सुरू झाले आहे. आम्ही या स्थितीसाठी तयार होतो. जवानांना त्यांना काय करायचे आहे हे माहित आहे.'\nCIA ने अफगाणच्या सीमेवर 2 चिनूक हेलिकॉप्टर तैनात केले होते. प्लॅन हा होता की, एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यांना बोलावण्यात येईल. त्यांनाही माहिती देण्यात आली.\nअपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील 4 सैनिक, दुभाषी व कुत्रा कैरो यांना लादेनच्या घराच्या आवारात थांबवण्यात आले. कॅरो हा खास प्रशिक्षित कुत्रा होता, त्याला बाहेरच्या लोकांना घरात प्रवेश न देण्य���चे प्रशिक्षण देण्यात आले होते. मार्कसह उर्वरित 6 जवान घरात शिरले. हेलिकॉप्टर कोसळले नसते, तर हे लोक थेट लादेनच्या छतावर उतरले असते.\nयेथे लादेन त्याच्याच तुरुंगवजा घराच्या जाळ्यात अडकला होता. सुरक्षेसाठी त्याने घराच्या बाल्कनीबाहेर भिंतही बांधली होती. खोलीतील दरवाजे लोखंडी व खिडक्या कमी होत्या. त्यामुळे बाहेर काय सुरू आहे हे त्याला पाहताही येत नव्हते.\nMH-60M ब्लॅक हॉक हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहेत. ते केवळ यूएस आर्मीच्या 160 व्या स्पेशल ऑपरेशन्स एव्हिएशन रेजिमेंटद्वारे (SOAR) उडवले जाते.\nलष्करी जवानांना लादेनच्या घरात काय आहे याची कल्पना नव्हती. मार्क व त्याची टीम घरात घुसली. त्यांना काही हालचाल निदर्शनास आली. जवानांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पहिल्या मजल्यावरील खोल्यांची झडती घेतली. दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या जिना लोखंडी दरवाजाने बंद करण्यात आला होता.\nअमेरिकन सैनिकांना संशय आला. त्यांनी गेट स्फोटकांनी उडवले. ते वर जाऊ लागले. अचानक त्यांना लादेनचा 23 वर्षीय मुलगा खालिद मान वाकडी करून बाहेर डोकावताना दिसला. 2 सैनिकांनी त्याच्यावर गोळी झाडली . तो पायऱ्यांवरून खाली कोसळला.\nत्यानंतर तिसर्‍या मजल्यावर जाण्याचा मार्गही सापडला. तिथेच ओसामा बिन लादेनची खोली होती. तिसऱ्या मजल्यावरच्या शेवटच्या पायरीवर सैनिकांना तो व्यक्ती दिसला, ज्याचा अमेरिका गत अनेक दशकपांसून शोध घेत होती.\nपायऱ्यांवर अंधार पसरला होता. पण नाईट ग्लास घातलेल्या जवानांना समोरचा एक दाढीवाला उंच माणूस 10 फूट अंतरावर असणाऱ्या त्याच्या खोलीतून बाहेर डोकावत असल्याचे दिसले. सैनिक त्याच्याकडे धावले. त्याने घाईघाईने दरवाजा बंद केला. पण घाबरल्यामुळे तो कडी लावणे विसरला. कमांडोंनी धाडकन दरवाजा उघडला. खोलीत समोर ओसामा बिन लादेन होता.\nअबोटाबादमध्ये बिन लादेनचे घर. छायाचित्र- NYT\nखोलीत लादेनच्या 2 बायकाही होत्या. त्यापैकी त्याची 5वी पत्नी अमल अल-फताह ढाल बनून लादेनपुढे उभी राहिली.\nलादेनच्या या मोहिमेवर पुस्तक लिहिणारे पीटर बर्गन यांच्या माहितीनुसार, लादेनच्या बेडरुमच्या शेल्फमध्ये अनेक एके-47 व मकारोव्ह मशीन पिस्तूल होते. लादेनला घाबरून बंदूकही उचलता आली नाही. स्वतःपुढे पत्नी उभी राहिली तरी त्याने त्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे जवानांनी प्रथम त्यांच्या पत्नीच्या घो���्यावर गोळी झाडली. ती तिथेच पडली.\nअबोटाबादमधील ओसामाच्या घराची उपग्रह प्रतिमा.\nसमोर उभा असलेला ओसामा बिन लादेन निशस्त्र होता. त्यांच्या अंगात सलवार कमीज व डोक्यावर प्रार्थनेवेळी घातली जाणारी गोल टोपी होती. समोर उभ्या असलेल्या जवानाने त्याच्या छातीत 5.56 मिमीची गोळी झाडली. त्यानंतर तो मागच्या दिशेने खाली पडताच जवानाने त्याच्या डोक्यात आणखी एक गोळी झाडली. गोळी त्याच्या डाव्या डोळ्याच्या अगदी वर लागली. त्यानंतर हा सैनिक ओरडला - जेरोनिमो, जेरोनिमो, जेरोनिमो.\nराष्ट्राध्यक्ष ओबामा व्हाईट हाऊसमध्ये सीआयए प्रमुखांसोबत ऑपरेशन लाईव्ह पाहत होते.\nही मोहीम आखताना काही कोड तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक कोड होता जेरोनिमो. याचा अर्थ लादेन सापडला. व्हाईट हाऊसमध्ये या मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या सीआयए टीमने हा शब्द ऐकला. तेवढ्यात पुन्हा आवाज आला \"Geronimo E.K.I.A.\" म्हणजे \"शत्रू कारवाईत मारला गेला.\"\nक्लायमॅक्स: लादेनची ओळख पटवण्यासाठी कमांडो मृतदेहाशेजारी झोपला\nगोळ्या झाडल्यानंतर लादेनचा मृतदेह पायऱ्यांवरून खाली ओढून नेण्यात आला. लादेनचे रक्त पायऱ्यांवर पडत होते. दुसरीकडे, लादेनला ठार करणाऱ्या 4 सैनिकांनी दुसऱ्या मजल्यावर आणखी झडती घेतली. त्यांनी हातातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांत मिळेल त्या वस्तू भरल्या. खोलीतून फ्लॅश ड्राइव्ह, सीडी, डीव्हीडी व संगणक हार्डवेअर गोळा केले. लादेन व्हिडिओ तयार करताना सोन्याच्या धाग्याचा ओव्हरकोट घालत होता. हा कोटही सैनिकांच्या हाती लागला.\nआता सर्व गोष्टी मारला गेलेला व्यक्ती लादेनच आहे की अन्य कुणी येथे येऊन थांबल्या. ओळख पटवणे आवश्यक आहे असे ठरले गेले. तेवढ्यात चिनूक हेलिकॉप्टर आले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये 1 डॉक्टरही होता. त्याने लादेनच्या शरीरात सुई टोचली आणि डीएनएसाठी रक्ताचा नमुना घेतला. दोन्ही हेलिकॉप्टर्स डीएनएचे 2 वेगवेगळे नमुने घेऊन घटनास्थळावरून रवाना झाले.\nत्यानंतर क्रॅश झालेले ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर नष्ट करणे आवश्यक होते. पायलटने कॉकपिटमधील पॅनेल, रेडिओ व इतर सर्व काही हातोड्याने फोडले. त्यानंतर त्याने एव्हीओनिक्स सिस्टीम इंजिन व रोटर हेडजवळ स्फोटके ठेवली आणि त्याचा स्फोट केला.\nसीआयएच्या कारवाईत क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष.\nइकडे लादेनचा मृतदेह हेलिकॉप्टरमध्ये टाकण्य���त आला. एका जवानाने फोटो काढून व्हाईट हाऊसला पाठवला. तिथे चेहरा ओळखणाऱ्या तज्ज्ञांनी जुन्या फोटोंच्या मदतीने फोटोची पुष्टी करण्यास सुरुवात केली.\nत्यानंतर सलग 40 मिनिटे वेगाने उडणारे 2 हेलिकॉप्टर अफगाणिस्तानातील जलालाबादमध्ये उतरली. तेव्हा अमेरिकेत सायंकाळचे 6, तर पाकिस्तानात मध्यरात्रीचे 2 वाजले होते.\nसाडे 3 तासांच्या या ऑपरेशननंतर मृतदेहाची ओळख पटवणे आवश्यक होते. अफगाणिस्तानातील सीआयएचे सर्वोच्च अधिकारी अॅडमिरल मॅकरेव्हन यांनी लादेनचा मृतदेह पाहिला. लादेन 6 फूट 2 इंच उंच असल्याचे त्यांना माहीत होते. पण त्यांच्याकडे मोजण्यासाठी टेप उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्या शेजारी एका अमेरिकन सैनिकाला झोपवले व तो लादेनच असल्याची पुष्टी केली.\nदरम्यान, लादेनच्या छायाचित्राच्या मदतीने त्याची ओळख पटली. त्यानंतर ओबामा यांनी जेव्हा स्क्वॉड्रन कमांडर जेम्स यांची भेट घेतली, तेव्हा ते म्हणाले की, ’गत 10 वर्षांत जी काही तयारी करण्यात आली, हे त्याचेच फळ आहे.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16940/", "date_download": "2023-05-30T03:41:36Z", "digest": "sha1:5TJOPQYLJLWE7HH2VSYFRRWDFY62SFAH", "length": 26303, "nlines": 239, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कवकसंसर्ग रोग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,ज��कब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकवकसंसर्ग रोग : कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे) मानवात दोन प्रकारचे रोग होतात. एक स्थानिक स्वरूपाचा असून त्यामुळे त्वचा, नखे व केश-पुटक (केस ज्यांतून वाढतात अशा नलिका) या ठिकाणी रोगोत्पत्ती होते व दुसरा सार्वदेहिक असून शरीरातील विविध अवयवांत व घटकांत रोगोत्पत्ती होते.\nयाखेरीज पशुपक्ष्यांमध्ये कवकामुळे उद्‌भवणारे स्थानिक स्वरूपाचे तसेच दैहिक रोग आहेत. यांमध्ये प्रामुख्याने पक्ष्यांत होणारा गदाकवक रोग [→ गदाकवक रोग], गाईबैलांत आढळणारा किरणकवक रोग [→ किरणकवक रोग], डुकरांच्या पिलांमध्ये दिसणारा म्युकॉरमायकोसीस, मेंढ्यांमधील लोकरीच्या गठळ्या होणारा (लंपी वुल) रोग, गाईतील स्तनशोथ व सर्व पशूंमध्ये व कोंबड्यांमध्ये होणारा ⇨गजकर्ण हे कवकजन्य रोग आहेत.\nत्वचेचे रोग : हे रोग उत्पन्न करणार्‍या कवकांचे तीन मुख्य वंश आहेत. (अ) लघुबीजाणू (मायक्रोस्पोरम), (आ) केशकवक (ट्रायकोफायटॉन) आणि (इ) अधिचर्मक (एपिडर्मोफायटॉन). यांमुळे होणाऱ्‍या त्वचेच्या रोगांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.\n(१) शिर:कवक रोग : (टीनिया कॅपिटीस). हा रोग डोक्याच्या केसाळ भागात होतो. त्याचे कवक केशकवक व लघुबीजाणू (लहान लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) या वंशांतील असून तो एका व्यक्तीपासून दुसर्‍यास कपडे वगैरेंच्या संपर्कामुळे होतो. केसाच्या मुळास सूज आल्यामुळे तेथे लाली येते. केस ताठ व उंच उचलल्यासारखा दिसतो. त्याची चकाकी व मृदुता नाहीशी होते व त्यामुळे तो लवकर ���ुटतो. सूज आलेल्या भागावर केसांचे खुंट दिसतात. पुढे केस नष्ट झाल्यामुळे तेथे चाई झाल्यासारखा किंवा टक्कल पडल्यासारखा तो भाग तुळतुळीत दिसतो. तीव्र प्रकारांमध्ये ठणका, फोडांतून लस वाहणे वगैरे लक्षणे होतात.\n(२) खवडा : हा प्रकारही डोक्याच्या केसाळ भागातच होतो व त्याचे मूळ कारण म्हणजे केशकवक जातीचे कवक होय. त्यापासून कित्येक वेळा शरीरातील इतर भागांच्या त्वचेवर व नखांवरही परिणाम होतो. प्रथम केसाच्या मुळाशी पांढरट गाठ येते. तिच्यावर पांढरा कोंडा जमल्यासारखे वाटते, पण लवकरच ही गाठ मोठी होत जाऊन तिच्यावर पिवळट रंगाची खपली धरते व ती काढली असता तिच्याखाली त्वचेवर व्रण झालेला दिसतो. या व्रणातून रक्त व पूमिश्रित लस येते व तिचीच खपली धरलेली असते. डोक्यात अशा गाठी व पिवळट खपल्या धरलेल्या आढळतात व त्यामुळे टक्कल पडलेले दिसते.\n(३) पाददद्रू : (ॲथलेट्स फूट, डर्‌मॅटोफायटॉसीस). केशकवक वंशातील जातींच्या व एपिडर्मोफायटॉन फ्लोकोसम व कँडिडा अल्बिकान्स या जातींच्या कवकांमुळे हातापायांच्या बेचक्यांत होणारा गजकर्णाचा प्रकार. नेहमी बूट वापरणार्‍या व्यायामपटूत हा रोग आढळत असल्यामुळे त्याला व्यायामपटूचा पाददद्रू असे म्हणतात. बेचक्यात सूज येऊन तेथे कोंडा निघाल्यासारखा पांढरट पदार्थ जमतो, खाज सुटते व इतर जंतूंचा प्रवेश झाल्यास जखम होऊन पू व रक्त येऊ लागते. जखमेच्या कडा जाड होतात व मध्ये मोठी भेग पडून तिला ठणका लागतो. चालण्यासही त्रास होतो. सदोदित पाण्यात वावरल्यामुळेही रोग होतो व तेव्हा त्याला चिखल्या रोग म्हणतात.\n(४) जंघीय दद्रू : जांघेत, काखेत, मांड्या व नितंब भागावर जेथे त्वचा ओली राहते अशा भागात रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो. अधिचर्मक वंशातील कवकांमुळे होणार्‍या या प्रकारात मुख्य लक्षण म्हणजे खाज सुटून त्या जागी लहानलहान फोड येतात व ते पसरत जाऊन गोलसर आकाराची चकंदळे तयार होतात. यांच्या कडा उचललेल्या, लालसर व फोडयुक्त असून मध्यभाग मात्र पांढरट व कोंडा असलेला असा दिसतो.\n(५) कायिक दद्रू : (गजकर्ण). अधिचर्मक व लघुबीजाणू या दोन्ही वंशांतील कवकांमुळे हा रोग होत असून सर्व शरीरभर पसरू शकतो. रुपयाएवढ्या आकारापासून पाच ते दहा सेंमी. व्यासापर्यंत याचा आकार असतो. यालाच व्यवहारात ‘गजकर्ण’ असे म्हणतात [→ गजकर्ण].\n(६) शिबे : एक विशिष्ट प्रकारचा सौम्य त्वचा रोग. हे त्वचेच्या अगदी वरच्या थरांत दिसते. मूळ कारण लघुबीजाणू कवक असून सुरुवातीस त्वचा पिवळट पिंगट होते व पुढे पांढरट रंगावर दिसू लागते. त्यामुळे श्वेतकुष्ठ (पांढरे कोड) असल्याचा संशय येतो. हा प्रकार चेहरा, खांदे, छाती, पाठ व बगला या ठिकाणी विशेषतः आढळतो.\nवरील सर्व रोगांवर उपचार म्हणजे स्वच्छता ठेवणे, विशिष्ट औषधीयुक्त मलमे लावणे. क्ष-किरण चिकित्सा व पोटात ग्रिझिंओफलव्हीन हे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषध देणे हा होय. चिकाटीने उपाय योजना केल्यास सर्व रोग पूर्णपणे बरे होतात.\nसार्वदेहिक कवक रोग : हे रोग उत्पन्न करणार्‍या कवकांच्या कित्येक जाती आहेत. त्या सर्वांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्यासंबंधी शारीरिक अधिहृषता (ऍलर्जी) फार लवकर होते व त्यामुळे चिकित्सा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. या सर्व रोगांवर क्ष-किरण व पोटॅशियम आयोडाइड यांचा उपयोग चांगला होतो.\n(१) किरणकवक रोग : (ॲक्टिनोमायकोसीस). ॲक्टिनोमायसीस बोव्हिस या कवकामुळे होणाऱ्‍या या चिरकारी (दीर्घकालिक) रोगात कणार्बुदासारखी (दाण्यासारख्या पेशीसमूहामुळे तयार झालेल्या गाठीसारखी) सूज येते. या कवकामुळे चेहर्‍यावर, छातीवर, फुप्फुसांत व पोटात रोग उत्पन्न होतो. प्रथम सूज येऊन ती वाढत जाऊन फुटते व त्यातून गंधककण (कवकांचे पिवळट गुच्छ) बाहेर पडतात. बीजाणू हवा व अन्न यांच्याद्वारे शरीरात प्रवेश करतात व ज्या भागात जातात तेथे रोग उत्पन्न होतो. पूर्वी क्ष-किरण, पोटॅशियम आयोडाइड इत्यादींचा उपचारार्थ उपयोग करीत असत तथापि शस्त्रक्रिया केल्यासच त्वरित गुण येतो [→ किरणकवक रोग].\n(२) मदुराकवक रोग : (मदुरापाद रोग). हा रोग उष्णकटिबंधात होतो. भारतात मुख्यत: तमिळनाडू राज्यात विशेषतः मदुरा येथे आढळतो म्हणून त्याला मदुरापाद रोग असे नाव देण्यात आले आहे. निरनिराळ्या जातींच्या कवकांमुळे होणार्‍या या रोगात पाय पुष्कळ सुजतो त्यामुळे तळवा, पाऊल यांची जाडी फार वाढते. वारंवार व जागोजागी गळवे होऊन, फुटून त्यांतून रक्तमिश्रित पू बाहेर पडतो. अशा गाठी जवळजवळ झाल्यामुळे घोट्यापर्यंतचा सर्व पायच रोगव्याप्त होतो. वेळीच उपचार न झाल्यास पाय कापून काढावा लागतो.\n(३) मणिकवक रोग : लहान अशक्त मुलांच्या तोंडात जिभेवर मणिकवक (मोनिलिया किंवा कँडिडा या वंशातील) कवकांमुळे सूज येऊन जीभ पांढरी दिसते. तसेच फुप्फुसां��रही परिणाम होऊन खोकला वगैरे लक्षणे होतात. रोग त्वचेवर होतो तेव्हा बोटांच्या बेचक्यात, काखेत, छातीखाली व जांघेतही आढळतो.\nयांशिवाय इतर अनेक वंशांतील कवकांमुळे रोग होतात. या सर्वांमध्ये स्थानिक सूज, गाठ येणे वगैरे लक्षणे दिसतात. काही प्रकारांत विशेषत: बदरकवकांमुळे (कॉक्सिडिऑयडीस वंशातील कवकांमुळे) फुप्फुसात सूज येऊन ताप, खोकला वगैरे लक्षणे होतात. त्वचेतून बाहेर पडणाऱ्‍या लशीत किंवा कफात विशिष्ट कवक सापडल्यामुळे रोगनिदान करणे शक्य होते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postकॉम्पटन, कार्ल टेलर\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22682/", "date_download": "2023-05-30T04:44:06Z", "digest": "sha1:ZDNUP7N5SZM4GV4O5CGA4GNGE4Y2TEBT", "length": 15974, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्रेवॅक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खं��� निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्रेवॅक : (वॅक). वातावरणक्रियेने जवळजवळ अपघटन (झीज ) न झालेल्या लोह-मॅग्‍नेशियमी खनिजे विपुल असलेल्या भरडकणी वालुकाश्माचे नाव. अल्पसिकत ( सिलिकेचे प्रमाण अल्प असणाऱ्या) खडकाच्या विघटनाने (तुकडे होऊन) तयार झालेले डबर चिकटून घट्ट झाले म्हणजे ग्रेवॅक तयार होतो. यात प्लॅजिओक्लेज फेल्स्पार, क्कॉर्ट्‌झ, ऑजाइट, हॉर्नब्‍लेंड, सपेंटाइन, कृष्णाभ्रक, क्लोराइट, मॅग्‍नेटाइट, पायराइट ही खनिजे आणि गाळवटी खडक, स्लेट, वालुकाश्म इ. खडकांचे तुकडे असतात. या खडकाचा आधारक ( भरडकण ज्याने चिकटविले जातात तो भाग) मृण्मय असून त्याचे खडकातील प्रमाण सु. १५ टक्के व क्वचित ५० टक्क्यांपर्यत असते. अल्पसिकत खडकांचे तुकडे आणि खनिजे यांचे प्रमाण क्वॉर्ट्‌झाइतके किंवा जास्त असते. त्यामुळे खडक करडा, उदी, जांभळट, काळसर यांसारख्या गडद रंगांचा असतो. तो कठीण व चिकट असून त्याचे वयन ( पोत ) स्पष्ट नसते. त्याच्यातील स्तर पातळ असून कधीकधी श्रेणीयुक्त (प्रतवार ) स्तरण असते. मात्र प्रतिस्तरण ( विसंगत थर असणे ) किंवा तरंगचिन्हे (लाटांच्या आकारासारख्या खुणा ) त्यात नसतात. ग्रेवॅकातील तुकडे आणि कण भरड, अणकुचिदार असून त्यांत सर्व आकारांच्या कणांची सरमिसळ झालेली असते. यावरून त्यांची वाहतूक सापेक्षतः अल्प झाली असावी असे अनुमान करता येते. विविध प्रकारचे खडक असलेल्या आणि जलद झीज होणाऱ्या प्रदेशांत उदा., त्रिभुज प्रदेश, गाळवटी समुद्रकिनारा इ. ठिकाणी वेगवान नद्यांनी वाहून आणलेल्या डबरांपासून ग्रेवॅक तयार होत असावेत असे त्यांच्यातील द्रव्यांवरून दिसते. भूद्रोणीसारख्या अतिशय जाड थरांमध्ये स्लेट, चर्ट, ग्रीनस्टोन, पिलो लाव्हा इत्यादींच्या बरोबर ग्रेवॅक आढळतो. पुराजीव ( सु. ६० ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) विशेषत: पूर्व-पुराजीव काळातील संघाच्या खडकांचा ग्रेवॅक हा मुख्य घटक आहे. तो काश्मिरातील त्रेहगाम येथे आढळतो. यालाच ग्रिट किंवा ग्रे-फ्लॅग्ज म्हणतात. करडा दगड या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून ग्रेवॅक नाव पडले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/05/blog-post_21.html", "date_download": "2023-05-30T05:04:23Z", "digest": "sha1:C7IGD6XYFDMMZXMIOHCIJH5JBC34J2LF", "length": 10877, "nlines": 92, "source_domain": "www.impt.in", "title": "पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन\n- प्रा. अब्दुल हामिद सिद्धीकी\nप्रा. अ. ह. सिद्दीकी यांनी एका उत्तुंग विषयावर केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा विषय इतका अफाट आहे व इतका खोल आहे की कोणलाही त्याचे सांगोपांग आकलन होणे शक्य नाही. या विषयावरील मराठीतील हे एक संदर्भ ग्रंथ आहे.\nमानवजातीच्या इतिहासात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्थान अद्वितीय व निरूपम आहे. प्रेषित्व शृंखलेची परिपूर्ती, मानवजीवन व्यवस्थेचे पूर्णत्व आणि त्यांच्या द्वारे मानवी जीवनात एका नव्या युगाचा आरंभ झालेला या चरित्र ग्रंथातून वाचकाला दिसून येतो. मनुष्याचे आदर्श व्यिक्तगत व सामुहिक जीवन नवनिर्माण ज्यावर केले जाऊ शकते अशा नैतिक व सामाजिक जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या परिपूर्ण व आदर्श मूल्यांचे तसेच चिरंतन तत्वांचे तेच खरे खुरे उगमस्थान आहे. आणि ईशमार्गदर्शनासाठीची ते गरजपूर्तीसाधन आहेत हेच सत्य या चरित्रग्रंथाने उघड होते.\nआयएमपीटी अ.क्र. 02 -पृष्ठे - 320 मूल्य - 160 आवृत्ती - 5 (2014)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/artificial-intelligence-ai-in-marathi/", "date_download": "2023-05-30T05:09:10Z", "digest": "sha1:TPEH6AQFIIHEMZEDRPDHOU5HFMHR3GTA", "length": 33396, "nlines": 258, "source_domain": "www.itworkss.in", "title": "Artificial Intelligence (AI) in Marathi » Itworkss", "raw_content": "\nडॉ बेन गोर्टझेल : सोफिया तूला काय वाटतं, भविष्यात रोबोटचा मनुष्यासोबतचं वागणं हे नैतिक व मूल्याधारीत असेलं का\nसोफिया: माझी निर्मितीच मुळात सहानुभूती व करुणेसाठी झाली आहे. सर्वांचा प्रेम आणि संवेदनशीलतेनं विचार करूनच मी पुढं शिकणार आहे \nया मुलाखतीत मुद्देसूद उत्तर देणारी ‘सोफिया’ कुणी महिला-पुरुष नसून एक चालता बोलता रोबोट म्हणजे यंत्रमानव आहे.\nतो फक्त रोबोट नसून त्यात उच्चतम दर्जाचे ‘Artificial Intelligence (AI)‘ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तासुद्धा आहे.\nहॉंगकॉंग स्थित हंसोन रोबोटिक्स कंपनीनं सोफियाला जन्म दिला. हुबेहूब मनुष्यासारखा हा रोबोट आपल्या चेहऱ्याचे ५० पेक्षा जास्त हावभाव बदलू शकतो.\nविशेष म्हणजे सौदी अरेबियानं सोफियाला त्यांच्या देशाचं नागरिकत्व दिल्यामुळे त्याला तेथील सर्व सामान्य नागरिकांचे हक्क मिळणार आहे.\nएखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारा तो पहिला यंत्रमानव आहे. बुद्धिमता हा मनुष्याला मिळालेलं नैसर्गिक वरदान आहे.\nआपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर मनुष्य विचार करतो, आकलन करतो, ज्ञान वाढवतो, संशोधन करतो, योग्य निर्णय घेतो व उद्धभवणाऱ्या समस्येला तोंड देतो.\nपण आज वैज्ञानिक एखाद्या यंत्राची बुद्धीमता मानवाच्या बुद्धीमत्ते इतकीच वाढवू इच्छित आहे. त्याबद्दल हा लेख.\nमग हे Artificial Intelligence (AI) [कृत्रिम बुद्धिमत्ता ] म्हणचे काय \nArtificial Intelligence (AI) हि एक संगणक विज्ञानाची शाखा असून ज्यामध्ये मानवाकडे असलेल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता.\nएका संगणक किंवा यंत्रात प्रोग्रामिंग करून तयार करत आहे. थोडक्यात AI हा अल्गोरीदम [गणितशास्त्र] व सॉफ्टवेअरचा भाग आहे.\nज्यामुळे एखादी मशीनचे मानविकरण होऊन ती मानवी बुद्धीमत्तेप्रमाणे सर्व कार्य करत असते.\nArtificial Intelligence (AI) हि संकल्पना सर्वप्रथम अमेरिकन संगणक वैज्ञानिक जॉन मेकार्थी ने वर्ष १९५६ साली मांडली होती.\nत्यानंतर वर्ष १९६९ मध्ये ‘शाकी’ नावाच्या पहिल्या मोबाईल रोबोटचा जन्म झाला. त्यानंतर १९९७ मध्ये सुपरकंप्युटरचा जन्म झाला ज्याने बुद्धिबळात विश्वविजेत्याला पराजित केले.\nयंत्रमानव विज्ञानात पुढं प्रचंड प्रगती होऊन वर्ष २००२ मध्ये पहिला व्यवसायिक व्हॅक्युम क्लिनर रोबोट तयार झाला.\nबदलत्या तंत्रज्ञानामुले या Artificial Intelligence (AI) यंत्रमानवाकडून आता मनुष्यप्राणी करतात ती सर्व कामे करून घेतली जात आहे.\nहल्ली कळत न कळत आपण ‘Machine Learning’ चा उपयोग करत असतो, तो Artificial Intelligence (AI)चाच एक प्रकार आहे.\nMachine Learning म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या मुलांना शिकवण्यासारखं असतं. Android किंवा i-Phone मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला त्याची झलक बघायला मिळते.\nमोबाईलमध्ये ‘Google Assistance‘ ही सुविधा आहे. मोबाईचं होम बटन दाबून ठेवल्यास ते सुरु होतं. किंवा ‘ OK Google,’ अशी सुरुवात करून जर Googleला काही प्रश्न विचारला,\nमग तुम्ही त्याला वाटेल ते प्रश्न विचारू शकता. उदा. आज वातावरण कसं आहे आज कोणता दिवस आहे\nमाझा पत्ता सांग, भारतदेशाची राजधानी कोणती माझं नाव काय\nमग प्रश्न पडतो की हा गुगल एकदम बरोबर उत्तर कसं देत असेल. यात दोन गोष्टी आहेत, एक तर आपण मोबाईलमध्ये स्टोअर केलेली माहिती तो आपल्याला देत असतो.\nकिंवा आपल्याला अपेक्षित प्रश्नांची उत्तरं आपण त्यामध्ये आधीच संग्रहित करून ठेवू शकता. गुगल असिस्टला माहित नसलेली उत्तर तर तो आपल्याला गुगलच्या वेबसाईटला जोडून देतो.\nहा प्रकार म्हणजे Machine Learning. मशिनला विविध गोष्टीचा परिचय आणण करून देत असतो. अशाच प्रकारे संगणकाला आपण जर वाघाचे वेगवेगळे चित्र दाखवले तर.\nतो पुढच्या वेळी ओळखेल कि हा वाघ आहे. कारण वाघाच्या अनेक प्रतिकृती त्याकडे संग्रहित केलेल्या असतात. पण जर वाघाऐवजी आपण त्याला सिंह दाखवला तर तो ओळखणार नाही कारण त्याकडे त्याची इमेज नसते.\nआज घडीला Artificial Intelligence(AI)चे तीनच प्रकार आहेत. विक एआय, स्ट्रॉंग एआय आणि सिंग्युलॅरीटि एआय.\nकितीतरी वर्षापासून आपण विक एआय वापरत आलो आहोत. त्यामध्ये अनेक चांगले बदल झाले आहेत. विक Artificial Intelligence (AI) च उदाहरण द्यायचं असल्यास आपण कॉम्प्युटरवर खेळत असलेले निरनिराळे गेम.\nपत्याच गेम खेळताना आपण जशी चाल खेळतो ती चाल ओळखून कॉम्प्युटर पत्ते टाकतो. मुळात ‘ अल्गोरिदम म्हणजे गणित’ व सॉफ्टवेअरने संगणकात त्यात अनेक चाली टाकलेल्या असतात.\nतो आपण खेळत असलेल्या चाली ओळखून शिकत असतो आणि मग आपल्यालाच हरवतो. आजही विक\nArtificial Intelligence (AI) चा उपयोग अभियंते औद्योगिक क्षेत्रात रोबोटकडून ठराविक अशी काम करून घेण्यासाठी करत असतात.\nहा नवीन प्रकार असून स्ट्रॉंग एआयमध्ये इतर कुणाची मदत न घेता मशीन मानवी बुद्धिच्या बरोबरीने सर्व क्रिया करत असते.\nअत्यंत ‘हाय लेवल’ चे अल्गोरिदम त्या मशीनमध्ये टाकले जातात. या एआय तंत्रज्ञानाचा उद्देश असा कि मानवावर निर्भर न रहाता मशीनने सर्व काम स्वतः सर्व करावी, स्वतः सर्व निर्णय घ्यावेत.\nया प्रकारात मशीन मानवीबुद्धीप्रमाणे स्वतः विचार करून निर्णय घेत असते. या प्रकारामध्ये मशीन सतत शिकत जाते.\nमग कोणत्या प्रश्नाला कशी उत्तर द्यायची ती स्वतः ठरवते. आताशी याची सुरुवात झाली आहे आणि पुढील काळात अनेक चमत्कारिक बदल बघावयास मिळतील.\nआपल्याशी गप्पा मारणारा ‘चाटरोबोट’ हा त्याचाच प्रकार आहे. तसेच ‘सोफिया’ सुद्धा स्ट्रॉंग एआय असलेला रोबोट आहे.\nवैज्ञानिकाला खरी भिती आहे ती सिंग्युलॅरीटि ए.आय.ची. हा सुपरइंटेलिजन्स प्रकार अजून तरी अस्तित्वात नाही. हा एआय तंत्रज्ञानाच सर्वोच्च शिखर असेन.\nमशीन आपोआप सर्व शिकत जाऊन त्यांची बुद्धिमत्ता मानवाच्या किती तरी पटीने वाढतच जाईल.\nवैज्ञानिकांच्या मते मशीनची बुद्धिमत्ता ‘रनवे रिऍक्शन’ च्या चक्रात अडकून तीचा वेग इतका प्रचंड वाढेल कि ह्या मशीन कितीतरी हजार वर्षाचं संशोधन काही दिवसात करतील.\nथोडक्यात त्यामूळे एकूण मानव संस्कृतीतच बदल होऊन मनुष्यजातीला करण्यासारखं काही संशोधन उरणारच नाही.\nथोडक्यात सुपर Artificial Intelligence (AI) कदाचित शेवटचे संशोधन असेन. त्यामुळेच प्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंगनी एआय ला विरोध केला.\nArtificial Intelligence (AI) असलेल्या मशीन त्यामध्ये मेंदू हा शरीराचा अत्यन्त गुंतागुंतीचा अवयव आहे. मग त्याची क्षमता किती असावी\nअस म्हणतात कि मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन\nअबब मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो.\nयातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात.\nआपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील\nत्यामुळे एका मशीनमध्ये मानवीमेंदू प्रमाणे बुद्धिमत्ता निर्माण करणारे तंत्रज्ञान किती क्लिष्ट असणार हे आपण समजू शकतो.\nत्यासाठी वैज्ञानिकांनी एखादा निर्णय घेत असतान मानवी मेंदूमध्ये होणाऱ्या सर्व गणिती प्रक्रियेचा अभ्यास केला आहे.\nएखादा निर्णय घेताना आपण न कळत मेंदूमध्ये कितीतरी गणित सोडवलेली असतात. त्यामुळे एआयमध्येसुद्धा प्रचंड सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगसह सांख्यिकी, बीजगणित, वारंवारिता सारख्या असंख्य गणिताचा उपयोग होत असतो.\nज्यामुळे मशिनला एखाद्या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्यास क्षणाचाही वेळ लागणार नाही.\n तर एखाद्या खाण्याचे व्यंजन तयार करण्यासाठी जशी पाककृती असतात तशा आज्ञा हे अलगोरीदम कँप्युटरला देऊन त्वरित योग्य उत्तर शोधण्यास मदत करतात.\nदिलेला संदेश किंवा एखादं चित्र मशीनमध्ये असलेल्या करोडो चित्राशी जुळवून बरोबर उत्तर मिळत असते. Machine Learningमध्ये हा एआय मशीनला शिकवत शिकवत अनुभवाने अजून चांगले परिणाम देण्याची क्षमता देत असतात.\nहल्ली रुग्णालयात ईसीजी किंवा सिटीस्कॅन काढल्यानंतर त्यावर नेमका कोणता आजार असू शकतो हे लिहून येतं, हे त्याचेच उदाहरण आहे.\nया पुढच्या ‘डीप लर्निंग’ मध्ये मानवीमेंदूत असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे ‘आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क’ च्या अनेक स्थर हे सतत मिळणाऱ्या माहितीतुन शिकत जातात आणि मशीनची बुद्धिमत्ता वाढत जाते.\n[याशिवाय व्हॉईस रिग्निशन, ग्राफिकल प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि ऍडव्हान्स अलगोरिदम चा Artificial Intelligence (AI)मध्ये समावेश असतो.]\nभविष्यात Artificial Intelligence (AI)मुळे मानवजीवन अजून सुसह्य होणार आहे. एआय तंत्रज्ञानामुळे पुढील काळात औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रचंड बदलं घडणार आहेत.\nबरीच कामं करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या भविष्यात येऊ घातलेल्या एआयच्या स्वागताच्या तयारीत आहेत.\nकिंबहुना त्या दृष्टीने नियोजन करत आहेत. दैनंदिन जीवनात आपल्या चमत्कारिक बदल दिसतील. फक्त आवाजाने घरातील उपकरनाचं नियंत्रण करता येईल.\nसभोवतालच वातावरण बघून उपकरण तापमान, आद्रता कमीजास्त करतील. अनोळखी व्यक्तीच्या प्रवेशाची लगेच माहिती मिळेल.\nArtificial Intelligence (AI)चा उपयोग करून बँकेत होत असलेले सायबर घोटाळे टाळले जाऊ शकतील.\nतसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ‘ग्राहक सेवे’ त प्रोग्रामिंग केलेल्या मशीनचा उपयोग होऊ शकतो.\nInternet of Things आणि AI चा उपयोग करून चालकरहित कार रोडवर धावताना दिसेल.\nस्मार्टघराची संकल्पना पुढे येऊन देशात अनेक स्मार्टसिटी उभ्या होतील ज्यामध्ये अनेक प्रकारचे एआय संचलित रोबोट काम करतील.\nघरी ततपरतेने मदत करणारे रोबोट येऊन वयोवृद्ध नागरिकांचा मोठा प्रश्न सुटेल. वैद्यकीय, शेती क्षेत्रात प्रगती होऊन बरीच कामे रोबोट करतील.\nएकदा प्रोग्रामिंग केलेल्या ह्या मशीन न झोपता, कंटाळा न करता अहोरात्र कामं करणार आहेत. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन नफा वाढेल.\nमनुष्याच्या जागेवर मशीन/ यंत्रमानव कार्य करत असल्याने ‘मानवीय चुका’ टळतील. वातावरणाचा परिणाम एआय वर होत नसल्यामुळे अवकाशात, जमिनीखाली, अतिखोलसमुद्र किंवा जोखमीच्या ठिकाणची कामे सोपे होतील.\nवैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरची जागा न थकणाऱ्या एआयमशीन घेऊन कितीतरी शस्त्रक्रिया करतील. एव्हडच नव्हे तर युद्ध किंवा कोणत्याही ग्रहावर निसंकोच हि यंत्रमानव पाठवले जातील त्यामुळे अवकाशातील संशोधनाला गति मिळेल.\nभविष्यात या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे दिसत असले तरी ही खटाटोप मानवजातीलाच भारी पडेल कि काय अशी भिती भविष्यवेत्ते व्यक्त करत आहे.\nबुद्धिमता हा मानवाचा असा एकच नैसर्गिक गुण आहे ज्यामुळे तो पृथ्वीवर करोडो वर्षापासून राज्य करत आहे. आपल्या तल्लख बुद्धिमतेने आपल्याशी ‘वरचढ’ बुद्धिमता असलेलं हुबेहूब यंत्र तयार करणे त्याला खरंच परवडेल का \nजो बुद्धिजीवी तोच स्वामी, मग उद्या ह्याच मशीन मानवाला भारी पडून मनुष्यजातीवर तर राज्य करणार नाहीत ना हे मनुष्यालाच आत्मघातकी ठरणार नाही ना\n‘यंत्रवैद्य’ शस्त्रक्रिया तर करू शकेल पण आजारासाठी आवश्यक भावनिक स्पर्श, समुपदेशन ह्या मशीन करू शकतील का तसेच मनुष्य हा विचार करणारा प्राणी असल्यामुळे त्याची बुद्धी हि कल्पक व सृजनशील असते.\nमग तसाच गुणधर्म या मशीनमध्ये दिसेल का अशा अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला भविष्यातच मिळु शकतील.\nसॉफ्टवेअर आणि मायक्रोतंत्रज्ञानाला कायम Hacking किंवा सायबर अटॅकचा धोका असतो त्यामुळे Artificial Intelligence (AI)ला असुरक्षिततेचा हा सर्वात मोठा धोका असणार आहे.\nत्याच्याही पुढे एआय संबंधित निष्णात तंत्रज्ञची उपलब्धता तसेच दुरुस्ती आणि देखभालचा खर्च अफाट असणार आहे.\nत्यामुळेच जगातील बुद्धिजीवी आणि वैज्ञानिक Artificial Intelligence (AI)वर दोन गटात विभागले गेले आहेत.\nफेसबुकच्या मार्क झुकेरबर्गना AI म्हणजे एक वरदान वाटतं, किंबहुना त्याचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली.\nतर दुसरीकडे स्टीफन हॉकिंग, AI म्हणजे अख्ख्या मानवजातीला धोका निर्माण करणार तंत्रज्ञान वाटतं.\nत्यामुळे आधीच वाढलेल्या बेरोजगारीत स्वयंचलित एआयमुळे आणखीनच भर पडते कि काय अशी भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.\nभारतदेशात संगणकक्रांती घडण्यापूर्वी असाच विरोध झाला होता. पण आज त्याच माहितीतंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आपण हा लेख सहज वाचत आहात.\nत्यामुळेच सोफियाला विचारलेल्या प्रश्नांचे, ‘Artificial Intelligence (AI)मुळे बेरोजगारीमध्ये भर पडेल का\nत्यानं खूपच छान उत्तर दिले, ते असे –\n‘ मी संदेश देऊ इच्छितो कि Artificial Intelligence (AI) तंत्रज्ञानामुळे मानवी विश्वाला काहीही धोका नसून उलट या तंत्रज्ञानामुळे मनुष्य AI च्या जवळ जाईल.\nनोकरीच्या अनेक संधी चालून येतील. AI मुळे मनुष्याच्या ज्ञानात भरच पडेल. ज्ञान संग्रहित करण्यासाठी मनुष्य आमचाही उपयोग करू शकेन.’\nआमच्या प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…\nआपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.\nतेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.\nजास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/maharashtra%20political%20crisis/page-2", "date_download": "2023-05-30T04:58:55Z", "digest": "sha1:RBC4ZNU2LLPZUYXFUBLM3HA2Z5RULSV7", "length": 10527, "nlines": 113, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about Maharashtra Political Crisis - Page 2", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसत्तासंघर्षाची सुनावणी संपली : आता लक्ष निकालाकडे\nसहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षावर गेल्या अनेक दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद अखेर संपल्यानंतर सर्वाच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. अंतिम निवाडा काय असेल...\nMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर आज अखेरची सुनावणी, निकालाच्या तारखेकडे लक्ष\nएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर सुरु झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीचा आज अखेरचा दिवस असून...\nBig Breaking : राज्यात तीस हजार शिक्षकांची पदभरती होणार\nराज्यातील मराठी शाळांची( Zilha Parishad Schools) अवस्था बिकट असताना पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत, पात्रता धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही नियुक्ती होत नसलेल्या सर्व उमेदवारांसाठी...\nBudget session : संजय राऊतांमुळे विधिमंडळ दिवसभरासाठी स्थगित\nविधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केल्यामुळे भडकलेल्या आमदारांनी आज कामकाज सुरू होताच गदारोळ करत विधानसभेपाठोपाठ विधान परिषदही बंद पाडली.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन दिवसांत...\nMaharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालय मतदारांची बाजू ऐकेल, असीम सरोदे यांनी व्यक्त केला विश्वास\nMaharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. यामध्ये मतदारांची बाजू मांडण्यासाठी Adv. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी...\nआधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हिपवरुन राजकारण\nराज्यातील सत्तासंघर्ष वाढत असून शिवसेना (shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्यानंतर व्हीपवरुन पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने...\nMaharashtra Political Crisis : राजीनामा ठरला उध्दव ठाकरे यांची अडचण\nसर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. त्यातच उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात वारंवार चर्चेला येत आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाचे...\n\"मी हरेन किंवा जिंकेन मी देशाच्या सार्वभौमत्वासाठी उभा आहे\" - कपिल सिब्बल\n“मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी...\nशिंदे -फडणवीस सरकार घटनाबाह्य \nराज्यात सत्तांतर होऊन सात महिने पूर्ण झाले आहेत. मात्र उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून शिंदे-फडणवीस हे सरकार घटनाबाह्य असल्याचे म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोधी पक्षाची...\nठाकरेंशिवाय शिवसेना आणि राजकारण अशक्य : अ‍ॅड. विवेक ठाकरे\nआजपर्यंत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही इतके टोकाचे खुनशी राजकारण कधीच झाले नव्हते. प्रत्येक पक्ष कायम आपापली स्पेस वाढवण्याचा आणि आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र...\nउध्दव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला न्याय मिळवण्याचा मार्ग\nनिवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. हा उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उध्दव ठाकरे यांना सल्ला...\nMaharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा 'तारीख पे तारीख'\nMaharashtra Political Crisis : शिवसेनेतील फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आहे. त्यातच 14 फेब्रुवारीपासून सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/sanjay-raut-on-eknath-shinde-mavia-vajramooth-sabha-updates-131233197.html", "date_download": "2023-05-30T05:39:47Z", "digest": "sha1:5ETWBRWMX72LOGCW2RHZC63GTMJ4ULHW", "length": 6861, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सकाळचा गद्दार भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर तो देशभक्त कसा होतो - संजय राऊतांचा घणाघात | Sanjay Raut On Eknath Shinde |Maharashtra Politics | Uddhav Thackeray | Mavia Vajramooth Sabha Updates - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'मविआ'च्या सभेत राऊत कडाडले:सकाळचा गद्दार भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर तो देशभक्त कसा होतो - संजय राऊतांचा घणाघात\nदेश लुटणारे, भ्रष्ट्राचारी वाशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून भाजपमध्ये घेत आहेत. सकाळचा देशद्रोही, गद्दार जेव्हा भाजपमध्ये साम��ल होता, तेव्हा त्याला गद्दार आणि देशद्रोही म्हणत नाही तर तो देशभक्त होतो. अशा ​​​​​बोगस देशभक्तांची फौज घेवून ते आमच्याशी लढायला आले आहे असे टीकास्त्र ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सोडले.\nयासह वज्रमूठ जशी सभेत आहे, तशी व्यासपीठावर आहे. महाराष्ट्राची मजबूत वज्रमूठ महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत बीकेसी मैदानावर आयोजित मविआच्या वज्रमूठ सभेत बोलत होते.\nसंजय राऊत म्हणाले, आशिष शेलारांचे डोळे चीनी आहेत. येऊन पाहा ही काय ताकद आहे. या सभेने निकाल दिला. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसांची आमच्या बापांची आहे. काल देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन गेले. आमची ताकद पाहा. निष्ठा पाहा आणि आमची वज्रमूठही पाहा. हम सब एक है और एक रहेंगे. अजित पवार बसलेले आहेत. सर्वांना तुमचे आकर्षण आहे. आम्ही म्हणतो दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार.\nकाम की, बात केलीच नाही\nसंजय राऊत म्हणाले, काल देशात मन की बात हा इव्हेंट झाला. मन की बात काय या देशाचा एकमेव पंतप्रधान पाहीला की, मन की बात करतोय, काम की बात करीत नाही. पण हा महाराष्ट्राची वज्रमूठ सभा यापुढे काम की बात करेल.\nतुमच्या बापांना घाबरत नाही\nसंजय राऊत म्हणाले, मुंबईचे लचके तोडले जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. त्यामुळे शिवसेनेचेही लचके तोडण्याचे प्रयत्न होत आहे. कितीही लांडगे आले तरीही शिवसेना मुंबईत पाय रोवून राहणार आहे. कारण शिवसेनेची ताकद काॅंग्रेस, राष्ट्रवादी, दलित आणि मुस्लीम बांधव सोबत आहे. आम्ही आत जावून आलो तुमच्या बापांनाही घाबरत नाही.\nभाजपने भ्रष्ट्राचारी धुवून स्वच्छ केले\nसंजय राऊत म्हणाले, देश लुटणारे, भ्रष्ट्राचारी वाशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करून भाजपमध्ये घेत आहेत. देशद्रोही, गद्दार जब भाजपमध्ये सामिल होता है तो उसे गद्दार और देशद्रोही नही तो देशभक्त होता है. अशा बोगस देशभक्तांची फौज घेवून ते आमच्याशी लढायला आले आहे. वज्रमूठ सभेत तशी व्यासपीठावर आहे. महाराष्ट्राची मजबूत वज्रमूठ महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/sushma-andhares-new-claim-on-political-crisis-131254775.html", "date_download": "2023-05-30T03:56:11Z", "digest": "sha1:NGO7TIKWMOARY7WY5MCCTINHJJPDQ3PA", "length": 5790, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडेल, ज्यातून फडणवीसांना मोठा धक्का बसेल; सुषमा अंधारे यांचा नवा दावा | Sushma Andhare's new claim On Political Crisis | Devendra Fadnavis |Eknath Shinde - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखळबळ:11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडेल, ज्यातून फडणवीसांना मोठा धक्का बसेल; सुषमा अंधारे यांचा नवा दावा\n11 ते 13 मे च्या काळात वेगळे काहीतरी घडणार आहे. देवेंद्र फडणवीसांना धक्का बसेल असे काहीतरी ते असेल, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सूषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळणार असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांनी केला आहे.\nराज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींवरुन गेल्या काही दिवसात मोठे राजकीय भूकंप घडणार असल्याचे वक्तव्य अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आले होते. यातील एक म्हणजे राष्ट्रवादीतील नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुन्हा जैसे थे झालेली परिस्थिती यावरुन एक राजकीय उलाथापालथ घडून गेली आहे. मात्र 16 आमदारांच्या अपात्रतेवर अजून निकाल आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या राजकीय बदलाचे संकेताचे अंदाज अनेकजण वर्तवत आहेत.\nचित्र स्पष्ट झालेले असेल\nयामध्ये आता ठाकरे गटाची धडाडती तोफ असे ज्यांना म्हटले जाते त्या सुषमा अंधारे यांनी एक नवा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. यात सूषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, 11 ते 13 मे च्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला, तरी आश्चर्य वाटू नये. एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणे, गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणे किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावणे, आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते. 11 ते 13 मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेले असेल.\nसूषमा अंधारे पुढे म्हणाल्या, पुन्हा येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जिवाचा आटापिटा केला. आताही करत आहेत. पण, दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली आहे. आता बास. कारण, फडणवीसांच्या सर्व उठाठेवीमुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आहे. विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत तर बाजारच उठला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/supriya-sule-again-became-the-best-mp-131254427.html", "date_download": "2023-05-30T05:28:29Z", "digest": "sha1:AD2JPHECXY4GGYFUYVZRD3WZYRE3XHQ5", "length": 4104, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार, 229 चर्चासत्रांमध्ये तब्बल 546 वर विचारले प्रश्न | Supriya Sule again became the best MP - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअभिमानास्पद:सुप्रिया सुळे पुन्हा ठरल्या सर्वोत्कृष्ट खासदार, 229 चर्चासत्रांमध्ये तब्बल 546 वर विचारले प्रश्न\nसंसदेच्या चर्चासत्रांतील सहभाग, उपस्थिती, विचारलेले प्रश्न आणि मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणी आणि नेमकेपणामुळे पुन्हा एकदा त्यांनी देशाच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.\nसंसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या प्रख्यात इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. या अहवालात संसदेतील नोंदींनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या. विद्यमान १७ व्या लोकसभेचा अहवाल आहे. यात २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील खासदारांनी संसदेतील किती चर्चासत्रांत भाग घेतला, त्यांनी किती खासगी विधेयके मांडली, प्रश्न किती विचारले व त्यांची सभागृहात उपस्थिती किती होती, अशी सर्वांगीण अभ्यासपूर्ण पाहणी केली. खासदार सुळे यांनी सर्वाधिक ७११ गुणांक मिळवत देशातील सर्वोत्कृष्ट खासदार बनल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maha-nmk.com/tag/gharguti-business-in-marathi/", "date_download": "2023-05-30T04:22:53Z", "digest": "sha1:MPPUY4GYFHE5L7G6XBKURRWWCL7KB6BS", "length": 2706, "nlines": 28, "source_domain": "maha-nmk.com", "title": "gharguti business in marathi Archives » Maha-NMK", "raw_content": "\n घरी करता येणारे व्यवसाय 2023\nFriends, आज आपण homemade business ideas in marathi म्हणजेच घर बसल्या करता येणारे business बद्दल माहिती घेणार आहोत. तर friends, आज covid मुळे जी काही अप्रत्याशीत परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. जवळ जवळ सात आठ महिने आपण घरात राहुन काढलेले आहेत. काही लोकांना ह्या काळात काहीही त्रास झाला नाही … Read more\n (Rs.5 लाखापर्यंत लोन 100% मिळवा)\nराजनीती में पैसे कैसे कमाए 2023 [सही तरीके से करोडपति ऐसे बने]\n 100% बँकेकडून लोन कसे घ्यायचे\nभारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2023 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2023\nSushma on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\nसोपनाली डोईफोडे on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172669/", "date_download": "2023-05-30T03:37:41Z", "digest": "sha1:OCJPJYIEUOQ2RXFCKTHT5NDYL2MMWGUO", "length": 24928, "nlines": 139, "source_domain": "www.berartimes.com", "title": "आत्महत्येचा प्रयत्न करणाèया बुकीला नाव न सांगण्यासाठी लाखो रुपये देणारे ते कोण? - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ आत्महत्येचा प्रयत्न करणाèया बुकीला नाव न सांगण्यासाठी लाखो रुपये देणारे ते कोण\nआत्महत्येचा प्रयत्न करणाèया बुकीला नाव न सांगण्यासाठी लाखो रुपये देणारे ते कोण\nआयपीएलच्या हंगामात जोमात सट्टा,गोंदिया वगळता विदर्भात पोलीस कारवाया\nगोंदिया : सध्या आयपीएल क्रिकेट जोरात सुरू आहे. आयपीएल क्रिकेट मध्ये सट्टा मटका बुकीचे चांगलेच फावते आहे. यातुनच काही दिवसांपूर्वी गोंदिया येथील एका आयपीएल सट्टा मटका बुकीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता.या बुकीने आपले नाव पोलिसांना तपासादरम्यान न सांगण्यासाठी कुरखेडा, नागपूर व गोंदिया येथील काही बुकींना मोठी रक्कम मोजावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पोलीसांना जबाब न नोंदविण्यासाठी कुरखेडा,देसाईगंज,नागपूर व गोंदिया येथील सट्टा किंग असलेल्यांनी या आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाèया इसमाला चक्क ८-१० लाख रुपये मोजावे लागल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.मात्र तेच बुकी आत्ता असे काही झालेंच नाही असे बोलून इमानदारीचा सोंग घेऊन बसले आहेत.\nआता परत याच सट्टा मटका बुकीने आयपीएलच्या पाश्र्वभूमीवर पुर्व विदर्भात आयपीएल सट्टा मटकाचे ऑनलाईन सट्टा पट्टी व्यवसायाचे जाळे पसरवलेले आहेत.दररोज घरबसल्या लाखो रुपयांची कमाई करित असुन या मोबदल्यात यंत्रणेला देखील मोठा हप्ता दिल्या जात असल्यानेच कारवाई केली जात नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.\nगोंदिया येथील एका माजी नगरसेवक सट्टा बुकीने जवळपास चौदा लाख रुपये रुपये सट्टयात हरल्यावर ग्राहकांनी तगादा लावल्याने निराशेने ग्रस्त होऊन विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सट्टा पट्टी व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसान झाले आहे.याबाबतचे जबाब पोलीसासमोर न देण्यासाठी कुरखेडा,नागपूर व गोंदिङ्मा येथील बुकींचे नाव पोलीसांना न सांगण्यासाठी चक्क कुरखेडा,देसाईगंज येथील बुकीला सात लाख,नागपूर येथील संतोष बुकी व गोंदियाच्या एका बुकीला ७-१० लाख रुपये मोजावे लागल्याची प्राथमिक माहिती त्यांच्याच गोटातून बाहेर आली असून बुकींनी भरपाई रक्कम देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार केल्याचे बोलले जात आहे.\nसदर प्रकरणात घरगुती आर्थिक कारणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न प्रकरणाने पुन्हा डोके वर काढल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा पुर्व विदर्भातील सट्टा व्यवसायिकामध्ये सुरु झाली आहे.तर पोलीस खरंच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर आणणार की शांत बसणार याकडे लक्ष लागले आहे.\nमामा भाचा यांचा सट्टा पट्टी व्यवसाय तेजीत\nसध्या आयपीएल क्रिकेट जोरात सुरू आहे. ३१ मार्च पासुन सुरु झालेला आयपीएल १ जुन पर्यंत आहे.गडचिरोली जिल्ह्यात ङ्मावर पोलिसांनी चांगलाच वचक ठेवले असतानाच देसाईंगज येथे दोन आरोपींना सट्टाप्रकरणात ताब्यात घेतले आहे.जसजसे दिवस कमी होतील तसतसे आयपीएल रोमांच वाढणार असून आयपीएल ऑनलाईन सट्टा पट्टी व्यवसायाला देखील तेजी येत आहे. याचा पुरेपूर फायदा घेत कुरखेडा येथील जगदीश व लखन नामक या मामा भाचा जोडींने पुर्व विदर्भात जागोजागी सट्टा पट्टीचे दुकान उघडल्याचे बोलले जात आहे. या दोघांची आपली ऑनलाईन सट्टा पट्टीची आयडी गोंदिया येथील बुकींकडे असुन संपूर्ण हवाला व्यवहार तेथून चालविले जात असल्याची चर्चा समोर आली आहे.\nराज्यातील मटका बंद करूच अशा घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या करीत असले, तरी मटका आणि सट्टा सहजासहजी बंद होणे अवघड असल्याचे चित्र आहे. पूर्वी खूप कसरतीने चालविण्यात येणारा हा धंदा आता अत्याधुनिक तंत्राची जोड मिळाल्याने ब��नधास्त व बेधडक सुरू असल्याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत.\nगृहमंत्र्यांच्या पालकमंत्री असलेल्या गडचिरोली,वर्धा, भंडारा,अमरावती जिल्ह्यासह वनमंत्री पालकमंत्री असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आजही हे धंदे राजरोसपणे फोफावत असल्याचे चित्र असून, पोलिसांकडून थातुरमातुर कारवाई करुन सोडले जाते. पूर्णपणे अटकाव मात्र होतांना दिसत नाही.\nरस्त्याकडे पाठ करून असलेल्या टपèया, तेथे गुपचूप होणारे सट्टा पट्टी,मटका बुकिंग, तेथेच जाहीर होणारा निकाल आणि हवाला पद्धतीने होणारे पैशाचे वाटप, अशी स्थिती काही काळापूर्वी या धंद्याची होती. आता मात्र मोबाइल, इंटरनेट अशा प्रगत व ऑनलाईन माध्यमांचा वापर या धंद्यात होऊ लागल्याने पोलिसांना गुंगारा देणे सोपे झाले आहे. सट्टा पट्टी,मटका खेळणाèयांमध्ये मोठ्या प्रमाणात युवक सरसावले आहेत.हमाल, मजुरांपासून उच्च शिक्षित आणि व्यापारी, व्यावयायिकांचाही सहभाग वाढू लागला आहे. नेहमीच्या ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाऊ लागल्याने सट्टा पट्टी मटका नेमका चालतो कोठून हे शोधून काढणे पोलिसांसाठी अवघड बनले आहे.\nकुरखेडा,देसाईगंज येथील मामा भाचा असलेल्ङ्मा मटका व्यावसायिकांचा पुर्व विदर्भात मटका चालतो. त्यासाठी मुख्य बुकी आणि त्यांचे सबएजंट अशी साखळी आहे. ते आपापल्या पद्धतीने बुकिंग करतात. अर्थात या नेटवर्कची पोलिसांना अजिबातच माहिती नाही, असेही नसते. वरिष्ठांचे आदेश आले की, पोलीस काही किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करतात. ती करतानाही मालकापेक्षा नोकरालाच अटक केली जाते.\nत्यामुळे, काही दिवसांत पुन्हा धंदा सुरू होतो. गृहमंत्री तथा उपमुख्यमत्र्ङ्मांनी घोषणा केल्यानंतरही पुर्व विदर्भात ऑनलाईन सट्टा पट्टी सुरूच असल्याचे आढळून येत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.\nरामनगर पोलीस ठाणे हद्दीत येणार्या बालाघाट मार्गावरील नामाकिंत असलेल्या जिंजल हॉटेलमध्ये बालाघाट पोलिसांनी धाड घालून आयपीएलवर सट्टा लावणाèङ्मा दोघांना ताब्यात घेतले.मात्र गोंदियाच्या रामनगर पोलिसांना या प्रकरणाची माहिती सट्टाआरोपींना ताब्यात घेतल्यानंतरही बालाघाट पोलिसांनी का दिली नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.जेव्हा की बाहेरच्या पोलिसांना स्थानिक पोलिसांना कारवाई करतांना माहिती देणे कायदेशीर बंधनकारक असताना या प्रकरणात बालाघाट पोलिसांनी केलेली टाळाटाळ शंका निर्माण करणारी ठरली आहे.बालाघाट पोलिसांच्या या कारवाईनंतरच्या प्रसारमाध्यमांच्या बातमीनंतर स्थानिक पोलिसांनी सदर हॉटेलात चौकशी करुन माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला.\nविदर्भातील सर्वच जिल्ह्यात आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई होत असतांना गोंदियात मात्र शांतता आहे, गेल्यावर्षी गोंदिया पोलिसांनी ८-७ कारवाया आयपीएलच्या सट्टेबाजांवर केलेल्या होत्या. त्यातच रामनगर व शहर ठाण्यातील काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गोंदियातील बुकींशी व सट्टाव्यवसायिकांशी संपर्क साधून वरिष्ठांना खूश करत असल्याची चर्चा आहे.येथील शहर ठाण्याती त्या कर्मचार्याची बदली इतर कुठेही झाली तरी तो येथेच परत का येतो याचा शोध कधीच घेतला गेला नाही.\nदुसरीकडे याच ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र या पोलीस अधिकाèयाच्या वागणुकीमुळे नाराज असल्याचे वृत्त आहे.पोलीस उपनिरीक्षक, सहा.पोलीस निरिक्षकांच्याही कामात ढवळाढवळ करुन आरोपींचा तर कधी कारवाई करण्यापासूनच्या कामात अडथळा आणत असल्याचे बोलले जात आहे.\nत्यामुळेच बालाघाट येथूून येणारे बुकी गोंदियात बिनधास्त आयपीएल सट्टा चालवत आहेत.येथील भाजी मार्केटमध्ये फळांची दुकान दाखवून क्रिकेटच्या सट्टाबाजीचा व्यवसाय करणारा एक इसम तर राजकीय नेत्यांच्या पाठबळ घेत फळविक्रीच्या आडून क्रिकेटच्या सट्टाव्यवसायात रमला आहे,अशा अनेक सट्टाबाजांची आर्थिक बाजू गोंदियातील काही चांगले राजकारणी सांभाळत असल्याचे बोलले जाते.व्यवसायातील कमाईला पांढरे करण्याकरीता कुणी मोबाईलदुकान,किराणा,तेल, कापडाची,फळ,हॉटेलसारखे प्रतिष्ठान उघडून आपला व्यवसाय बिनधास्त करीत असतांना आणि सध्याच्या आयपीएलचा हंगा‘ संपत आलेला असतांना गोंदिया पोलिसांना या प्रकरणात सुगावा न मिळणे आश्चर्यच म्हणावे लागेल.\n‘गोंदिया शहरात कुठे सट्टाव्यवसाय चालत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्यावर आमच्यावतीने त्या दिशेने तपास करुन सट्टा व्यवसायीकांवर कारवाई करण्याचे निर्देश सबंधित पोलीस ठाण्यांना दिलेले आहेत.पोलीस प्रशासन शांत बसून नसून प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन आहे.शहरातील अवैध व्यवसायावर लगाम लावण्याचे काम पोलीस करीत आहे,अशातही सट्टा व्यवसाय सुरु असेल तर आम्ही नक्कीच कारवाई कर��.सोबतच बालाघाट पोलिसांनी आयपीएलप्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांंना देणे गरजेचे असतानाही दिले नाही,यावरुन त्या कारवाईबद्दलही आम्हाला अधिकृत काही बोलता येणार नाही. सुनिल ताजणे,उपविभागीय पोलीस अधिकारी,गोंदिया\n‘मटकासारख्या जुगार अड्ड्यावर कारवाई सुरूच असून, त्या दृष्टीने प्रत्येक पोलीस स्टेशनला तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दररोज जुगार अड्डे उद्धवस्त केले जात आहेत. पोलीस कर्मचारी मटका चालविणाèयांचा शोध घेऊन, तसेच नागरिकाच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई केली जात आहेङ्क.\nनिलोत्पल बसु, पोलीस अधीक्षक गडचिरोली\nPrevious articleयंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश\nNext articleमाजी जि.प.सदस्य रोहडा यांचा कार अपघातात मृत्यू\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D", "date_download": "2023-05-30T04:54:36Z", "digest": "sha1:HVBVQKD7YGFHOKYIUSWBAVXOETOZ2Z3P", "length": 3927, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त् - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nत् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. त् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक कठोर व्यंजन आहे.\nमराठी व्याकरण विषयक लेख\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०२२ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/170089/", "date_download": "2023-05-30T04:33:34Z", "digest": "sha1:EWM6MBRDVSM5ZFMITEATYYPLAZXKTCGP", "length": 10526, "nlines": 127, "source_domain": "www.berartimes.com", "title": "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान\nसांगली दि. 28 :- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nमहिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्यासह महिला व बाल विकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.\nपालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लता विष्णू पाटील (विश्रामबाग सांगली), शोभाताई निवृर्ती होनमाने (देवराष्ट्रे), सविता विश्वनाथ डांगे (उरूण इस्लामपूर) आणि डॉ. निर्मला सुधीर पाटील (उत्तर शिवाजीनगर सांगली) या महिलांचा सन्मान करण्यात आला. 10 हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nया कार्यक्रमात सांगली जिल्हा कृषी महोत्सवात घेण्यात आलेल्या पौष्टीक तृणधान्य पाककला स्पर्धेतील विजेत्या अपर्णा कोडलकर, मीना हेमंत चौगुले, डॉ. वैशाली दिलीप माने यांनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना 10 लाख रूपये त्यांच्या नावे बँके��� जमा केल्याबाबतच्या पासबुकाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.\nप्रतिक्षा बागडीने जिल्ह्याचा क्रीडा लौकिक वाढविला – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे\nसांगली जिल्ह्याची कन्या प्रतिक्षा बागडी हिने पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजयश्री मिळवून मानाची गदा पटकावून क्रीडा क्षेत्रात सांगली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तिला वैयक्तिक एक लाखाचा धनादेश देऊन गौरविले. ‍ ऑलम्पिक स्पर्धेस व भावी कारकिर्दीस पालकमंत्री डॉ. खाडे यांनी प्रतिक्षा बागडीला शुभेच्छा दिल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार उपस्थित होते.\nPrevious articleघरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या सदस्याला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nNext articleजिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी निधी देण्यात येईल – पालकमंत्री\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/ajmer-pilgrimage-a-video-of-shocking-accident-in-goes-viral-cradle-falls-from-50-feet-jap-93-3536467/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T04:31:30Z", "digest": "sha1:NJ7HI53QSE3COEKESE5UVWBBDSEQELCD", "length": 23726, "nlines": 298, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ajmer pilgrimage a Video of shocking accident in goes viral cradle falls from 50 feet | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nअजमेरच्या यात्रेतील धक्कादायक दुर्घटनेचा Video व्हायरल, ५० फुटांवरून पाळणा कोसळला अन्…\nपाळणा खाली पडतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nWritten by ट्रेंडिंग न्यूज डेस्क\nअजमेरमधील यात्रेतील एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)\nअजमेरमधील यात्रेतील एका दुर्घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजमेरमध्ये सुरू असलेल्या यात्रेतील जवळपास ५० फूट उंचीवर असणारा पाळणा अचानक खाली कोसळल्याचं पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेत २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर झोपाळ्यातील महिला आणि मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पाळणा खाली पडतानाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nया अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामधील दृश्य खूप विचलिक करणारी आहेत. व्हिडीओमध्ये पाळणा खाली कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून पाळणा कशामुळे खाली पडला याबाबतचा तपास ते करत आहेत.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nहेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…\nबसस्थानकाजवळ सुरू होती यात्रा –\nहेही पाहा- “दिवसा किस आणि रात्री…” भरदिवसा महिलेला जबरदस्ती किस करणाऱ्या ‘सिरियल किसर’चा Video व्हायरल\nअजमेर येथील बसस्थानकाजवळ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत वर्टिकल जॉयराइड (उभा फिरणारा) पाळणादेखील लावण्यात आला होता. अ��ेक यात्रेकरु या झोपाळ्यात बसण्यासाठी गर्दी करत होते, त्यामुळे पाळण्याभोवती मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी सायंकाळी अनेक यात्रेकरु या पाळण्यात बसण्याचा आनंद घेत होते. याचवेळी झोपाळ्याची एक केबल अचानक तुटल्यामुळे झोपाळा थेट वरून खाली कोसळला आणि घटनास्थळी चेंगराचेंगरी सुरु झाली. शिवाय लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.\nझोपाळ्याचा ऑपरेटर फरार –\nअपघाताची माहिती मिळताच अजमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील सिहाग यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर ही दुर्घटना घडताच पाळण्याचा ऑपरेटर घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशासनाने घटनास्थळी तत्काळ अनेक रुग्णवाहिका बोलवल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. ASP सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही सिहाग यांनी सांगितलं.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n बीडमध्ये बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nरस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल\nआकाशातच उघडला विमानाचा दरवाजा; नऊ जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nबॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स, तेवढ्यात नवऱ्याची एन्ट्री, video चा शेवट पाहून व्हाल भावूक…\nTax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार संपूर्ण कमाई येते हातात\nशिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारंकाही आलबेल नाही गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा\n“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\n“शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nअनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nसमुद्रकिनारी बिकनीतील मुलींचे काढत होता video, तेवढ्यात बायकोनं मारली एन्ट्री अन्…\nViral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ\nतास���तास सोशल मीडिया वापरता आता पैसेही कमवा व्हिडिओ पाहण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय ८ हजार रुपये\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/letter-to-dairy-minister-campaign-farmers-protest-for-milk-frp-992692", "date_download": "2023-05-30T04:10:25Z", "digest": "sha1:D3VX477O3KMVH66CNIBALSH5SSBW7EOK", "length": 9176, "nlines": 91, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "'लेटर टू डेअरी मिनिस्टर' काय आहे शेतकऱ्यांचं अभिनव आंदोलन?", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > News Update > 'लेटर टू डेअरी मिनिस्टर' काय आहे शेतकऱ्यांचं अभिनव आंदोलन\n'लेटर टू डेअरी मिनिस्टर' काय आहे शेतकऱ्यांचं अभिनव आंदोलन\nदुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यात 'लेटर टू डेअरी मिनिस्टर' आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.\nदुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी 9 ऑगस्ट ला राज्यभर झालेल्या दूध आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आज दुग्ध विकास मंत्री यांना हजारो पत्र पाठवून हे आंदोलन करण्यात आले आहे. 25 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये दूध उत्पादक शेतकरी दूध संकलन केंद्रांवर जमतील. सामुहिकपणे आपल्या 9 मागण्यांचा उल्लेख असणारी पत्रे दुग्धविकास मंत्र्याला पाठवून आपल्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधतील असे आंदोलनाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.\nआज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेकडो दूध उत्पादक केंद्रांवरून दुग्धविकास मंत्र्यांना पत्रे पाठवण्यात आली. पुढे पंधरा दिवस विविध ठिकाणावरून अशी पत्रे पाठवण्यात येणार आहेत.\nगायीच्या दुधाला प्रति लिटर ३५ रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये दर द्या.\nलॉकडाऊन काळातील लुटवापसी म्हणून शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या.\nखाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.\nदुधाला एफ.आर.पी. आणि रेव्हेन्यू शेअरींगचे कायदेशीर संरक्षण द्या.\nअनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी 'एक राज्य एक ब्रँड' हे धोरण स्वीकारा.\nभेसळ मुक्तीची कायदेशीर हमी द्या.\nसदोष मिल्को मिटर द्वारे होणारी लुट थांबविण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करा.\nशासकीय अनुदानातून पशू विमा योजना सुरु करा.\nराज्यात दुध मूल्य आयोगाची स्थापना करा\nया ९ मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती राज्यभर आंदोलन करत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुधाला एफ. आर. पी. लागू करणार असल्याचे आश्वासन दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी संघटनेला दिले होते.\nया संदर्भात मंत्रिमंडळ टिपणीही बनविण्यात आली आहे. दुग्धविकास विभागाने साखर आयुक्तांचे याबाबत मत विचारले असता दूध क्षेत्रासाठी एफ. आर. पी. चा कायदा करावा असे अनुकूल मत साखर आयुक्त कार्यालयाने नोंदविले असल्याचेही सांगण्यात आले आहे. आता अधिक विलंब न लावता सरकारने यानुसार दुधाला एफ. आर. पी. चे संरक्षण लागू करावे व वरील उर्वरित मागण्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत.\nअकोले येथील कोतुळ परिसरातील शेतकऱ्यांनी सदाशिव साबळे बाळू देशमुख, प्रकाश आरोटे, रघुनाथ जाधव आदींच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा व विधान परिषदेवर असलेल्या सर्व आमदारांना व मंत्र्यांना 425 निवेदने पोस्टाने पाठविली. संकलन केंद्रावरून दुग्धविकास मंत्र्यांना पत्र पाठविण्यात आली.\nडॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, श्रीकांत करे, उमेश देशमुख, सतीश देशमुख, धनुभाऊ धोरडे, जोतिराम जाधव, डॉ. अशोक ढगे, दीपक वाळे, महेश नवले, सुरेश नवले, रामनाथ वदक, सुहास रंधे, दादाभाऊ गाढवे, राजकुमार जोरी, सुदेश इंगळे, सिद्धपा कलशेट्टी, माणिक अवघडे आदी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexkatha.com/tag/kaki/", "date_download": "2023-05-30T04:31:39Z", "digest": "sha1:K4YZ4RTU35CYRTAINTKRH27GFZEYWRUL", "length": 1764, "nlines": 33, "source_domain": "marathisexkatha.com", "title": "Kaki • Marathi Sex Stories", "raw_content": "\nकाकीने घरी बोलवून स्वतःला माझ्याकडून झवून घेतले\nहॅलो मित्रानो, माझे नाव सुभोध आहे. मी महाराष्ट्रातल्या हिंगणघाट शहरात राहतो. माझे वय २१ वर्षआणि मी एक इलेकट्रीशन आहे, त्यामुळे मला कंपनीच्या कामासाठी बहुतेक वेळा वेग वेगळ्या शहरात जावे लागत असे. दिवाळीच्या सुटीमध्ये मी हिंगणघाटला माझ्या घरी आलो होतो. घरी सर्वांन बरोबर सण हि चांगल्याप्रकारे साजरा केला. सणात माझी काकी हि घरी आल्या होत्या. त्याचं …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/maharashtrapoliticalcrisis", "date_download": "2023-05-30T05:45:01Z", "digest": "sha1:5GFOTSVBJ5GNZZLGSSPKLKFO2RAVIV7H", "length": 5447, "nlines": 84, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about #MaharashtraPoliticalCrisis", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nEknath Shinde vs Uddhav Thackeray : जेष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांचा थेट युक्तिवाद...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदार पात्र की अपात्र ठरणार यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याचा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने उभे ठाकले...\nदेवेंद्रचा दबदबा आणि बाकींच्याचा धुव्वा \nउद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा विजय झाला आहे. राजकीय डावपेचांमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यासारख्या दिग्गजांना फडणवीस यांनी चीतपट केले आहे. फडणवीस यांच्या या विजयाचे...\nMVAcrises : राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष\nराज्यात झालेल्या राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून उमटू लागल्या आहेत. सध्या राज्यात पाऊस लांबणीवर जात असल्याने खरिपाच्या पेरण्या...\nआदित्य ठाकरे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा\nएकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे सरकारचा प्रवास बरखास्तीच्या दिशेने चालल्याची चर्चा असताना आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीमुळे हा...\nआम्ही शिवसेना सोडलेली नाही...\n\"बाळासाहेबांची भूमिका घेऊनच आम्ही राजकारण करत आहोत .आम्ही शिवसेना सोडलेली नाहीय .बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांमद्ये आम्ही कुठेही तडजोड करणार नाही ... आम्ही सगळे बाळासाहेंबाचे कट्टर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_37.html", "date_download": "2023-05-30T05:11:07Z", "digest": "sha1:NRPZX6XZP2T5QCGNMBZKTQ2LIMZRL7XC", "length": 9812, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nभारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम\nमुंबई ( १० ऑगस्ट २०१९) : मतदार नोंदणी कार्यक्रम ही बाब संपूर्णत: भारत निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करावा अथवा प्रत्यक्ष अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात येऊन अर्ज भरुन द्यावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी केले आहे.\nत्यांनी म्हटले आहे की, अशासकीय संस्था, विश्वस्त संस्था, नागरी सेवा संस्था आदींनी स्वेच्छेने मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविणे स्वागतार्ह आहे. मात्र, असे कार्यक्रम राबविण्यासाठी भारत निवडणूक आयोग (ईसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कोणत्याही खासगी संस्थांना प्राधिकृत केलेले नसल्याने आयोगाच्या सहकार्याने असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची चुकीची प्रसिद्धी संबंधित संस्थांनी करता कामा नये. काही अशासकीय संस्था तसेच विश्वस्त संस्थांकडून भारत निवडणूक आयोग (इसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून तसेच इसीआय तथा आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास आले आहे.\nत्यांनी स्पष्ट केले आहे की, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1950 अनुसार मतदार नोंदणीची जबाबदारी ही पूर्णत: भारत निवडणूक आयोगाची, पर्यायाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील मतदार नोंदणी अ���िकारी यांची आहे. राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीची पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. या निवडणूकीमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदार यादीमध्ये अद्याप नोंदणी न झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाची सर्व जनतेला माहिती व्हावी यासाठी मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मोहिम तसेच मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येत आहेत.\nअनेक अशासकीय संस्था तसेच नागरी सेवा संस्था यांच्याकडून देखील त्यांच्या स्तरावरून मतदार जागृतीचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे दिसून येत आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र भारत निवडणूक आयोगाची अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची अधिकृत संमती अथवा मान्यता न घेता, काही अशासकीय संस्था तसेच ट्रस्ट यांच्याकडून इसीआय अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून आणि सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास आले आहे. ही बाब आक्षेपार्ह आहे.\nमतदार नोंदणी करा अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन संकेतस्थळावर नोंदणीलाही प्रोत्साहन मतदार जागृतीचे कार्यक्रम कोणत्याही यंत्रणेमार्फत केले जात असले तरी मतदारांनी प्रत्यक्ष मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार नोंदणीसाठीचे अधिकृत संकेत स्थळ www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच तहसिलदार कार्यालय किंवा आपल्या विभागाकरिता नेमणूक करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातूनही मतदार नोंदणीचा अर्ज सादर करता येईल. मतदार नोंदणी न झालेल्या सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहनही सिंग यांनी केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/resolution-bhiwandi-municipality-build-concrete-roads-water-health-electricity-plantation-of-trees-forest-project-ysh-95-3533579/", "date_download": "2023-05-30T05:39:31Z", "digest": "sha1:RRNAXIO3P6SAHINONV5NDUD5JKGVHPQI", "length": 28289, "nlines": 301, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Resolution Bhiwandi Municipality build concrete roads water health electricity Plantation of trees Forest Project ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / ���त्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nभिवंडी पालिकेचा काँक्रीट रस्ते, पाणी, आरोग्य, वीज निर्मीतीचा संकल्प; अटल आनंद घन वन प्रकल्पांतर्गत शहरभर वृक्षांची लागवड\nअर्थसंकल्पात ८९७ कोटी ५८ लाख रुपयांचा महसुली व भांडवली खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे ११ लाख ६२ हजारांच्या शिल्लकेचा हा अर्थसंकल्प आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nठाणे : भिवंडी महापालिकेचा यंदाच्या वर्षाचा ८९७ कोटी ६९ लाख रुपयांचा कोणताही कर दरवाढ नसलेल्या अर्थसंकल्प आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला असून त्यामध्ये भिवंडीकरांचा प्रवास खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करणे, पालिकांच्या वास्तुंवर वीज निर्मीती प्रकल्प उभारणे, रुग्णालयात उपचारासाठी खाटांची व्यवस्था करणे आणि शंभर दशलक्ष पाणी पुरवठा योजना राबविणे, असा संकल्प सोडण्यात आला आहे. शिवाय, भिवंडीतील पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि शहरात प्राणवायुचे प्रमाण वाढावे, या उद्देशातून शासनाच्या अटल आनंद घन वन प्रकल्पांतर्गत शहरभर वृक्षांची लागवड करण्याची योजना अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे.\nभिवंडी महापालिकेचा सन २०२२-२३ चे सुधारीत अंदाजपत्रक ८८७ कोटी ६४ लाख रुपयांचे आणि सन २०२३-२४ या वर्षाचा उत्पन्न आणि प्रारंभिक शिल्लकेसह ८९७ कोटी ६९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सोमवारी सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकार दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्पात ८९७ कोटी ५८ लाख रुपयांचा महसुली व भांडवली खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे ११ लाख ६२ हजारांच्या शिल्लकेचा हा अर्थसंकल्प आहे. पाणी पुरवठा योजना, मलनिसारण प्रकल्प, दुर्बल घटकांसाठी योजना, अग्निशमन आणि आपती व्यवस्थापन विभाग, महिला व बाल कल्याण योजना, दिव्यांग कल्याण योजना, वृक्ष संवर्धन योजना, शिक्षण विभाग योजना, परिवहनचे प्रकल्प, अशा नऊ विभागात हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना ति���ोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nहेही वाचा >>> ठाणे : वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीच्या कंपनीत चोरी\nमलनिसारण प्रकल्पासाठी आवश्यक एसटीपी कार्यान्वीत करणे, शहरात स्मशानभुमीमध्ये गॅस दाहीनीची सुविधा उपलब्ध करून देणे, महापालिकेचा ३० खाटांचा दवाखाना (बीजीपी दवाखाना) कार्यान्वीत करणे, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाची निगा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, सिमेंट कॉक्रिट रस्ता तयार करणे, कै. परशुराम धोंडु टावरे क्रीडासंकुल सुशोभिकरण करणे, महापालिका शाळा इमारतींचे बळकटीकरण करणे व बेंच पुरविणे, स्व. मिनाताई ठाकरे नाट्यगृहाचे नुतनीकरण करणे, समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरीता थेरपी सेंटर तयार करणे व साहित्य पुरविणे, ऑडीओ लायब्ररी तयार करणे आणि पथ विक्रेता आत्मनिर्भर अशा योजना आणि प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुद ठेवण्यात आलेली आहे.\nठाणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील छतावर १०० के डब्लु.पी क्षमतेचा सौर वीज प्रकल्प उभारण्यात आलेला असून त्याठिकाणी सरासरी दरमहा ११ हजार युनिट वीज निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेच्या दरमहा वीज देयकात १ लाख १५ हजाराची बचत होत आहे. याच धर्तीवर पालिकेच्या इतर वास्तुंवर सौर वीज प्रकल्प राबवून त्यातून वीज निर्मीती करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे.\nहेही वाचा >>> ठाणे : आला उन्हाळा…,घरातील विद्युत तारा तपासा; आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर टोरंटचे ग्राहकांना आवाहन\nशहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एकात्मिक पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. १ अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांपैकी दोन टाक्या वापर सुरु झाला असून ‌आणखी दोन टाक्यांचा वापर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. शिवाय, शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी भातसा धरणातून १०० दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा मंजुर झालेला असून हे वाढीव पाणी शहरवासियांपर्यंत पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत हे प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यात महापालिका हिस्सापोटी तरतुद ठेवण्यात आली आहे.\nभिवंडी शहरातील एकूण ५० रस्त्यांपैकी २५ रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या निधी वापरण्यात आला आहे. उर्वरित रस्तेही काँक्रीटचे करण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. तशी घोषणा पालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.\nपालिकेने केलेली उल्लेखनीय कामे\nमहापालिका शाळांच्या इमारतींचे बांधकाम संरचनात्मक परिक्षण करून दुरुस्ती केली आहे. अग्निशमन विभागाकरीता नवीन दोन अत्याधुनिक वाहने, गणवेश आणि साधनसामुग्री खरेदी करण्यात आलेली आहे. नाना नानी पार्क येथे बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. नझराना टॉकीज, संतोष ज्यूस सेंटर ते तीनबत्ती जंक्शन व गुलजार कोल्ड्रींक हाऊस पर्यंत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) निधी मधुन. बी. जी. पी. रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि चार नागरी आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. दिव्यांग लाभार्थीना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. शहरातील महिला व मुलींकरीता पुढीलप्रमाणे योजना राबिवण्यात आल्या आहेत.\nमराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nडोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील इमारत नियमानुकूल करण्याची रहिवाशांची मागणी\nडोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त\nडोंबिवलीतील देवीचापाडा येथील पर्यटन स्थळ आरक्षणावरील बेकायदा बांधकामांवर कारवाई\nकल्याण रेल्वे स्थानकात २४ तासांत ११ मोबाईलची चोरी, सातजण अटकेत\nकल्याणमध्ये इमारत बांधकामासाठी परवानगी न घेता विकासकाने जुनाट झाडे तोडली, उद्यान विभागाची नोटीस\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास\n“मी माझ्या बाबांना वचन ��िलं होतं की कधीही…”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “१९९६ साली…\n“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा…”, अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nडोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या बाजारामुळे प्रवासी त्रस्त, वाहन चालक हैराण\n‘आरटीओ’मध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा वाहन मालक, चालकांची तक्रार, कार्यालयात चकरांचा जाच\nद केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले; चित्रपटाचे निर्माते वपुल शहा यांची टिका\nडोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त\nडोंबिवलीत ऑनलाइन खेळातून नोकरदाराची फसवणूक\nडोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील इमारत नियमानुकूल करण्याची रहिवाशांची मागणी\nठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी\nडोंबिवलीतील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर पडलेला पैशाचा बटवा कल्याणमधील महिलेला पर���\nकल्याणमध्ये इमारत बांधकामासाठी परवानगी न घेता विकासकाने जुनाट झाडे तोडली, उद्यान विभागाची नोटीस\n“नालेसफाईची कामे व्यवस्थित केली नाही, तर…”, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा\nडोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या बाजारामुळे प्रवासी त्रस्त, वाहन चालक हैराण\n‘आरटीओ’मध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा वाहन मालक, चालकांची तक्रार, कार्यालयात चकरांचा जाच\nद केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतून उत्तर मिळाले; चित्रपटाचे निर्माते वपुल शहा यांची टिका\nडोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त\nडोंबिवलीत ऑनलाइन खेळातून नोकरदाराची फसवणूक\nडोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील इमारत नियमानुकूल करण्याची रहिवाशांची मागणी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/in-the-singing-competition-hutwar-first-and-second-kw-waghade-and-hundred-bavankulay/12181011", "date_download": "2023-05-30T03:54:49Z", "digest": "sha1:I57W6G3P75ZELZEAFQXX33DYFLQ4MDOF", "length": 6982, "nlines": 51, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "गायन स्पर्धेत हटवार प्रथम तर व्दितीय कु वाघाडे व सौ. बावनकुळे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » गायन स्पर्धेत हटवार प्रथम तर व्दितीय कु वाघाडे व सौ. बावनकुळे\nगायन स्पर्धेत हटवार प्रथम तर व्दितीय कु वाघाडे व सौ. बावनकुळे\nकन्हान : – भारतीय जनता युवा मोर्चा व्दारे क्रिडा व कला महोत्सव अंतर्गत कन्हान येथे शनिवार ला रामटेक विधानसभा भव्य संगीतमय सोहळा उजाला गायन स्पर्धेत आशिष हटवार कन्हान प्रथम तर व्दितीय कु मोनिका वाघाडे देवलापार व सौ सरिता बावनकुळे हयाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .\nआमदार डि. मल्लिकार्जुनजी रेड्डी आमदार व भारतीय जनता युवा मोर्चा रामटेक विधानसभा क्षेत्र व्दारे सी एम चषक कार्यक्रमांतर्गत शनिवार दि १५ डिसेंबर २०१८ ला सायंकाळी ६ वाजता कॉलरा सेलिब्रेशन लॉन मेन रोड कन्हान येथे उजाला गायन स्पर्धा रामटेक विधानसभा भव्य संगीतमय सोहळ्याचे मा आमदार डि मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ दिवटे, राजेश ठाकरे, नगराध्यक्ष शंकरराव चहांदे , उपाध्यक्ष मनोहर पाठक, जयराम मेहरकुळे, व्यकटेश कारेमोरे, रानु शाही, हिरालाल गुप्ता, राजेश शेंदरे, अजय लोंढे , सुनंदा दिवटे , आशा पनीक��, लक्ष्मी लाडेकर, सुषमा चोपकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.\nगायन स्पर्धेत ३० स्पर्धक सहभागी झाले असुन देशभक्तीपर गीत, सिनेमा गीत, भाऊ गीत, लावणी , गोंधळ, अभंग सुंदर गायन केले . यात आशिष हटवार कन्हान प्रथम तर व्दितीय कु मोनिका वाघाडे देवलापार व सौ सरिता बावनकुळे हयाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अमोल कडु संगीत वाद्य संच नागपुर हयानी सुंदर संगिताची साथ दिली.\nउजाला गायन स्पर्धा संयोजक व भा ज यु मो पारशिवनी तालुका अध्यक्ष महेंद्र साबरे व जया खैरकर हयानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. गायन स्पर्धेच्या यशस्वीते करिता महामंत्री भाजयुमो नागपूर जिल्हा व सी एम चषक अभियान संयोजक अतुल हजारे, सह संयोजक राहुल किरपान, अालोक मानकर, मनोज कुरडकर, सौरभ पोटभरे, सुनिल लाडेकर, वीर सिंह, राजेश पोटभरे , विरेंद्र सिंह, संदीप कभे ,चंदन मेश्राम, आंनद शर्मा , मयुर माटे व पदाधिकारी, कार्यकर्तानी परिश्रम घेतले .\nमेट्रो प्रवासी सुरक्षा जागरूकता मोहीम\nमेट्रो यात्री सुरक्षा जागरुकता अभियान\nनहीं रहे 48 साल के कांग्रेस सांसद धानोरकर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/chinta-hatalanyasathi-ek-drut-margformak/", "date_download": "2023-05-30T05:38:47Z", "digest": "sha1:OZUXJEWLKUAM23C5VCWUA7GFTQYWKCNA", "length": 28477, "nlines": 168, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "चिंता हाताळण्यासाठी एक द्रुत मार्गदर्शक | United We Care", "raw_content": "\nचिंता हाताळण्यासाठी एक द्रुत मार्गदर्शक\nएखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटणे अगदी सामान्य आहे. तणावाची पातळी इतकी जबरदस्त होते की ते तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणते. पण चिंतेचा सामना कसा करायचा यावर चर्चा करण्याआधी, आपल्याला लक्षणांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सध्याच्या चिंतेचा विषय सोडून इतर कशावरही लक्ष केंद्रित करण्यात अडचण. या प्रकारच्या चिंता विकारामध्ये, औषधे किंवा इतर औषधांचा गैरवापर केल्याने तीव्र चिंता आणि घबराट निर्माण होते. चिंता हाताळण्याचे काही मार्ग येथे आहेत: मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तुमचे शरीर हलवणे हा एक उत्तम मार्ग आहे. झोपण्यापूर्वी दूरदर्शन न पाहण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरू नका. हे तुम्हाला हळूहळू चिंतातून बरे होण्यास मदत करेल. गटाचे नेतृत्व सामान्यतः आरोग्य व्यावसायिक करतात आणि गटाचे सदस्य समान मान��िक आजार असलेले लोक असतात. चिंता किंवा नैराश्याने ग्रस्त व्यक्ती केवळ स्वतःलाच त्रास देत नाही तर त्याच्या आसपासच्या लोकांवर देखील नकारात्मक परिणाम करते.\nएखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटणे अगदी सामान्य आहे. तणाव किंवा भीतीची ही एक सामान्य मानवी प्रतिक्रिया आहे. चिंता म्हणजे जेव्हा एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटते, उदाहरणार्थ, एखाद्या परीक्षेबद्दल, एखाद्याचे आरोग्य, कामाशी संबंधित समस्या, वैयक्तिक नातेसंबंध आणि इतर अनेक गोष्टींबद्दल काळजी वाटणे. परंतु जेव्हा तुम्ही सतत भीती किंवा तणावात असता तेव्हा चिंता ही एक मानसिक विकार बनू शकते. तणावाची पातळी इतकी जबरदस्त होते की ते तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणते. उदाहरणार्थ, जर तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल चिंताग्रस्त असाल तर तुम्ही ऑफिसला जाणे पूर्णपणे टाळण्यास सुरुवात करता.\nविशेषत: या कठीण काळात, जेव्हा संपूर्ण जग साथीच्या रोगाशी लढत आहे, तेव्हा चिंता ही एक सामान्य घटना बनली आहे. पण काळजी करू नका प्रत्येक समस्येवर उपाय असतो. चिंतेचा सामना मार्गदर्शन आणि समर्थनाने देखील केला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त लक्षणे ओळखण्याची गरज आहे आणि मदत उपलब्ध आहे. कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम्स, ऑनलाइन मानसशास्त्रीय मदत आणि चिंता दूर करण्यासाठी ऑनलाइन थेरपी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. पण चिंतेचा सामना कसा करायचा यावर चर्चा करण्याआधी, आपल्याला लक्षणांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.\nचिंतेची सर्वात सामान्य लक्षणे आहेत:\nआसन्न धोका किंवा नशिबाची सतत भावना असणे.\nजलद श्वासोच्छ्वास जो सहजासहजी जात नाही.\nअस्वस्थता किंवा अस्वस्थतेची सतत भावना.\nथकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.\nनीट झोप न येणे.\nसध्याच्या चिंतेचा विषय सोडून इतर कशावरही लक्ष केंद्रित करण्यात अडचण.\nचिंता निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळण्याची प्रवृत्ती.\nकाळजी करण्याची कारणे नियंत्रित करण्यास असमर्थता.\nविविध प्रकारचे चिंता विकार आहेत. चिंतेचा सामना कसा करायचा हे ठरवण्यापूर्वी, तुमचे डॉक्टर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या चिंता विकाराने ग्रस्त आहेत याचे मूल्यांकन करतील. येथे चिंता विकारांचे प्रकार आहेत:\nया प्रकारच्या चिंता विकारामध्ये, तुम्ही चिंता किंवा तणाव निर्माण करणारी ठिकाणे किंवा परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करता.\nया प्रकारच्या चिंता विकारामध्ये, भीती आणि चिंता अशा टोकाला पोहोचतात जिथे तुम्हाला पॅनीक अटॅकचा त्रास होतो. तुम्हाला छातीत दुखणे, हृदय धडधडणे आणि काहीतरी वाईट घडणार असल्याची तीव्र भावना असू शकते. पॅनीक हल्ल्यांमुळे ते पुन्हा घडण्याची भीती निर्माण होते. परिणामी, तुम्ही अशा परिस्थिती आणि ठिकाणे टाळण्यास सुरुवात करता.\nअशा प्रकारच्या चिंता विकारात, तुम्ही दैनंदिन कामाचीही काळजी करू लागता. चिंता तुम्हाला वास्तविक परिस्थिती अतिशयोक्तीपूर्ण बनवते आणि तुमचा मानसिक आणि शारीरिक प्रभाव पाडते. सामान्यीकृत चिंता विकार हा नैराश्याचा परिणाम असू शकतो.\nया प्रकारच्या चिंता विकारामध्ये, इतरांद्वारे नकारात्मकतेने निर्णय घेतल्याबद्दल उच्च पातळीची चिंता असते.\nया प्रकारच्या चिंता विकारामध्ये, औषधे किंवा इतर औषधांचा गैरवापर केल्याने तीव्र चिंता आणि घबराट निर्माण होते. हे औषध मागे घेण्याचे दुष्परिणाम देखील असू शकतात.\nचिंतेची कारणे स्पष्ट केली जाऊ शकत नाहीत. लक्षणे कोणत्याही गोष्टीद्वारे आणि सर्व गोष्टींमुळे उद्भवू शकतात. जीवनातील अनुभव आणि आघात, काही वेळा, विविध प्रकारचे चिंता विकार होऊ शकतात. चिंता विकार देखील काही अंतर्निहित आरोग्य समस्यांचे कारण असू शकतात. हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, श्वसन समस्या, अल्कोहोल काढणे, तीव्र वेदना आणि काही दुर्मिळ ट्यूमर यासारख्या वैद्यकीय समस्यांमुळे चिंता उद्भवू शकते.\nचिंतेचा सामना कसा करावा\nआता तुम्हाला चिंतेची लक्षणे, प्रकार आणि कारणे माहित असल्याने, चिंतेचा सामना कसा करायचा याचे नियोजन करणे सोपे झाले आहे. आजकाल आपण जगत असलेल्या धकाधकीच्या आणि नीरस जीवनात चिंता हा एक सामान्य मानसिक आजार आहे. परंतु आपण काळजी न करता सोडू शकत नाही, मग ती आपल्या प्रियजनांवर किंवा आपल्यावर परिणाम करत असेल. आपण स्वतः चिंतेचा सामना कसा करू शकतो आणि आपण थेरपिस्ट फॉर्मेण्टल हेल्थ कौन्सिलिंगचा सल्ला कधी घ्यावा यावर आम्ही चर्चा करू .\nचिंता हाताळण्याचे काही मार्ग येथे आहेत:\nमानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी तुमचे शरीर हलवणे हा एक उत्तम मार्ग आहे. योग्य व्यायाम चिंता कमी करू शकतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतो. तुम्हाला आवडणारे व्यायाम निवडण्याची खात्री करा. तुम्ही झुंबा किंवा एरोबिक्सची निवड करू शकता. तथापि, लक्षात घ्या की तुम्हाला आवडत नसलेल्या नीरस व्यायामामुळे आणखी चिंता वाढू शकते.\nचिंता आणि तणावावर उपचार करण्यासाठी झोप आवश्यक आहे. झोप न येण्यामुळे चिंता आणि पॅनीक अटॅक वाढते. स्वतःसाठी एक दिनचर्या बनवा आणि तुम्हाला झोप येत नसेल तरीही डोळे बंद करून झोपा. झोपण्यापूर्वी दूरदर्शन न पाहण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरू नका. तसेच, तुमचा पलंग आरामदायक आहे याची खात्री करा.\nकॅफिन आणि अल्कोहोल टाळा\nअल्कोहोल आणि कॅफीन दोन्ही तुमची चिंता वाढवू शकतात. जर तुम्ही चिंता किंवा नैराश्याने ग्रस्त असाल तर त्यांना शक्य तितक्या टाळण्याचा प्रयत्न करा. काही आहारातील गोळ्या, काही डोकेदुखीच्या गोळ्या, चॉकलेट आणि चहामध्येही कॅफिन असते. म्हणून, आपण काहीतरी घेण्यापूर्वी घटक तपासा.\nध्यान आणि खोल श्वास घेण्याचा सराव करा\nध्यान आणि दीर्घ श्वासोच्छ्वास मन आणि शरीराला आराम करण्यास मदत करतात. जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, आपण सपाट पृष्ठभागावर झोपावे. नंतर एक हात आपल्या पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा. नंतर हळू श्वास घ्या जेणेकरून तुमचे पोट वर येईल. आपला श्वास एका सेकंदासाठी धरून ठेवा आणि नंतर हळू हळू सोडा. व्यायामामुळे तुमचे मन शांत होईल आणि एकाग्र होण्यास मदत होईल.\nचांगल्या कृत्यांमध्ये व्यस्त रहा – हे आपल्याला नकारात्मक विचार आणि चिंता टाळण्यास मदत करेल. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता आणि त्यांना आनंदी पाहता तेव्हा ते तुम्हाला आतून आनंदी बनवते. चिंता, तणाव आणि नैराश्य यासारख्या मानसिक आजारांवर उपचार करण्यात आनंद खूप मोठा आहे. सामाजिक कार्यात व समाजकार्यात सहभागी व्हाल. हे तुम्हाला हळूहळू चिंतातून बरे होण्यास मदत करेल.\nतणावग्रस्त स्नायूंना आराम द्या\nप्रगतीशील स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करा. हे संपूर्ण शरीर आणि मन आराम करण्यास मदत करते. काही सेकंदांसाठी स्नायूंचा समूह घट्ट करा आणि नंतर त्यास जाऊ द्या.\nचिंता निर्माण करणारे ट्रिगर शोधा\nतुमची चिंता विकार कशामुळे होत आहे याची जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करा. एखादी जागा, व्यक्ती किंवा परिस्थिती असो, तुम्ही त्या परिस्थितीत असता किंवा पुढच्या वेळी त्या स्थितीत असताना चिंता नियंत्रित करण्याच्या पद्धतींवर काम करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला तुमची चिंता चांगल��या प्रकारे व्यवस्थापित करण्यात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल.\nमित्र किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोला\nमित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह आपल्या भावना सामायिक करा. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की चिंता तुमच्या विचारांवर किंवा भावनांचा ताबा घेत आहे तेव्हा एखाद्याशी बोला. शेअर करणे आणि बोलणे तुमच्या चिंता कमी करू शकते. स्वतःला वेगळे करू नका. शक्य तितक्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.\nचिंतेसाठी समुपदेशन आजकाल खूप सामान्य आहे. जर स्व-मदत तुम्हाला चिंता नियंत्रित करण्यात मदत करत नसेल, तर औषधोपचार आणि ऑनलाइन मानसिक मदत हा सर्वोत्तम उपाय आहे. अनेकांना शारीरिकदृष्ट्या समुपदेशकांना भेटणे कठीण जाते. प्रथमतः साथीच्या परिस्थितीमुळे, आणि दुसरे म्हणजे, पेच आणि सामाजिक दबावामुळे. या परिस्थितीत ऑनलाइन थेरपी हा सर्वोत्तम पर्याय आहे, जिथे कोणतीही भीती किंवा पेच जाणवत नाही.\nतुमचे डॉक्टर तुमच्या चिंता विकाराच्या तीव्रतेनुसार औषधे लिहून देतील. औषधे तुम्हाला तुमची चिंता आणि तणावाची लक्षणे नियंत्रित करण्यात मदत करतील. औषधांमध्ये सामान्यतः चिंता-विरोधी आणि नैराश्यविरोधी औषधांचा समावेश होतो. काही डॉक्टर Risperdal, Zyprexa किंवा Seroquel सारखी अँटीसायकोटिक औषधे देखील लिहून देऊ शकतात.\nसध्याच्या परिस्थितीत, ऑनलाइन थेरपी हा चिंता विकारावरचा सर्वोत्तम उपाय आहे. समुपदेशकासोबत शारीरिकरित्या उपस्थित राहण्याचा त्रास न होता लोक पालक समुपदेशन, शोक समुपदेशन आणि नातेसंबंध समुपदेशन ऑनलाइन निवडणे निवडू शकतात. चिंताग्रस्त विकार किंवा कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजारासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे थेरपी आणि औषधोपचार यांचे संयोजन.\nहे चिंता उपचारांचे प्रकार आहेत:\nCBT चा उपयोग चिंतेची कारणे ओळखण्यासाठी आणि नंतर चिंताग्रस्त विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाची विचारसरणी बदलण्यासाठी केला जातो. नकारात्मक अभिप्रायाची घटना कमी करणे आणि रुग्णाच्या चिंतेवर प्रतिक्रिया देण्याची पद्धत बदलणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. CBT चा उपयोग केवळ चिंताच नव्हे तर PTSD आणि phobias साठी देखील केला जातो.\nग्रुप थेरपी ही चिंता, तणाव आणि नैराश्यावर उपचार करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. जेव्हा तुम्ही तुमची चिंता आणि भीती एखाद्या सहाय्यक गटासह सामायिक करता, तेव्हा ते तुमच्या भीतीवर उप���ार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तुम्ही एकटे नाही आहात हे समजल्यावर मानसिक आधार आणि बळ मिळते. गटाचे नेतृत्व सामान्यतः आरोग्य व्यावसायिक करतात आणि गटाचे सदस्य समान मानसिक आजार असलेले लोक असतात. त्यांच्यापैकी बरेच जण आजारातून तंदुरुस्त झाले आहेत आणि त्यांच्या यशोगाथा सांगत आहेत. गट थेट ऑनलाइन समुपदेशनाची व्यवस्था करतात जिथे सर्व गट सदस्य त्यांच्या घराच्या सुरक्षिततेशी संवाद साधू शकतात.\nमार्गदर्शित इमेजरी थेरपीमध्ये, समुपदेशक तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून तुमचे मन शांत आणि आरामशीर वातावरणात नेईल. हे मनाला आराम देईल आणि चिंतांवर उपचार करण्यास मदत करेल. तंत्रज्ञानातील सुधारणेसह, अनेक मार्गदर्शित इमेजरी अॅप्स आणि पॉडकास्ट आहेत जिथे तुम्ही ऑनलाइन थेरपीमध्ये प्रवेश करू शकता.\nमानसिक आजारांमुळे आपल्या जीवनावर आणि नातेसंबंधांवर अनेक नकारात्मक परिणाम होतात. चिंता किंवा नैराश्याने ग्रस्त व्यक्ती केवळ स्वतःलाच त्रास देत नाही तर त्याच्या आसपासच्या लोकांवर देखील नकारात्मक परिणाम करते. म्हणून, वेळेवर निदान आणि उपचार खूप महत्वाचे आहेत. चिंतेशी लढणे फार कठीण नाही. योग्य दृष्टीकोन आणि वेळेवर मदत आपल्याला त्वरीत पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकते.\nमनःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ध्यान\nसोशल मीडिया तुम्हाला एकाकी बनवत आहे का\nकसे एक व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी\nसोशल मीडिया तुम्हाला एकाकी बनवत आहे का\nकसे एक व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/117095/", "date_download": "2023-05-30T05:34:32Z", "digest": "sha1:Z3T6VHHKN2TXAVWTYCCQO6GZUWXIWM2N", "length": 12055, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "mumbai daughter killed mother chopping body, Lalbaug Murder: आईचे दोन्ही हात ॲसिडमध्ये टाकले, आग लावली पण घरात प्रचंड धूर झाला; रिंपलचा प्लॅन कसा फसला? – lalbaug murder case rimple jain daughter used acid tried to burn mother’s body says mumbai police | Maharashtra News", "raw_content": "\nmumbai daughter killed mother chopping body, Lalbaug Murder: आईचे दोन्ही हात ॲसिडमध्ये टाकले, आग लावली पण घरात प्रचंड धूर झाला; रिंपलचा प्लॅन कसा फसला\nमुंबई: लालबागसारख्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या परिसरात काही दिवसांपूर्वी एका मुलीने आपल्या आईची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता. रिंपल जैन (वय २४) हिने आपल्या आईचा वीणा जैन यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन जवळपास तीन महिने ते घरातच ठेवले होते. हा सग��ा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस रिंपल जैन हिची चौकशी करत आहेत. या तपासादरम्यान नवनवीन गोष्टी समोर येताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, रिंपलने आपण आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ॲसिडचा वापर केल्याची कबुली दिली. पण रिंपलचा हा प्रयत्न फसल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.\nलेकीनं आईला संपवलं, तुकडे केले; ‘त्या’ दोन वेटर्सनी साथ दिली लालबाग हत्याकांडाचं कनेक्शन यूपी, बंगालपर्यंत\nरिंपल जैन हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी जवळच्या हार्डवेअर शॉपमधून फरशी कापण्याची मशीन खरेदी केली. तर जवळच्याच एका मेडिकलच्या दुकानातून रिंपलने रुम फ्रेशनर्स, परफ्युम आणि फिनेल सोल्युशन विकत घेतले. यानंतर रिंपल घरी आली. तिने फरशी कापण्याच्या मशिनने वीणा जैन यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. आईचे दोन्ही हात धडापासून वेगळे केल्यानंतर रिंपलने ते एका स्टीलच्या टाकीत ठेवले आणि त्यावर ॲसिड ओतले. आईचे हात ॲसिडमध्ये वितळतील, असे रिंपलला वाटले होते. पण तसे घडले नाही. कदाचित ॲसिडमध्ये हात वितळायला जास्त वेळ लागतो, असे रिंपलला वाटले. त्यामुळे रिंपलने आणखी चार तास वाट पाहिली. मात्र, त्यानंतरही वीणा जैन यांचे हात ॲसिडमध्ये वितळले नव्हते. यानंतर रिंपलने आईच्या मृतदेहाचे आणखी तुकडे केले. पण ॲसिडचा काही फायदा होत नाही हे लक्षात आल्यानंतर रिंपलने दुसरा पर्याय वापरायचा ठरवला. तिने वीणा जैन यांच्या मृतदेहाचे तुकड्यांपैकी काही भाग जाळण्याच प्रयत्न केला. आगीत जळून शरीराच्या भागांची राख होईल, अशी अपेक्षा रिंपलला होती. मात्र, रिंपलने शरीराचा एक तुकडा पेटवून दिला तेव्हा घरात प्रचंड धूर झाला. त्यामुळे आजुबाजूच्या लोकांचे लक्ष वेधले जाईल ही भीती वाटून रिंपलने पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर रिंपलने अॅसिडमधील आईचे हातपाय आणि मृतदेहाचा जळालेला भाग तसाच ठेवून दिला, अशी माहिती समोर आली आहे.\nघरात पाऊल ठेवताच उग्र दर्प; आईचं धड पिशवीत, हातपाय स्टीलच्या टाकीत; लालबाग हत्याकांडाची स्टार्ट टू एंड कहाणी\nक्राईम सिरीज पाहून रिंपलला युक्ती सुचली\nआईच्या मृतदेहाचे तुकडे करणे किंवा ते ॲसिडमध्ये टाकून ते वितळवण्याची युक्ती आपल्याला गुन्हेगारी मालिका पाहून सुचल���, असेही रिंपल जैन हिने पोलिसांना सांगितले. आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रिंपलने मोबाईलवर काही सर्च केले होते का, याचा तपासही पोलिसांकडून सुरु आहे. ॲसिड टाकून आणि मृतदेह जाळून तो नष्ट करण्याचा प्रयत्न फसला तेव्हा रिंपलने मृतदेहाचे तुकडे तसेच ठेवून दिले. आईचा मृतदेह कुजेल आणि आपोआप नष्ट होईल, त्यानंतर कोणता पुरावाही मागे राहणार नाही, असे रिंपलला वाटले होते. इतर पर्यायांपेक्षा मृतदेह कुजून देणे, हाच योग्य मार्ग असल्याचे रिंपलला वाटले. यादरम्यान रिंपलने आई उपचारासाठी कानपूरला गेल्याचे नातेवाईक आणि शेजारच्यांना सांगितले. यानंतर रिंपलने काहीच घडले नाही या अविर्भावात आपले दैनंदिन आयुष्य जगायला सुरुवात केली होती. कुजलेल्या मृतदेहाचा वास लपवण्यासाठी ती एअर फ्रेशनर्स आण परफ्युम्सचा वापर करत होती.\nPrevious articlemumbai local news, गर्दीच्या वेळी लोकलमध्ये धक्कादायक घटना; महिलेने अचानक दुसऱ्या महिलेला लाथ मारून खाली ढकलले\nIPL 2023 CSK VS GT Sara Ali Khan At Ipl Final Shubman Gill: सारा दीदी बेवफा है… शुभमन गिल आउट होताच स्टेडिअममध्ये दिसली सारा...\npadalkar criticizes cm thackeray: मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले; पडळकरांनी साधला निशाणा\nEURO 2020 : 'मेगा फाईट'नंतर लुकाकू-रोनाल्डोची 'ग्रेट भेट'\n६ कॅमेरे आणि पॉवरफुल बॅटरीसोबत मोटोरोलाचा 'हा' नवा फोन येतोय\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/anil-deshmukh-first-reaction-after-coming-out-of-the-jail-after-14-months-mhsd-806506.html", "date_download": "2023-05-30T03:51:15Z", "digest": "sha1:QKJNT2QIPUF6EYQXAM3BWAOA33TNAGLA", "length": 13345, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Anil Deshmukh : जेलबाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, या दोघांना धरलं जबाबदार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Anil Deshmukh : जेलबाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, या दोघांना धरलं जबाबदार\nAnil Deshmukh : जेलबाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, या दोघांना धरलं जबाबदार\nAnil Deshmukh महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे.\nAnil Deshmukh महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आण�� राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे.\nपुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nगरज पडल्यास संपूर्ण 48 जागा स्वबळावर लढणार; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने खळबळ\nबहीण-भावाची जवळीक वाढली, भाजपमध्ये जाणार का धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं\nमुंबई, 28 डिसेंबर : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते जेलबाहेर जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं.\nजेलबाहेर येताच अनिल देशमुख यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली, तसंच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यावर आरोप केले.\nकाय म्हणाले अनिल देशमुख\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\n'मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं आहे. परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंग यांनी मी केलेले आरोप ऐकि��� माहितीवर आहेत, माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही, असं अॅफिडेविट दिलं. परमवीर सिंग यांच्या अत्यंत जवळचा सचिन वाझे याने माझ्यावर आरोप केले, पण सचिन वाझे यांच्यावरच गंभीर आरोप आहेत. या सचिन वाझे याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे,' असं अनिल देशमुख म्हणाले.\n'माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं निरीक्षण सुद्धा न्यायालयाने केलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला, याबाबत मी सगळ्यांचे आभार मानतो. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो,' अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.\nअनिल देशमुखांवर कोणते आरोप\nअनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17475/", "date_download": "2023-05-30T03:55:01Z", "digest": "sha1:JQ7OQVYR5XT7XGDY6LBFYQ2JROYYFXRT", "length": 17595, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टाकळा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पे��लवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटाकळा : (तरोटा हिं. चाकुंदा क. तरगोसी, तगचे सं. चक्रमर्द, दद्रुघ्न इं. फेटिड कॅसिया, सिकल सेन्ना लॅ. कॅसिया तोरा कुल-लेग्युमिनोजी). हे लहान शिंबावंत (शेंगा येणारे) आणि वर्षायू (वर्षभर जगणारे) क्षुप (झुडूप) रस्ताच्या कडेने, शेताच्या कडेने, व इतर पडीक जागी तणासारखे उगवलेले आढळते. याचा प्रसार फक्त आशिया खंडात रानटी अवस्थेत असावा उष्ण कटिबंधांतील भारत, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांत ते सामान्यापणे आढळते. त्याची उंची एक मी. पर्यत असते. पाने संयुक्त, एकाआड एक, उपपर्णयुक्त, पिसासारखी व दलांच्या तीन जोड्या असतात. फुले लहान, पिवळी, जोडीने किंवा अधिक व पानांच्या बगलेत सप्टेंबर ते डिसेंबरात येतात. शिंबा (शेंग) बारीक, लहान (१२–२० सेंमी.), प्रथम वाकडी (त्यावरून इंग्रजी नाव सिकल सेन्ना पडले) पण पुढे सरळ आणि किंचित चौकोनी बिया २५���३०, लांबट असून आडव्या पडद्यांनी परस्परांपासून अलग असतात. ‘फेटिड’ हे इंग्रजी विशेषण वनस्पतीच्या नावात दुर्गंधाला उद्देशून वापरले आहे. याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात व भाजलेल्या बियांची पूड करून कोणी कॉफी बनवितात निळीबरोबर मिश्रण करून ती पूड रंगविण्यास वापरतात. चीनमध्ये नेत्ररोगांवर बियांचा उपयोग करतात. भारतात लिंबू-रसात बी उगाळून नायट्यावर लावतात. पाने रेचक, कृमिनाशक असून कातडीच्या रोगावर व पाळीच्या तापावर देतात. पाल्याची भाजी अंगदुखीवर व सांधेदुखीवर गुणकारी असून वनस्पतीचा रस बिब्बा अंगावर उतल्यास वरून लावतात.\nटाकळा : (१) फुलाफळांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) फळाचा उभा छेद.\nरान टाकळा : (जंगली टाकळा हिं. कासोंदी गु. कासुंद्री क. व सं. कासमर्दा इं. सेन्ना सोफेरा लॅ. कॅसिया सोफेरा). सु. २·५–३ मी. उंचीचे हे शिंबावंत क्षुप उष्ण कटिबंधात सर्वत्र व भारतात सामान्यतः पडीक व नापीक जागी पावसाळ्यात आढळते. हे वर्षायू अथवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) असून याची सामान्य शारीरिक लक्षणे शिंबावंत कुलात [⟶ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे असतात [⟶ तरवड बाहवा]. पाने संयुक्त व पिसासारखी १८–२५ सेंमी. लांब) व दले सहा ते दहा जोड्या फुलोरा तरवडीप्रमाणे फुले पिवळी व साधारणतः ⇨कासोद्याप्रमाणे असतात पण पाकळ्यांवर नारिंगी रेषा नसतात ती नोव्हेंबर जानेवारीत येतात. शिंबा ८–१० सेंमी. लांब, बारीक, थोडी वाकडी व टाकळ्याप्रमाणे पण गोलसर व भरीव बिया तीस–चाळीस, लांबट, पिंगट व चपट्या असतात. औषधी गुणधर्म कासोद्याप्रमाणे मुळे व पानांचा रस चंदनाच्या गंधाबरोबर नायट्यावर लावतात साल, पाने, बिया विरेचक काढा कफोत्सारक (कफ काढून टाकणारा) व मूत्र कमी करण्यास उपयुक्त साल व बियांच्या चूर्णाचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) मधाबरोबर मधुमेहावर व पानांचा काढा दमा व उचकी यांवर गुणकारी असतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग��रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/10-october", "date_download": "2023-05-30T05:15:02Z", "digest": "sha1:6RHWOWBJFVVXLCIWT54OUCRMYKRBPMN2", "length": 5991, "nlines": 71, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१० ऑक्टोबर - दिनविशेष", "raw_content": "\n१० ऑक्टोबर - दिनविशेष\nजागतिक मानसिक आरोग्य दिन\nजागतिक मृत्यू दंड विरोधी दिन\n२००७: शेख मुस्झाफर शुकोर - पहिले मलेशियन अंतराळवीर बनले.\n१९९८: आदर्श सेन आनंद - भारताचे २९ वे सरन्यायाधीश बनले.\n१९८६: सॅन साल्वाडोर भूकंप - ५.७ मेगावॅटच्या सॅन साल्वाडोर भूकंपाने एल साल्वाडोरमध्ये किमान १,५०० लोकांचे निधन.\n१९८०: एल अस्नाम भूकंप - ७.१ मेगावॅटच्या भूकंपाने उत्तर अल्जेरियामधे किमान २,६३३ लोकांचे निधन तर ८ हजार लोक जखमी.\n१९८०: फराबुंडो मार्टी नॅशनल लिबरेशन फ्रंट - अल साल्वाडोरमध्ये स्थापना झाली.\n१९६६: झाई झिगांग - स्पेसवॉक करणारे पहिले चीनी व्यक्ती\n१९५४: रेखा - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\n१९४६: सलमान मझिरी - भारतीय मुस्लिम विद्वान (निधन: २० जुलै २०२०)\n१९३३: सदाशिव पाटील - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १५ सप्टेंबर २०२०)\n१९१६: लीला सुमंत मूळगावकर - भारतीय सामाजिक कार्यकर्ते - पद्मश्री (निधन: २० मे १९९२)\n२०२२: सुब्बू अरुमुगम - भारतीय लेखक आणि कथाकार (जन्म: १२ जुलै १९२८)\n२०२२: ��ुलामसिंह यादव - उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री (जन्म: २२ नोव्हेंबर १९३९)\n२०१५: मनोरमा - भारतीय अभिनेत्री आणि गायिका - पद्मश्री (जन्म: २६ मे १९३७)\n२०११: जगजित सिंग - भारतीय गझल गायक - पद्म भूषण (जन्म: ८ फेब्रुवारी १९४१)\n२००८: रोहिणी भाटे - कथ्थक नर्तिका (जन्म: १४ नोव्हेंबर १९२४)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/cheers-girls-brought-for-cricket-tournament-in-radhanagari-youths-activities-cost-more/", "date_download": "2023-05-30T05:28:33Z", "digest": "sha1:HECVLFAECDVAXZUK5MTK2AHPBKXGEAQ3", "length": 10990, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "राधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे राधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nराधानगरीत क्रिकेट स्पर्धेसाठी आणल्या ‘चिअर्स गर्ल्स’ : तरुणांचे कृत्य पडले महागात\nराधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथे मुलाच्या वाढदिवसानिमित्त विनापरवाना क्रिकेट स्पर्धा भरवल्या. क्रिकेट सामन्यांदरम्यान शिवारात ‘चिअर्स गर्ल्स’ आणून धिंगाणा घातल्याप्रकरणी मुलाच्या वडिलासह तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रघुनाथ दिनकर पाटील (रा.गवशीपैकी पाटीलवाडी ता. राधानगरी) असे गुन्हा दाखल झालेल्या वडिलाचे नांव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ पाटील यांने आपला मुलगा भैरवनाथ याच्या वाढदिवसानिमित्त पाटीलवाडी गावाच्या शिवारात विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे क्रिकेट सामन्यासाठी ‘चिअर्स गर्ल्स’ आणल्या होत्या. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी तरुणांनी शिवारात मोठी गर्दी केली होती. गाण्याच्या ठेक्यावर ‘चिअर्स गर्ल्स’नी नाचायला सुरवात केल्यानंतर तरुणांनीही ‘चिअर्स गर्ल्स’चा हात पकडून नाचायला सुरुवात केली. हा प्रकार तीनचार तास सुरू होता.\nयाची माहिती पोलिसांना मिळताच शिवारातून तरुण आणि ‘चिअर्स गर्ल्स’ यांनी धूम ठोकली. दरम्यान, कोरोना मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संयोजकांसह ‘चिअर्स गर्ल्स’ आणि तरुणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleआर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळी मुकादमांवर गुन्हे दाखल करणार\nNext articleजिल्हा परिषदेच्या आवारात अर्धनग्न आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट (व्हिडिओ)\nपुण्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्यास अटक\nपुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा खून\nकोल्हापूरचे अल्पवयीन प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर ��ूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/maharashtra_57.html", "date_download": "2023-05-30T03:32:09Z", "digest": "sha1:AM7WQ6ZWWDEHFKZ4OLEWT5CQRJ7FGN5N", "length": 5362, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मोरबे धरण : प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा - सुभाष देशमुख | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमोरबे धरण : प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा - सुभाष देशमुख\nमुंबई ( ८ जुलै २०१९ ) : रायगड जिल्ह्यातील पातळ गंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी नदीवर खानापूर तालुक्यातील मोरबे धरण तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्यांना नियमानुसार जी मदत करायला पाहिजे ती मदत तत्काळ करण्यात यावी असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.\nआज मंत्रालयात मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर, राज्य पुर्नवसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी तसेच सिडकोचे अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.\nया प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत यासंदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांनी गावकऱ्यांसोबत संयुक्त बैठक घ्यावी आणि या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, तसेच सिडकोच्या नियमाप्रमाणे जी साडेबारा टक्के मोबदला म्हणून जमीन देता येथे याचा ही विचार करावा यासाठी धरणाच्या अति धोक्याच्या पातळीच्या पुढे जर अतिरिक्त जमीन उपलब्ध असेल तर ती जमीन शेतकऱ्यांना परत देता येते का याचाही अभ्यास करावा आणि या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करावीअसेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-15-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-05-30T03:36:18Z", "digest": "sha1:XEXCEHXEXAVG6TORY5Z2FOUKQHJVAXGQ", "length": 11321, "nlines": 117, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोल्हापूर»प्रलंबित मागण्या 15 दिवसांत मार्गी लावणार\nप्रलंबित मागण्या 15 दिवसांत मार्गी लावणार\nचतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांना अधिष्ठात्यांचे आश्वासन, कर्मचारी-अधिष्ठात्यांमध्ये बैठक,\nसीपीआर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांचा पदोन्नती, बिंदूनामावलीचा प्रलंबित प्रश्न सोडवावा, यासाठी सोमवारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. पण आंदोलनापुर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि कर्मचाऱयांच्या तीन संघटनांचे पदाधिकाऱयांत बैठक झाली. बैठकीत प्रलंबित मागण्या 15 दिवसांत मार्गी लावू, अशी ग्वाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी दिली. त्यामुळे निदर्शने, ठिय्या आंदोलन स्थगित केल्याची माहिती पदाधिकारी रमेश भोसले, संजय क्षीरसागर यांनी दिली.\nराज्य सरकारी गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ जिल्हा शाखा, राज्य सरकारी चर्तुथ श्रेणी आरोग्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा आणि सीपीआरमधील चतुर्थ श्रेणी आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांनी सोमवारी प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. दोन दिवस निदर्शने आणि त्यानंतर ठिय्या आंदोलनाचा इशारा संघटनांनी सीपीआर प्रशासनाला दिला होता.\nसंघटनांनी दिलेल्या निवेदनात वर्ग 4 ची रिक्त पदे, भरलेल्या पदांची माहिती मिळावी, भरती करताना सरळसेवा प्रक्रिया राबवावी, रिक्त पदे त्वरीत भरावीत, बिंदूनामावली अद्ययावत करावी, वर्ग 4 मधील अन्य पदोन्नती तात्काळ कराव्यात, अनुकंपाधारकांना नियुक्ती द्यावी, सेवानिवृत्तांना लाभ मिळावेत, आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू रावी, फरक मिळावा, कर्मचाऱयांसाठी कोरोना स्वतंत्र कक्ष ठेवावा, ट्रॉम सेंटरमधील 14 कर्मचाऱयांना तात्काळ नियुक्ती द्यावी, आदींचा समावेश होता.\nसीपीआरमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्या अन् आंदोलनाची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. मस्के यांनी तात्काळ संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक बोलावली. यावेळी झालेल्या चर्चेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्या 15 दिवसांमध्ये मार्गी लावू, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संघटनेने 15 दिवसाचा कालावधी प्रशासनाला द्यावा, असे आवाहन अधिष्ठात्यांनी केले. त्यामुळे संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. चर्चेत रमेश भोसले, संजय क्षीरसागर, गणेश आसगावकर, कृष्णा नाईक, जयसिंग जाधव, कांचन शिंदे, एम. बी. सिद्दीकी, विशाल कामत, चरण घावरी, रघुनाथ कोटकर, शाम परमाळ, विश्वास पाटील, राजू वालेकर, सुधीर आयरेकर आदी सहभागी झाले होते.\nPrevious Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू\nNext Article `ट्रॉमा’मधील रूग्णांच्या केसपेपरची पडताळणी होणार\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपूरात पकडले\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nकोल्हापुरात 40 टक्के कमिशनचा ‘कनार्टकी पॅटर्न’; आमदार सतेज पाटील\nKolhapur : आगीत 11 कोटींची संपत्ती भस्मसात; चार वर्षात 786 घटना\nKolhapur : रंकाळ्यातील जलचर धोक्यात; संध्यामठ परिसरात मृत माशांचा खच\nKolhapur : विधवा ���हिलांनी साजरा केला जवानाचा वाढदिवस; टाकळीवाडी गावाचे पुरोगामी पाऊल\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/amit-deshmukh-reacts-on-rumors-of-joining-bjp-sambhaji-patil-nilangekar-mhsd-813428.html", "date_download": "2023-05-30T04:27:51Z", "digest": "sha1:LALNHONYGHW7S4XX2FEJFSRVTDU4LRKT", "length": 7994, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लातूरचा 'प्रिन्स' लवकरच भाजपमध्ये? चर्चा वाढल्यानंतर अमित देशमुखांनी सोडलं मौन – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लातूरचा 'प्रिन्स' लवकरच भाजपमध्ये चर्चा वाढल्यानंतर अमित देशमुखांनी सोडलं मौन\nलातूरचा 'प्रिन्स' लवकरच भाजपमध्ये चर्चा वाढल्यानंतर अमित देशमुखांनी सोडलं मौन\nलातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं, त्यावर आता अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nलातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं, त्यावर आता अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे एकमेव खासदार, धानोरकरांचा थक्क करणारा प्रवास\nBreaking : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन\nचंद्रपूरचे खासदार धानोरकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपेडट; पुढील 24 तास..\n नाना पटोलेंचं पद जाणार प्रदेशाध्यक्षपदी ही नावं चर्चेत\nलातूर, 12 जानेवारी : लातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ते इच्छुक असले तरी आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असंही यावेळी निलंगेकर यांनी म्हटलंय. आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा शाबूत राखण्यासाठी अमित देशमुख हे भाजपच्या वाटेवर असल्याचं विधान निलंगेकर यांनी भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात केलं.\nलातूरचे प्रिन्स इच्छुक असले तरी आम्ही घेणार नाही, असं देखील स्पष्ट वक्तव्य संभाजी पाटील यांनी केलंय, त्यामुळे एकूणच लातुरच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आलंय.\nभाजपमध्ये जायच्या चर्चा, काँग्रेस आमदार अमित देश���ुख यांनी सोडलं मौन#BJP #Congress #AmitDeshmukh pic.twitter.com/jmgM51GJz9\nदरम्यान अमित देशमुखांनी भाजपमध्ये जाण्याचा चर्चेला पूर्णविराम दिलाय. लातुरात देशमुख वाडा सुरक्षित असल्याचं अमित देशमुख म्हणाले आहेत.\nकॉंग्रेस मधील अनेकजन भाजप मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेचे अनेक जण शिंदेंच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे पण इच्छुक आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shayarisukun.com/web-stories/bhim-jayanti-2022-status-slogans-in-marathi/", "date_download": "2023-05-30T05:19:29Z", "digest": "sha1:LJFJP2BOTOPNY545DBN2VKCPK2VTOGKD", "length": 4596, "nlines": 41, "source_domain": "shayarisukun.com", "title": "Bhim Jayanti 2022 Status, Slogans in Marathi", "raw_content": "\nस्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री आणि राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जगात ओळखले जाते. त्यांची जयंती ही संपूर्ण जगात साजरी केली जाते.\nनमन करितो आज त्यांच्या महान पराक्रमाला.. झुकवुनी माथा करितो प्रणाम त्यांच्या देशप्रेमाला.. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या शुभेच्छा\nसंविधानाचा तो राजा दीनदुबळ्यांचा कैवारी.. वंदन करुनी भीमाला सृष्टी प्रफुल्लित झाली.. सप्रेम जय भीम\nबाबासाहेब तुमच्या येण्याने आज आसमंतात फिरली तुमची कीर्ती.. आसुसली ही सारी पावन धरणी रोमारोमात भरली आमच्या स्फूर्ती.. भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा\nकशाला घाबरू मी आता कुणाला रक्तात स्वाभिमानाची आग आहे.. निळ वादळ ठेवितो मनात माझ्या मी तर भीमरावांचा वाघ आहे.. 2022 भीम जयंतीच्या शुभेच्छा\nउच्चनीचतेची दरी मिटवली समाजाची लोकांना जागे केले आपल्या विचाराने.. कार्यकर्तृत्वाला सलाम करतो त्यांच्या भीमरावांना वंदितो आज अभिमानाने..\nओळखले तुम्हीच शिक्षणाच्या महत्वाला अभिमानाने तुम्हीच शिकवलं जगायला.. नवी आशा जागवली मनामध्ये तुम्हीच, अन्यायाविरुद्ध दिली ताकत लढायला.. जय भीम\nयेतील ही किती, जातील ही किती असा कैवारी कधीही होणे नाही.. हजार जन्म जरी आम्ही घेतले तरी बाबा उपकार तुमचे फिटणार नाही.. डॉ बाबासाहेबांना शत शत नमन\nसमानतेची वागणूक शिकवून समाजाला जातींची पाळेमुळे उखडून टाकलीत खोटी.. वंदन करितो मी आज माझ्या भिमरायाला विश्वरत्न ते आले जन्माला रामजीच्या पोटी.. जय भीम\nआम्हाला नक्कीच खात्री आहे मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र तुम्हीही नक्कीच लक्षात ठेवाल. जय भीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/production-of-218-tonnes-of-silk-cocoon-in-pune-district", "date_download": "2023-05-30T04:16:42Z", "digest": "sha1:CIQKPA2P3AU7FZLP7Y3J4LEBSDZDUICZ", "length": 10554, "nlines": 56, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Silk Production : पुणे जिल्ह्यात रेशीम कोषाचे २१८ टनाचे उत्पादन|Production of 218 tonnes of silk cocoon in Pune district", "raw_content": "\nSilk Production : पुणे जिल्ह्यात रेशीम कोषाचे २१८ टनाचे उत्पादन\nकोष उत्पादन ४० टनांनी वाढले; २४१ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड\nरेशीम कोष निर्मिती प्रक्रिया व उत्पादन\nपुणे : जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षात तुती लागवडीसाठी (Tuti Cultivation) देण्यात आलेल्या २५० एकर लक्ष्यांकापैकी २४१ एकर क्षेत्रावर २२६ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे.\nचालू वर्षात ३ लाख ९ हजार ४०० अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून २१८ टन कोषांचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अंडीपुंज संख्या ३३ हजार ८२५ संख्येने जास्त असून कोष उत्पादन ४० टनाने वाढले आहे.\nजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंडीपुंजाच्या अनुदानापोटी १३ लाख ३३ हजार ९१३ रुपये मंजूर झाले असून लाभार्थ्यांना रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७५ अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.\nही योजना ३ वर्षाच्या कालावधीसाठी असून विभागून एकरी रुपये ३ लाख ४२ हजार ९०० रुपये अनुदान देण्यात येते.\nSilk Cocoon Market : वर्षभरात १३१ टनांवर रेशीम कोषांची खरेदी\nशासनाने २०२३-२४ साठी २५० एकर तुती लागवडीचे लक्ष्यांक दिलेला आहे. आजअखेर ८४० शेतकऱ्यांनी ८४९ एकर क्षेत्राकरीता नाव नोंदणी केली आहे. चालू वर्षापासून सिल्क समग्र-२ योजनेतून शेतकऱ्यांकरीता तुती लागवड, किटक संगोपन गृह बांधणी, रेशीम धागा निर्मिती करता आणि बाल किटक संगोपन केंद्र उभारणी याकरिता अनुदान देण्यात येणार आहे.\nयामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. सिल्क समग्र-१ योजनेअंतर्गत किटक संगोपन गृह उभारणीकरिता ५ शेतकऱ्यांना रुपये ६ लाख ३२ हजार ३९५ रुपयांचे अनुदान व किसान नर्सरीकरीता १ लाख ३५ हजार अनुदान मंजूर झाले असून त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.\nSilk Cocoon Production : सांगलीत रेशीम कोष उत्पादनात होतेय वाढ\nजिल्हा वार्षिक योजनेतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथे शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टिने रॉसिल्क सेंटरसाठी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे.\nत्यातून यंत्र उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. खेड तालुक्यातील दौंदे येथे खासगी स्तरावर बाल किटक संगोपन केंद्र (चॉकी) असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ अवस्था पूर्ण झालेले रेशीम किटकांचा (अळ्यांचा) पुरवठा केला जातो.\nत्यामुळे शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच वार्षिक रेशीम पिकांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. त्या\nमाणे रेशीम अळ्यावरती येणाऱ्या रोगामुळे होणारे नुकसानीस आळा बसला आहे. जिल्ह्याबाहेरील शेतकरी बाल किटक संगोपन केंद्रातून अळ्या खरेदी करतात. पुणे जिल्ह्यात चालू वर्षी १ लाख ६७ हजार २०० अंडी पुज्यांची चॉकी वाटप करण्यात आली आहे.\nकृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे रेशीम कोष बाजारपेठ तथा कोषपश्चात प्रक्रिया उद्योगास चालना मिळावी. तसेच चांगले रीलर्स व विव्हर्स तयार व्हावेत या उद्देशाने ‘रेशीम विकास कार्यक्रम पायाभूत सुविधा निर्मिती व अस्तित्वातील बळकटीकरण करण्यासाठी योजना’ अंतर्गत शासनाने ९ कोटी ५६लाख ६२ हजार रुपये मंजूर केलेले आहेत.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर रेशीम उद्योगात चीन मागे पडला असून आपल्याला त्यामुळे मोठी संधी निर्माण झाली आहे. अर्थार्जनाच्या विविध मोठ्या संधी रेशीम उद्योगात असून अधिकाधिक जणांनी याचा फायदा घ्यावा.\nसंजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, पुणे\nSilk Production: रेशीम शेतीतून ‘लखपती शेतकरी’ होण्याचा मान\nइनाम पद्धतीने ५१ हजार किलोची कोष खरेदी\nराज्यात पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम संचालनालयाच्या समन्वयाने इनाम पद्धतीने कोषांची खरेदी करण्यास सुरुवात झाली असून ५१ हजार ६२६ किलोग्राम कोषांची खरेदी या बाजारात झाली आहे.\nयाची किंमत २ कोटी ९६ लाख ९६ हजार ४९० रुपये आहे. भारतात ई-नाम पद्धतीने कोषांची खरेदी करणारा पुणे हा पहिलाच जिल्हा आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर कोष परीक्षण अहवाल तयार करून त्याच्या साहाय्याने ऑनलाइन ल��लाव प्रक्रिया अवलंबिली जाते.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/maharashtra_23.html", "date_download": "2023-05-30T03:47:42Z", "digest": "sha1:BJV22NXJ32KOP743BC3QFBFJURA43Z2H", "length": 5221, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nभविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध\nमुंबई ( ६ जुलै २०१९ ) : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१८-१९ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, महालेखाकर (लेखा व हकदारी)I महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्यासाठी संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहेत. संबंधित वर्गणीदारांनी आपली भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे आपल्या कार्यालयातून घ्यावीत, असे आवाहन महालेखाकार यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.\nया वार्षिक लेखा विवरणपत्रात जर काही त्रुटी असतील तसेच मिसिंग क्रेडिट किंवा डेबिट दर्शविले असेल तर त्याचे विवरण व ज्या वर्गणीदाराची जन्मतारीख तसेच नियुक्तीची तारीख विवरणपत्रात नमूद केली नसेल त्यांनी त्याचा तपशील स्वत:च्या कार्यालयातील आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांमार्फत त्वरित महालेखाकार कार्यालयाला कळवावा, म्हणजे त्यात योग्य ती सुधारणा करून देणे सोयीचे होईल. भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे जून २०१९ पासून इंटरनेटवरही वर्गणीदारांच्या सोयीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी वेबसाईटचा पत्ता http://agmaha.cag.gov.in असा आहे असेही महालेखाकार कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/university-election-only-23-percent-voting-51-candidates-dag-87-ysh-95-3533359/", "date_download": "2023-05-30T03:38:21Z", "digest": "sha1:FC2WCCERNPFIDLODHYPERPFIOYJLSOXQ", "length": 26900, "nlines": 310, "source_domain": "www.loksatta.com", "title": "University Election Only 23 percent voting 51 candidates Dag 87 ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nविद्यापीठ अधिसभा निवडणूक : केवळ २३ टक्के मतदान, ५१ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीला रविवारी ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधरांच्या निवडणुकीला रविवारी ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. मतदारांचे मतदान केंद्र बदलल्याने आणि प्रशासनाकडून मतदान वाढीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे आवाहन किंवा प्रचार प्रसार न केल्याने केवळ २३ टक्केच मतदान झाले आहे. मागील वेळेस ४१ टक्के मतदान झाले होते. पदवीधरच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून मंगळवारी २१ मार्चला मतमोजणी होणार आहे.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुपारी संताजी महाविद्यालयाच्या केंद्रावर मतदान केले. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील १०२ केंद्रांवर रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार, अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधरांना निवडून देण्याकरिता न्यायालयाने फटकारल्यानंतर वेळापत्रक घोषित करण्यात आले. त्यानुसार रविवारी या १० जागांकरिता ५१ उमेदवारांमध्ये लढत झाली. विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर शहरात सर्वाधिक ३५ मतदान केंद्र, तर नागपूर जिल्ह्यामध्ये २२, भंडारा २१, गोंदिया ११ तर वर्धा १३ असे एकूण १०२ मतदान केंद्र संलग्नित महाविद्यालयांमध्ये निश्चित करण्यात आले होते.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nहेही वाचा >>> “राहुल गांधींना चीनबद्दल सहानुभूती पण…”, अनुराग ठाकूर यांची टीका; म्हणाले, “म्हणूनच काँग्रेस…”\nविद्यापीठाकडे सर्व मतदारांचे पत्ते, भ्रमणध्वनी क्रमांक असतात. असे असतानाही मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कुठलीही प्रचार मोहीमही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांना मतदानाबाबत उत्सुकता नसल्याने विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका निवडणुकीला बसला आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मतदारांमध्ये मोठी घट झाली आहे. मतदान कमी झाल्याचे याचा फटका कुणाला बसणार की, निवडणुकीत उतरलेल्या नवीन संघटनांचा याचा फायदा होणार हे मंगळवारी मतमोजणीवरून समजणार आहे.\nहेही वाचा >>> कर्मचारी संपावर आज तोडगा निघणार निमंत्रक समितीला चर्चेचे निमंत्रण, पण…\nपदवीधरची ही निवडणूक नोव्हेंबर २०२२ मध्ये होणार होती. त्यावेळी अनेकांचे मतदान हे नागपूर येथील मतदार केंद्रांवर होते. मात्र, आता त्यांनाच भंडारा, लाखांदूर तर देवरी येथील मतदान केंद्र देण्यात आल्याने अनेकांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही. इतर शहरांमधील अनेक मतदारांचे मतदान केंद्र हे दुसऱ्या शहरात देण्यात आल्याने मतदारांना मन:स्ताप झाला. संध्याकाळच्या सुमारास मतदान वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अचानक दोन वाजताच्या दरम्यान जोरदार हवा आणि पाऊस झाल्याने मतदानासाठी संध्याकाळी फारसे कुणी भटकले नाही.\nविद्यापीठ अधिसभेचे आजचे मतदान शांततेत झाले. जवळपास २३ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली.\n– डॉ. राजू हिवसे, कुलसचिव, रातुम नागपूर विद्यापीठ.\nहेही वाचा >>> विदर्भ संघात निवडीचे आमिष दाखवून मुंबईच्या कबड्डीपटूची १.७०‎ लाखांनी फसवणूक\nअभाविपच्या मदतीला आमदारांची फौज\nभाजपप्रणीत संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेला यावेळी पदवीधर गटातील दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतदानात चक्क आमदारांची मदत घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, बऱ्याच केंद्रावर भाजपच्या आमदारांनी हजेरी लावली. याशिवाय नागपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना जबाबदारी देण्यात आली होती. केंद्र��य मंत्री नितीन गडकरी यांनी संताजी महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.\nदहा जागांसाठी मंगळवारी २१ मार्चला सकाळी १० वाजतापासून विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल.\nजिल्हा – मतदान केंद्र – टक्केवारी\nनागपूर शहर – ३५ – २३.१४\nनागपूर ग्रामीण – २२ – २५.६५\nभंडारा – २१ – २०.५१\nगोंदिया – ११ -२१.५३\nवर्धा – १३ – २६.११\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nटोळी युद्ध टळले, दोन पिस्तूलसह सराईत गुन्हेगाराला अटक\n“करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल\nअमरावती: “कार नाही तर विवाह नाही” साखरपुड्यानंतर लग्‍न मोडले; तिघांविरूद्ध गुन्‍हा दाखल\nअकोला : गोदामाच्या चौकीदाराला धमकावून तब्बल ५० लाखांच्या सिगारेट लंपास; चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान\nयंदा मान्सून चांगला, पण…; भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला दीर्घकालीन अंदाज काय\nचंद्रपूरचे खासदार धानोरकर यांना उपचारांसाठी दिल्लीत हलवले\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\n“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये प��वसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nMore From नागपूर / विदर्भ\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nचंद्रपूर: खासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव\nनागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर\nगोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड\nशेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार\nहिंगणघाटकरांची प्रतीक्षा संपली; जयपूर-चेन्नई ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली अन्..\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nभंडारा, मोहाडी तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; झाडे उन्मळून पडली, घरांसह शाळेचे छतही उडाले\n सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..\nकुनोच्या जंगलात आणखी एक चित्ता; आता इतर चित्त्यांचे काय…\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nचंद्रपूर: खासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव\nनागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर\nगोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड\nश���तकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार\nहिंगणघाटकरांची प्रतीक्षा संपली; जयपूर-चेन्नई ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली अन्..\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T04:48:24Z", "digest": "sha1:PY7MEZIIOUGYQ27MYI4OSF37Q5FBECKJ", "length": 9333, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोलोन्नारुवा जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nप्रांत उत्तरी मध्य प्रांत\nग्राम निलाधरी विभाग २१०[१]\nक्षेत्रफळ ७,१७९[२] वर्ग किमी\nश्रीलंकेच्या उत्तरी मध्य प्रांतामधील पोलोन्नारुवा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ३,२९३[२] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार पोलोन्नारुवा जिल्ह्याची लोकसंख्या ३,५८,९८४[३] होती.\n२००१ ३,२४,४०३ ७,०३४ १९४ २७,०७५ ६२ ४८ १६८ ३,५८,९८४\n२००१ ३,२०,४९१ ६,५९२ २७,२२५ ३,८८३ ६९१ १०२ ३,५८,९८४\n^ a b \"जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]\" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022\nकायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०२२ रोजी ०९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/mlaa-aaii-vhaaycy-bhaag-2/32lftwcw", "date_download": "2023-05-30T03:36:19Z", "digest": "sha1:KVK3DC7VKIUAGDMR36UMAS7GL6PD4CB5", "length": 7941, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "मला आई व्हायचय-भाग २ | Marathi Tragedy Story | Sonam Rathore", "raw_content": "\nमला आई व्हायचय-भाग २\nमला आई व्हायचय-भाग २\n\"रिया.. रिया.. अगं उठ आता. सकाळ झाली बघ. \" रियाची सासूबाई तिला उठवत होती. रिया घाई घाईने झोपेतून जागी झाली आणि सासूबाई कडे बघताच तिला रडू कोसळले. \" आई.. अहो आम्ही असा काय गुन्हा केला कि देवाने आम्हाला इतकी मोठी शिक्षा दिली..\" सासूबाईंच्या पण डोळ्यात पाणी दाटून आलं , पण त्या धीर देत रियाला म्हणाल्या \" रिया.. झालं गेलं ते विसरून जा आता. बघूया काय करता येईल ते. तू उठ आता आणि ऑफिसला जा.\" रिया कशी बशी उठून ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली. बाहेर नचिकेत आणि सासू सासरे नाष्ट्या साठी तिची वाट बघत होते. तीने एक घास तोंडात घेतला आणि पुन्हा तिला रडू कोसळले. ती स्वतःलाच यासाठी गुन्हेगार मानत होती. नचिकेतने तिला गप्प केले आणि ते दोघे जाण्यासाठी निघाले. जाताना दोघेही एकमेकांशी काही बोलले नाही. दोघांच्या मनात विचारांचा गोंधळ उडालेला होता. नचिकेतने रियाला ऑफिसला ड्रॉप केले आणि म्हणाला, \" रिया.. I love you . सगळं ठीक होणार आहे\" रियाच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं आणि ती निघून गेली.\nसंध्याकाळी जेव्हा रिया आणि नचिकेत घरी परतले तेव्हा बघतात तर काय.. त्यांच्या घरात कसली तरी पूजा मांडलेली होती आणि घरात पंडित आले होते. \" आई.. अगं हे काय आहे.\" नचिकेतने आईला विचारले. नचिकेतची आई त्याला कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली, \"आता एक शब्दही बोलू नकोस. तुझ्या मनू आत्यानेच हा पूजेचा घाट घातला आहे. तुम्ही दोघं चुपचाप इकडे बसा. \" \"अगं आई.. पण..\" . मोहिनी (मनू) हि नचिकेतच्या वडिलांची एकुलती एक बहीण. खूप धार्मिक स्री. तिला वाटत होते कि रिया आणि नचिकेत बरोबर जे काही घडलं ते या पूजेने सगळं नीट होऊन जाईल. अर्थात नचिकेत, रिया आणि तिच्या सासू सासऱ्यांना हे सगळं पटत नव्हतं, पण ती मोठी होती आणि तिचा मान म्हणून सगळ्यांना ऐकावं लागलं. पूजा संपली आणि आत्याने रियाला स्वतः जवळ बोलावून घेतले, \" बरं का रिया.. पूजा झाली ना.. आता बघ , सगळं कसं नीट होऊन जाईल. थोड्याच दिवसात या घरात पाळणा हलेल \" रियाला मात्र काय बोलावं ते कळत नव्हते. तिने आत्याचा निरोप घेतला आणि रूम मध्ये गेली. नचिकेतपण तिच्या मागे रूम मध्ये आला.\nरिया रूम मध्ये बसून होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. नचिकेत तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत घेतलं,\"रिया.. कसला विचार करत आहेस \" रियाने वर बघितले आणि बोलली, \"नचिकेत आपण Surrogacy साठी जाऊया का \" रियाने वर बघितले आणि बोलली, \"नचिकेत आपण Surrogacy साठी जाऊया का मला माहित आहे हा खूप मोठा चर्चेचा विषय होणार आहे , पण मला बाळ हवं आहे. \" नचिकेतने लगेच रियाकडे बघितले आणि म्हणाला \" आपण या विषयावर उद्या सकाळी बोलूया \" त्या रात्री दोघांच्याहि मनात विचारांचा गोंधळ उडालेला होता.\nतुम्हाला काय वाटतं, त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/the-name-of-aurangabad-should-not-be-changed-till-further-orders-district-magistrate", "date_download": "2023-05-30T05:45:50Z", "digest": "sha1:7K5H25GFGQTARKUKMFJUGEUZ7PGV7LFD", "length": 5451, "nlines": 76, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The name of 'Aurangabad' should not be changed till further orders - District Magistrate", "raw_content": "\nपुढील आदेशापर्यंत 'औरंगाबाद'चे नाव बदलू नये-जिल्हाधिकारी\n३५ वर्षांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असतानाच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच शहराचे व जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. असे असले तरी कायदेशीर बाबी अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कामकाजात पूर्वीप्रमाणेच औरंगाबाद असा उल्लेख करण्याचे पत्र जारी केले आहे.\nजिल्ह्याचे औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला असून त्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शहरातील काही सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने दाखल याचिकांची तसेच जिल्ह्याच्या नामांतराला आलेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण होईपर्यंत शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नये, असे सूचित केले आहे.\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा फोन आला अन्‌ सुटला रावेर कृऊबा सभापती पदाचा तिढा\nया सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पत्र काढून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना शासकीय कागदपत्रावरील औरंगाबाद नाव बदलू नका असे आदेश दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने दोन महिन्यापूर्वी घेतला असून त्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/mhada-recruitment-2022/", "date_download": "2023-05-30T03:51:07Z", "digest": "sha1:LMAEXR5EMOFSIQ2ESJM5AOQJEZWN3M2H", "length": 93919, "nlines": 431, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Mhada Recruitment 2022 - Mhada Exam Selected Candidates List Here", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nMhada Bharti- म्हाडा भरती 2021 कागदपत्र पडताळणी दुसरी यादी\nMhada Bharti- म्हाडा भरती 2021 कागदपत्र पडताळणी दुसरी यादी\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१ मधील पात्र, नियुक्त उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ४२१ जणांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे. यासाठीच्या नियुक्ती पत्राचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही पत्रे वितरित करण्यात येणार आहेत.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्याप्रमाणे तरुणांना/उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले त्याप्रमाणे म्हाडा भरती परीक्षेत���ल ५३३ पैकी ९ संवर्गातील ४२१ पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्याचा घाट घालण्यात आला आहे. दरम्यान, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी कार्यक्रम होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अधिक माहिती देणे टाळले.\nनागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये या रिक्त पदांची भरती-नवीन जाहिरात प्रकाशित\nम्हाडा सरळ सेवा भरती २०२१ कागदपत्रांची पडताळणी\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे म्हाडा सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक ०९ जून व १० जून, २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.\nतसेच कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक १४ जून ते १७ जून, २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित केलेल्या दिवशी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.\nवरील नमूद संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.;सरळ से��ा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून यशस्वी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (MHADA) सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.\nम्हाडा भरती परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी आणि कागतपत्र पडताळणी शेड्युल\nमिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी\nकनिष्ठ लिपिक – टंकलेखक\nम्हाडा भरती परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी आणि कागतपत्र पडताळणी शेड्युल\nभरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nकागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.\nम्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी जाहीर केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. 6 जून रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 10 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.\nतसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 14 उमेदवार, तसेच सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 1 ते 24 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.\nतसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 11 ते 20 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 15 ते 27 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 25 ते 48, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 76 ते 150 उमेदवार यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.\n7 जून रोजी सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 21 ते 30 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. याच सत्रात उपअभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 28 ते 41 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 49 ते 72 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 151 ते 225 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.\nतसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 31 ते 40 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 42 ते 54 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 73 ते 95 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 226 ते 297 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.\nकार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे\nम्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. अखेर साडेचार महिन्यांनंतर ‘म्हाडा’ने परीक्षा शुल्क परत करण्यास सुरु��ात केली असून एक लाख दोन हजार परीक्षार्थीना दिलासा मिळाला आहे.\nम्हाडा’मधील ५६५ पदांसाठी सुमारे अडीच लाख अर्ज दाखल झाले होते. या भरतीसाठीच्या परीक्षेला सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच अचानक परीक्षा रद्द करण्यात आली होती. परीक्षेत गैरप्रकार करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यापुढे झालेल्या पोलीस कारवाईनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्याचा त्रास परीक्षार्थीना झाला. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र या घोषणेची अंमलबजावणी आतापर्यंत झाली नव्हती. आता मात्र ‘म्हाडा’ने शुल्क परतावा करण्यास सुरुवात केली आहे. परीक्षार्थीच्या बँक खात्यात याप्रमाणे रक्कम जमा केली जात आहे.\nपरताव्याची रक्कम ३.६४ कोटी ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व परीक्षार्थीना शुल्क परतावा केला जात नसून परीक्षा रद्द झाल्यानंतर पहिल्या दिवशी ज्यांची परीक्षा होती, त्यांनाच शुल्क परत करण्यात येत आहे. या परीक्षार्थीची संख्या एक लाख दोन हजार आहे. परताव्याची एकूण रक्कम तीन कोटी ६४ लाख रुपये आहे.\nम्हाडा’च्या ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये घेण्यात येणारी परीक्षा रद्द केल्यानंतर तात्काळ परीक्षार्थीचे परीक्षा शुल्क परत करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या तीन उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी म्हाडाने कागदपत्र तपासणीकरिता बोलावण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या परीक्षेचे लॉग डिटेल्स तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधारे उमेदवारांची वर्तणूक तपासली जाणार आहे. संशयास्पद उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णयही म्हाडाने घेतला आहे.\nम्हाडा प्राधिकरणामधील विविध संवर्गांतील ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल म्हाडाने जाहीर केला आहे. भरतीमध्ये कोणत्याही गैरप्रकाराबाबत म्हाडाने असहिष्णू धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार परीक्षेच्या वेळी गैरप्रकार केलेल्या उमेदवारांविरोधात कायदेशीर कारवाई केली गेली आहे. तपासात ज्या उमेदवारांची नावे समोर येत आहेत त्यांची माहिती पोलिसांना पुरवण्यात येत आहे.\nकागदपत्र तपासणीकरता येणाऱ्या उमेदवारांची छायाचित्रे आणि दोन्ही हातांचे ठसे घेण्यात येईल. अर्ज भरताना अपलोड करण्यात आलेले आणि परीक्षा केंद्रावर काढलेले छायाचित्र व स्वाक्षरी जुळवून पाहण्यात येणार आहे. छायाचित्र-स्वाक्षरी जुळत नसेल तर अशा उमेदवारास संशयास्पद यादीत ठेवून चौकशी करण्यात येणार आहे. अशाच प्रकारची कार्यवाही उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरिता येईल त्या वेळीही करण्यात येणार आहे.\nगैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांना योग्य ती शिक्षा व्हावी. गुणवान उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरिता अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. उमेदवारांनी म्हाडा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.\nसरळ सेवा भरती परीक्षा आता IBPS, TCS आणि MKCL मार्फत\nपेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केला असून यापुढील परिक्षा ह्या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे\nराज्यातील म्हाडा परिक्षा प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली\nया परीक्षा ३१ जानेवारी २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. पेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केला असून यापुढील परिक्षा ह्या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा दिलेल्या सुमारे ९३६ उमेदवारांनी प्रश्न आणि उत्तराबाबत हरकती नोंदविल्या आहेत. उमेदवारांच्या तक्रारींचे निरसन होताच निकाल जाहीर करण्यात येईल, असे म्हाडातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nम्हाडाच्या ९३६ उमेदवारांनी हरकती नोंदवल्या आहेत. खालील सूचनेनुसार म्हाडाचा निकाल मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात प्रकाशित केला जाऊ शकतो.\nम्हाडा प्राधिकरणातील ५६५ पदांसाठी सरळ सेवा परीक्षा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याने पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर म्हाडाने परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची नेमणूक केली. परीक्षेसाठी दोन लाख ७४ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी दोन लाख ५८ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते. म्हाडामार्फत ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत एक लाख ८० हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. परीक्षार्थींना लिहिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी १५ फेब्रुवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ९३६ उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. त्यांच्या हरकती तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तर मिळताच याचा अहवाल म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळताच आरक्षणानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता म्हाडा अधिकाऱ्याने व्यक्त केली.\nउत्तर तालिकेवर आक्षेप नोंदवण्याची संधी\nम्हाडाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत काही आक्षेप असतील 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान नोंदवता येतील. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधि���ृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे निश्चित केलेले शुल्क भरून आक्षेप (Objection) नोंदविता येतील. एका प्रश्नपत्रिके संबंधी आक्षेपाकरीता उमेदवारांना पाचशे रुपये एवढे शुल्क भरावे लागेल.\nया थेट लिंक व्दारे आक्षेप नोंदवा\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून (Mhada) आयोजित करण्यात आलेली विविध पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा पार पडलीय. म्हाडाकडील पदभरती (Mhada Recruitment 2021) ही सरळसेवा पद्धतीनं राबवली जात आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आफलाईन परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यानं म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेत परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. म्हाडाकडून आता उत्तरतालिकेविषयी महत्त्वाची माहिती कळवली आहे. म्हाडा सरळसेवा भरतीची परीक्षा दिलेल्या उमदेवारांना उत्तरतालिका (Mhada Recruitment exam Answer Key) आजपासून पाहायला मिळतील. म्हाडाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत काही आक्षेप असतील 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान नोंदवता येतील.\nम्हाडा भरती परीक्षा २०२१ प्रश्न व आन्सर कि आक्षेपाबाबत सूचना\nविद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात लिंक उपलब्ध होणार\nम्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर आज लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना उत्तरतालिका देखील पाहता येईल, असं महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे सचिव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.\nMHADA Bharti – म्हाडा 565 भरती परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर\nगेल्या अनेक दिवसांपासून पेपर लीक प्रकरणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे ऐनवेळी म्हाडाच्या परीक्षा (mhada recruitment 2021 exam) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. म्हाडाची परीक्षाही पुढे ढकली होती. पण, म्हाडा सरळसेवा भरती २०२१ परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्��विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.\nम्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार दि. ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंडळाचे राजकुमार सागर यांनी केले आहे.\nमध्यंतरी, आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजलं. हे प्रकरण ताजं असतानाच जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य आरोपी देशमुख यानं म्हाडा पेपर फोडण्याचं धाडस केलं. त्यासाठी राज्यभरातील 10 एजंट्सकडून त्याला कोट्यवधी रूपये मिळणार होते. एजंट्सकडून म्हाडाच्या परिक्षेत बसलेल्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोरी ठेवण्याचा सल्ला देशमुख यांच्याकडून देण्यात आला होता.\nउत्तरपत्रिका तपासणी करत असताना एजंट्समार्फत आलेल्या परिक्षार्थींना ओएमआरशीटमध्ये (उत्तरपत्रिका) थेट गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार होतं. याप्रकरणी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अंकुश रामभाऊ हरकळ (रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा,जि. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (रा. मिलेनियम पार्क, औरंगाबाद) याला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.\nMHADA Exam Latest Update : म्हाडाच्या भरती परीक्षेचं (Mhada Exam) वेळापत्रक (Timetable)पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासून सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन (Offline)होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.\nम्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस (TCS)कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर (GA Software) कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचा भांडाफोड झाला. त्य��मुळे तातडीने म्हाडाकडून परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस (TCS) कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक (Full TimeTable) आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर (Mhada Website) जाहीर करण्यात येणार आहे.\nहॉल तिकीट इथून डाऊलोड करा\nऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्यासाठी म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर (Website) 22 जानेवारी पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nतसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया (Online Exam) समजणे सोपे जावे यासाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर 26 जानेवारी पासून मॉक लिंक (Mock link) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षा कशी असेल याचा अंदाज येणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.\nMHADA Bharti – म्हाडा 565 भरती परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर\nम्हाडा भरती परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द केली. यामुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागला. उमेदवारांना परीक्षा शुल्क परत (Return) देण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. मात्र आता केवळ परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा विचार म्हाडा प्राधिकरणाकडून सुरू आहे. या निर्णयावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती.\nरविवारी (ता.12) आयोज��त करण्यात आलेल्या दोन्ही सत्रातील परीक्षेला एक लाख 2 हजार 400 उमेदवार बसणार होते. म्हाडाने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार उमेदवार दूरवरून हालअपेष्टा सहन करत परीक्षा केंद्रांवर पोहचले. मात्र पेपर फोडण्याचे प्रकरण समोर येताच म्हाडाने परीक्षा रद्द केली. यामुळे परीक्षा केंद्रांवर दूरवरून पोचलेल्या उमेदवारांनी संतप्त व्यक्त केला.\nउमेदवार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ही परीक्षा म्हाडामार्फत आयोजित करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र आता ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसेच केवळ पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयावर येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.\nम्हाडा ५६५ भरती परीक्षेचे सुधारित तारखा जाहीर\n29 आणि 30 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणारी नियोजित म्हाडा (Mhada Exam) सरळ सेवा भरती परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली आहे. आज एमपीएससीमार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातील तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\nउर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील\nम्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक लवकरच म्हाडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय उर्वरित क्लस्टर मधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील.\nम्हाडा सरळसेवा भरती परीक्षेचा (MHADA Exam) पेपर फोडण्याचा कट उघड झाल्याने म्हाडाने ऐनवेळी परीक्षा रद्द केली. यानंतर विविध परीक्षा घेण्याचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीची ��ा परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून या कंपनीमार्फत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर म्हाडाने आता सावध पवित्रा घेतला आहे. ‘म्हाडा’ने ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीमार्फत घेण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्यानुसार ही परीक्षा येत्या फेब्रुवारीमध्ये घेतली जाणार आहे; तसेच परीक्षा केंद्रांची संख्याही वाढविण्यात येणार आहे म्हाडा भरती परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. भरती परीक्षेतील गैरप्रकारानंतर म्हाडा प्राधिकरणाने गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.\n म्हाडाच्या परीक्षा या खासगी संस्थेमार्फत होणार\nMHADA Bharti – म्हाडा भरती २०२१ परीक्षेचा नवीन वेळापत्रक प्रकाशित\nMHADA Bharti -म्हाडा भरती २०२१ च्या परीक्षेचा तारीखा जाहीर\nम्हाडा’तील वेगवेगळ्या १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीची निवड वादग्रस्त ठरली. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा पेपर फोडल्याचे कारस्थान रचल्याचे उघड होताच म्हाडाने ही परीक्षा रद्द केली. त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात येईल, अशी घोषणा केली.\nऐन परीक्षेच्या दिवशीच परीक्षा रद्द झाल्याने ही परीक्षा देणाऱ्या पावणेतीन लाख उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आता परीक्षेसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे; तसेच त्याप्रमाणे ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांकडून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात तयारी केली जाणार आहे. ही परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल, असे ‘म्हाडा’तील सूत्रांनी सांगितले. या परीक्षेत पारदर्शकता जपली जावी, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता सरळसेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर प्रक्रिया पारदर्शी व सुरळीतपणे व्हावी तसेच पदभरतीमध्ये निव्वळ गुणवत्ताधारक व कागदपत्रे पूर्तता निक��ांच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची नेमणूक व्हावी याकरिता सर्व खबरदारी प्राधिकरणातर्फे घेण्यात येत आहे.\nप्राधिकरण या जाहीर निवेदनाव्दारे सर्व उमदेवारांना कळवित आहे कि, त्यांनी गैर मार्गांचा अवलंब करू नये तसेच कोणत्याची व्यक्तीचा भूल थापांना बळी पडू नये.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी (मास्क) परिधान करणे म्हाडाने अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या उमेदवारांची परीक्षेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा मुख्य परीक्षा आणि म्हाडा भरती परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात म्हाडा प्रशासनाने बदल केला असून 12 डिसेंबरपासून परीक्षा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना उमेदवारांना किमान तीन पदरी कापडाची मुखपट्टी परिधान करणे अनिवार्य केले आहे. परीक्षा केंद्रावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा वापर परीक्षेदरम्यान करावा लागेल.\nमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता, सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक पदाच्या 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021 मुदतवाढ पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शो���ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01197558-VJ0603A821GXAPW1BC.html", "date_download": "2023-05-30T05:21:24Z", "digest": "sha1:SFP5535DLXVUATPTJCTDCOURHJ2EJPHT", "length": 16628, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " VJ0603A821GXAPW1BC किंमत डेटाशीट Vishay / Vitramon VJ0603A821GXAPW1BC | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर VJ0603A821GXAPW1BC Vishay / Vitramon खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये VJ0603A821GXAPW1BC चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. VJ0603A821GXAPW1BC साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:50V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://indianbawarchi.com/ma/", "date_download": "2023-05-30T04:16:16Z", "digest": "sha1:YG4HJSA46VKDE7XPU6JOZEN4SQTGM2GT", "length": 9663, "nlines": 51, "source_domain": "indianbawarchi.com", "title": "mar Archive | Indian Bawarchi", "raw_content": "\nतुम्हाला अंड्याची भुर्जी माहीतच अशेल. आज आम्ही तुम्हाला पनीर भुर्जी रेसिपी Paneer Bhurji Recipe In Marathi सांगणार आहोत. पनीरने बनवलेल्या भाज्यांची यादी मोठी आहे. त्यात पनीर भुर्जीही आहे. पनीर भुर्जी हा भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहे, जो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही लोकांना आवडतो. शाकाहारी लोकांसाठी, जे अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी हा अंड्याच्या भुर्जीचा पर्याय आहे. … Read more\nआजच्या आपल्या राजमा रेसिपी इन मराठी rajma recipe in marathi मध्ये आपण राजमा कसा बनवायचा how to make rajma ते शिकणार आहोत. राजमा रेसिपी rajma recipe ही उत्तर भारतीय रेसिपी आहे. ही पौष्टिकतेने परिपूर्ण पंजाबी पाककृती panjabi dish आहे. ही डिश आरोग्यदायी तसेच चवदार आहे. आपण ही हॉटेल रेस्टॉरंट/ढाब्यावर खातो, मग आपल्या घरीही बनवायला हवं … Read more\nआज आम्ही तुम्हाला पंजाबच्या आणखी एका रेसिपीबद्दल सांगत आहोत, पनीर कुलचा रेसिपी paneer kulcha recipe in marathi. पनीर आणि मसाले टाकून बनवलेल्या स्टफिंगमुळे त्याला स्टफ्ड पनीर कुलचा रेसिपी stuffed paneer kulcha recipe in marthi असेही म्हणतात. ही उत्तर भारतातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. पनीर ��ुलचे खूप चविष्ट असतात. साधारणपणे मुले आणि प्रौढांना पनीरची डिश paneer … Read more\nमित्रांनो, आज आपण ब्रेड पकोडा रेसिपी रेसिपी Bread Pakora Recipe in Marathi जाणून घेणार आहोत. ही डिश दिल्लीची प्रसिद्ध स्ट्रीट फूड डिश Delhi’s famous street food dish आहे. या भरलेल्या ब्रेड पकोड्याला भरवां ब्रेड पकौड़ा Indian Bread Fitter असेही म्हणतात. हे बटाट्याने भरलेले ब्रेड डंपलिंग आहेत. सध्या आपल्या देशातील प्रमुख शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर … Read more\nअमृतसरी कुलचा हे नाव स्वतःच सूचित करते की ही पंजाबमधील, म्हणजेच उत्तर भारतातीय डिश आहे. अमृतसरी कुलचा रेसिपी इन मराठी Amritsari Kulcha Recipe in Marathi ही आमची आजची रेसिपी आहे, ज्याच्या मदतीने आपण अमृतसरी कुलचा कसा बनवतात ते शिकणार आहोत. ह्याच्या सामग्रित बटाट्याचा ही समावेश सल्यामुळे ह्याला आलू कुलचा रेसिपी किंव्वा अमृतसरी आलू कुलचा रेसिपी … Read more\nचिकन 65 चे नाव तुम्ही खूप ऐकले असेल. चिकन 65 chicken 65 ही चिकन प्रेमींची आवडती डिश आहे. आज आपण चिकन 65 रेसिपी इन मराठी chicken 65 recipe in marathi च्या मदतीने ही डिश बनवायला शिकणार आहोत. ह्या डिश ची प्रसिद्धी इतकी आहे की आपण अनेकदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये पाहतो. बहुतेक लोक ही डिश … Read more\nआपल्या देशात पकोडे बनवण्याचा आणि खाण्याचा ट्रेंड आहे. लकांना ते खुप आवडतात. आज आपण पनीर पकोडा रेसिपी इन मराठी paneer pakoda recipe in marathi शिकणार आहोत. पावसाळ्यात पकोडे खूप मिस होतात. पावसाळ्यात पकोडे खाण्याचा आनंदच वेगळा असतो. पनीर पकोडा paneer pakoda ची ही एक सोपी रेसिपी आहे. चविष्ट पनीर पकोडे सर्वांनाच आवडतात. पनीर पकोडा लंच, … Read more\nआज आम्ही तुमच्यासोबत पनीर आणि कांद्यानी बनवलेली पनीर दो प्याजा रेसिपी इन मराठी paneer do pyaza recipe in marathi शेअर करत आहोत. ही शाकाहारी पाककृती आहे आणि उत्तर भारतातील लोकप्रिय पाककृतींपैकी एक आहे. जर त्याच्या चवी बद्दल बोलायचं असेल तर ती एक लाजवाब डिश आहे. पनीर दो प्याजा बनवण्याच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ही … Read more\nपनीर मलाई कोफ्ता हा उत्तर भारतीय विशेषतः पंजाबमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. येथे आपण त्याच्या पनीर मलाई कोफ्ता रेसिपी paneer malai kofta recipe in marathi बद्दल माहिती देऊ. म्हणजे पनीर मलाई कोफ्ता कसा बनवला जातो हे शिकु.ज्यामध्ये तुम्हाला पनीर मलाई कोफ्ता सामग्री paneer malai kofta ingredients आणि मलाई कोफ्ता रेसिपी paneer malai kofta recipe बद्दल संपूर्ण … Read more\nयाआधी आम्ही तुम्हाला पनीरच्या अनेक रेसिपी सांगितल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला हांडी पनीर रेसिपी Handi Paneer Recipe in Marathi सांगणार आहोत. इतर स्वादिष्ट पनीर पाककृतीं प्रमाणे ही एक स्वादिष्ट पनीर रेसिपी आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला एखादी खास डिश बनवून खावीशी वाटत असेल, तर अशा वेळी तुम्ही हंडी पनीर बनवू शकता आणि त्याच्या स्वादाचा आनंद घेऊ … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.tyhjgas.com/", "date_download": "2023-05-30T05:15:06Z", "digest": "sha1:CM6NGAD6SW4DF4MXQ5Z4YA33JD2ZMYC2", "length": 7640, "nlines": 212, "source_domain": "mr.tyhjgas.com", "title": " सल्फर हेक्साफ्लोराइड, इथिलीन C2h4, मिथेन वायू - ताइयू", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n“TY”, Taiyu गॅस, “TAI” पर्वताच्या शिखरावर, “HJ”, HongJin Gas, उज्ज्वल भविष्य.\n19 वर्षांचा औद्योगिक वायू उत्पादन पुरवठा अनुभव, वन-स्टॉप औद्योगिक गॅस पुरवठा\nजगासाठी समाधान, गॅस रिफिलिंग, गॅस विश्लेषण, गॅस ऍप्लिकेशन डिझाइन आणि गॅस वाहतुकीस समर्थन.\nआमच्या ग्राहकांना गॅस सहज खरेदी करू द्या.\nसामान्य परिस्थितीत, इथिलीन हा रंगहीन, किंचित गंधयुक्त ज्वलनशील वायू आहे ज्याची घनता 1.178g/L आहे, जी हवेपेक्षा किंचित कमी घनता आहे.हे पाण्यात जवळजवळ अघुलनशील आहे, इथेनॉलमध्ये क्वचितच विरघळणारे आहे आणि इथेनॉल, केटोन्स आणि बेंझिनमध्ये किंचित विद्रव्य आहे., ईथरमध्ये विरघळणारे, कार्बन टेट्राक्लोराइड सारख्या सेंद्रिय सॉल्व्हेंटमध्ये सहज विरघळणारे.\nतुम्ही चेंगडू तैय्यूची विविध उत्पादने शोधू शकता\nगॅस सहज खरेदी करा\nविविध प्रकारचे गॅस पुरवठा\nसंपूर्ण निर्यात समाधान योजना\nस्थानिक शिपिंग एजंटसह आयातदारास मदत करा\nआयसोटोप ड्युटेरियमचा पुरवठा कमी आहे.ड्युटेरियमच्या किमतीच्या ट्रेंडची अपेक्षा काय आहे\nड्युटेरियम हा हायड्रोजनचा स्थिर समस्थानिक आहे.हा समस्थानिक थोडा वेगळा आहे...\n\"ग्रीन अमोनिया\" हे खरोखरच टिकाऊ इंधन बनण्याची अपेक्षा आहे\nअमोनिया हे खत म्हणून प्रसिद्ध आहे आणि सध्या अनेक उद्योगांमध्ये वापरले जाते...\nसेमीकंडक्टर \"कोल्ड वेव्ह\" आणि दक्षिण कोरियामधील स्थानिकीकरणाचा प्रभाव, दक्षिण कोरियाने चीनी निऑनची आयात मोठ्या प्रमाणात कमी केली आहे\nनिऑनची किंमत, एक दुर्मिळ अर्धसंवाहक वायू ज्याचा पुरवठा कमी होता...\nशुडू सेंटर बिल्डिंग, हाय-टेक झोन, चेंगडू सिटी, चीन\n© कॉपीराइट - 2010-2022 : सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2016/08/blog-post_20.html", "date_download": "2023-05-30T05:34:13Z", "digest": "sha1:FCJIU56Z3W3C2KIZMWWRDMUGDK4OZCSE", "length": 10573, "nlines": 110, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: पडद्यामागच्या कलाकारांसाठीची विधाता म्युझिकची चळवळ गौरवास्पद – अशोक पत्की", "raw_content": "\nपडद्यामागच्या कलाकारांसाठीची विधाता म्युझिकची चळवळ गौरवास्पद – अशोक पत्की\nगणेशोत्सवासाठी ‘पावला गणराजा’ अल्बमचे मुंबईत प्रकाशन\nमुंबई : गायक कलाकारांप्रमाणेच त्यांना साथ देणाऱ्या पडद्यामागच्या असंख्य कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीच्या विधाता म्युझिकने संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू केलेली चळवळ गौरवास्पद आहे. गौरांग आगाशे याने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला सर्वांनीच साथ दिली पाहिजे, असे उद्गार ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, अशोक पत्की यांनी काल (ता. १९) मुंबईत काढले.\nमुंबई – रत्नागिरीतील विधाता म्युझिक संस्थेच्या ‘पावला गणराजा’\nध्वनिफितीचे प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रकाशन करताना\nआमदार उदय सामंत, शंकर अभ्यंकर, अशोक पत्की,\nगौरांग आगाशे, अभिजित भट\nगायकाचे गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी झटणाऱ्या पडद्यामागच्या संगीत कलाकारांचा परिचय करून देणाऱ्या विधाताम्युझिकआरटीएन (www.vidhatamusicrtn.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन श्री. पत्की यांच्या हस्ते काल मुंबईत प्रभादेवीतील रवींद्र नाट्यगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सतारवादक शंकर अभ्यंकर आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. पत्की म्हणाले की, मी नेहमी भाषणातून सांगत आलो आहे की सर्व कलाकारांचा विचार झाला पाहिजे. पडद्यामागील कलाकारांना व्यासपीठ मिळायलाच हवे. रत्नागिरीच्या गौरांग आगाशे त्यासाठी प्रयत्न करत आहे, याचे मला कौतुक वाटते. त्याला या क्षेत्रातील सर्वांनीच मदत करायला हवी. श्री. अभ्यंकर यांनीही या कार्याला शुभेच्छा दिल्या. आमदार उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीच्या कलाकारांनी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरासारख्या नाट्यगृहात कार्यक्रम करणे हेच मोठे धाडसाचे आहे. यापुढे या उपक्रमासाठी आवश्यक असेल, ती सर्व मदत मी देणार आहे.\nयावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पावला गणराजा’ अल्बमचेही प्रकाशन करण्यात आले. गौरांग आगाशे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. कोणतेही गीत परिपूर्ण करण्यासाठी संगीत संयोजक, वादकांसह पडद्यामागचे इतर अनेक हात झटत असतात. त्यांचा परिचय रसिकांना कधीच होत नाही. तो करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व विद्यमान आणि उदयोन्मुख कलाकारांना त्यामुळे संधी मिळणार आहे. ‘पावला गणराजा’ या ध्वनिफितीतील सर्व गाणीही संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक, १२ उदयोन्मुख आणि प्रथितयश गीतकार, १४ तरुण, नामवंत गायक, ८ लोकप्रिय गायिका, १३ यशस्वी तसेच उदयोन्मुख संगीतकार, १९ सुप्रसिद्ध वादक, २१ कोरस गायक, २ वेबसाइट डिझायनर, २ छायाचित्रकार, १ सीडी डिझायनर, मुंबई-पुणे, कोकणासह विविध ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १२० जणांचे मोलाचे योगदान आहे. त्या सर्वांचा परिचयही संकेतस्थळावर करून देण्यात आला आहे.\nउद्घाटन समारंभाला रत्नागिरी आणि मुंबईतील संगीतप्रेमींनी गर्दी केली होती. संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन होताच अनेकांनी संकेतस्थळाला भेट दिली.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nलहानपणीच संगीत संस्कार केल्यास मुले मानसिकदृष्ट्या...\nपडद्यामागच्या कलाकारांसाठीची विधाता म्युझिकची चळवळ...\nरत्नागिरीत आर्ट गॅलरी उभारणार : नगराध्यक्ष महेंद्...\nसंगीत कलाकारांचा परिचय करून देणारे नवे संकेतस्थळ ल...\nस्वातंत्र्यसैनिक आशाताई अजूनही जागवतात ते मंतरलेले...\nअनाथ, आर्थिक मागास, निराधारांसाठी निवास-भोजनासह मो...\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... सावित्रीच्या दुर्घटन...\nक्लोरीनच्या बाटल्यांसाठी कर्जत तालुक्यातील गावे वा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/educational/172262/", "date_download": "2023-05-30T04:51:42Z", "digest": "sha1:MOYQXZ2KLV7O4XAGIUHLWDD5S3O7F4M6", "length": 14295, "nlines": 129, "source_domain": "www.berartimes.com", "title": "कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome शैक्षणिक कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर\nकौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर\nपुणे, दि. 11 : भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या संस्था कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काढले.\nभारती विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिन समारंभ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमीपूजन समारंभात श्री. नार्वेकर बोलत होते. कार्यक्रमास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम, कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.\nजो वाचायला शिकवतो तो देश घडवतो, असे सांगून श्री. नार्वेकर म्हणाले, भारती विद्यापीठ केवळ शैक्षणिक संस्था नसून देशात महाराष्ट्राची ओळख म्हणून ओळखले जाते. डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आदी अनेक मान्यवर व्यक्तीमत्त्वे विद्यापीठाने घडवली आहेत. देशाला उंची प्राप्त करुन देण्यात भारती विद्यापीठसारख्या संस्था आणि संघटनांचा खूप मोठा हातभार आहे. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामध्ये अशा संस्थांनी शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाचा वाटा आहे.\nश्री. नार्वेकर पुढे म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांनी गतीमान आणि प्रगतीशील शिक्षणातून समाजपरिवर्तन कसे करावे या संकल्पनेतून लावलेले रोपटे आज विद्यापीठाच्या रुपात विशाल वृक्ष म्हणून देशातील, जगातील अनेक विद्यार्थ्यांना सावली देण्याचे काम करत आहे. विद्यापीठाने आपली ख्याती आणि कार्य केवळ पश्चिम महाराष्र्ट्र, पुण्यात नव्हे तर राज्यातील कानाकोपऱ्यात तसेच दिल्लीसारख्या राज्यात पोहोचवले आहे.\nभारती विद्यापीठाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. गेहलोत म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांचे विद्यापीठाचे स्वप्न त्यांच्या कष्टातून साकार झाले आहे. कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम शिक्षण आणि आरोग्यातून बनते. स्त्री शिक्षणासाठी पुण्यातून ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केले. राजस्थानात पूर्वी केवळ शासकीय शाळा होत्या. परंतु, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील खासगी शिक्षण संस्थांचा शैक्षणिक विकासातील योगदान पाहून राजस्थानात खासगी संस्थांना शिक्षण क्षेत्र खुले केल्याचे त्यांनी सांगितले.\nप्रास्ताविकात डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी एका जिद्दीतून भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज अनेक विद्याशाखा भारती विद्यापीठ संपूर्ण देशात चालवत आहेत. विद्यापीठाने संशोधनावर खूप लक्ष केंद्रीत केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाकडून काम सुरू आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या ध्येयानुसार केवळ पदवीधर बनविणे नव्हे तर चांगला माणूस घडविण्याचे काम विद्यापीठाकडून चालते. महाराष्ट्र आणि देशाची सेवा करणारे विकासात योगदान देऊ शकतील असे युवा घडविण्याचे काम येथे चालते, असेही डॉ. कदम म्हणाले.\nयावेळी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांना मानपत्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला.\nप्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले.\n‘विचार भारती’ या मुखपत्राच्या विशेषांकाचे आणि ‘विश्वभारती’ या इंग्रजी बुलेटिनचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.\nPrevious articleअनु.जाती,जमाती,मराठा,ओबीसींच्या शैक्षणिक योजनांमध्ये एकसूत्रता ठेवावी –मंत्री चंद्रकांत पाटील\nNext articleअमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे न��र्देश\nविद्या निकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nगुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे-जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले\nमॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मधील विज्ञान शाखेतून प्रतीक्षा बोपचे तालुक्यात प्रथम\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.customercarephonenumbers.in/actors/nana-patekar-mobilephone-number-email-id-address-website/", "date_download": "2023-05-30T04:20:10Z", "digest": "sha1:XAVXKXCGZXTBLVKKZD2FNAT7SAUDDUC3", "length": 34115, "nlines": 332, "source_domain": "www.customercarephonenumbers.in", "title": "Nana Patekar Mobile/Phone number Email Id Address website", "raw_content": "\nसाहेब,,,मी सदाशिव भिमराव मोरे ,, रा. ऐतवडे बुद्रुक ,,,तालुका-वाळवा\nसाहेब–मला नाद आहे तो म्हणजे फिल्म स्टोरी लिहिण्याचा,,,,,तो हि एकदम मनापासून आणि व्यस्त होऊन,,एकदम छान व कॉमेडी ,,मैत्रीत्वाचे मनात खूप इच्छा आहे कि आपण लिहिलेली कहाणी दुनियेच्या समोर आणावी,,पण कोण भेटतच नाही हो,,,मनात सतत एकच प्रश्न उभा राहतो कि आपली साद कुणी ऐकेल का मी माझे सर्वस्व फक्त त्याकडे त्याग केलेलं आहे,,,\nसाहेब,,,,,मी आर्मी मध्ये ड्युटी करत असून,,सतत माझे मन त्या चित्री दुनियेत वावरत असते आणि एका हाकेची आतुरतेने वाट पाहत असते,,,,\nसाहेब—-रिमझिम पडणारा पाऊसचे पाणी साचावायचे असते कारण त्याची सुद्धा इच्छा असते कि मला वाचवा म्हणजे जीवन वाचेल…\nसाहेब,,,, माझ्या बुद्धीला फक्त दिशा द्या म्हणजे ते आपोआप वळण वळत जाईल…\nसाहेब—-मला तितकं कळत नाही कि कसे बोलायचे असते ,,,तरीही साहेब मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे,,,,माझ्या सारख्या लोकांचे तुम्हाला खूप संदेश येत असतील पण साहेब एकदा विचार करा….फक्त एकदा…\nजय हिंद …..जय महाराष्ट्र \nनमस्कार माझं नाव:कौशल सुरेश इंगळे , माझं वय 17 , मला अभिनयाची आवड आहे . मला अभिनय करायला आवडत. सर मला छोटस फिल्म सिटी मध्ये काम जरी भेटल तरी चालेल मला जास्त मोठं होण्याची अपेक्षा नाही आहे . ना मला पैशा हौस आहे . खरच तुमचे आभार होतील . माझा मोबाईल नो .7875355275 , प्लिज ऑडिशन साठी कॉल करा . धन्यवाद.\nनमस्कार सर . फोन :- 8951564351\nमाझे नाव : किरण नारायण पवार (बेळगांव)\nमला एका थोर व्यक्ती बध���दल सांगायचे आहे . ते व्यक्ती म्हणजे गुरुवर्य श्री परशुरामभाऊ नंदिहळ्ळी . ह्यांनी गोर गरीब, दिन दुबळ्या व मागासवर्गीय लोकांना . ज्याठिकाणी आरन्य व घनदाट जंगल आशा ठिकाणी सायकल वरुन जाऊन शिक्षण न पोचणाऱ्या ठिकाणी ते शिक्षण पोचवले . आज त्याठिकानच्या नागरीकांनी छोटीशी आशा बाळगली आहे . कि त्या थोर व्यक्ती मूळे आज आम्ही शिक्षित व मोठ मोठ्या हुद्यावर आहे. म्हणून त्या व्यक्तीचे छोटे त्यांचे पुतळा हुभारहावी व तेव्हा तुम्ही उपस्थित रहावे आशी आशा आहे.\nव आशा व्यक्तीचे नाव पूर्ण देशाच्या काना कोपऱ्यात पोहचावे हिच माजी विनंती .\n(त्याव्यक्तीचे बोलेल तितके कमी शब्द आहे . जर आशा व्यक्ती बध्दल तुम्ही दखल घेत आसाल तर आम्ही तुम्हाला माहिती पुरवु )\nतुम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा आधार आहात , मी तुमच्याबद्दल तुमच्या शेतकऱ्यांच्या चांगल्या कामाबद्दल खूप काही ऐकले आहे . आज प्रत्येक मुलाच्या मनातील एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची आहे जेव्हा मुलाची पदवी पूर्ण होते तेव्हा त्याला काय जॉब करावा समजत नाही , जो मुलगा खरच हुशार आहे तो स्वतःच्या हिमतीवर पुढचे आयुष्याचं नियोजन करू शकतो , पण जो मध्यम स्तराचा आहे त्याच्या मनात सुद्धा खूप काही चांगले विचार येतात त्याच्या मनात सुद्धा चांगलं काही करायची इच्छा असतेय.\nपण तो आजकाल काही करू शकत नाहीये आणि थोड्या पगाराच्या नोकरीत समाधान मानतो . त्याच एक कारण असेल असं मला वाटत एकतर त्याची घरची परिस्तिथी , अथवा तो त्याचे विचार सर्वांपर्यंत मांडू शकत नाही महत्वाचे त्याचे पुढचे नियोजन घराच्या आर्थीक परिस्तितीमुळे तो घरी सांगू शकत नाही , त्यानंतर तो फक्त एक नोकरदार म्हणून आयुष्य जगतो .. हे बदलायला हवे .\nमाझा स्वतःचा काहीतरी आहे माझ्याकडे मी लिखाण छान करतो , मला खूप छान नाटक , गोष्टी , कथा लिहता येतात .\nपण त्याला पुढे काय आधार आहे की नाही हे मला माहीतच नाही मी खेड्यातला आहे , आणि माझ्याकडे खूप काही विचार असतात ते मी खूप छान लिहू शकतो पण बोलायला घाबरतो , आम्हाला पण स्वतःची एक वेगळीच ओळख बनवायची आहे पण हे शक्य आहे की नाही ते माहीत नाही मलाही खूप सेवा करावीशी वाटते पण , ज्याला स्वतःचा status निर्माण करता येत नाहीये , तो मी काय करणार\nकाही चुकलं असेल तर माफी पण खेड्यातल्या मुलांना बाहेरच जग नाही माहीत काय , त्यातला मी पण कितीही मोठी स्वप्ने ज���ी असली तरीही फक्त नोकरदारीच करावी लागते , एक तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा\nSorry sir, वय माझं 19 च आहे पण बोललो खूप काही .\nComment:हे गुरुदेवा .हे विश्वनाथा. कोणता विचार कसा करावा योजिले ज्यांना माझ्या मनाने त्यांना शिव विचारांचा भाग कसा बनवावा \nसर माझं नाव:सागर अंबादास गायकवाड ,\nमाझं वय 17 ,\nमला अभिनयाची आवड आहे . मला अभिनय करायला आवडत. सर मला छोटस फिल्म सिटी मध्ये काम जरी भेटल तरी चालेल मला जास्त मोठं होण्याची अपेक्षा नाही आहे . ना मला पैशा हौस आहे . खरच तुमचे आभार होतील .\nमाझा मोबाईल नंबर 7038171320\nप्लिज ऑडिशन साठी कॉल करा . धन्यवाद.\nसर मी छञपती शिवाजी महाराजचे गाणे लिहले आहे तर तुम्ही येकदा आयका प्लिज सर हा माजा फोन नंबर आहे 8806606095\nसिर्फ 15 मिनट इश देश के सहिद जवानो के लिए\nमरे प्यारे देशवाशियों मै आप से आनुरोध करता हू के इस पत्र को इक बार पूरा पढे इसे बहोत लंबा है सोच कर डिलीट ना करे इस देश का सहिद वीर के लिए है और मेरा दावा है की इश प्रकार का पत्र आप अपने जीवन मे पहली बार पढ़ रहे है\nप्यारे देश वासियो मै आप सभी को बताना चाहता हू के रोज हमारे देश के जवान सरहद पर सहिद हो रहा है पर जब हमे अखबार या न्यूज़ चैनल के माध्यम से पता चलता है तब हम सिर्फ अपसोश करते है उसके सिवा हम कुछ भी नहीं कर पाते है प्यारे देश वासियों मै सभी को बताना चाहता हू के अपने इस महान देश के जबाब सोल्जर और सहिद जवान के परोवारों के लिए आप और हम मिलकर बहोत बड़ी कदम उठा सकते है इतनी बड़ी कदम के ज़िदगी भर सहिद परिवारों का वीर सपूत ने जो देश के लिए बलिदान दिये है उसे खो देने की गम नहीं होगी इसके लिए आप को सिर्फ ये मैसेज आप सभी प्यारे देश वाशियों तक पाहुचना है और मेरा पूरा दावा है के एक दिन यह मैसेज इस महान देश के उन महान लोगो तक पहुचेगी जो मेरा द्वारा बनया गया (I.A.F.I) नामक प्रोजेक्ट के बारे मे जानने के लिए मुझ तक पहुचेगी और भारत देश मे यह वीभाग को लागू करने मे जवान और जवान के सहिद परिवारों की मदद करेगी मेरे\nप्यारे देश वासियो मुझे पूरा यकीन के साथ पता जो आज मैंने इस देश के जवान और जवान के सहिद परिवारों के लिए जो वीभग लागू करने के लिए सोचा है ऐसे इस महान देश मे बहोत से महान लोग जो ईश देश के जवान के लिए बहोत कुछ करना चाहता है पर सायद किसी कारण वश यह महान लोग जवानो और सहिद परिवारों को स्वीधा दिलाने मे असफल है प्यारे देश वासियो मै आप सभी को बता देना चाहता हू के जो (I.A.F.I) नामक प्रोजेक्ट मेरा द्वारा बनाया गया है उसे दिनांक 21/08/2017 को रजिस्ट्री पोस्ट के माध्यम से ईश देस के ,, प्रधान मंत्री श्री नरेंद्र दामोदर दाश मोदी जी के साथ साथ गृह मंत्रालय रच्छा मंत्रालय सूचना प्रसारण मंत्रालय और सभी मीडिया और प्रेस को भेजा गया था जो अभी तक ईश (I.A.F.I) नामक प्रोजेक्ट के बारे मे किसी भी प्रकार की कोई जानकारी नहीं मिली है\nप्यारे देश वाशियों आप सभी के मन मे यह वीचार जरूर आरहा होगा के आखिर ईश प्रोजेक्ट मे ऐसा क्या होगा तो मै आप को बताना चाहता हू के इस (I.A.F.I) नाएमक प्रोजेक्ट मे जवानो और जवान के सहिद परिवारों को जो स्वीधा मिलेगी उसका जानकारी नीचे दिया गया है\nप्यारे देश वाशियों मै सभी से अनुरोध करता हू के सभी सोसल नेटवर्किंग सईटों पर आप इस जानकारी को अपलोड करते रहे और आगे भेजते रहिए बस आप ईश देश के जवानो और सहिद परिवारों के लिए इतना योगदान करे\nनया रायपुर सेकटोर 27 ब्लॉक 30\nसेकंड फ्लोर रूम न.203\nया जगात देव आहे की नाही हे माहिती नाही पण आई- वडिलांच्या प्रेमात नक्कीच देव दिसतो. आज हिम्मत करून मी माझ्या वडिलांना माझ्या स्वप्नांबद्दल कल्पना दिली त्यांना प्रत्येक गोष्ट हक्काने सांगीतले माझं स्वप्न, ईच्छा जे मनात होत ते आज माझ्या तोंडावर आणलं ….\nत्यांचे म्हणणे ऐकून डोळ्यातले पाणीच थांबत नव्हते , ते बोलले तुला जे करायचंय आहे ते कर स्वतःला सिद्ध करायचं आहे तर कर जरी पहिल्यांदा अपयश आले तर भिऊ नको मी अजून जिवंत आहे .. जे हवाय ते माग पण स्वप्न पूर्ण कर तुझ्या स्वप्नात नक्कीच मी कुठेतरी आहे असे बोलले खूप आनंदाचे अश्रू डोळ्यातून येत होतं माझ्या …\nसर वडील आर्थिक मदत जरूर करू शकतात पण आमची परिस्तिथी पाहता ते माझ्या स्वप्नाला पूर्ण करेल असे वाटत नाही …. तुम्ही आधार आहेत प्रत्येक माणसाचा जे खचले असतील त्यांना आर्थिक पाठबळ देता .. मलाही गरज आहे तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या आर्थिक मदतीची …. मी जेव्हा आपल्या कडे येईल तेव्हा नक्कीच तुम्ही मला मदत कराल ही अपेक्षा ….\nतुमच्यामुळे माझ्या आई वडिलांचं आणि माझं स्वप्न पूर्ण होईल ही अपेक्षा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/maharashtra_210.html", "date_download": "2023-05-30T03:51:44Z", "digest": "sha1:4MJE275SRPXNEK3X6YNAF5DTX2B4B7BB", "length": 6766, "nlines": 105, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत - कैलास पगारे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nदुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत - कैलास पगारे\nमुंबई ( २८ जून २०१९ ) : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत असे निर्देश जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष कैलास पगारे यांनी दिले.\nनियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परिषदेतील शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.\nपगारे यावेळी म्हणाले, दुकानदारांबत काही तक्रार असल्यास दक्षता समितीला संपर्क करुन त्यांना याबाबत सांगणे आवश्यक आहे. याशिवाय नियंत्र‍क शिधावाटप आणि नागरी पुरवठा विभागाकडे येत असलेल्या तक्रारींवर विभागामार्फत तोडगा काढणे आवश्यक असल्याने याबाबत संबंधित यंत्रणांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.\nआज झालेल्या बैठकीदरम्यान पगारे यांच्या हस्ते जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना ओळखपत्रे देण्यात आली. आजच्या बैठकीत पगारे यांनी कार्यालयनिहाय प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला.\nतसेच ई-पॉसद्वारे वितरीत करण्यात आलेल्या धान्याच्या पावत्या अधिकृत शिधावाटप दुकानदारांनी संबंधित शिधापत्रिकाधारकास देणे अनिवार्य असून याबाबत शिधापत्रिकाधारकांना जागरुक करण्याचे आवाहन, कैलास पगारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांना केले.\nपगारे यावेळी म्हणाले की, वस्तू व सेवा पुरविणाऱ्या आस्थापनेबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभागाशी संपर्क करुन त्यांना याबाबत सांगणे आवश्यक आहे. याशिवाय नियंत्रक शिधावाटप आणि नागरी पुरवठा विभागाकडे येत असलेल्या तक्रारींवर संबंधित विभागामार्फत तोडगा काढणे आवश्यक असल्याने याबाबत संबंधित यंत्रणांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2023-05-30T05:58:49Z", "digest": "sha1:PGODW42WRWZUK4Q4IOVUPZHW54LM6WHI", "length": 5141, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काराबुक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nकाराबुक तुर्कस्तानमधील एक शहर आहे. काराबुक प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची रचना १९३० मध्ये करण्यात आली. येथे लोखंड आणि स्टीलचे कारखाने असून २००९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०८,१६७ होती.[१][२]\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00325653-RT1210WRB07100RL.html", "date_download": "2023-05-30T05:09:37Z", "digest": "sha1:53WJFTNTHXIJNVEXT7WWG2XOWMM664LW", "length": 16073, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RT1210WRB07100RL किंमत डेटाशीट Yageo RT1210WRB07100RL | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RT1210WRB07100RL Yageo खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RT1210WRB07100RL चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RT1210WRB07100RL साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.rinteractives.com/blog/en/cryptocurrency-in-marathi/", "date_download": "2023-05-30T05:43:44Z", "digest": "sha1:EBOVRGBJQGJXLJMIVNOUF5ZTL4IUPT7U", "length": 9844, "nlines": 67, "source_domain": "www.rinteractives.com", "title": "क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (Cryptocurrency in Marathi)", "raw_content": "\nक्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (Cryptocurrency in Marathi)\nक्रिप्टोकरन्सी म्हणजे काय (Cryptocurrency in Marathi)\nक्रिप्टोकरन्सी कशी कार्य करते\nक्रिप्टोकरन्सी स्पेसमध्ये कोणत्या महत्त्वाच्या टर्म्स वापरल्या जातात\nआजच्या जगात क्रिप्टोकरन्सी हा नवा गुंजत असलेला शब्द आहे आणि लाखो गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीक��े त्यांची पुढील गुंतवणूक संधी म्हणून पाहत आहेत.\nखाली क्रिप्टोकरन्सी या शब्दाचा गेल्या 5 वर्षांचा शोध ट्रेंड आहे आणि 2020 च्या अखेरीस हा ट्रेंड कसा सुधारला आहे आणि तो वर्षानुवर्षे वाढत आहे हे आपण खालील आलेखावरून पाहू शकतो.\nमाझ्या अनेक विद्यार्थ्यांनी मला क्रिप्टोकरन्सीबद्दल विचारले म्हणून मी हा ब्लॉग लिहित आहे, म्हणून येथे एक मार्गदर्शक आहे जो तुम्हाला क्रिप्टोकरन्सीबद्दल सखोल दृष्टीकोन मिळविण्यात मदत करेल.\nक्रिप्टोकरन्सी हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे जे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी बँकांवर अवलंबून नसतात, ही एक पीअर टू पीअर सिस्टम आहे जी कोणालाही डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट पाठवू आणि प्राप्त करू देते.\n2021 पर्यंत, सुमारे 106 दशलक्ष गुंतवणूकदार आहेत जे क्रिप्टोकरन्सी वापरत आहेत. तसेच, असा अंदाज आहे की 2025 पर्यंत, ब्लॉकचेन बाजार $39.17 अब्जने वाढेल\nक्रिप्टोकरन्सी कशी कार्य करते\nक्रिप्टोकरन्सी या मायनिंग नावाच्या प्रक्रियेद्वारे तयार केल्या जातात ज्यामध्ये गणितीय कोडे सोडवण्यासाठी विशेष संगणक प्रोसेसरचा वापर समाविष्ट असतो.\nक्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर बनवल्या जातात, जे क्रिप्टो एका वॉलेटमधून दुसऱ्या वॉलेटमध्ये हलवल्यावर तुम्हाला खातेवही ठेवण्याची परवानगी देते.\nब्लॉकचेन हे वितरित खातेवही आहे जे क्रिप्टो स्पेसमध्ये होणार्‍या प्रत्येक व्यवहाराची नोंद करते.\nक्रिप्टो स्पेसमधील प्रत्येक व्यवहार खालीलपैकी एक प्रमाणीकरण तंत्र वापरून तपासला जातो:\nप्रूफ ऑफ वर्क ही ब्लॉकचेनवरील व्यवहारांची पडताळणी करण्याची प्रक्रिया आहे ज्यामध्ये अल्गोरिदम एक गणितीय समस्या प्रदान करते जी संगणक सोडवण्याचा प्रयत्न करतात.\nप्रूफ ऑफ स्टेक ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रत्येक वापरकर्ता क्रिप्टोकरन्सी स्टेक करण्यास इच्छुक असलेल्या रकमेद्वारे व्यवहार सत्यापित करण्यासाठी मर्यादित असतो.\nप्रूफ ऑफ स्टेक गणितातील समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेला वगळतो, त्यामुळे कामाचा पुरावा अधिक कार्यक्षम आहे, ज्यामुळे व्यवहारांसाठी वेगवान आणि सुलभ पडताळणी आणि पुष्टीकरण वेळा मिळतात.\nक्रिप्टोकरन्सी स्पेसमध्ये कोणत्या महत्त्वाच्या टर्म्स वापरल्या जातात\nडीसेण्ट्रिज्ड: डीसेण्��्रिज्ड म्हणजे चलनाला कोणत्याही वित्तीय संस्थेच्या मध्यवर्ती बँकेचा पाठिंबा नाही\nवॉल्लेट: ही अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमची क्रिप्टोकरन्सी स्टोर करतात\nएक्सचेंज: एक्सचेंज हे एक ठिकाण आहे जिथे तुम्ही कोणतीही क्रिप्टोकरन्सी खरेदी आणि विक्री करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://tukaram.bookstruck.app/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%AA/2020/04/03/53440-chapter.html", "date_download": "2023-05-30T04:35:23Z", "digest": "sha1:SI2L7LWNQOG5OUJK4MJLRAWQO76G3CPB", "length": 3424, "nlines": 45, "source_domain": "tukaram.bookstruck.app", "title": "संत तुकाराम - जळासंगें जीवविती । इच्छा ... | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works संत तुकाराम - जळासंगें जीवविती । इच्छा … | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works", "raw_content": "\nन्यानोबाने रचिला पाया, तुका झालासे कळस ... अश्या शब्दांनी संत तुकारामांचे वर्णन मराठी समाजाने केले आहे. सर्वसाधारण घरांत जन्मात आलेल्या तुकाराम महाराजांनी भक्ती रसाने ओतप्रोत असे अंभंग लिहिले. संत तुकाराम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले होते असे जाणकारांचे मत आहे. निःसंशय पणे संपूर्ण हिंदू धर्मातील संत मंडळींची आठवण करायची झाल्यास तुकाराम महाराज सर्वप्रथम असतील. This site contains all the works of Tuakaram in devanagari.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम - जळासंगें जीवविती \n इच्छा मरण त्यां अंतीं ॥१॥\nजया चित्तीं जैसा भाव तयापाशीं तैसा देव ॥२॥\n परि तो कमळां जीवनु ॥३॥\n वाहे तान्हयाची चिंता ॥४॥\n« संत तुकाराम - आणिक नाहीं तुज मागणें \nसंत तुकाराम - होती कांहीं आस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/12-people-were-deported-including-suspended-police-patil", "date_download": "2023-05-30T05:09:16Z", "digest": "sha1:BSYYHJ6YA232IEE5TPSZ4WE74VUIQZFN", "length": 6658, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "12 people were deported including suspended police Patil", "raw_content": "\nनिलंबित पोलीस पाटलासह बारा जण हद्दपार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई\nनिफाड | प्रतिनिधी Niphad\nपोलीस अधीक्षक पदाची सूत्रे शहाजी उमाप यांनी स्वीकारल्यानंतर कायदा - सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य दिले जात आहे. आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, नागरीकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता उपद्रवी, अवैध दारु विक्री करणाऱ्या १२ जणांना भेंडाळी व औरंगपूर परिसरातून तीन दिवसांसाठी हद्दपार केले आहे.\nपोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागीय दंडाधिकार्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे १३/०४/२०२३ रात्री १० ते १५/०४/२३ च्या सकाळी आठपर्यंत गाव व परिसरात प्रवेश न करण्यास, राहण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या १२ व्यक्तींच्या उपस्थितीने गाव व परिसरात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी खात्री झाल्याने उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) प्रमाणे एकतर्फी आदेश ११ एप्रिलला रोजी पारित केला आहे.\nयामध्ये भेंडाळीचे पोलीस पाटील सोमनाथ गोंविद वाजे(भेंडाळी, औरंगपूर व परिसर), अतिश सोमनाथ वाजे (रा.भेंडाळी), रवींद्र श्यामराव कापसे (रा. तामसवाडी व परिसर), सचिन भाऊसाहेब माने (बागलवाडी व परिसर), दत्तात्रय रामनाथ आव्हाड (म्हाळसाकोरे व परिसर), तुषार बाबुराव ससाणे (औरंगपूर व परिसर), विश्वनाथ त्र्यंबक खालकर (सोनगाव व परिसर), विशाल छबू क्षीरसागर (रा.तारुखेडले व परिसर), देविदास वसंत जगताप (तारुखेडले व परिसर), नितीन पांडुरंग झाडे (बागलवाडी व परिसर), मुस्ताक हुसेन शेख (रा.;सायखेडा, ता. निफाड) यांच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.\nहद्दपार झालेल्या व्यक्तींनी गाव व परिसरात प्रवेश करण्यास, थांबण्यास १३ ते १५ एप्रिलपर्यंत बंदी असून, सदर लोक संबंधित परिसरात आढळून आल्यास सायखेडा पोलिसांना माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.\n- पी.वाय.कादरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायखेडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/jamkhed-apmc-market-election-results-2023-krushi-utpanna-bazar-samiti-nikal-ncp-rohit-pawar-bjp-ram-shinde", "date_download": "2023-05-30T03:58:31Z", "digest": "sha1:H52S7XHZY6LLMOQPJI2L7IJ7GLISPPDY", "length": 6892, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "jamkhed apmc market election results 2023 krushi utpanna bazar samiti nikal NCP rohit pawar bjp ram shinde APMC Election Result : कर्जत प्रमाणेच जामखेड बाजार समितीतही 'फिफ्टी-फिफ्टी'", "raw_content": "\nAPMC Election Result : कर्जत प्रमाणेच जामखेड बाजार समितीतही 'फिफ्टी-फिफ्टी'\nअहमदनगरच्या दक्षिण विभा��ातील उर्वरीत जामखेड बाजार समितींसाठी आज विक्रमी 98.40 टक्के मतदान झाले. रात्री उशिरा निकाल जाहिर झाला. यामध्ये कर्जत बाजार समितीप्रमाणेच मतदारांनी जामखेड बाजार समितीमध्येही आ. शिंदे व आ. पवार यांचे समान 9 - 9 संचालक निवडुण देत काट्याची टक्कर कायम ठेवली आहे. आता सभापती कोणाचा यावर दोन्ही बाजुंनी मोठी रस्सिखेच होणार आहे.\nजामखेड बाजार समितीसाठी आज (दि.30) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी 4 च्या सुमारास संपताच निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी लगेच मजमोजनीची तयरी केली. शहरातल बीड रोड वरील आदित्य मंगल कार्यालयात मतमोजणीला सायंकाळी 7 वाजल्यानंतर सुरुवात करण्यात आली.\nयावेळी राष्ट्रवादी तसेच भाजप अशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कर्जत बाजार समिती निवडणुकीत दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 उमेवार निवडुण आल्याने जामखेड बाजार समिती निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र मतदारांनी दिलेल्या कौलामुळे दोन्ही पक्षांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे.\nसत्ताधारी आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी समोरासमोर पॅनल उभे करून निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण केली होती. दोन्ही पॅनलने विजयाचे दावे केले होते, मात्र मतदारांनी आमदार रोहित पवारांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला 9 जागा तर आमदार राम शिंदेच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला 9 जागेवर विजय मिळवून दिला आहे.\nजसे जसे निकाल जाहिर होत गेले तसतसे दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांकडून गुललाची उधळण व घोषणा बाजी होत होती. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेड तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता\nआ. राम शिंदे गटः गौतम उतेकर, सचिन घुमरे, विष्णू भोंडवे. डॉ. गणेश जगताप, शरद कार्ले, वैजिनाथ पाटील, सीताराम ससाणे, नंदकुमार गोरे, रवींद्र हुलगुंडे आदी.\nआ. रोहित पवार गट : सुधीर राळेभात, कैलास वराट, अंकुश ढवळे, सतिश शिंदे, रतन चव्हाण, अनिता शिंदे, नारायण जयभाय, सुरेश पवार, राहुल बेदमुथा आदी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/parbhani/work-in-the-industrial-estate-stopped-due-to-the-strike-191026/", "date_download": "2023-05-30T03:55:38Z", "digest": "sha1:RDI7EUDUFM2MGHOKSWLELJBYU46USNUS", "length": 10847, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "कामबंद आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीतील कामकाज ठप्प", "raw_content": "\nHomeपरभणीकामबंद आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीतील कामकाज ठप्प\nकामबंद आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीतील कामकाज ठप्प\nपरभणी : औद्योगिक वसाहतीतील दोन उद्योगांना थकीत मालमत्ता करापोटी सील ठोकण्यात आले आहे. परंतू ही कारवाई कोणतीही नोटीस न देता तसेच पंचनामा न करता करण्यात आल्याचा आरोप करीत या विरोधात शनिवार, दि.०१ एप्रिल पासून जिल्हा उद्योजक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन आंदोलन पुकारण्यात आले आहे.\nया आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीतील कामकाज ठप्प पडल्याचे दिसून आले. शहरातील औद्योगिक वसाहतीतील दोन उद्योगांना थकीत मालमत्ता करापोटी सील ठोकण्यात आले आहे. ही कारवाई बेकायदेशीर असून सील करताना कोणालाही नोटीस न देता व पंचनामा न करता ही कारवाई केल्याचा आरोप करीत या प्रकरणी मनपा आयुक्तांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले होते.\nया विरोधात शनिवार पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मालमत्ता कर संदर्भात उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली असून तो निर्णय प्रलंबित आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कारवाई संदर्भातही अपील दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने मनपाला सील करण्याचा अधिकार नसल्याचे आणि तसा कायदा नसल्याचा निर्णय दिला असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले होते.\nत्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कारवाई चुकीची असून या विरोधात शनिवार पासून आंदोलन करण्याचा इशारा ओमप्रकाश डागा, आशिष फुलवाडकर, प्रमोद वाकोडकर, एकनाथ वट्टमवार, प्रवीण चक्रावार, अरूण पाटील, विजय अडकिणे, संजय पाठक आदींनी दिला होता.\nया प्रकरणी जिल्हा उद्योजक संघटनेने आपापले उद्योग बंद ठेवत शनिवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत उद्योजकांनी आपल्या उद्योगाच्या गेटवर त्या संदर्भात पाटी लावल्याचे आढळून आले. या आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीत कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले.\nआईच्या पार्थिवावर मुलीनं सोडला प्राण\nडोक्यात दगड घातल्याने युवक गंभीर जखमी\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nपरभणीच्या लघू चित्रपटाला पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन\nत्या अपघातातील गंभीर जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू\nनावकी येथे पर्यावरण पुरक कार्यशाळा संपन्‍न\nराजकोटच्या प्रदर्शनीत वनामकृविच्या दालनास शेतक-यांचा प्रतिसाद\nउखळद हत्याकांडाची सिबीआय मार्फत चौकशी करा : वाकोडे\nविकास नगरमधील अतिक्रमणे जमिनदोस्त\nतलाठी सुभाष होळ यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी\nबंद असलेल्या वाहतूक सिग्नलचे घातले वर्ष श्राद्ध\nप्रभाग १५ मध्ये निर्माल्य संकलन वाहनाचे लोकार्पण\nनव्या जिल्हा क्रीडा संकुलाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/chain-snatchers-jailed-in-pune-railway-station-four-crimes-revealed-131151423.html", "date_download": "2023-05-30T03:38:29Z", "digest": "sha1:QZHN7RVRFW6EYWCVEHDPNQ3ZUITRQPK2", "length": 5700, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पुणे रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरी करणारे चोरटे जेरबंद, चार गुन्हे उघडकीस | Chain Snatchers Jailed in Pune Railway Station, Four Crimes Revealed | Police | Pune Crime News Updated - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्राईम:पुणे रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरी करणारे चोरटे जेरबंद, चार गुन्हे उघडकीस\nपुणे लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना संशयितरित्या ���िरताना ताब्यात घेऊन, चौकशी करत अटक केली आहे. सदर चोरट्यांनी सोनसाखळी चोरीचे केलेले चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी दिली आहे.\nमोतीलाल रेडी आप्पा पवार (वय- 21वर्ष ,रा. बाणेर पुणे), देवराज उर्फ कृष्णा शंकर पवार (वय- 22 वर्ष, रा. विकासनगर देहूरोड ,पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन लाख 55 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे डी बी पथक व आरपीएफ ,पुणे हे प्लॅटफॉर्मवर गस्त करीत असताना, पोलिसांना बातमीदारामार्फत आरोपींची माहिती मिळाली होती.\nया आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर पाच व सहा या ठिकाणी तीन सोनसाखळी चोरी व एक मोबाईल चोरी केल्याचा प्रकार घडला होता. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे, स.पो.फौ. एस हगवणे यांच्या पथकाने केली आहे.\nपुणे लोहमार्ग पोलिसांनी मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यात आरोपी अंबाराय सिद्धराम पासोडी (वय -29 ,रा. केशवनगर, पुणे, मूळ. रा.अफजलपुर कर्नाटका) यास अटक करून त्याच्या ताब्यातून १७ हजार ५०० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे. न्यायालयात त्यांना सदे केले असता, न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/employment-will-increase-three-times-due-to-jazilla-pass-131149821.html", "date_download": "2023-05-30T05:30:11Z", "digest": "sha1:ZJ2PHNYBLVSE2FIBNKLGYVVKANGP5KXG", "length": 3266, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गडकरींनी जोझिला बोगद्याची केली पाहणी, रोजगारात तिप्पट वाढीचा व्यक्त केला विश्वास | Employment will increase three times due to Jazilla pass - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआशियातील सर्वात मोठा बोगदा:गडकरींनी जोझिला बोगद्याची केली पाहणी, रोजगारात तिप्पट वाढीचा व्यक्त केला विश्वास\nकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी साेमवारी जाेझिला बाेगद्याची पाहणी केली. १३.१४ किमी लां���ीचा हा आशियातील सर्वात माेठा बाेगदा आहे. हा भाग गांदरबल जिल्ह्यातील बालटालमध्ये येताे.\nया प्रकल्पावर ४९०० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गडकरी म्हणाले, भारत आणि जगभरातील लाेक स्वित्झर्लंडला जातात. खरे तर आपले काश्मीर स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर आहे. आगामी ३-४ चार वर्षांत जम्मू-काश्मीरमधील रस्ते वाहतूक व पायाभूत व्यवस्थेला अमेरिकेच्या बराेबरीला आणू. हा बाेगदा तयार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पर्यटनात २-३ पटीने वाढ हाेईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2023-05-30T04:50:55Z", "digest": "sha1:XMPY7B2KJBK73AQSDNIGE3NZBYIZRICC", "length": 5554, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा].\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nश्लोक म्हणजे चार ओळीत लिहिलेले एक पद्य. एकेकाळी हे पद्य स्तुतिपरच किंवा उपदेशपर असे. पुढील काळात निरनिराळ्या विषयांवर श्लोक लिहिले जाऊ लागले.\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१६ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T05:39:28Z", "digest": "sha1:BULJXQVNVROUPBVI6ZHKXHATBBOM5XEO", "length": 18436, "nlines": 236, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "भाजीपाला उत्पादन मार्गदर्शन कार्यशाळा साहित्य - Grow Organic", "raw_content": "\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nभाजीपाला उत्पादन मार्गदर्शन कार्यशाळा साहित्य\nशेतावर ऑरगॅनिक भाजीपाला पिकवण्यासाठी गच्चीवरची बाग तर्फे खालील विषयावर दोन दिवसीय मार्गदर्शन केले जाते. त्यात खालील विषय सहभागीना प्रात्यक्षिकातून समजावले जातात. विषय खालील प्रमाणे\nकंपोस्टींग, संजीवक, कीड नियंत्रक, व्हेजेटेबल बेड, बियाणं लागवड, रोपवाटीका, सादरीकरण\nआ)डेव्हील डायजेस्टर २०० लिटर ड्रम, एक पोतं नारळ शेंड्या, एक पाटी विटांचे तुकडे, पाच पोती सुका पालापाचोळा,\nअ)जिवामृत १० किलो देशी गायीचे शेण, १ किलो गुळ, १ किलो बेसनपिठ, २०० लिंटर रिकामा ड्रम, १० लिंटर देशी गायीचे गोमुत्र, १५० लिटर पाणी\nआ)ह्यूमिक जलः १ किलो साधे रेशनचा शिजवलेला तांदुळ, रिकामा माठ\nइ)गारेबज इंजाईम : एक किलोखऱकटे अन्न ( शिळा भात पोळी, भाजी) हिरव्या भाज्यांचा कचरा १ किलो, २० लिटर बादली.\nई)वर्मी वॉश : २० लिटर रिकामी बादली, वाळेलेलं शेण्या किंवा गोवर्या, २०० ग्रॅम गांडुळ\nउ)घन जिवामृत १० किलो देशी गायीचे शेण, १ किलो गुळ, १ किलो डाळीचे पीठ,\nऊ)गांडुळखत प्रकल्पः सुकेशेण, गांडुळे चार बाय पाच प्लास्टिक कागद. टिकाव, फावडे.\nअ)गोमुत्र : 1 लिटर गोमुत्र , एक लिटर रिकामी बाटली\nआ)दशपर्णी : एक एक किनो पाला (सिताफळ, कडुनिंब, कन्हेर, पपई, रूई, बकाम, करंज, निर्गुडी, टणटणी, एरंड, गुळवेल,) १० किलो देशी गायीचे शेण, ५० लिटर गोमुत्र, १०० लिटरचा रिकामा ड्रम.\nइ)लमितः अर्धा अर्धा किलो लसून, गायछाप २ पुड्या, मिक्सर, बादली, साडीचा कपडा, स्प्रेपंप\nई)चुल्हीतील राखः चाळणीने चाळलेली\nउ)निबार्कः १ किलो कडूनिंब पाला, एक पातेले, गॅस\nऊ)लाईट टॅपः पिवळा नाईटबल्ब, २ मीटर वायर. खराब ऑईल. परातीसारखे भांडे\n४)र्व्हेजेटेबल बेडः १०० चार इंच बाय नऊ इंच विटा, पाच पोती सुका पालापाचोळा, सुकी माती, एक पोत नारळ शेंड्या, १० किलो खत.\n५)बियाणे लागवडः विविध भाज्यांच्या बियांची पाकीट.\n६)रोपवाटीकाः १ पाटी लाल माती, एक पाटी खत १० विविध आका���ाच्या काळ्या प्लास्टिक नर्सरी पिशव्या\n७)सादरीकरणासाठी एक लॅपटॉप किंवा टीव्ही.\nसादरीकरणात विविध खतं व कीड ओळख व नियंत्रक कशी तयार करावीत, त्याचे महत्व, त्याची व्यापकता, बियाणं निवड, बियाणे लागवड व कालावधी व प्रक्रिया, बिज संस्कार, एकात्मिक कीड नियंत्रणांच्या पध्दती, मल्टीलेअर फार्मिंग (भाजीपाला, फळभाज्या, वेलवर्गीय, कंदमुळे, फळझाडे, एक्सोटींक्स भाज्या) खत म्हणजे काय, खताचे प्रकार,\nसंदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.\nहा निसर्ग एकदा अनुभवाच लेख क्रं 27\nघरच्या भाज्या काळाची गरज लेख क्रं 28\nGrow, Guide, Build, Procuts. Sale N Services: hi, Welcome to My Grow Orgranic - Gacchivarchi baug Gardening Youtube Channel. i am sandeep chavan, Nashik Maharashtra. 23 years studied in grow organiclay in urban Farming n 13 years field experiece . Growing organiclay my Passion And profestion. terrace garden Expert, i am sharing here my work of vegetables Gardening Tips, Tricks n Ideas. You get all the helpful info on Urban Home Gardening, how to build a terrace vegetable garden, Kitchen garden in Hindi n marathi. vegetable gardening for beginners, gardening tips, how to Grow plants in a pot, bags, lands n terrace. , how to grow organic vegetables at home, Organic fertilizer and its uses and techniques like seed germination, growing plants, cuttings, Fertilizers, Soil types, pest control, Garden Decor Idea, Garden Science, Tips & Tricks. how to understand soil machanisum . home made pesticides. lots of ideas. expenrence want share with you. i also run Online gardening course, weekly live session. grow vegetables. guide digitaly, build setups. sale gardening products n E books also. lets join us n grow your own food at your own yard. i like to create Shorts, Youtube Shorts n Video. sandeep chavan. gacchivarhi baug. #vegetablegardeningingrowbags #growbagsepicgardening #groworganic गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग अर्थात ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. गच्चीवरची बाग या पर्यावरणपुरक उद्मशीलता नाशिक शहरात रूजवत आहोत. गच्चीवरची बाग या उपक्रम येत्या मार्च २०२१ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे, अन्नपूर्णा बॅग्जसमधे वेलवर्गीय, कंदमुळं, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या अशा सर्वच प्रकारचा विषमुक्त भाजीपाला अर्थात ऑरगॅनिक व नैसर्गिक पध्दतीनी भाजीपाला पिकवून दिला जातो. तसेच फळझाडे, औषधी वनस्पती, फूलझाडे यांचेपण संगोपन केले जाते. या विषयीच्या सर्वच कामांना अर्थात कचरा व्यवस्थापन, होमकंपोस्टींगव गच्चीवरील बाग, टेरेस फार्म अशा सर्वच कामाना २००१ पासून शिकायला सुरवात झाली. थोडक्यात या विषयीच २१ वर्षाचा अनुभव पाठीशी असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे. आमचे काम हे Grow, Guide, Build, Products Sale N Services in Nashik या पंच अंगाने सुरू आहे. जणू एकाद्या वनस्पतीचे पंचाग समजूया. घरी पिकवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणे असतात. त्याचे पंचाग हे म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ ह��� जसे कामास येते तसेच आमचे काम मराठी व हिंदी भाषिक बांधवासाठी उपयोगी आहे. गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. पण त्यास विविध नावाने ओळखले जाते. टेरेस फार्मिग, गच्चीवरील बाग, गच्चीवरील माती विहरहीत बाग, सेंद्रीय शेती, अंगणातील परसबाग, हिरवा कोपरा, बाल्कनी गार्डन, संक्यूलंटस व कॅकट्स गार्डन, होम गार्डन, नेचर गार्डन, किचन गार्डन, गच्चीवरील ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग, Roof Top Garden, Terrace Garden, सज्जा पर सब्जी, छत पर खेत, बागवानी, Innovative Garden अशा विविध नावाने ओळखली जाते. आम्ही नैसर्गिक कचरा व्यवस्थापनाचेही काम करतो. तसेच आपल्याला भाजीपाला आपल्या घरी फुलवायचा असेन तर त्यासाठी विविध उत्पादने तयार केली आहे. सध्या आमच्याकडे बावन्न प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात माती, खत, Booster, Insects Control उपलब्ध आहे. लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. अधिक माहितीसाठी आमचा Blog Subscribe करा.\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\n=========================================== 👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए. 🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है. 🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है. तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है. 👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nबहूगुणी अलोव्हेरा (Aloe vera) औषधी गुंणो से भरा… अलोव्हेरा (Aloe vera) एवंम एलोवेरा जिसे मराठी में कोरपड कहां जाता है. तो हिंदी में गवारपाटा कहां जाता है. ये एक सदाबहार पौधा है जो कम पानी में एवंम तपती धूप में भी जिंदा रहता है. ये मुख्य रूपसे आफ्रिका में पाया जाता है लेकीन इनके औषधीयं…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nशाश्वत कृषी तंत्र : खेती को फायदेमंद कैसे करे\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nगार्डेनिंग अपडेट के लिए डिटेल्स जरूरी है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/bharat/nia-moves-delhi-hc-seeking-death-penalty-for-yasin-malik-in-terror-funding-case/mh20230526224333338338380", "date_download": "2023-05-30T04:37:08Z", "digest": "sha1:PGGEYVIFAJ3TRJY5C42NYITOWP3KAHTK", "length": 6760, "nlines": 24, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "Yasin Malik : यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेसाठी NIA ची उच्च न्यायालयात धाव, nia moves delhi hc seeking death penalty for yasin malik in terror funding case", "raw_content": "\nYasin Malik : यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेसाठी NIA ची उच्च न्यायालयात धाव\nYasin Malik : यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेसाठी NIA ची उच्च न्यायालयात धाव\nएनआयएने दिल्ली उच्च न्यायालयात फुटीरतावादी नेता यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात या आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता या प्रकरणावर 29 मे रोजी सुनावणी होणार आहे.\nनवी दिल्ली : टेरर फंडींग प्रकरणात ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती तलवंत सिंग यांच्या खंडपीठासमोर एजन्सीची याचिका 29 मे रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे.\nUAPA अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे : येथील एका ट्रायल कोर्टाने 24 मे 2022 रोजी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) प्रमुख मलिकला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत विविध गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. फाशीच्या शिक्षेसाठी एनआयएची विनंती नाकारताना, ट्रायल कोर्टाने म्हटले होते की मलिकचा उद्देश जम्मू आणि काश्मीरला भारतापासून जबरदस्तीने वेगळे करणे आहे.\n'जम्मू - काश्मीरला भारतापासून तोडण्याचा उद्देश' : कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते की, 'या यासिन मलिकच्या गुन्ह्यांचा उद्देश भारतावर हल्ला करणे आणि जम्मू - काश्मीरला भारतापासून जबरदस्तीने वेगळे करणे हा होता. हा गुन्हा अधिक गंभीर होतो कारण तो परदेशी शक्ती आणि दहशतवाद्यांच्या मदतीने केला गेला होता. कथित शांततापूर्ण राजकीय आंदोलनाच्या नावाखाली हा गुन्हा केल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य आणखी वाढले आहे'. मात्र न्यायालयाने म्हटले होते की, हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ नाही, ज्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी.\nमलिक चार जवानांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे : 25 जानेवारी 1990 रोजी, स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना आणि इतर तीन भारतीय हवाई दलाच्या जवानांची श्रीनगरमधील रावळपोरा येथे मलिक आणि त्याच्या साथीदारांनी कथितपणे हत्या केली होती. उल्लेखनीय म्हणजे यासीन मलिक हा भारतीय हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येचा मु���्य आरोपी आहे. या खटल्याच्या संदर्भात 31 ऑगस्ट 1990 रोजी त्याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जम्मूच्या टाडा कोर्टात आरोपी बनवले होते.\nMumbai terror Attack : 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाकडून मंजुरी\nNIA Raids On Gangsters Nexus Case : गँगस्टर खलिस्तानी टेरर प्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील 32, पंजाबमधील 65 तर राजस्थानमध्ये 18 ठिकाणी छापेमारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/indian-missile-in-pakistan-india-accidentally-fired-missile-into-pakistan-defence-ministry-1117137", "date_download": "2023-05-30T04:44:13Z", "digest": "sha1:HBUCYTBJ7ZULVHHNDVIV5RWV6ZTOZGDV", "length": 6357, "nlines": 81, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > News Update > भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…\nभारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…\nभारताचे एक मिसाइल परिक्षणादरम्यान पाकिस्तान मध्ये कोसळल्याने पाकिस्तान ने भारताकडे गुरूवारी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपावर आज भारत सरकारच्या डिफेंस विंग ने स्पष्टीकरण दिलं आहे.\nभारताचे एक मिसाइल परिक्षणादरम्यान पाकिस्तान मध्ये कोसळल्याने पाकिस्तान ने भारताकडे गुरूवारी आक्षेप नोंदवला होता. या आक्षेपावर आज भारत सरकारच्या डिफेंस विंग ने स्पष्टीकरण दिलं आहे.\nरुटीन मेंटीनेंस सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे मिसाइल फायर झाली. भारत सरकारने हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतलं असून यासाठी हाय लेव्हल कोर्ट ऑफ इनक्वायरी बसवण्यात येईल असं सांगितलं आहे.\nडिफेंन्स विंग ने आपल्या निवेदनात ही मिसाइल पाकिस्तान च्या क्षेत्रात कोसळल्याचं मान्य केलं आहे. तसं याबाबत खेद व्यक्त करत या घटनेत कोणतीही जीवित हानी न झाल्याचं म्हटलं आहे.\nपाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी या संदर्भात दावा केला होता. त्यांच्या दाव्यानुसार 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.43 वाजता एक हायस्पीड वस्तू भारतीय हवाई क्षेत्रातून आली आणि पाकिस्तानच्या हद्दीत कोसळली. यामुळे पाकिस्तानच्या नागरी भागांचे काही नुकसान झाले आहे. या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही.\nमेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितल्यानुसार मिसाइल बुधवारी रात्री पाकिस्तानच्या पंजाब प्रातांतील खानेवाल जिल्हामधील मियां चन्नू भागात कोसळली.\nया नंतर पाकिस्तान वायु सेना अलर्ट मोड आली होती. हे मिसाइल साधारण २० हजार फूट उंचीवर होते. हे मिसाइल पाकिस्तान ने पाडले नाही तर हे मिसाइल आपले आप कोसळले.\nमिसाइल च्या या अपघाताने पाकिस्तान आणि भारतीय जनतेला देखील धोका होता. सुदैवाने हे मिसाइल मानवी वस्तीवर कोसळले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.aohuibadgegifts.com/why-choose-us/", "date_download": "2023-05-30T04:22:44Z", "digest": "sha1:2CAEZHCNQVTRK4MBYBGKONU2BHC42QJG", "length": 6275, "nlines": 195, "source_domain": "mr.aohuibadgegifts.com", "title": "च्या आम्हाला का निवडा?- AoHui बॅज गिफ्ट्स लिमिटेड", "raw_content": "\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nNओईएम किंवा ओडीएम उत्पादनांवर, डिझाइनिंग आणि खोदकाम मोल्ड्ससह, आम्हाला इतर समवयस्कांपेक्षा दुसरा समृद्ध अनुभव नाही.\nगुणवत्ता वचनबद्धता: 100% पूर्ण तपासणी, 100% सामग्री तपासणी, 100% कार्य चाचणी.\nविक्रीनंतर सेवा: खराब दर्जाची उत्पादने मिळाल्यास विनामूल्य बदलीची हमी दिली जाते.\nR&D विभाग:आमच्या R&D टीमचे सदस्य 10 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात विशिष्ट असलेल्या डिझायनरसोबत आहेत आणि 15 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात समर्पित असलेले मोल्ड तंत्रज्ञ दोघेही आमच्या ग्राहकांना गती, सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि प्रीमियम उत्पादने मिळतील याची खात्री करू शकतात.\nमॉडर्न मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप: मोल्ड, स्टॅम्पिंग, डाय-कास्टिंग वर्कशॉट, इनॅमल, प्रिंटिंग, लेझर आणि इतर सपोर्टिंग प्रोडक्शन आणि असेंब्ली वर्कशॉपसाठी पूर्ण सेटअपसह प्रगत स्वयंचलित उत्पादन उपकरण कार्यशाळा सर्व साइट इनडोअर.\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nदुसरी इमारत, गुआंगफू रोड, डोंगशेंग टाउन, झोंगशान सिटी, ग्वांगडोंग, चीन पोस्ट कोड : 528400\n© कॉपीराइट - 2009-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nटाय पिन, पुरुष अॅक्सेसरीज, प्रथम प्रतिसादकर्ता पिन, मुलामा चढवणे पिन, हॉलिडे पिन, सानुकूल पदके,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%87-190426/", "date_download": "2023-05-30T04:10:01Z", "digest": "sha1:OPKIHWR3PIZN3OA2SYX62WAFWRIPMLYJ", "length": 7660, "nlines": 130, "source_domain": "dainikekmat.com", "title": "घरगुती कारणावरुन चाकूने हल्ला", "raw_content": "\nHomeलातूरघरगुती कारणावरुन चाकूने हल्ला\nघरगुती कारणावरुन चाकूने हल्ला\nघरगुती कारणावरुन झालेल्या वादात एकाने चाकूने हल्ला करुन जखमी केल्याची घटना गंडी पाटी उदगीर येथे घडली आहे. राम बळीराम कासले वय ५१ रा उजना तालुका अहमदपूर यांना व साक्षीदारास घरगुती कारणावरुन आरोपी राजकुमार चिलोडे रा. पानगाव ता रेणापूर याने चाकूने हल्ला करुन जखमी केले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल सिरसे हे करीत आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बोधवाक्यच चुकीचे \nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nदुर्मिळ, अति दुर्मिळ वृक्षांच्या एक लाख बिया संकलित\nजुगार अड्डयावर छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुरस्काराबद्दल अधिका-यांचा ‘आयएमए’तर्फे सत्कार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/alibaug-saint-marys-bhakti-nanavare-first/", "date_download": "2023-05-30T04:02:42Z", "digest": "sha1:TJEQVXBOZTGCTG3MJZSMTCZS2WSGJLLM", "length": 15303, "nlines": 407, "source_domain": "krushival.in", "title": "अलिबाग सेंट मेरीची भक्ती ननावरे सर्वप्रथम - Krushival", "raw_content": "\nअलिबाग सेंट मेरीची भक्ती ननावरे सर्वप्रथम\nin sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |\nउच्च माध्यमिक परिक्षेत अलिबाग तालुक्याचा 91.41 लागला असून तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सेंट मेरी कॉन्व्हेंट उच्च्य माध्यमिक शाळेतील वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी भक्ती निवास ननावरे हिने अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यातून 92.67 टक्के गुण मिळवत सर्वप्रथम तर जिया विपुर जैन आणि राज संजय जैन यांनी प्रत्येकी 91.83 टक्के असे द्वितीय क्रमांकाचेगुण मिळवले आहेत. तसेच याच शाळेतील युग चेतन कोहली याने 91.33 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.\nसेंट मेरी कॉन्व्हेंट उच्च्य माध्यमिक शाळेतील भक्ती निवास नणावरे हिला 92.67 तर विशेष प्राविण्य श्रेणीत वाणिज्य शाखेचे 19 तर विज्ञान शाखेचे 7 असे एकूण 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम वर्गातून वाणिज्य शाखेचे 8 तर विज्ञान शाखेचे 31 असे एकूण 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. द्वितीय वर्गातून वाणिज्य शाखेचे 3 तर विज्ञान शाखेचे 16 असे एकूण 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच विज्ञान शाखेतील सृष्टी प्रकाश पाटील हिने 86.50 टक्के तर शर्वी विजयकुमार पाटील हिने 81.50 तर अर्चित तुषार कोलटे याने 80.67 टक्के गुण मिळवले.\nजेएसएम कॉलेजमधील कला शाखेची विद्यार्थीनी श्रेया स्वप्निल अधिकारी हिने 91.14 टक्के गुण संपादन केले असून सिया नविन पडवळ हिला 86.83 तर सानिया विजय म्हात्रे हि 77.83 टक्के गुण मिळवले आहेत. तसेच विज्ञान शाखेतील पुर्वा अजित ठाकूर 84.17 टक्के संस्कार संतोष राऊत 78.33 आणि आदित्य भारत कवळे याने 77 टक्क गुण मिळवत कॉलेजमधून विज्ञान शााखेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. आरसीएफ स्कूलचा एकुण निकाल 93.82 टक्के इतका ला���ाल असून स्कूलची विद्यार्थीनी मृणालिनी चंद्रशेखर साठये हिने 86.83 टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून निनाद नामेदव पाटील याने 84 टक्के तर भक्ती अनिल पाटील हिने 83.67 टक्के गुण संपादन करीत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/cisf-recruitment-2022-marathi/", "date_download": "2023-05-30T05:00:29Z", "digest": "sha1:LA5ZFOX2AMR7BK6BHUMSM5JGCBNSEY4O", "length": 10910, "nlines": 86, "source_domain": "majhijobs.com", "title": "CISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती", "raw_content": "\nCISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\n1 CISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\n1.1 CISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मार्फत 249 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे CISF Recruitment 2022 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी [ खेळाडू ] पदाच्या एकूण 249 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी [ खेळाडू ] 249 पदांसाठी भारत भरातून 12 वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Central Industrial Security Force अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 CISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\nCISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\nCISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मार्फत 249 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे CISF Recruitment 2022 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी [ खेळाडू ] पदाच्या एकूण 249 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी [ खेळाडू ] 249 पदांसाठी भारत भरातून 12 वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Central Industrial Security Force अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरत��� ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nCISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 20 डिसेंबर 2021\nऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 20 डिसेंबर 2021\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मार्च 2022\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी [ खेळाडू ]\n12वी उत्तीर्ण आणि खेळ, ॲथलेटिक्समध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.\n* वयाची अट [ 01 ऑगस्ट 2021 रोजी ]\nजनरल 18 ते 23 वर्षे\nओबीसी 18 ते 26 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 28 वर्षे\nनोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत\n★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :- कृपया जाहिरात पाहा.\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मार्च 2022\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nCISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\nDGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\nSPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9D_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4,_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2023-05-30T04:39:55Z", "digest": "sha1:RJSTIWUNPWAUB63HJ26NUKXQURWFOCEU", "length": 3881, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ला पाझ प्रांत, होन्डुरास - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:ला पाझ प्रांत, होन्डुरास\nयेथे काय जोडले आहे\n\"ला पाझ प्रांत, होन्डुरास\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nला पाझ प्रांत, होन्डुरास\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१७ रोजी ११:११ वाजता केला ��ेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/shivkaal/", "date_download": "2023-05-30T04:28:26Z", "digest": "sha1:TQEDYVPJMCYCW3XZW6MC5S4MKSIPBXMN", "length": 16656, "nlines": 176, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "shivkaal | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nऑक्टोबर 24, 2015 by Pranav 7 प्रतिक्रिया\nशिवभारत अथवा अनुपुरण अथवा सुर्यवंश नावाचा हा ग्रंथ शिवचरित्राच्या अभ्यासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. रचयिता कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हा शिवसमकालीन असून राजापूर येथे झालेल्या एका महत्वाच्या धर्मपरिषदेत गागाभट्टसह इतर प्रमुख पंडितात कविन्द्रांच्या नावाचा उल्लेख आहे. आग्रा भेटी दरम्यानही कवींद्र उपस्थित असल्याची नोंद आहे. ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते. ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत. पुढील ग्रंथ पूर्ण झाला की अपूर्ण राहिला की रचनाकर्त्याचा जीवनकाळ संपला हे पुराव्या अभावे सांगणे अवघड आहे. तर असा हा सर्वोपयोगी ग्रंथ आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. सर्वांकरिता सादर.\n|| श्रीशिवभारत || – समकालीन – कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर\nसंभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय \nऑगस्ट 28, 2015 by विशाल खुळे 6 प्रतिक्रिया\nसंभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय \nसंभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –\n” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”\nपचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इ��िहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/170040/", "date_download": "2023-05-30T03:41:26Z", "digest": "sha1:IMW6MXBWJCGZMCRYBIAKZDVXGT7D5IER", "length": 13679, "nlines": 130, "source_domain": "www.berartimes.com", "title": "शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवातून नवीन तंत्रज्ञान घेऊन जावे- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवातून नवीन तंत्रज्ञान घेऊन जावे- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे\nशेतकऱ्यांनी कृषी महोत्स��ातून नवीन तंत्रज्ञान घेऊन जावे- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे\n* कृषी महोत्सवाचा समारोप\n* प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार\nगोंदिया, दि.27 : पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये उत्पन्न घेण्यास मर्यादा येतात. मात्र नवनव्या प्रयोगासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेती केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवातून आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन आपल्या शेतात त्याचा वापर करावा व शेती उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या वतीने आयोजित गोंदिया जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.\nमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सय्यद शाकिर अली व माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nकृषी महोत्सवात विविध प्रकारचे एकूण १५० स्टॉल लावण्यात आले होते. एकात्मिक शेती प्रणाली, पौष्टिक तृणधान्य, हरितगृह, पॉली हाऊस, सामूहिक शेततळे, शेंद्रिय शेती, काळा तांदूळ, मका शेती, शेती उपयोगी औजारे, शेंद्रिय भाजीपाला, स्ट्राबेरी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गट उत्पादित उत्पादने, महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती, मत्स्यव्यवसाय, विधी सेवा प्राधिकरण, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बियाणे, यंत्र, बचतगटाने तयार केलेले खाद्य पदार्थ, आरोग्य, चाईल्ड लाईन आदी स्टॉलचा यात समावेश होता.\nया महोत्सवात पाचही दिवस शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले करण्यात आले. २४ मार्च रोजी पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा, २५ मार्चला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेते संमेलन, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कार्यशाळा, २६ मार्च रोजी विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्र आणि २७ मार्च रोजी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या अनुषंगाने विविध प्रथिने व पौष्टिकमूल्य असलेल्या पालेभाज्या, तृणधान्य, दुग्धजन्य पदार्थ व फळे अंतर्भूत असावे. शेतकऱ्यांनी शेती सोबतच एखादा पुरक जोडधंदा करावा जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल.\nशेतीमध्ये होणाऱ्या प्रगतशील व यशस्वी प्रयोगाचे शेतकऱ्यांनी अनुकरण करावे असे सांगून अनिल पाटील म्हणाले की, निकोप व निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कर्करोग होणार नाही या अनुषंगाने शेतपिक विकसित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हा महोत्सव नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे असेही ते म्हणाले.\nयावेळी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण मान्वरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तिरंगा थाळी व सकस आहार या स्पर्धेतील विजेत्या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nप्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी नंदू वानखेडे व माविमचे प्रफुल अवघड यांनी केले तर उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, बचतगटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleमहामानवों के जंयती अवसरपर शराब एंव मांस बिक्रीपर लगे प्रतिबंध\nNext articleलेखी आश्वासनानंतर आक्रोश आंदोलन तूर्तास स्थगित\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/page/4/", "date_download": "2023-05-30T03:51:38Z", "digest": "sha1:5K5YZBHSFQPYKAJ6RC5J4K2VDPUDTK37", "length": 11110, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सिंधुदुर्ग | थिंक महाराष्ट्र | Page 4", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\n‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन\nसतीशचंद्र तोडणकर - May 11, 2016 2\nसीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब यांना महात्मा गांधींचे पहिले दर्शन मुंबई काँग्रेसच्या वेळी १९१६ मध्ये झाले. तेव्हा गांधीजी सेहेचाळीस वर्षांचे तर अप्पा एकवीस वर्षांचे...\nगंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू\nगंजिफा हा पत्त्यांच्‍या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्‍या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्‍याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...\nमुणगेची श्री भगवतीदेवी – आदिमायेचा अवतार\nकोकण हे देवभूमी म्हणून मान्यता पावले आहे. त्याची निर्मिती भगवान परशुरामाने केली अशी लोकांची दृढ धारणा आहे. तेथे पावलोपावली विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी अनेक...\nआजगाव आणि आरवली गावांचा देव वेतोबा\nश्रद्धा जगण्यासाठी बळ देते हे नक्की कोणी ती कोठे, कशी आणि किती ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. बहुरंगी, बहुआयामी भारतीय संस्कृतीत विविधतेतही लोकांची देव-देवतांवर...\nविज्ञानप्रसारासाठी कार्यरत – सी.बी. नाईक\nचंद्रकांत ऊर्फ सी.बी. नाईक हे बाबा आमटे यांचे शिष्योत्तम. त्यांनी बाबांच्या सहवासात पस्‍तीस वर्षे काढली. त्यांचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी त्यांच्या गावासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचा...\nविज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा\n‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्‍योत्तम सी.बी. नाईक यांनी...\nकोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तेभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण...\nवाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर\nनिसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. तेथे अगदी समुद्रालगत भराव टाकून, डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र...\nवालावल चेंदवण – दक्���िणेचे पंढरपूर\nवालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारे टोक. गावाच्या उत्तरेला पाट-चेंदवण सीमा जोडल्या गेल्या आहेत. चेंदवण, हुमरमाला, गावधड ही वाडीवजा गावे समृद्ध,...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/three-persons-booked-in-extortion-case-of-30-lakhs-money-sought-to-continue-construction-131151558.html", "date_download": "2023-05-30T04:12:34Z", "digest": "sha1:W6RHMDURE3BKPTMRY2KSQ5HDMZAHAGVM", "length": 4962, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "30 लाखांच्या खंडणी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल; बांधकाम चालू ठेवण्यासाठी मागितले पैसे | Three persons booked in extortion case of 30 lakhs; Money sought to continue construction - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्राईम:30 लाखांच्या खंडणी प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल; बांधकाम चालू ठेवण्यासाठी मागितले पैसे\nकोंढवा परिसरात एका ठिकाणी बांधकाम चालू ठेवण्यासाठी रोख 30 लाखांची खंडणी मागणी करून टु बीएचकेची मागणी करत आम्ही कोणाला ही घाबरत नसल्याचे म्हणत जबरदस्तीने खंडणीची मागणी करणार्‍या तिघांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.\nसमी�� पठाण, शफी पठाण आणि साजिद (सर्व रा. परगेनगर, कोंढवा खुर्द,पुणे) या आरोपीवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुस्तफा इमामसहाब शेख (30, रा. गल्ली नंबर 9, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द,पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सदरचा प्रकार जानेवारी 2022 ते 9 एप्रिल 2023 दरम्यान घडला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढवा खुर्द येथील पोकळे मळा येथील एका ठिकाणी 7 गुंठ्यांपैकी 4 गुंठ्यांवर जॉईंट व्हेंचरमध्ये बांधकाम करीत असताना आरोपी यांनी शेख यांना बांधकाम चालु ठेवण्यासाठी 30 लाख रुपये रोख मागितले. तडजोडीअंती रोख स्वरूपात 15 लाख शफी पठाण याला तर एक टु बीएचके एका मस्जिदच्या नावे तसेच समीर पठाण याला १० लाख रूपये रोख अशी मागणी आरोपींनी केली. तक्रारदार शेख यांनी त्यांच्या मागणीला विरोध केल्याने त्यांनी शेख यांचे बांधकाम बंद करून आम्ही कोणालाही घाबरत नाही. आम्ही येथील स्थानिक असून येथे फक्त आमचेच चालते अशी धमकी देवुन जबरदस्तीने पैशाची मागणी केली म्हणून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2016/02/blog-post_0.html", "date_download": "2023-05-30T03:50:20Z", "digest": "sha1:A2EPPRKNII5IDEZS57K7SQHK4BMFSFEL", "length": 7629, "nlines": 101, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा", "raw_content": "\nसंस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा\nरत्नागिरी : शहरातील गोविंवद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१६ आहे.\nगेल्या शंभर वर्षांपासून रत्नागिरीत ही पाठशाळा संस्कृतची ज्ञानगंगा अखंड प्रवाहित राहावी या हेतूने अध्यापन करत आहे. यंदा शतकमहोत्सवी वर्षात नानाविध उपक्रमांचे आयोजन पाठशाळा करत आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयीन व मुक्त गटासाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी दिली.\nस्पर्धा तीन गटांत होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी संस्कृतिः संस्कृताश्रिता (संस्कृतभाषा आणि संस्कृती) हे विषय आहेत. शब्दमर्यादा ५०० आहे. यातील विजेत्यांना ५००, ४०० व ���०० रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी आधुनिकयुगे संस्कृतम् (आधुनिक काळात संस्कृत) हे विषय आहेत. शब्दमर्यादा ७५० आहे. यातील विजेत्यांना ७००, ६०० व ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. मुक्त गटासाठी संस्कृतस्य महत्त्वम् (संस्कृतचे महत्त्व) हे विषय आहेत. शब्दमर्यादा १००० असून विजेत्यांना ७००, ६०० व ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धकांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत निबंध पाठवावेत. निबंध पाठविण्याच पत्ता असा - श्रीकृष्ण पाध्ये, द्वारा रानडे संस्कृत पाठशाळा, वेदाचार्य फाटक गुरुजी चौक, सावरकर मार्ग, रत्नागिरी.\nनिबंधाच्या पहिल्या पानावर निबंधाचे नाव, लेखकाचे नाव, पूर्ण पत्ता, संपर्कक्रमांक लिहावा. निबंध मराठी किंकवा संस्कृत भाषेतून लिहिता येईल. निबंध सुवाच्च अक्षरात लिहावा किंवा टंकलिखित करावा. संस्कृत निबंधांचा विशेष विचार केला जाईल. १७ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता पारितोषिक वितरण कार्यक्रमात निकाल जाहीर केला जाईल. अधिक माहितीसाठी संस्कृत पाठशाळा ०२३५२-२२४१७० किंवा ९४४२२६३०४०३, ९४०३०५६५६३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nसौ. लक्ष्मी पटवर्धन यांचे निधन\nशालेय शिक्षण जीवनाला दिशा देणारे - प्रशांत दामले\nसंस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा\nराजवाडीच्या शेतकऱ्यांचा स्वामीनाथन यंच्या हस्ते गौरव\nगिधाड संवर्धनासाठी रायगडमध्ये रविवारी सायकल फेरी\nस्मार्ट एज्युकेशन च्या स्काॅलरशीप परिक्षेत रत्नागि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-1%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2023-05-30T05:34:09Z", "digest": "sha1:BFNGXVBG5MZT2IEWJYDESBPPTR5MLGQ3", "length": 5267, "nlines": 84, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "हस्तमैथुन 1)हस्तमैथुन केल्यामुळे हाडांचा क्षय होतो का ? 2)शरीराची वाढ खुंटते का ? - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nप्रश्नोत्तरे › हस्तमैथुन 1)हस्तमैथुन केल्यामुळे हाडांचा क्षय होतो का 2)शरीराची वाढ खुंटते का \nहस्��मैथुन 1)हस्तमैथुन केल्यामुळे हाडांचा क्षय होतो का 2)शरीराची वाढ खुंटते का 2)शरीराची वाढ खुंटते का \n1)हस्तमैथुन केल्यामुळे हाडांचा क्षय होतो का \n2)शरीराची वाढ खुंटते का \nहस्तमैथुन केल्याने हाडांचा क्षय होत नाही तसेच शरीराची वाढही खुंटत नाही. हस्तमैथुन केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. उलटपक्षी हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे व स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी ही क्रिया सर्वात सुरक्षित क्रिया आहे. शिवाय हस्तमैथुनातून आपल्याला आपल्या शरीरातील कोणते भाग लैंगिक दृष्ट्या सर्वात जास्त संवेदनशील आहेत हे कळण्यासाठी देखील मदत होते. आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे (बिनधास्त वाचा…) जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/masik-pali/", "date_download": "2023-05-30T05:04:11Z", "digest": "sha1:ZWXRTGFNTHSWWFGBUMFS75MSKYWOHRGV", "length": 4665, "nlines": 81, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Masik pali: Maji 26 date ahe.pn ajun mla pali ali nahi.mla ata 2years cha mulga ahe..amhala ata nko ahe baby. Plzzz mla upay sanga na...argent - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nमानसिक ताणतणावामुळं किंवा शारीरिक आजारपणामुळं मासिक पाळी मागे-पुढे होवू शकते. यात चिंत करण्याचं कारण नसतं. जर शरीरसंबंध कोणतही गर्भनिरोधक न वापरता(जसं कंडोम न वापरता) आले असतील आणि त्यामुळं तुम्हाला चिंता वाटत असेल तर बाजारामध्ये प्रेगनन्सी किट उपलब्ध आहेत. या किटचा वापर करुन घरच्या घरी गर्भधारणेची तपासणी करता येईल. तपासणी पॉजिटिव्ह आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n१. मासिक पाळी मानसिक ताणतणाव आणि आजारपणामुळं मागे पुढे जावू शकते\n२. नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी जोडीदाराला गर्भनिरोधके वापरण्याचा आग्रह धरा.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/new-chapter-of-agritourism-on-seventy-acres-of-horticulture-area", "date_download": "2023-05-30T05:07:57Z", "digest": "sha1:XGZFHHUDQSRDSMXLMZJBOSG3HMNIKV3H", "length": 10832, "nlines": 61, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agri Tourism Day । सत्तर एकर फलोत्पादन क्षेत्रावर कृषी पर्यटनाचा नवा अध्याय । new chapter of agritourism on seventy acres of horticulture area", "raw_content": "\nAgri Tourism Day : सत्तर एकर फलोत्पादन क्षेत्रावर कृषी पर्यटनाचा नवा अध्याय\nInternational Agri Tourism : जिल्ह्यातील वाजगाव (ता. देवळा) येथील बाळासाहेब देवरे व त्यांच्या भावडांनी आई-वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेत प्रयोगशील शेती व देशी गोवंश संवर्धनाचा वसा जपला आहे.\nNashik News : जिल्ह्यातील वाजगाव (ता. देवळा) येथील बाळासाहेब देवरे व त्यांच्या भावडांनी आई-वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेत प्रयोगशील शेती व देशी गोवंश संवर्धनाचा वसा जपला आहे.\nयामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करत जमिनीची सुपीकता वाढविण्यासह ७० एकर क्षेत्रावर फलोत्पादनाचे आदर्श मॉडेल उभारले आहे.\nहेच बलस्थान ओळखून त्यांच्या घरातील अंजना केवळ देवरे व पद्मा बाळासाहेब देवरे यांनी पुढाकार घेत शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राची सुरुवात करून नव्या संधीची गुढी उभारली आहे. त्यातूनच कृषिपूरक व्यवसायाच्या माध्यमातून नवा अध्याय निर्माण केला आहे.\n१९९० पासून सालापासून द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन घेत कुटुंबाने अभ्यासूवृत्तीने सुरुवात केली. तर गेल्या तीन दशकांत आधुनिक संकल्पनांची सांगड घालून जवळपास विविध फळे, मसाला पिके व त्यांच्या विविध वाणांची लागवड करून उत्पादन ते घेत आहेत.\nएखाद्या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्र फिके पडेल असे त्यांचे उत्कृष्ट शेती नियोजन आहे. यासह १०० हून अधिक देशी गोवंश संवर्धन येथे केले जाते. त्यांचे शेतीप्रयोग पाहण्यासाठी आजवर १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आजवर भेटी दिल्या होत्या.\nहीच बाजू ओळखून त्यांच्या घरातील महिलांनी विविध ठिकाणी भेटी देऊन कृषी पर्यटनाचा अभ्यास केला. त्यातूनच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी पर्यटन केंद्र अल्पावधीतच नावारूपास आले आहे.\nAgri Tourism Business : विदर्भात दिली कृषी पर्यटन व्यवसायाला चालना\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व सृष्टी सौंदर्य लाभलेल्या वाजगाव (ता. देवळा) येथील शिवशी मळ्यात हे केंद्र उभे राहिले आहे. येथे फलोत्पादनात वैविध्य तर आहे.\nयामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला निसर्गाच्या सानिध्यात शेतीचे प्रयोग नवनव्या संकल्पना ज्यामध्ये सिंचन, पीक संरक्षण, जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, देशी गोवंश संवर्धन, ��ेंद्रिय शेती, किमान खर्चात एकात्मिक पीक व्यवस्थापन असे अनेक प्रयोग अनुभवता येतात.\nAgri Tourism : अधिक उत्पन्नासाठी शेतीसोबत पूरक व्यवसायासाठी प्रयत्न हवे\nनिसर्गसंपन्न, ऐतिहासिक परिसरात उभारणी\nकृषी पर्यटन केंद्राच्या परिसरात धोडप किल्ला, छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक कांचनमंचन लढाईचे ठिकाण, राजधेर, मार्केण्ड गड तसेच साल्हेर-चौल्हेर असे अनेक गडकिल्ले आहेत.\nतर सप्तश्रृंगी गड, रेणुकादेवी, मांगीतूंगी अशी स्थळे असल्याने त्यांच्याकडे पर्यटकांचा ओघ वाढता आहे. शहरी भागातून येणाऱ्या पर्यटकांना निसर्गासह समृद्धशेतीची भुरळ पडते तर शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या पर्यटकांना येथे आदर्श पद्धतीने शेती व्यवस्थापन अनुभवता येते.\nचालूवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी केंद्राची सुरुवात झाल्यानंतर १५०हून अधिक सहली येथे भेटीसाठी आल्या तर २,५०० पर्यटकांनी भेटी देऊन कृषी पर्यटनाचा आनंद येथे लुटला आहे.\nकृषी पर्यटन केंद्र दृष्टिक्षेपात:\n- पर्यटन संचालनालयाकडून मान्यता प्राप्त\n- नारळ, द्राक्ष, आंबा, डाळिंब, सीताफळ, पेरू, चिकू, जांभूळ यांची लागवड तर सफरचंद, अंजीर, लीची, स्टार फ्रूट, चेरी, फणस, संत्री, मोसंबी, ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो या फळपिकांच्या प्रायोगिक तत्त्वावर लागवडी.\n- अद्रक, सुपारी, दालचिनी, लवंग, तेजपान या मसाले पिकांच्या प्रायोगिक लागवडी\n- सहाव्या वेळेस यशस्वी उसाचा खोडवा उत्पादन प्रयोग\n- सेंद्रिय शेतीसाठी १००हून अधिक देशी गायींचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने कंपोष्ट खत निर्मितीसह वापर\n- गायींसाठी ३ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने विविध चारापिके\n- मत्स्यपालन व मधूकक्षिकापालन प्रत्यक्ष मार्गदर्शन\n- शेती पाहण्यासाठी मनोरे, शिवारात भटकंती करण्यासाठी बैलगाडीची सफर यासह बोट रायडिंग, धबधबा, रेनडान्स\n- निवासव्यवस्था तसेच चुलीवरच्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची मेजवानी\n- लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या खेळण्या\n- थेट बांधावर उत्पादित फळांची विक्री\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/sugarcane-harvester-machines-to-get-subsidy", "date_download": "2023-05-30T04:38:04Z", "digest": "sha1:KZDSESIRLCTMBKSW2WF3ET4E6GZYMIAM", "length": 9282, "nlines": 56, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Sugarcane Harvester : ऊस तोड यंत्रांना मिळणार अनुदान|Sugarcane Harvester machines to get subsidy", "raw_content": "\nSugarcane Harvester : ऊस तोड यंत्रांना मिळणार अनुदान\nकिमतीच्या ४० टक्के रक्कम; व्यक्तिगत लाभार्थ्यांनाही लाभ\nमुंबई : राज्यात पुढील वर्षाच्या गळीत हंगामात ऊस तोड कामगारांच्या कमतरतेवर मार्ग काढण्यासाठी नवीन तोडणी यंत्रांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ३५ लाख किंवा खरेदी किमतीच्या ४० टक्के रक्कम अनुदानस्वरूपात मिळणार आहे.\nहे यंत्र व्यक्तिगतरित्या, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी आणि खासगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था आणि उद्योजकांना देण्यात येणार आहेत.\nकृषी विभागाच्या ‘महा-डीबीटी’ पोर्टलद्वारे या यंत्रांच्या अनुदानासाठी अर्ज मागविण्यात आले असून संगणकीय सोडतीद्वारे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.\nराज्यातील १४.८८ लाख हेक्टर क्षेत्र उसाच्या लागवडीखाली आहे. राज्यात ऊस तोडणी आणि वाहतुकीचे काम सध्या तरी मजुरांमार्फत केले जाते.\nमात्र, अलिकडच्या काळात मजुरांची संख्या कमी झाल्याने तोडणीला विलंब लागत आहे. परिणामी हंगाम लाबत जातो शिवाय शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे.\nSugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्र लवकरच अनुदान कक्षेत\nअनेक ठिकाणी मजुरांची कमतरता असल्याचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी हंगामात येत असतात.\nशिवाय अनेक मुकादम वाहनमालकांची लाखो रुपयांची फसवणूक करतात. त्याबाबतही असंतोष आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यापुढे उसतोडणी हळूहळू पूर्णपणे यंत्राद्वारेच करण्यासाठी राज्य सरकारने यंत्रास अनुदान द्यावे यासाठी २२ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकाला पत्र पाठविण्यात आले होते.\nयानुसार केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून यंत्र खरेदीस राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार ३२ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत यंत्र खरेदीस अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.\nSugarcane seeds : पाडेगाव ऊस केंद्रात मिळणार दर्जेदार ऊस बेणे\nसध्याची परिस्थिती लक्षात घेऊन ऊस तोडणी यंत्रणाच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खासगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nऊस तोडणी यंत्र खरेदी किम���ीच्या ४० टक्के किंवा ३५ लाख रुपये यापेषक्षा जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे.\nवैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकच ऊस तोडणी यंत्रासाठी संपूर्ण योजना कालावधीत अनुदान देण्यात येणार आहे.\nतसेच सहकारी व खासगी कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यंत्रांच्या किमतीच्या किमान २० टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.\nउर्वरित रक्कम कर्जरूपाने लाभार्थ्यांनाच उभी करावी लागणार आहे. यंत्र खरेदी अनुदान मिळविण्यासाठी अर्जदारांनी परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या ‘महा-डीबीटी’ पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे.\nराज्य सरकारच्या अनुदान योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना, कारखान्यांना, उद्योजकांना अथवा कंपन्यांना या यंत्राचा वापर महाराष्ट्रातच करावा लागणार आहे.\nकेंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या यंत्र उत्पादक कंपन्यांनी बनविलेल्या यंत्रांपैकी एका ऊसतोडणी यंत्राची निवड करावी लागणार आहे.\nहे यंत्र पुढील सहा वर्षे विक्री किंवा हस्तांतरित करता येणार नाही. अन्यथा अनुदानाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/roadblocks-against-central-agricultural-law-at-beedshed/", "date_download": "2023-05-30T04:57:29Z", "digest": "sha1:YK3OQDEABTLVDKQGY6PM5AKQM5GMPSDP", "length": 10988, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "बीडशेड येथे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात रास्ता रोको | Live Marathi", "raw_content": "\nHome सामाजिक बीडशेड येथे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात रास्ता रोको\nबीडशेड येथे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात रास्ता रोको\nसावरवाडी (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी बीड शेड येथे भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती च्या वतीने रास्ता रोको आंदोलन आज (गुरुवारी) सकाळी करण्यात आले.\nमुख्य चौकात सकाळी नऊ वाजता आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे तासभर करवीर तालुका पश्चिम भागातील ग्��ामीण वाहतूक ठप्प झाली होती.\nकेंद्र शासनाने शेतीसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा, कोरोना काळात शेतकरी विरोधी कायदा करून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. याबाबत आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस नामदेवराव गावडे, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, दिनकर सुर्यवंशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सज्जन पाटील यांची भाषणे झाली.\nया आंदोलनात जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सुर्यवंशी, सदाशिव खाडे, ग्राहक चळवळीचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील, कृष्णात ठाणेकर, वसंतराव वरुटे, अशोक पाटील, जयवंत जोगडे, पंडीत राबाडे, शिवाजी तळेकर आदीसह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nPrevious articleतिरपण ते कोलोली रस्त्याची सांडपाण्यामुळे दुरवस्था\nNext articleबँकांकडून खात्यात पैसे जमा : झटपट चेक करा\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nअखेरच्या श्वासापर्यंत मुश्रीफांना साथ देऊ : संजयबाबा घाटगे\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स���्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/ipl/ipl-2023-rishabh-pant-will-rishabh-pant-be-seen-in-ipl-coach-ricky-ponting-made-a-special-plan-for-the-injured-player-avw-92-3543682/", "date_download": "2023-05-30T05:42:08Z", "digest": "sha1:SNSISG27UTYXEB6UZYGID6GQ4NXW7FPC", "length": 24315, "nlines": 300, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL 2023: Ricky Ponting wants to do this special work for injured Rishabh Pant read what he said in praise | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\n प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी जखमी खेळाडूसाठी आखली खास योजना, जाणून घ्या\nऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला होता. पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे.\nWritten by स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nसंग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)\nRicky Ponting On Rishabh Pant: भारताचा धडाकेबाज यष्टी���क्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या १६व्या हंगामात खेळू शकणार नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता. यामुळे तो बराच काळ व्यावसायिक क्रिकेटपासून दूर आहे. पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी शुक्रवारी (२४ मार्च) सांगितले की, पंत हा संघाच्या हृदयाचा ठोका आहे आणि फ्रेंचायझीने त्याच्यासाठी विशेष योजना आखल्या आहेत, त्यामुळे तो खेळणार नसला तरी देखील सामन्यावेळी उपस्थित असणार आहे.\nयावेळी रिकी पाँटिंग म्हणाला की, “पंत हा फ्रेंचायझीचा हृदय आणि आत्मा आहे.” तो पुढे म्हणाला, “माझ्या आदर्श जगात पंत प्रत्येक सामन्यात माझ्यासोबत डगआउटमध्ये बसत असे. जर हे शक्य नसेल, तर आम्ही त्याला सर्व प्रकारे संघाचा भाग बनवू. आम्ही आमच्या टोप्या आणि टी-शर्टवर त्याचा नंबर लावू शकतो. आम्हाला एवढेच स्पष्ट करायचे आहे की पंत आमच्यासोबत नसला तरी तो आमच्यासोबत असून त्याच्याच नेतृत्वाखाली आम्ही खेळत आहोत असे सर्वांना वाटेल. ऋषभ संघाचा प्रमुख असून तो कायमस्वरूपी कर्णधार असणार.” हे सर्व बोलताना पाँटिंग खूप भावूक झाला.\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\n मुंबईची फायनलमध्ये दिमाखात एंट्री, यूपी वॉरिअर्सवर ७२ धावांनी दणदणीत विजय\nदिल्ली कॅपिटल्सचा यष्टिरक्षक कोण असेल\nपंतच्या अनुपस्थितीत संघाचा यष्टिरक्षक कोण असेल या प्रश्नावर रिकी पाँटिंग म्हणाला की, “याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरफराज खान आमच्या टीममध्ये सामील झाला आहे. सराव सामन्यांनंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. पंतांची जागा भरणे सोपे नाही. इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, आम्ही प्लेइंग-११ मध्ये बदल करू शकतो. आम्हालाही याचा लाभ घ्यायचा आहे.”\nवॉर्नर गेल्या वर्षी दिल्लीशी जोडला गेला होता\nडेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल��सने ६.२५ कोटींना विकत घेतले. २०२१ च्या हंगामानंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला त्यांच्या संघातून वगळले होते. दुखापतग्रस्त पंतच्या जागी वॉर्नर संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी गेल्या मोसमात वॉर्नरने ४८ च्या सरासरीने ४३२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने पाच अर्धशतके झळकावली. दिल्लीचा संघ १ एप्रिलला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.\n मुंबईने यूपी वॉरियर्सची ७२ धावांनी उडवली दाणादाण\nपाँटिंगने वॉर्नरचे कौतुक केले\nपाँटिंगने दिल्लीत दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लाँच केली.यादरम्यान पॉन्टिंगने डेव्हिड वॉर्नरचेही कौतुक केले. तो म्हणाला की, “वॉर्नरमध्ये संघाला चॅम्पियन बनवण्याचे गुण आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ नक्कीच यश मिळवेल.”\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nदिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals)\nमराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIPL 2023: बीसीसीआय आयपीएल २०२४ च्या पर्वात बांगलादेश-श्रीलंकेच्या खेळाडूंवर घालणार बंदी जाणून घ्या काय आहे कारण\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nIPL 2023 Final: धोनीच्या गळ्यात हात टाकण्यावरून माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर हार्दिकवर भडकले; म्हणाले, “तुम्ही वडिलांच्या…”\n सलग पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव, गुजरातवर पाच गडी राखून दणदणीत विजय\nPHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया\nPhotos : क्रिकेटर युजवेंद्र चहलची युट्यूबर पत्नी धनश्री वर्माबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का\nYashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, ��्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nपुणे:नैसर्गिक आपत्तींमुळे पिके मातीमोल, खरिपातील ४७ टक्के पिकांवर पाणी\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच दुसऱ्या फेरीत नॉरी, फॉगनिनीचीही आगेकूच\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\nकनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत\n पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात\nआयपीएलची फायनल आहे की गरबा मैदानात पडला पाऊस, प्रेक्षकांना मात्र गरब्याची हौस, Video झाला व्हायरल\nIPL 2023 Final: गिल-साहा बाद झाल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलं सुदर्शनचं वादळ, धडाकेबाज फलंदाजीचा Video व्हायरल\nजीवदान मिळाल्यानंतर धमाका केला पण ‘त्या’ चेंडूनं चकवा दिला अन् धोनीनं शुबमन गिलचा खेळ खल्लास केला, पाहा Video\n“IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पाऊस पडला”, अभिनेत्रीने शेअर केलं मीम, म्हणाली…\nअन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nलोकमानस: कार्यशैली आकर्षकच, पण..\nपहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T05:39:40Z", "digest": "sha1:COKSGA6JDNSNPGGDSVGVUERBFFBDNKS4", "length": 60260, "nlines": 238, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome मंथन ऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा\nऊसतोड कामगार आणि त्यांची गाथा\nऊसतोड कामगार हे ऊस तोडतात. जेथे ऊस मोठ्या प्रमाणावर लावला आहे तेथे जाऊन तो साखर कारखान्यांकरता कापणारा/तोडणारा मजूर वर्ग म्हणजे ऊसतोड कामगार. राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा हा एक मोठा समुदाय. तो महाराष्ट्रात विसाव्या शतकात निर्माण होत गेला. तो मजुरांचा समुदाय साखर कारखाना परिसरांत असल्याने विखुरला राहतो. म्हणून त्यांचा ‘वर्ग’ होत नाही. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर लोक की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जेथे कामावर जावे लागेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढण्याचे असतात. कर्जाचे/पैशांचे डोक्यावरील ओझे दुसऱ्या गावी जाऊन, श्रम करून खांद्यावर आणायचे आणि लगेच, पुन्हा कर्जबाजारी होऊन, पुढील वर्षीच्या कर्जफेडीच्या त्याच मार्गाला लागायचे अशी त्यांची जगण्याची रीत. चोर त्यांच्या खोपटात आला तर त्यालाही स्वतःजवळचेच काही तेथे ठेवून जावे असे वाटणार अशी त्यांची जगण्याची रीत. चोर त्यांच्या खोपटात आला तर त्यालाही स्वतःजवळचेच काही तेथे ठेवून जावे असे वाटणार ते गुळकरी, ऊसतोडवाले, फडवाले अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. ती माणसे कुडकुडणारी थंडी, कोसळणारा पाऊस आणि कडाक्याचे ऊन सहन करत दीनवाणी राहत असतात; तरी कुटुंब संस्था व गाव संस्कृती जपत असतात. त्यांच्या मुलांना नव्या जमान्यात शिक्षणाचे वारे लागतेदेखील \nसाखर कारखानदारी हा महाराष्ट्राच्या आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांतील कळीचा भाग. राज्यातील राजकारण, अर्थकारण त्यावर पोसले गेले. महाराष्ट्र राज्यातील सहकारी कारखानदारीमुळे सर्वसामान्य शेतकरी बागायतदार झाला, त्यांच्यातूनच कारखानदार तयार झाले. शेतीत पैसे आले. शेती प्रगत झाली. कुटुंबे सुधारली. पश्चिम महाराष्ट्र तर आणखी सधन झाला. राज्यात एकूण दोनशे कारखाने आहेत. त्यांतील एकेशब्याण्णव कारखाने सुरू आहेत. अगदी छोट्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किमान पंचवीस गावे येतात. मोठा कारखाना असेल तर ती दीडशेपर्यंत असतात. त्यामुळे पूर्ण राज्यात साडेचार ते पाच हजार गावे ऊस उत्पादनात आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 2020 या वर्षी अकरा लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लावलेला होता आणि त्यावरील नऊशे टन ऊसाचे गाळप साखरेसाठी झाले.\nमात्र या सगळ्या व्यवस्थेत एक मोठा घटक सर्वार्थाने दुर्लक्षित राहिला आहे, तो ऊसतोडणी कामगार. ऊस तोडण्यास येणारा मजूर हा मुकादमांच्या मध्यस्थीने आणला गेलेला असतो. हे मुकादम मराठवाड्यातील आणि काही प्रमाणात खानदेशातील ऊसतोडणी कामगारांच्या पट्ट्यात गेली अनेक वर्षे काम करतात. कारण कामगार मराठवाड्यातील. मुख्यत: बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, लातूर, परभणी येथील; तर बाकीचे नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांतील असतात. कामगाराने ऊसतोडणीच्या हंगामाचे पैसे इसार म्हणून मुकादमाकडून आधीच घ्यायचे अशी पद्धत आहे. त्यात एक कामगार म्हणजे एक कोयता असा हिशोब. पहिल्या हंगामात पडेल तेवढ्या पावसावर खरिपाचे येईल ते पीक पदरात पाडून घ्यायचे आणि दिवाळी झाली की बैलगाड्या जुंपून गुराढोरांसह पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांवर, मुकादम सांगेल तिकडे निघायचे, हा त्या कामगारांचा दर वर्षीचा जीवनक्रम. त्या जिल्ह्यांमधून दर वर्षी तब्बल दहा ते बारा लाख कामगार स्थलांतर करतात. त्यांच्या जिवावर चाळीस हजार कोटी रुपयांचा साखर उद्योग चालतो. येथे एक नोंद केली पाहिजे, की कामगार सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातूनही मोठ्या संख्येने असत. परंतु त्या तालुक्याच्या काही भागात पाणी पुरवठा झाल्याने तेथील मजुरांचे प्रमाण कमी झाले आहे \nऊसतोड कामगार हे कोरडवाहू जमिनीचे मालक, अल्पभूधारक. वर्षानुवर्षांचा दुष्काळ त्यांच्या डोक्यावर. शिक्षण जेमतेम अक्षरओळख इतपत. घरात ऊसतोडीसाठी लागणारे जेवढे जास्त कोयते, तेवढे जास्त पैसे हातात येतात. साहजिकच, कुटुंबातील जितके जास्त हात कामाला लावता येतील तेवढे बरे त्या पैशांतून पुढे वर्षभर घर चालते, कर्जे फिटतात. घरातील लग्ने लागतात. सणवार, उत्सव, यात्रा, कपडेलत्ते सगळे त्यातूनच. त्यामुळे मूल शिकून पुढे काही करेल, त्याचे आणि परिणामत: साऱ्या कुटुंबाचे आयुष्य बदलेल वगैरे जाणीव फारशी दिसत नाही. आपसूकच, पुढील ऊसतोडणी कामगार तशा त्या मुलांमधून तयार होतात. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. ते मजूर लोक ना शेतकऱ्यांचे असतात, ना कारखान्यांचे. कारखाने तळाला जागा देतात, वीज देतात, पाणी देतात, कधी आरोग्य शिबिरे घेतात; ती उपकाराच्या भावनेतून. त्यात कर्तव्यबुद्धी फारशी नसते. कधी, मुकादमाने कामगारांना हाताशी धरून संप वगैरे केल्याची उदाहरणे आहेत. त्यात त्यांनी स्वत:च्या मागण्यांना अग्रक्रम देऊन तळात कामगारांच्या चारदोन मागण्या नोंदलेल्या असतात.\nऊस तोडणीला आलेल्या कामगारांचा तळ म्हणजे अख्खे गाव असते. चहा-नाष्ट्याच्या टपऱ्या, किराणा दुकान, सलून, पंक्चर काढण्याची दुकाने… असे सगळे. एका वेगळ्याच जगात राहतात ती माणसे. दिवसभर ऊस तोडणी, मोळ्या बांधणी… जेव्हा-केव्हा रात्री-अपरात्री ऊस भरणी ट्रक, ट्रॅक्टर येईल तेव्हा उठून शेतावर जायचे, ट्रक-ट्रॅक्टर भरायचा; कधी, तेथेच दुसरा दिवस सुरू होतो व ऊसतोडीचे काम चालू करावे लागते. ऊसतोड किती अंतरावर, कोठे आहे त्याचा काही संबंध नसतो. मुकादमाने बोट दाखवले, की तोड सुरू करायची. तो वर्ग – ना विशिष्ट जातीत बांधलेला आहे, ना धर्मात अडकला आहे. ऊसतोड कामगार वर्ग अधिक तर पश्चिम महाराष्ट्रात काम करताना आढळला तरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांतून राज्यभर फिरत असतो. त्यांच्या कुटुंबात पूर्वापार चालत आलेला तो व्यवसाय आहे व तोच ते पुढे संक्रमण करत आहेत. ते तो व्यवसाय कर्जाचे ओझ��, उसने पैसे फेडणे वा कामधंद्याचा काहीच पर्याय नसणे यास्तव करत असतात. नंतर तीच त्यांची कुटुंबरीत बनून गेलेली असते.\nते लोक मूळ ज्या भागात राहतात तेथे काहींना त्यांची शेती आहे, पण पाणी नाही. काहींना शेतीच नाही. अर्थात पावसाच्या पाण्यावरची शेती. फिरस्तीचे पाच-सहा महिने झाले की त्यांना परत स्वत:च्या गावी येऊन, दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीवर जाऊन ‘भाकरीची’ व्यवस्था करावी लागते. काहींची घरे गावाकडे स्वच्छ व सुंदर आहेत, तर काही पडक्या घरांत राहतात. मात्र ते जेव्हा ‘विंचवाचे बिर्‍हाड’ घेऊन फिरतात तेव्हा सोबत त्यांच्याकडे काही भांडी व शिजणारे अन्नधान्य (शिधा) असते. त्यात बाजरी हे धान्य नावाजलेले ठरते. त्यावर पाच-सहा महिने गुजराण होते. बाजरी हा पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करणारा मानतात. नेमका ऊसतोडीचा मोसम थंडीतच, दिवाळीच्या मोसमात सुरू असतो. बाजरी ही नेमकी त्यांच्याकडेच पिकावी ना ते त्याचीच भाकरी करतात. काहीजण तीच बाजरी शेजारच्या गावांतील मंडळींना विकून त्यांच्याकडे पिकते ते उदाहरणार्थ गहू, ज्वारी वा इतर कडधान्ये घेतात. तो व्यवहार वस्तुविनिमयाने वा पैशाने होतो. ऊसाचे गाळप एप्रिल-मेपर्यंत चालू राहू शकते, पण बाजरीचे उष्णतेचे महात्म्य तसेच सांगितले जाते.\nऊसतोडणीचे काम प्रचंड कष्टाचे. त्यात ना प्रतिष्ठा, ना पैसा. शेतकऱ्याने ऊस लावावा- तो तोडण्याची जबाबदारी कारखान्यांची. त्यांना स्थानिक मजूर मिळेनात, म्हणून त्यांनी मजूर गोळा करून आणण्यासाठी मुकादम नेमले. मुकादमांनी मजूर मागास, दुष्काळी भागातून आणण्याची प्रथा सुरू केली. त्यामुळे मजूर ‘गोळा करण्याची’ पद्धत पडून गेली आहे. मजूर गरजू असतात. मुकादम त्यांना गरजेपोटी वेळोवेळी पैसे ‘रकमा’ स्वरूपात देतात. त्या रकमेस उचल, इसार म्हणजे अॅडव्हान्स असे म्हणतात. ती प्रत्येक मजुराकडे तुंबलेली असते. दिवाळी झाली, ऊस तयार झाला, कारखान्यात गाळपाची सिद्धता झाली, की मुकादमांकडून उचल घेतलेली गावागावातील कुटुंबे कारखान्यांवर जाण्यास निघतात. एक माणूस म्हणजे एक कोयता हा हिशोब. कुटुंबात जेवढे जास्त कोयते, तेवढी उचल मोठी फडात मुले ऊस तोडणार असतील तर तो हिशोब ‘अर्ध्या कोयत्या’चा. मुले आईबापांसोबत येतात. सहा महिने स्वत:चे गाव सोडून दूर पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या कारखान्यावर पोचायचे आणि गावाबाहेर ऊसाच्या मळ्याजवळ तळ टाकायचा. पाचटाच्या कोप्या बांधायच्या. सोबत आणलेली गुरे बांधायची आणि कामाला सुरुवात करायची.\nऊसतोड कामगारांची छोटी-छोटी खोपटी असतात; त्यात जेवण करणे, धान्य ठेवणे, अंथरूण-पांघरूण, कपडे, थोडाफार पैसाअडका, देवघर हे सारे असते. खोपटी/खोपा इतकी मजबूत असतात, की थंडीदरम्यान जरी वादळवारे, पाऊस आला तरी पाणी आत जाण्याचा मार्ग नसतो. खोपटी बांधणाऱ्यांचे ते खास वैशिष्ट्य. ते कौशल्य पाहून पाहून शिकले जाते. त्यासाठी खास प्रशिक्षण नाही. स्त्रिया खोपटासमोरील जागा आपटूनथोपटून (चोपून) घट्ट बनवतात, शेणाने सारवून घेतात. खोपटांची रचना सरळ रेषेत वा वर्तुळाकारही असते किंवा जागा मिळेल तशीही ती रचली जातात, पण बंदोबस्त तेवढाच पक्का जनावरे स्वत:च्या खोपटासमोर वा सगळ्यांची मिळून एका बाजूस असतात.\nचुली नावाचा प्रकार खोपटाबाहेर असतो. स्त्रियांची जेवण करण्याची तयारी पहाटे सुरू होते. चूल दररोज सारवली जाते. काही जण गॅस सोबत आणताना दिसतात टोळीत वयोवृद्ध स्त्रिया-पुरुष असतात. त्यांची जबाबदारी टोळीचे संरक्षण, लहान मुलांवर लक्ष, टोळीत परका कोणी येऊ नये यासाठी दक्ष राहण्याची असते. वस्तीवर राखणीस थांबणाऱ्या महिला दिवसभर त्यावरच बसतात. सोबत वयाने पाच-सात वर्षांपर्यंतची लहान मुले आणली असतील तर पोत्यांची पट्टी टाकून त्यावर त्यांना खेळवण्याची सोय. सोबत, घरांची अर्थात टोळ्यांचीही राखण होतेच. त्यांच्या वस्तीवर वस्ती राखण्यासाठी कोणीतरी थांबणे सक्तीचे असते. त्यांचे थंडी दरम्यान अचानक येणाऱ्या पावसात काय हाल होत असतील याचा विचारही करवत नाही. त्यांच्या खोपटात घुसणारा पाऊस, त्यांना अपुऱ्या जागेत राहवे लागणे, सोबत त्यांची लहान मुले यांवर काय तो उपाय करावा लागेल.\nया कामगारांना रेशनचे धान्य त्याच्या मूळ गावी मिळू शकते. परंतु ते वर्षातील सहाहून अधिक महिने ऊसतोड कामाच्या ठिकाणी असतात. शासनाचे आदेश दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानातून मोफत धान्य पुरवठा करण्याचे आहेत. त्या योजनेचा ऊसतोड कामगारांना बऱ्याचदा लाभ होत नाही. काही साखर कारखाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या ऊसतोड टोळ्यांना गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर यांचे वाटप करतात, काही कारखाने आरोग्य तपासणीदेखील करतात.\nवस्तीवाल्यांच्यात शाकाहारी-मांसाहारी असतात. काही टोळ्या ���ूर्णतः शाकाहारी तर काही मंडळी माळकरी, पण सारी कुटुंबे तो भेद फार न करता एका कारखान्याची एक टोळी समजून, एकत्र मिळूनमिसळून राहतात. काही जण मद्यपान करणारे असतात. भांडण-तंटे होतात, हाणामारी होते. पण टोळीवर सारे सामोपचाराने मिटवले जाते. प्रत्येक टोळीत कुटुंबे कितीही असू शकतात, पण प्रत्येक कुटुंबामागे स्त्री-पुरुष कामगार असतात. अपवादात्मक परिस्थितीत नसतातही पुरुष ऊसतोडणी तर स्त्रिया मोळ्या बांधणी करतात. स्त्रियाही ऊस तोडू शकतात पुरुष ऊसतोडणी तर स्त्रिया मोळ्या बांधणी करतात. स्त्रियाही ऊस तोडू शकतात त्यांचा हातखंडा ऊसभरणीतही असतो. शिवाय, जळण गोळा करून जेवण बनवणे हीदेखील त्यांची जबाबदारी असते. काही महिला तर त्यांच्या लहान मुलांना पोटाशी घट्ट बांधून ऊस फडात जातात. ते मूल छोट्या टोपलीमध्ये आडोशाला दिवसभर असते वा ते कपड्याने तयार केलेल्या एखाद्या आडोशाला झोपून असते. त्यांना त्या बाळाला काय होईल, काहीतरी चावेल याची भीती नसते. ऊस तोडीचे व भरणीचे काम कधीतरी, अगदी पहाटे तीन वाजतासुद्धा सुरू असते. काही स्त्रिया कामाच्या ठिकाणी बाळंतीण झाल्याचीही उदाहरणे आहेत.\nऊसतोड कामगारांना त्यांचा दिवसाचा पगार किती असतो हे माहीत असतेच असे नाही. मुकादम ते सर्व ठरवतो. उचल वा कर्जाऊ घेतलेल्या पैशांपेक्षा काम जास्त झाले तर पैसे परत मिळतात. त्यास कर्ज म्हणता येत नाही, कारण त्यावर कोणतेही व्याज नसते. पैसे आगाऊ घेणे व त्याबद्दल काम हाच हेतू. प्रत्येक कामगाराची पैशांची रक्कम वेगवेगळी असते. स्त्री-पुरुष ऊसाचे वाडे (ऊसाचा शेंड्याचा भाग. तो जनावरांना चारा म्हणून वापरतात) विकून येणाऱ्या पैशांतूनही रोजचा खर्च भागवतात. त्यांच्या मूळ गावाकडील रोजंदारीचा पगार पाहिला तर तो विकसित भागापेक्षा कमी असतो. कामाच्या वेळा भिन्न असतात. स्त्री-पुरुषांच्या पगारांतही भिन्नता दिसते. कारखान्यातर्फे टोळी जेथे नेली जाईल तेथे जाणे, स्वत:चे काम करणे व परत पुढे दुसऱ्या गावी जाणे हेच त्यांच्यासाठी त्यांच्या जगण्याचे गणित ऊस शेतातून कारखान्यापर्यंत पाठवण्यासाठी जरी ट्रॅक्टर वा ट्रक वापरत असले तरी काही ठिकाणी स्त्रिया स्वत: ऊसाने भरलेली बैलगाडी हाकताना/चालवताना दिसतात.\nकामगारांची लहान मुले, आई-वडील, आजी-आजोबा सोबत येतात. स्थलांतरित मजूर कुटुंबांचे प्रश्न अनेक तया�� होतात. मुले दिवाळीपर्यंत त्यांच्या गावातील शाळेत गेलेली असतात. मध्येच गाव सुटते- शाळा सुटते. नव्या गावात शाळेत जाण्यास हजार अडचणी- घरी आणि दारीही. शाळाच जवळ नसते. शाळा असते तेव्हा आईबापाला मुलांना शाळेत पाठवायचे नसते. काही मुलांना तर शिक्षण माहीतच नसते. टोळीच्या मागून जाणे, वस्तीवर फिरणे वा थोडी कामे करणे इतकेच त्यांना माहीत काही टोळ्यांना विचारले तर त्या टोळ्यांतील एकही मुलगा-मुलगी शाळेत गेलेली नव्हती, तर काही मुले गावी परत गेली, की त्यांच्या मूळ शाळेत जातात. प्रत्येक मुलाला शिकण्याचा अधिकार 2009 च्या शिक्षण हक्क कायद्याने दिला. त्या कायद्याने समांतर शिक्षण यंत्रणा नको म्हणताच तळावरील साखरशाळा बंद झाल्या. काही स्वयंसेवी संस्था तशा शाळा ऊस कटाईचे शंभर दिवस चालवत. त्यासाठी सरकार अनुदान देई. परंतु शिक्षण हक्क कायद्यानंतर शिक्षण ही जबाबदारी संपूर्णत: सरकारची झाली. साखरशाळा आहेत पण अशा ऊसतोड कामगारांच्या मुलांपर्यंत ती जेथे आहेत तेथे पोचतील का काही टोळ्यांना विचारले तर त्या टोळ्यांतील एकही मुलगा-मुलगी शाळेत गेलेली नव्हती, तर काही मुले गावी परत गेली, की त्यांच्या मूळ शाळेत जातात. प्रत्येक मुलाला शिकण्याचा अधिकार 2009 च्या शिक्षण हक्क कायद्याने दिला. त्या कायद्याने समांतर शिक्षण यंत्रणा नको म्हणताच तळावरील साखरशाळा बंद झाल्या. काही स्वयंसेवी संस्था तशा शाळा ऊस कटाईचे शंभर दिवस चालवत. त्यासाठी सरकार अनुदान देई. परंतु शिक्षण हक्क कायद्यानंतर शिक्षण ही जबाबदारी संपूर्णत: सरकारची झाली. साखरशाळा आहेत पण अशा ऊसतोड कामगारांच्या मुलांपर्यंत ती जेथे आहेत तेथे पोचतील का त्या मुलांना लिहिता-वाचता येत नाही. कोणास पाहून पाहून थोडेफार येते. त्यावर ती मुले खूष असतात. मुले फोन वगैरे करण्याचे असल्यास इतरांकडून मदत घेतात. हळुहळू सर्व गोष्टी की-पॅडच्या, मोबाईलवरच्या निरीक्षणातून, लक्षात ठेवून शिकून घेतात त्या मुलांना लिहिता-वाचता येत नाही. कोणास पाहून पाहून थोडेफार येते. त्यावर ती मुले खूष असतात. मुले फोन वगैरे करण्याचे असल्यास इतरांकडून मदत घेतात. हळुहळू सर्व गोष्टी की-पॅडच्या, मोबाईलवरच्या निरीक्षणातून, लक्षात ठेवून शिकून घेतात काही जणांकडे अँड्रॉईड मोबाईल असतात. त्यांचे शिक्षण खूप काही झालेले नसते. तशा मुलांना शिक्षण देणे हे ��ासनासमोरील आव्हान आहे. एरवी, त्या मुलांचे भविष्य आई-वडिलांसोबत गावोगावी फिरणे, मोठी झाल्यावर तेच ऊसतोडीचे काम करणे येथेच सीमित होते. गावाच्या हद्दीत येणाऱ्या टोळ्यांची नोंद, त्यांची मुले, त्यांचे शिक्षण, आहार, कपडे, पुस्तके यांविषयी योग्य नियोजन करावे लागेल. तसेच, स्वच्छतागृहे यांचाही विचार होणे अपेक्षित आहे.\nमहिलांचा मूळचा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा. त्यांना गावात असणाऱ्या स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही, कारण त्यांची वस्ती गावाबाहेरची. गावाच्या बाहेर राहणारा तो कामगार वर्ग शौचास उघड्यावर जातो. काही जणी ऊसाच्या फडातच शौचास जातात. त्यास पर्याय नसतो. ते जवळपास काही पीक असेल तर त्यामध्येही जातात. लहान मुले रस्त्यांनजीक बसतात.\nऊसतोड कामगार स्त्रियांचे प्रश्न ही वेगळीच छळणारी गोष्ट आहे, स्त्रियांना विनाव्यत्यय काम करता यावे व त्यांना बाळंतपणाची रजा काढावी लागू नये म्हणून त्यांची गर्भाशये काढली जातात व तशा बातम्या मीडिया देतात. मासिक पाळीतील अडचणी, गर्भाशयाची दुखणी, गर्भपात, कामाचे ओझे यांमुळे महिलांची गर्भाशये काढून टाकल्याच्या बातम्या आल्या. त्या संबंधित आजारांच्या शस्त्रक्रिया महागड्या असल्यामुळेसुद्धा ‘काय ते एकाच वेळी होऊ दे’ म्हणूनही गर्भाशये काढली जातात. स्त्रीसाठी तिचे गर्भाशय ही निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे. बाहेरच्या वातावरणामुळे तिला ते गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येत असेल, तिच्या आरोग्याची हेळसांड होत असेल, उपचारपद्धतीसाठी लागणारा पैसा मिळत नसेल तर ती स्त्री सुरक्षित नाही असेच म्हणावे लागेल एक प्रसंग. काकाचीवाडी हद्दीत राहणाऱ्या टोळीतील एक महिला ओली बाळंतीण होती- अगदी सात आठ दिवसांची. ती गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत होती. मी तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून तेथे गेले तर ती महिला शौचास बसून स्वतःचा शौच उचलून टाकून देत होती. ऊसतोड कामगार स्त्रियांची किती बिकट अवस्था असते ते पाहून चटकाच बसला. पण ते दृश्य वास्तवता सांगून गेले. त्या छोट्याशा खोपटात ते बाळ-बाळंतीण, त्यात मध्येच ऊन आणि पाऊसही एक प्रसंग. काकाचीवाडी हद्दीत राहणाऱ्या टोळीतील एक महिला ओली बाळंतीण होती- अगदी सात आठ दिवसांची. ती गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत होती. मी तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून ते���े गेले तर ती महिला शौचास बसून स्वतःचा शौच उचलून टाकून देत होती. ऊसतोड कामगार स्त्रियांची किती बिकट अवस्था असते ते पाहून चटकाच बसला. पण ते दृश्य वास्तवता सांगून गेले. त्या छोट्याशा खोपटात ते बाळ-बाळंतीण, त्यात मध्येच ऊन आणि पाऊसही बाळंतिणीचे खान-पान, पथ्य-पाळणूक होणार तरी कोठून बाळंतिणीचे खान-पान, पथ्य-पाळणूक होणार तरी कोठून तसेच, पाणीही कमी वापरले जाते. त्यांच्यासाठी फिरत्या स्वच्छतागृहांचा उपाय तरी व्यवहार्य ठरेल का\nशेतकरी ऊस लावणीपासून तो तोडीस परिपक्व होईपर्यंत कष्ट करत असतो. त्यासाठी तो तीन-चार महिने कष्टात राहतो. तोच ऊस ऊसतोड कामगार वर्ग कारखान्यापर्यंत पोचवत असतो. त्यांच्यासाठी योजना झाल्या, सुविधा झाल्या, संघटना निर्माण झाल्या, सर्वेक्षणे झाली, समस्या समाजासमोर मांडल्या गेल्या, अनेक जाणकारांनी त्यांच्यावर संशोधन केले, लेख लिहिले, चिकित्सा केली, मते मांडली, चर्चासत्रे झाली, आंदोलने झाली. पण त्यांच्या समस्या आहेत तशाच आहेत \nऊसतोडणी कामगार हे कारखान्याशी नव्हे तर मुकादमांशी बांधलेले असतात. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांप्रमाणे मुकादमांची मुले ही तळावर शिक्षण घेत नाहीत तर शहरात वसतिगृहात राहून शिकतात, त्यांची मुले चांगल्या नोकऱ्या करतात. या ऊसतोडणी मुकादमाचा प्रभाव ऊसतोडणी मजुरांवर चांगलाच असतो. मुकादमांकडून मजुरांना एकरकमी पैसा हंगामाआधीच मिळालेला असतो. त्या पैशांत त्यांना आख्खे कुटुंब वर्षभर जगवायचे असते. ते गावी परत गेल्यावर शेतीचा हंगाम डोक्यावर असतो, मुलींची लग्ने असतात, वृद्ध माणसांची आजारपणे असतात. त्यात त्यांना मुलांच्या शिक्षणाचा विचारच नसतो. त्यांचा प्रत्येक दिवस पोटात भाकर जाण्याच्या चिंतेचा असतो. ते भविष्य काय बघणार\nसाखर कारखानदारी ही ऊसतोडणी कामगारांच्या कष्टांवर पोसलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्या कामगारांचा थेट कारखान्याशी काहीही संबंध नसतो. ना या कामगारांची कोठे नोंदणी असते. ना कसल्या अपघातात कारखाने या कामगारांना काही नुकसानभरपाई म्हणून कायदेशीर देणे लागतात. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तर गंभीर असतात. अंगावर शहारे यावेत असे – एका थंडीतील पहाटे ऊसाच्या फडात शेकोटी करून मूल शेजारी झोपवले होते. त्या मुलाचा पाय शेकोटीत होरपळून गेला तरी फडातच कोयता चालवणाऱ्या आईबापाला तपास नव��हता – एका थंडीतील पहाटे ऊसाच्या फडात शेकोटी करून मूल शेजारी झोपवले होते. त्या मुलाचा पाय शेकोटीत होरपळून गेला तरी फडातच कोयता चालवणाऱ्या आईबापाला तपास नव्हता एका मुलीला पायाला जखम झाली होती. ती चिंधीने बांधून तिची आई त्यावर हळदकुंकू ‘वाहत’ होती. शाळेत ती बरेच दिवस आली नाही म्हणून कार्यकर्ता तळावर गेला असता, त्याने पाहिले, की त्या मुलीचा पाय भप्प असा सुजलेला व त्यात पू भरलेला होता. त्याने तिला डॉक्टरांकडे नेले. तर डॉक्टर म्हणाले, ‘जर मुलीला आणखी दोन दिवस आणले नसते तर पाय कापावा लागला असता.’ एका घटनेत दहा वर्षांचा मुलगा ऊस तोडत असताना कोयत्याने त्याचा अंगठाच तुटला आणि फडात कोठेतरी पडला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. एकच कल्लोळ झाला. कोणी तरी प्रकल्पाच्या सरांना फोन केला असता त्यांनी लोणंद, सातारा, कराड अशी धावपळ करत उपचार केले. मूळ अंगठा तर नव्हताच, प्लास्टिक सर्जरीने कृत्रिम अंगठा बसवावा लागला \nतीन ते सहा वयोगटांतील मुलांचे कुपोषणाचे प्रमाण तर प्रचंड असे आहे. रात्री करून ठेवलेला स्वैपाक मुले आवडला आणि कोणी भरवला तर खातात, अन्यथा उपाशी आख्खा दिवस फक्त ऊस खाऊन काढणारी तेथील मुले आहेत \nकाही कारखाने त्यांची सामाजिक बांधिलकी मानतात. त्यातून काही सकारात्मक पावलेही उचलली गेली आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसतात. सातारा जिल्ह्यात शालाबाह्य मुलांच्या, विशेषत: ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात बालरक्षक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एका तालुक्यात दोन बालरक्षक आणि दोन समन्वयक आहेत. त्यांचे मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासंदर्भातील प्रशिक्षण झाले आहे आणि ते परिणामकारक रीतीने काम करत आहेत.\nऊसतोडणी कामगार जसे आहेत तसे राहण्यानेच सरकारी शिक्षण खाते, स्थानिक नेते मंडळी यांचे स्थान टिकणार आहे. जर त्यांच्या पुढील पिढ्या शिक्षित झाल्या तर ऊस तोडणार कोण साखर कारखानदारी चालणार कशी साखर कारखानदारी चालणार कशी आणि नेतृत्व टिकणार कसे\n(प्रगती बाणखेले यांच्या ‘ऑन द फिल्ड’ या पुस्तकातील ‘शिक्षणाच्या हक्कावर अर्धा कोयता’ या लेखातील काही मजकूर या लेखात उपयोगात आणला आहे.)\nनगिना सुभाष माळी शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्त्र अधिविभागात कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र य��� विषयांत एम ए; तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच डी मिळवली आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते. त्या काकाचीवाडी येथे राहतात.\nPrevious articleशेवगावची वीस गावे पाण्यासाठी तहानलेली \nनगिना सुभाष माळी शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्त्र अधिविभागात कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम ए; तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच डी मिळवली आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते. त्या काकाचीवाडी येथे राहतात.\nमुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय\nदापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)\nनगिना माळी यांचा ऊसतोडणी कामगारांवरील लेख विस्तृत माहिती देणारा आहे. महाराष्ट्रात साखर कारखानदारीने ग्रामीण समाज आणि आर्थिक व्यवस्था बदलून टाकली आहे. यातील सर्व घटकांना बऱ्यापैकी फायदे मिळाले. यात सर्वाधिक उपेक्षित राहिले ते ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार. यांना कायदेशीर मार्गाने व्यवस्थेचे घटक बनविणे आवश्यक आहे. वेजबोर्ड,वैद्यकीय सेवा , निवारा हे बेसिक आहेत. याबाबत अद्याप काहीच झालेले नाही.\nमॅडम, ऊसतोड मजुरांच्या जगण्याच्या संघर्षाची खूप चांगली व सविस्तर मांडणी या लेखात आपण केली आहे. अनेक वर्षांपासून ही स्थिती आहे. त्यात थोडाफार बदल झाला आहे. शिक्षणाबद्दल नवी पिढी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे. शिकून या व्यवसायापासून ती दूर जात आहे. सांगलीतील एक मुलगा जग्वार कंपनीत ३४ लाखांचे पॅकेज घेऊन भरारी घेत आहे. हा शिक्षणाबद्दलच्या बदललेल्या दृषीकोनाचाच परिणाम आहे, असे वाटते.\nपण अजूनही काही भागातून मजूर पुरवण्याचा ठेका घेणारे व्यवसाय करत आहेत. त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत.\nऊस फडात व रस्त्यावर होणार अपघात याचा उल्लेख दिसत नाही. तसेच वन्यप्राण्याचे हल्ले व जनावरांचे हाल आपल्या लेखनातून दुर्लक्षित राहिल्याचे दिसत आहे.\nबाकी आपण या प्रश्नाला चांगला न्याय दिला आहे, असेच माझे सर्वसाधारण निरीक्षण आहे.\nमाझ्या नोकरीच्या निमित्ताने मी कोल्हापूर आदी साखर कारखाने ऊस तोडणी का���गार इत्यादि थोडी माहिती घेतली होती. लेखिकाने या लेखात कामगारांच्या समस्या परिणामकारकरीत्या मांडल्या आहेत. अनेक लेख, चर्चा सत्रे झडली, अनेक योजना राबविल्या गेल्या, संघटना बांधल्या गेल्या पण उस् तोडणी कामगारांचे प्रश्र्न अजूनही तसेच आहेत. ही मुख्य समस्या आहे. या विषयावर संशोधन किंवा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी त्यावर पर्यायी तोडगे काढले पाहिजेत. Solution हवी असे मला वाटते\nऊसतोड मजूर कामगारांचा कोयता, अर्धा कोयता मी पाहिला आहे. राज्यातील 16 जिल्ह्यातील 51 तालुके ऊसतोड कामगारांचे आहेत. आपला लेख संशोधनपर आणि सविस्तर आहे. अभिनंदन \nनगिना सुभाष माळी शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) शिक्षणशास्त्र अधिविभागात कार्यरत आहेत. त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम ए; तसेच, शिक्षणशास्त्रात पीएच डी मिळवली आहे. त्यांचे संशोधनपर लेख राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे लेखन विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत असते. त्या काकाचीवाडी येथे राहतात.\nपरंपरा जपणारे शिंदी बुद्रुक May 22, 2023\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90912094932/view", "date_download": "2023-05-30T03:32:53Z", "digest": "sha1:6X44KEVJPX7IVWR3IRWDII27BH6R327F", "length": 8567, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर -एका हलवायाचें ��ुकान - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n'' .... काय कारट्यांची कटकट आहे पाहा मरत नाहींत एकदांची - हं, काय म्हटलेंत रावसाहेब आपल्याला पुष्कळशीं साखरेची चित्रें पाहिजे आहेत आपल्याला पुष्कळशीं साखरेची चित्रें पाहिजे आहेत घ्या; आपल्याला लागतील तितकीं घ्या. छे घ्या; आपल्याला लागतील तितकीं घ्या. छे छे भावामध्यें आपल्याशीं बिलकूल लबाडी होणार नाही अगदीं देवाची शपथ घेऊन सांगतों कीं, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही अगदीं देवाची शपथ घेऊन सांगतों कीं, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही - अग ए कोठें मरायला गेली आहे कोणाला ठाऊक गप बसारे काय, काय म्हणालांत आतां आपण हीं साखरेंची चित्रें फार चांगलीं साधली आहेत हीं साखरेंची चित्रें फार चांगलीं साधली आहेत अहो, आपणच काय - पण या दुकानावरुन जाणारा प्रत्येक जण असेंच म्हणतो कीं, हीं साखरेचीं केलेलीं पांखरें - झालेंच तर ही माणसेंसुद्धा अहो, आपणच काय - पण या दुकानावरुन जाणारा प्रत्येक जण असेंच म्हणतो कीं, हीं साखरेचीं केलेलीं पांखरें - झालेंच तर ही माणसेंसुद्धा - अगदी हुबेहुब साधली आहेत म्हणून - अगदी हुबेहुब साधली आहेत म्हणून - काय मीं दिलेले हे पांखरांवरचे रंग कदाचित् विषारी असतील छे हो हा घ्या, कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे, खाऊन पहा अहो निव्वळ ���ाखर आहे साखर अहो निव्वळ साखर आहे साखर फार कशाला हीं सगळीं चित्रें जरी आपल्याच सारखीं जिवंत होऊन नाचायला उडायला लागलीं - तरी देखील यांच्यांत असलेल्या साखरेचा कण - एक कणसुद्धां कमी होणार नाहीं रावसाहेब, माझें कामच असें गोड आहे रावसाहेब, माझें कामच असें गोड आहे - अरेच्या काय त्रास आहे पाहा अरे पोरट्यांनो, तुम्हीं गप बसतां कीं नाहीं अरे पोरट्यांनो, तुम्हीं गप बसतां कीं नाहीं का या चुलींत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढूं का या चुलींत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढूं तुमची आई कोठें जळाली वाटतें तुमची आई कोठें जळाली वाटतें - का हो रावसाहेब, असे गप कां बसलांत - का हो रावसाहेब, असे गप कां बसलांत बोला कीं मग किती चित्रें घ्यायचें ठरलें तें बोला कीं मग किती चित्रें घ्यायचें ठरलें तें \nआठ या संख्येला माया संख्या आणि नऊला ब्रह्मसंख्या कां म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/criminal-gavathi-katta-cartridges-arrested-newasa", "date_download": "2023-05-30T05:38:58Z", "digest": "sha1:ITE7NC25U2PJ6DWQ3DWH2D2FLBTT6C6A", "length": 5130, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत", "raw_content": "\nसराईत गुन्हेगाराकडून 6 जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत\nनेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa\nतालुक्यातील माळीचिंचोरा फाटा (Malichinchora Phata) शिवारात नेवासा पोलिसांनी (Newasa Police) गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सराईत गुन्हेगार जेरबंद (Arrested) केला आहे.\nश्रीरामपूरला वाघ, संगमनेरला वाघचौरे, शिर्डीला मिटके\nयाबाबत हवालदार शाम बाबासाहेब गुंजाळ यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सोमवार 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्य सुमारास माळीचिंचोराफाटा येथे एक इसम संशयीतरित्या फिरत असताना दिसल्याने पोलीस पथकाने घेराव घालून त्याला नाव गाव विचारले असता त्याने आकाश संजय पवार (वय 23 रा. ब्रम्हतळे, ब्रम्हनगर नागरदेवळे, भिंगार ता. जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे उजव्या हातामध्ये असलेला गावठी कट्टा (पिस्टल) (Gavathi Katta) व पँटच्या डाव्या खिशामध्ये सहा जिवंत काडतुसे (Cartridges), एक मोबाईल व त्याची वापरती एक मोटारसायकल (Bike) असा मुद्देमाल मिळून आला.\nUPSC : नगर जिल्ह्यातील सात मराठी मुलं अव्वल\nसदर इसमास ताब्यात घेवून नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) गु.र.नं 556/2023 भारतीय हत���यार कायदा कलम 3/25, 7/27 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, महिला पोलीस नाइरक सविता उंदरे, कॉन्स्टेबल सुमित करंजकर, गणेश ईथापे यांनी केली असुन पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहेत.\nगावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा तरुण जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dihub.co.in/about-us/mr", "date_download": "2023-05-30T04:49:51Z", "digest": "sha1:336SBWBDDTOMCBHG34FSPFZUI5YVV6AV", "length": 6330, "nlines": 62, "source_domain": "www.dihub.co.in", "title": "About Dihub - India's one of the leading digitization solutions provider", "raw_content": "\nमुख पृष्ठ > डीहब बद्दल\nडीहब ही माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील अत्याधुनिक अभिनव उपाय प्रदान करणारी उत्साही तज्ञ लोकांची एक टीम आहे.\nआमच्याकडे ICT क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. विविध तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या सखोल ज्ञान आणि कौशल्यामुळे आम्ही आपल्या सर्व डिजिटायझेशनच्या गरजा पूर्ण करू शकतो.\nव्हिडीओ कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल क्लासरूम आणि लाइव्ह लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्वाची कौशल्ये शिकवत आहोत.\nतसेच, आम्ही शिक्षण, वैद्यकीय आणि व्यवसाय (एसएमई) क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) मूलभूत सुविधा पुरवून त्यांची व्यवसाय प्रक्रिया सुलभ करुन त्यांना मदत करतो.\nआमच्या डिजिटायझेशन सोल्युशन्ससह आपल्या व्यवसाय प्रक्रिया सुधारित करा\nव्हिडिओ कॉन्फरन्सिंग वापरुन आपल्या सहकार्‍यांशी / ग्राहकांशी दूरस्थपणे संवाद साधा\nइंटरॅक्टिव्ह स्क्रीन्सच्या मदतीने सहयोग आणि कार्यक्षमता वाढवा\nव्हर्च्युअल क्लासरूमच्या मदतीने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण सत्रे आयोजित करा\nआरोग्यसेवासाठी महत्वपूर्ण, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या द्वारे आपल्या तज्ञ सहकाऱ्यांची मते जाणून घ्या\nआमच्या तज्ञांकडून संपूर्ण डिजिटायझेशन सोल्युशन्स आणि समर्थन मिळवा\nअत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची सोल्यूशन्स प्रदान करुन माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) उद्योगातील प्रशंसनीय व अग्रगण्य उद्योजक होणे.\nशैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यवसाय क्षेत्रातील संघटनांना कार्यक्षम प्रशिक्षण तंत्रज्ञान सेवा प्रदान करुन सक्षम बनविणे.\nपारंपरिक शिक्ष�� पद्धतीचा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कायापालट करून ते माफक दरात आणि सोप्या पद्धतीने सगळ्यांना उपलब्ध करून जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत\nDihub 2023. सर्व हक्क राखीव.\nमुख पृष्ठ आमच्या बद्दल अभ्यासक्रम उत्पादने सेवा संपर्क Terms of use\nआपण आम्हाला प्रशिक्षक किंवा संस्था म्हणून सामील होऊ इच्छिता किंवा उत्पादने सेट अप करू इच्छिता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/mumbai_67.html", "date_download": "2023-05-30T05:45:04Z", "digest": "sha1:77H4BZ56GH7ALK3UDG46LHDPCS5SPSKI", "length": 7863, "nlines": 105, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); बोरिवलीच्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात 155 उमेदवारांना नोकरी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nबोरिवलीच्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात 155 उमेदवारांना नोकरी\nशासनाच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांनी स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्यावी - उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमुंबई ( १९ ऑगस्ट २०१९) : उद्योग उभारण्यासाठी राज्य शासन उद्योगांना वीज, पाणी, भूखंड उपलब्ध करून देते. मैत्री व्यासपीठाद्वारे एका छताखाली सर्व परवाने मिळण्याची देखील सोय केलेली आहे. तेव्हा कंपन्यांनी राज्यातील स्थानिक मुलांना प्राधान्याने नोकरी देणे आवश्यक आहे. मुलांनी देखील कंपन्यांना आवश्यक असलेले कौशल्य अवगत करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.\nराज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने बोरिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, आमदार विलास पोतनीस, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते.\nयावेळी देसाई म्हणाले, राज्य शासनाच्या उद्योग विभागाने बोरिवली येथे घेतलेला हा बारावा रोजगार मेळावा आहे. आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांना तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. हजारो मुलांना नोकऱीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या मेळाव्यात सहभागी झालेल्या मुलांना देखील नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची तीन ते चार वेळा मुलाखती घेतल्या जातील. नोकरीची संधी मिळेपर्यंत मुलांनी कंपन्यांकडे प��ठपुरावा करावा. नोंदणी केलेल्या शेवटच्या मुलाला नोकरी मिळेपर्यंत उद्योग विभाग प्रयत्न करेल. ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचे राज्य शासनाने धोरण असल्याचे देसाई यांनी सांगितले.\nबोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी १३०० तरुण-तरुणींनी ऑनलाइन नोंदणी केली होती. तर २००० जणांनी ऑफलाइन नोंदणी केली. त्यापैकी १२७५ जणांनी मुलाखती दिल्या. ८६८ जणांच्या प्राथमिक मुलाखती झाल्या. त्यातील १५५ जणांना ऑफर लेटर अदा करण्यात आले. एकूण ५२ कंपन्यांनी यात सहभाग नोंदविला. या भागात सुमारे सहा हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याचे उद्योग विभागाने स्पष्ट केले.\nउद्योग विभाग, सी आय आय आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर या मेळाव्याचे आयोजक होते. या मेळाव्याला सर्वसाधारण पदवीधर, आयटीआय,अभियांत्रिकी,माहिती तंत्रज्ञान, या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी हजेरी लावली होती. महिला उमेदवारांनीही या मेळाव्याला बहुसंख्येने प्रतिसाद दिला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T04:33:54Z", "digest": "sha1:AL3YHCTCZBRX2B5YSREK6UUGX5XJ6PZM", "length": 14021, "nlines": 72, "source_domain": "www.tomne.com", "title": "स्त्रियांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा अनोखा मार्ग.. त्या तुमच्यावर इतक्या मो’हित होतील की.. पुरुषांनी जरूर पहा.. – Tomne", "raw_content": "\nस्त्रियांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा अनोखा मार्ग.. त्या तुमच्यावर इतक्या मो’हित होतील की.. पुरुषांनी जरूर पहा..\nस्त्रियांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा अनोखा मार्ग.. त्या तुमच्यावर इतक्या मो’हित होतील की.. पुरुषांनी जरूर पहा..\nमित्रांनो, प्राचीन काळापासून एखाद्याला आकर्षित करण्यासाठी वशिकरण मंत्राचा वापर केला जातो. वशिकरण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला अनुकूल बनवणे किंवा त्याला त्याच्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडणे. फोटोसह कसे मो’हित करावे :- ही कामे सहसा तंत्र-मंत्र आणि भूत यांच्या मदतीने केली जातात. वशिकरण मंत्रांचा वापर काही योग्य कामासाठीच करावा,\nअन्यथा त्यांचाही तुमच्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. वशिकरणचे फायदे :- कोणताही मंत्र करण्यापूर्वी एकदा ���्योतिषी किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. वशिकरणाच्या सर्व पद्धती अतिशय प्रभावी आहेत परंतु आपण ते योग्य मार्गाने आणि योग्य कामासाठी वापरता हे लक्षात ठेवले पाहिजे. फोटोद्वारे वशिकरण ही अशी कै’द करण्याची पद्धत आहे ज्यामध्ये तुम्हाला,\nज्या व्यक्तीला मो’हित करायचे आहे तो तुमच्या समोर असण्याची गरज नाही, तुम्ही त्याचा फोटो समोर ठेवूनही त्याला मो’हित करू शकता. नियंत्रण करण्याची शक्ती :- फोटोद्वारे वशिकरण हे एक प्रकारचे गूढ शास्त्र आहे. हा एक मार्ग आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे मन आणि त्याच्या क्रियाकलाप नियंत्रित केले जातात.\nफोटोद्वारे वशिकरण हा एक असा उपाय आहे ज्यामध्ये कोणतीही व्यक्ती तो जगात कुठेही असला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. ती व्यक्ती तुमच्या जवळ किंवा दूर असली तरी काहीही फरक पडत नाही. फोटोद्वारे वशि करण :- फोटोद्वारे वशिकरण फक्त त्याच व्यक्तीवर केले जाऊ शकते ज्याच्याशी तुमची भावनात्मक जोड आहे. फोटोद्वारे मो’हित करण्यासाठी,\nआपण लक्ष्यित व्यक्तीची प्रतिमा किंवा फोटो वापरून त्याला वश करू शकता. फोटोद्वारे वशिकरण ही एक जुनी पद्धत आहे, जी आपल्या पूर्वजांनी वापरली होती. खरं तर फोटोद्वारे वशि करण ही एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात इतर माणसाला सक्तीशिवाय नियंत्रित करू शकता. फोटोद्वारे वशिकरण का करावे पहा :- तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळवायचे असेल,\nतुमच्या आयुष्यातील स्वप्ने सत्यात उतरवायची असतील किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात वैवाहिक सम’स्यांमुळे त्रस्त असाल आणि तुम्हाला तुमच्या जीवनसाथीतील सर्व मतभेद दूर करायचे असतील, तर तुम्ही या फोटोद्वारे वशि करण करू शकता. फोटोद्वारे वशि करण हे एखाद्याचे मन किंवा शरीर आकर्षित करण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली तंत्र म्हणून वापरले जाते.\nव्यवसायात समृद्धी आणि यशासह आरामदायी जीवन जगण्यासाठी फोटोद्वारे वशि करण देखील वापरले जाते. मुलीला मो’हित करा :- तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी मैत्रीण, किंवा तुमची आवडती स्त्री जीवनसाथी म्हणून मिळवायची असेल, तर फोटोद्वारे वाशीकरनला ते अगदी शक्य आहे. पण तुमच्या मनात चांगल्या भावना आहेत हे ध्यानात ठेवा, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.\nफोटोद्वारे मुलगा/मुलगी मो’हित करण्यासाठी :- कोणताही मुलगा/मुलगी ज्यावर तुम्ही प्रेम करता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित असाल तर तुम्ही तिच्यावर नियंत्रण ठेवू शकता आणि फोटोद्वारे वशिकरण द्वारे तिचे प्रेम मिळवू शकता. फोटोद्वारे मुलगा/मुलगी कॅप्चर करणे :- जर तुम्हाला एखाद्या मुलाचे/मुलीचे प्रेम आकर्षित करायचे असेल तर ते कुशल मार्गदर्शनाद्वारे करता येते.\nफोटोद्वारे वशि करण हे सर्वात प्रभावी, सर्वात प्रभावी आणि सर्वोत्तम परिणाम माध्यम आहे. फोटोद्वारे बायकोला मो’हित करण्यासाठी :- फोटोद्वारे वशिकरण हा एक मूलभूत वापर आहे जो तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात मदत करतो. तुमच्या पत्नीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात तिचे प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही फोटो वशि करण द्वारे तुमचे ध्येय साध्य करू शकता.\nत्याने जादूची कांडी फिरवावी आणि त्याच्या पत्नीवर नियंत्रण असावे असे प्रत्येकाला वाटते. वशिकरण मंत्राचा खरा अर्थ फक्त त्या स्त्रिया किंवा पत्नीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जाऊ शकतो जिथे चांगल्या भावना असतील आणि तुमचे विचार शुद्ध असतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा नवरा तुमची फसवणूक करत आहे, किंवा तो दुसऱ्या स्त्रीशी विवा हबा ह्य सं’बंध ठेवण्याची भीती वाटत असेल,\nघरात आणि पत्नीसोबत किंवा इतर कोणत्याही घरगुती बाबींमध्ये तसे वाटत नसेल, तर फोटोद्वारे वशिकरण हा एक प्रभावी मार्ग आहे. एखाद्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली वापरल्यास पतीच्या फोटोद्वारे वशिकरण ही अतिशय प्रभावी आणि उपयुक्त पद्धत आहे. फोटोद्वारे हे वशिकरण इतर महिलांकडून पती मिळवण्यास मदत करते. आपल्या प्राचीन साहित्यात आपल्या ऋषी-मुनींनी वशिकरणाचे तंत्र फोटोद्वारे वापरले आहे.,\nशतकानुशतके, फोटो वशि करण चा वापर ज्यांना भारतात प्रेम विवाह करण्यात सम’स्या येत आहेत. कधी-कधी आपल्या आयुष्यात आपण एखाद्या खास व्यक्तीला भेटतो आणि त्याच्या प्रेमात पडतो. आपल्याला आपले उर्वरित आयुष्य त्या एका व्यक्तीसोबत घालवायचे आहे. फोटोद्वारे वशि करण तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण केवळ त्यांना उत्तेजित करण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या प्रेमळ भावनांशी देखील जोडू इच्छितो.\nमित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.\n50 दिवस किंवा जास्त कालावधीत वी’र्य बाहेर नाही काढले तर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात पहा\nकोल्हापुरात १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी झाली अचानक गरोदर, आईने विचारल्यावर धक्कादायक सत्य समोर\nIBPS मध्ये मोठी भरती; असा करा अर्ज\nआधार कार्ड अपडेट करण्यात अडचण आल्यास ‘या’ नंबरवर कॉल करा, तुम्हाला मदत मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/icc-women-s-t20-world-cup-10-teams-to-play-23-matches-know-about-women-s-t20-world-cup-123020300030_1.html", "date_download": "2023-05-30T05:25:58Z", "digest": "sha1:H2BQENIPLOCIQQ3HDZY7SR2FFQ6HZRCP", "length": 18745, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ICC Women’s T20 World Cup: 10 संघ खेळणार, 23 सामने महिला T20 विश्वचषका बद्दल जाणून घ्या - ICC Women's T20 World Cup 10 teams to play 23 matches Know about Women's T20 World Cup | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nIND W vs ENG W T20 : विजेतेपदाच्या सामन्यात भारताचा सामना इंग्लंडशी\nWomen's T20 World Cup 2023: हिमाचलच्या रेणुका आणि हरलीन महिला T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार\nMS धोनी बनला पोलिस अधिकारी\nमुंबई प्रँचायजीच्या ताफ्यात झुलन गोस्वामी सामील\nHanuma Vihari मनगटात फ्रॅक्चर झाल्यानंतर एका हाताने फलंदाजी करणारा हनुमा विहारी\nमहिला टी-20 विश्वचषक 10 ते 26 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणार असून या स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिके व्यतिरिक्त गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानचे संघ सहभागी होणार आहेत.यजमान दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत स्थान निश्चित केले होते. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आयसीसी क्रमवारीत अव्वल सात संघांना स्थान मिळाले. यानंतर 37 संघांमध्ये दोन जागांसाठी स्पर्धा झाली. बांगलादेश आणि आयर्लंडने क्वालिफायरमध्ये प्रवेश केला.\nदक्षिण आफ्रिकेतील तीन मैदानांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स ग्राऊंड, पार्लमधील बोलँड पार्क आणि पोर्ट एलिझाबेथ (एबेरेहा) येथील सेंट जॉर्ज पार्क येथे सामने खेळवले जातील.\nमहिला T20 विश्वचषकाचा पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात 10 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.26 फेब्रुवारी (रविवार) रोजी केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल.\nस्पर्धेतील 10 सहभागी संघांची ���ोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे गट-अ मध्ये आहेत. ब गटात भारतासह इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आहेत.\nकेपटाऊनमध्ये 12 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेत भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर 15 फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होणार आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे 18 आणि 20 फेब्रुवारीला इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात सामने होणार आहेत.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या ब���टीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/america/", "date_download": "2023-05-30T05:27:04Z", "digest": "sha1:4RS5BGP6Q3KLTL5ERP2YFDPZSF577QMT", "length": 5891, "nlines": 194, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " अमेरिका - Foshan Victory Tile Co., Ltd.", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nऑर्लॅंडो -1 मध्ये 2019 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -2 मध्ये 2019 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -3 मध्ये 2019 कव्हरिंग्ज\nअटलांटा मध्ये 2018 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो मध्ये 2017 कव्हरिंग्ज\nशिकागो -1 मध्ये 2016 कव्हरिंग्ज\n2015 लास वेगास मधील पृष्ठभाग -1\n2015 लास वेगास मधील पृष्ठभाग -2\n2015 लास वेगास मधील पृष्ठभाग -3\n2015 लास वेगास मधील पृष्ठभाग -4\nऑर्लॅंडो -1 मध्ये 2015 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -2 मध्ये 2015 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -3 मध्ये 2015 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -4 मध्ये 2015 कव्हरिंग्ज\nलास वेगास मध्ये 2014 कव्हरिंग्ज -1\n2014 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -2\n2014 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -3\n2014 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -4\n2013 अटलांटा मध्ये कव्हरिंग्ज -1\n2013 अटलांटा मध्ये कव्हरिंग्ज -2\n2013 अटलांटा मध्ये कव्हरिंग्ज -3\n2013 अटलांटा मध्ये कव्हरिंग्ज -4\nऑर्लॅंडो -1 मध्ये 2012 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -2 मध्ये 2012 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -3 मध्ये 2012 कव्हरिंग्ज\nऑर्लॅंडो -4 मध्ये 2012 कव्हरिंग्ज\n2011 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -1\n2011 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -2\n2011 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -3\n2011 लास वेगास मध्ये कव्हरिंग्ज -4\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्ल���स मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/1-august", "date_download": "2023-05-30T03:51:54Z", "digest": "sha1:CPUTWIWEPTWSREOENWT2EOIME5IV5LYK", "length": 5646, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१ ऑगस्ट - दिनविशेष", "raw_content": "\n१ ऑगस्ट - दिनविशेष\nजागतिक स्काउट स्कार्फ दिन\n२०२२: मंकीपॉक्स रोगराई २०२२ - भारताने केरळमध्ये मंकीपॉक्स रोगामुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद केली.\n२००८: के२ शिखर - ११ पर्वतारोहणांचा जगातील दुसऱ्या उंच शीखरावर निधन झाले.\n२००८: बीजिंग-टियांजिन इंटरसिटी रेल्वे - जगातील सर्वात वेगवान प्रवासी रेल्वेची सेवा सुरु.\n२००१: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ - स्थापना.\n१९९६: राजकुमार - कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते, यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.\n१९९२: मृणाल ठाकूर - भारतीय अभिनेत्री\n१९८७: तापसी पन्नू - भारतीय अभिनेत्री\n१९६९: ग्रॅहॅम थॉर्प - इंग्लिश क्रिकेटपटू\n१९५७: रामवीर उपाध्याय - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: २ सप्टेंबर २०२२)\n१९५५: अरुण लाल - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक\n२०२२: सारथी - भारतीय अभिनेते (जन्म: २६ जून १९४२)\n२००८: हरकिशनसिंग सुरजित - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: २३ मार्च १९१६)\n२००८: अशोक मांकड - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १२ ऑक्टोबर १९४६)\n२००५: फहाद - सौदी अरेबियाचा राजा (जन्म: १६ मार्च १९२१)\n१९९९: निराद चौधरी - बंगाली साहित्यिक - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली अस���न, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/items-provided-by-rotary-club-sunrise-for-bhaskarrao-jadhav-library/", "date_download": "2023-05-30T04:45:00Z", "digest": "sha1:7XKXF66OC43KHV3Y722UEDRGASZI6IMX", "length": 10975, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "भास्करराव जाधव वाचनालयासाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने वस्तू प्रदान | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर भास्करराव जाधव वाचनालयासाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने वस्तू प्रदान\nभास्करराव जाधव वाचनालयासाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने वस्तू प्रदान\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या मुक्त सैनिक वसाहत येथे सुरु होणाऱ्या भास्करराव जाधव वाचनालय संचलित ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी रोटरी क्लब सनराईजच्यावतीने ६ स्टडी टेबल्स आणि २५ खुर्च्या हस्तांतरीत करण्यात आल्या.\nआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन रोटरी क्लब सनराईजच्यावतीने लोकसहभाग नोंदविला असून यापुढेही शहरातील दानशूर व्यक्ति आणि संस्थांनी ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी अधिकाअधिक मदत करुन सहकार्य करावे, उपमहापौर संजय मोहिते यांनी केले.\nयावेळी उपमहापौर संजय मोहिते यांच्यासह नगरसेवक राजसिंह शेळके, नगरसेवक नाना कदम, वैभव माने, रोटरी सनराईजचे इव्हेंट चेअरमन राजू सोमानी, रोटरी सनराईजचे प्रेसिडेंट रोटेरियन श्रीकांत झेंडे, रोटेरिअन चंदन मिरजकर, रोटेरिअन निलेश पाटील, रोटे.दिपक वाघुले, रोटे.नवीन उदयपुरीया, रोटे.मंदार नलावडे, रोटे.राहूल राजशेखर, रोटे.धर्मेंद्र देशपांडे, रोटे.चेतन भोकरे, ग्रंथपाल रत्नाकर जाधव आदि उपस्थित होते.\nप्रास्ताविक प्रेसिडेंट रोटेरिअन श्रीकांत झेंडे यांनी केले, यावेळी नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर रोटेरिअन चंदन मिरजकर यांनी आभार मानले.\nPrevious articleआयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सायकलवरुन गाठले महापालिका कार्यालय…\nNext articleकोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती कार्यक्रम\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/fadnavis-order-brought-down-the-thackeray-government-says-minister-tanaji-sawant-mrj-95-3548969/", "date_download": "2023-05-30T03:39:21Z", "digest": "sha1:LRHJYNMK5NK57M2JPCE7FYBMPCICKWX7", "length": 24985, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फडणवीस यांच्या आदेशानेच ठाकरे सरकार पाडले, मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट | Fadnavis order brought down the Thackeray government says Minister Tanaji Sawant | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षात घेतल्या दीडशे बैठका; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट\nराज्यभरात तब्बल १५० बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंने त्यासाठी मोठी साथ दिली. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यात आपल्याला यश मिळाले असल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.\nWritten by लोकसत्ता टीम\nठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षात घेतल्या दीडशे बैठका; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)\nधाराशिव: आपण चांगले काम करुनही आपल्याला मंत्रीमंडळ विस्तारत स्थान मिळाले नाही. तेंव्हाच आपण यापुढे मातोश्रीची पायरीही चढणार नसल्याची शपथ घेतली. उध्दव ठाकरे यांच्या विरोधात जाहीररीत्या पहिली बंडखोरी केली. फडणवीस यांच्या मदतीने धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि शिवसेनेतील आमदारांचे मतपरिवर्तन करण्यास सुरुवात केली. राज्याभरात तब्बल १५० बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंने त्यासाठी मोठी साथ दिली. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यात आपल्याला यश मिळाले असल्याचा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.\nजिल्ह्यातील परंडा येथे भैरवनाथ केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेदरम्यान सावंत यांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी आपण व्युव्हरचना आखली असल्याचा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नाकारला. भाजप-शिवसेना युतीला कौल दिलेला असताना शरद पवार यांनी त्यात मिठाचा खडा टाकला. आणि जनमत डावलून पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही आपल्याला स्थान दिले नाही. त्यामुळे मातोश्रीवर जाऊन ‘त्यांना’ सांगून आलो की मी आता पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही. ३० डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार झाला. त्यातूनही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दूर ठेवले. त्यामुळे संतप्त होऊन आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला राज्यात पहिली बंडखोरी केली. भाजपच्या साथीने धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीची अधिकृत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nया काळात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या भेटी घेतल्या. त्यांना सर्वकाही स्पष्ट सांगून त्यांचे मतपरिवर्तन केले. सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे ठाकरे सरकार पाडण्याचे कटकारस्थान दोन वर्षांपासून शिजत असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आपला कसलाही सहभाग नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सतत केला जात होता तो दावाही सावंत यांच्या या गौप्यस्फोटामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. फडणवीस यांच्या आदेशानेच हे घडत होते असे सांगत मंत्री सावंत यांनी खळबळ उडवून दिली आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“…तेव्हा गोट्या खेळत होतात का” वीर सावरकर गौरव यात्रेला ढोंग म्हणणाऱ्या राऊतांना संजय शिरसाटांचा सवाल\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अव��्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेत जे केलं ते वेदनादायी, कारण…” छगन भुजबळ यांची घणाघाती टीका\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n“हे तुमच्या नाकाखाली घडतंय”, प्रसिद्ध गायिकेची तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाली, “१७ महिलांनी तुमच्या मित्रावर…”\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांसाठी शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या ���ोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांसाठी शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”\n“ठाकरे गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार”, नितेश राणेंच्या विधानावर वैभव नाईकांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/television/laxmikant-berde-daughter-swanandi-berde-share-instagram-video-post-goes-viral-nrp-97-3547865/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T05:15:11Z", "digest": "sha1:T2I57BSWXVBHB64Y2OG7K7R6D4OKKYRZ", "length": 21074, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"हा महिना खूपच...\" लक्ष्मीकांत बेर्डे यांच्य�� मुलीच्या पोस्टने वेधलं लक्ष | Laxmikant Berde Daughter Swanandi Berde share instagram video post goes viral nrp 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\n“हा महिना खूपच…” लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीच्या पोस्टने वेधलं लक्ष\nसध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.\nWritten by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क\nबॉलिवूडमधील स्टारकिड्सची कायमच चर्चा होताना पाहायला मिळते. पण आता मराठी स्टारकिड्सही सातत्याने चर्चेत असतात. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी कायमच प्रसिद्धीझोतात असते. सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.\nलक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मजा-मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओला तिने खास कॅप्शन दिले आहे.\nआणखी वाचा : “नवरी तयार…” ‘परश्या’च्या मुंडावळ्या बांधलेल्या फोटोवर मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, आकाश ठोसर म्हणाला “वरात घेऊन…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\n“हा महिना खूपच उत्साही, रोमांचक, साहसी आणि छान होता. त्याचे एकमेव कारण म्हणजे माझे लहानपणीचे मित्र. मला अजून अशाच काही रात्री, विविध ठिकाणं आणि या अशा सुंदर गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे, त्याची मी प्रतिक्षा करतेय”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.\nआणखी वाचा : ‘तू मावा खातोस का’ विचारणाऱ्याला अभिनय ब��र्डेचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला “मी…”\nदरम्यान स्वानंदीने तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटात झळकली.\nमराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nखासदार श्रीकांत शिंदेंचा झी युवा पुरस्काराने सन्मान, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म\nकुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…\nवैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”\nVideo : अमेरिकेत कुशल बद्रिकेच्या पत्नीची मोठी कामगिरी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान\n“कार दरीत कोसळल्यानंतर वैभवी उपाध्याय जीव वाचवण्यासाठी करत होती धडपड, पण…”; पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nमुंबई: परब यांच्या विरोधातील याचिका सोमय्यांकडून मागे\nप्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.वर आता यूजीसीकडून लक्ष; नियमावलीचे उल्लंघन रोखण्यासाठी समितीची स्थापना\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nएमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला,कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवडय़ात\nतुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nVideo: “लाड करून घेणारी, मला मारणारी, आईचे फटके खाणारी…,” मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवशी गौतमीची हटके पोस्ट\n“आमच्या मजल्यावर फायर अलार्म वाजला, आम्ही धावत आलो अन्…” मिलिंद गवळींनी सांगितला ‘तो’ किस्सा\nप्रसूतीनंतर दीपिका कक्कर अभिनयाला करणार रामराम, कारण…\n“देशाची मान उंचावणारे…” कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवरुन मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली…\nVideo : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचा भाऊ परदेशात स्थायिक, पहिल्यांदाच समोर आली झलक\nVideo: प्रसिद्ध अभिनेत्याने रणबीर कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर स्कर्ट घालून केला डान्स; व्हिडीओ व्हायरल\nकुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…\n“तो माझे लपून फोटो काढत होता अन् पोलिसांनी…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “मानेला धरुन…”\n“‘तू-तू मैं-मैं’ मालिकेच्या दुसऱ्या भागात सुनेच्या भूमिकेत कोण दिसणार खुलासा करत सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या…\nVideo : अमेरिकेत कुशल बद्रिकेच्या पत्नीची मोठी कामगिरी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान\nउलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nचिंतनधारा: बौद्धिक गुलामगिरीचे निवारण हे खरे स्वातंत्र्य\nचावडी: शासन आपल्या दारी पोहोचले\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nगुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T05:14:56Z", "digest": "sha1:TG3TLYRQKBETXNEKE5CJRV7DSAHZQEHR", "length": 11359, "nlines": 119, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nYou are at:Home»राष्ट्रीय»‘कॉलेजियम’संबंधी याचिका फेटाळली\nकॉलेजियमची बैठक ‘आरटीआय’ अंतर्गत येत नसल्याचा निर्वाळा\n@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था\nकॉलेजियमच्या बैठकीची माहिती आरटीआयद्वारे उपलब्ध नसल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधीची याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. त्यानुसार 12 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या कॉलेजियम बैठकीची माहिती सार्वजनिक करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आरटीआय कायद्यांतर्गत तपशील जाहीर करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.\nआरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी 2018 मध्ये झालेल्या बैठकीचा तपशील उपलब्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीदरम्यान विविध मुद्दय़ांवर विचारविमर्ष करण्यात आला. कॉलेजियमच्या बैठकीची माहिती आरटीआयच्या कक्षेत येत नाही, असे याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नमूद केले. कॉलेजियम ही बहुसदस्यीय संस्था असून त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात घेतलेला निर्णय सार्वजनिक करता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. कॉलेजियमच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती सार्वजनिक डोमेनमध्ये आणली जाणार नाही. तथापि, केवळ बैठकीचा अंतिम निर्णय अपलोड करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण न्यायालयाकडून देण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱया याचिकेत योग्यता नसल्यामुळे ती फेटाळण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले आहे.\nकॉलेजियम प्रणालीचे काम योग्य पद्धतीन��� सुरू\nकॉलेजियम यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यांच्या योगदानावर भाष्य करणे किंवा शंका उपस्थित करणे योग्य होणार नाही. निवृत्त न्यायमूर्तींनी कॉलेजियमच्या पूर्वीच्या निर्णयांवर भाष्य करणे फॅशनेबल झाले आहे, परंतु आम्ही माजी न्यायमूर्तींच्या विधानांवर भाष्य करू इच्छित नाही, असे न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने यापूर्वी म्हटले होते.\nदिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान\nआरटीआय कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कॉलेजियमच्या बैठकीची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. ही मागणी फेटाळल्यानंतर याच निर्णयाविरोधात अंजली भारद्वाज यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या कॉलेजियमच्या बैठकीचा निर्णय सार्वजनिक करण्याची मागणी केली होती, ज्यात उच्च न्यायालयाच्या दोन मुख्य न्यायमूर्तींच्या पदोन्नतीची शिफारस केली होती. 10 जानेवारी 2019 रोजी हा निर्णय घेण्यात आला होता, यावरून 2018 च्या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचे दिसून येते, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना सांगितले.\nPrevious Articleचेन्नईच्या मेट्रो रेल्वे विस्तारास एडीबी देणार 780 कोटी डॉलरचे कर्ज\nNext Article भारत अ संघाचा कसोटी मालिकाविजय\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nगुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनेव्हिगेशन सॅटेलाईट ‘एनव्हीएस-01’चे प्रक्षेपण\nकेंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/us-newly-married-couple-road-accident-bride-killed-in-south-carolina-131236633.html", "date_download": "2023-05-30T04:51:02Z", "digest": "sha1:W4S7DRZF3I66LKJJ5FXQE5O5BH6VUDUV", "length": 4018, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अमेरिकेतील घटना, रिसेप्शन डेस्टिनेशनबाहेर कारने दिली धडक, वर गंभीर जखमी | US Newly Married Couple Road Accident; Bride Killed In South Carolina - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिसेप्शन आटोपताच वधुचा भीषण अपघातात मृत्यू:अमेरिकेतील घटना, रिसेप्शन डेस्टिनेशनबाहेर कारने दिली धडक, वर गंभीर जखमी\nलग्नाच्या रिसेप्शननंतर बाहेर पडताच एका कारने दिलेल्या धडकेत वधुचा मृत्यू तर वर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना प्रांतात घडली आहे.\nसामंथा हचिन्सन असे मृत्यूमुखी पडलेल्या वधुचे नाव असून जखमी वराचे नाव एरिक असे आहे. लग्नाच्या रिसेप्शननंतर हे दोघेही रिसेप्शन डेस्टिनेशनच्या बाहेर येऊन कारमध्ये बसले होते. त्यांची कार सुरू व्हायच्या आतच दुसरीकडून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नवविवाहित दाम्पत्याची कार बरेच अंतर फरफटत गेली. या भीषण अपघातात सामंथाचा जागीच मृत्यू झाला तर एरिक गंभीर जखमी झाला.\nधडक देणाऱ्या कारची चालक नशेत बेधुंद अवस्थेत होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे. ही घटना 30 एप्रिल रोजीची असल्याचे सांगितले जात आहे.\nया अपघातात एरिकसह त्याचा एक मित्रही गंभीर जखमी झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक देणाऱ्या कारच्या चालकाचे नाव जेमी कोमोरोस्की असे असून सध्या ती अटकेत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/mathura-shahi-idgah-shri-krishna-janmabhoomi-dispute-allahabad-131232402.html", "date_download": "2023-05-30T05:15:30Z", "digest": "sha1:2E3RUZB7PFK2VI26OHBULSE7JXEXUSJQ", "length": 9949, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अलाहाबाद उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाची याचिका परत केली, मथुरा कोर्टात पुन्हा सुनावणीचे निर्देश | Mathura Shahi Idgah Shri Krishna Janmabhoomi Dispute; Allahabad High Court Decision | Mathura - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीकृष्ण जन्मस्थानाचा खटला:अलाहाबाद उच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाची याचिका परत केली, मथुरा कोर्टात पुन्हा सुनावणीचे निर्देश\nअलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी मथुरेच्या शाही ईदगाह ट्रस्ट आणि यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाची याचिका परत केली. न्यायालयाने मथुरेच्या जिल्हा न्यायाधीशांना या संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. मथुरा येथील शाही ईदगाह आणि श्रीकृष्ण विराजमान यांच्यातील जमिनीच्या वादाबाबत दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्याच्या मुद्यावर आज सुनावणी झाली.\nशाही ईदगाह ट्रस्ट, उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि भगवान कृष्ण विराजमान प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 17 एप्रिल रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर 24 एप्रिल रोजी निर्णय होणार होता. पण त्या दिवशीही पुढची तारीख 1 मे निश्चित करण्यात आली होती.\nश्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने मथुरा कोर्टात दावा दाखल करण्यात आला होता. श्रीकृष्ण विराजमान यांच्या बाजूचे वकील श्री हरी शंकर जैन यांनी सांगितले की, मथुरा कोर्टात त्यांनी भगवान कृष्णाची 13.37 एकर जमीन मोकळी करण्याची मागणी केली होती. या दाव्याविरोधात शाही ईदगाह बाजूने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nशाही ईदगाह समिती आणि इतरांच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयात श्रीकृष्ण विराजमान यांनी दाखल केलेल्या दाव्याला मथुरा न्यायालयात आव्हान दिले आहे.\nमथुरा कोर्टातील सुनावणीवरील बंदी उठवली\nतत्पूर्वी, मुस्लिम पक्षकारांच्या एका याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयानेच मथुरा कोर्टातील खटल्याला स्थगिती दिली होती. जी आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने हटवली आहे. श्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर मथुरा न्यायालयात नव्याने सुनावणी होणार आहे. वकील गरिमा प्रसाद यांनी मूळ दाव्यावर समन्स जारी करण्यात आल्याचे सांगत स्थगिती उठवण्याची मागणी केली. ही कार्यवाही अंतरिम आदेशाबाबत आहे. दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.\n13.37 एकर जमीन श्रीकृष्ण विराजमान यांच्या नावावर करण्याची मागणी\nभगवान कृष्ण विराजमान यांच्या वतीने दिवाणी न्यायाधीश न्यायालयात 20 जुलै 1973 चा निर्णय रद्द करून कटरा केशव देव यांची 13.37 एकर जमीन श्रीकृष्ण विराजमान यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली. वादीच्या वतीने असे सांगण्यात आले की, 1973 मध्ये जमिनीबाबत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या कराराच्या आधारे दिलेला निर्णय फिर्यादीला लागू होणार नाही, कारण तो त्यात पक्षकार नव्हता.\nश्रीकृष्ण विराजमान यांच्या वतीने अधिवक्ता रंजना अग्निहोत्री, हरिशंकर जैन, विष्णू जैन, करुणेश शुक्ला आदींनी मथुरा न्यायालयात 20 जुलै 1973चा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.\n30 सप्टेंबर 2020 रोजी फेटाळला खटला\nसुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा आक्षेप ऐकून न्यायालयाने 30 सप्टेंबर 2020 रोजी दिवाणी खटला फेटाळला. त्याविरुद्ध भगवान कृष्ण विराजमान यांच्या वतीने अपील दाखल करण्यात आले होते. अपील कायम ठेवण्यावर उलट आक्षेप घेतला. जिल्हा न्यायाधीश, मथुरा यांच्या न्यायालयाने अर्ज स्वीकारला आणि अपीलचे पुनरीक्षण अर्जात रूपांतर केले.\nफेरविचार याचिकेवर पाच प्रश्न तयार करण्यात आले. 19 मे 2022 रोजी, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने 30 सप्टेंबर 2020 रोजीचा खटला फेटाळण्याचा दिवाणी न्यायाधीशांचा आदेश रद्द केला. या याचिकांमध्ये ज्या वैधतेला आव्हान देण्यात आले आहे त्या दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नियमांनुसार आदेश देण्याचे निर्देश अधीनस्थ न्यायालयाला देण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2023-05-30T05:58:13Z", "digest": "sha1:CGTEZZXWBAGGJI2CZWUAHMPKC6F2WX7E", "length": 11020, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/मार्च २०१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्त्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला.\nशंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे होते. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली.\nमार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले.\nफेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.\nशेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.\nविकिपीडिया मुखपृष्ठ सदर २०१८\nया प���नातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1826019", "date_download": "2023-05-30T05:32:10Z", "digest": "sha1:GENF7UO7IE3F6ZZWK352RNPPS27M2ITJ", "length": 12421, "nlines": 23, "source_domain": "pib.gov.in", "title": "Press Information Bureau", "raw_content": "वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय\nसरकारने गहू निर्यातीच्या बाबतीत काही अटी केल्या शिथिल, सीमा शुल्क विभागाकडे आदेशापूर्वी निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या मालाला परवानगी\nनवी दिल्ली, 17 मे 2022\nगहू निर्यातीवर निर्बंध आणण्याबाबत वाणिज्य विभागाच्या व्यापार महासंचालनालयाकडून (डीडीएफटी) 13मे रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात काही अटी शिथिल करत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. परीक्षणासाठी सीमा शुल्क विभागाकडे जो गहू सोपवण्यात आला आहे किंवा आणि 13.5.2022 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या प्रणालीत नोंद झाली असेल तर अशा मालाच्या निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nकांडला बंदरावर इजिप्तला निर्यातीसाठी गहू जहाजावर अगोदरच चढवण्यात येत असल्याने त्याच्या निर्यातीसही परवानगी देण्यात आली आहे. कांडला बंदरावर जहाजात गहू चढवण्यात येत असल्याने या मालाला परवानगी द्यावी, अशी विनंती इजिप्तच्या सरकारने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इजिप्तला गहू पाठवणाऱ्या मे. मीरा इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीनेही पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. इजिप्तला पाठवण्यात येत असलेल्या 61,500 मेट्रिक टन गव्हांपैकी 44,340 मेट्रिक टन गहू यापूर्वीच चढवण्यात आला असून केवळ 17,160 मेट्रिक टन गहू चढवण्याचे काम बाकी आहे, असे कंपनीने म्हटले होते. त्यानुसार सरकारने संपूर्ण 61,500 मेट्रिक टन गहू निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून कांडलाहून इजिप्तला समुद्रमार्गे नेण्याची परवानगी दिली आहे.\nभारतातील सर्वांगीण अन्न सुरक्षा स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि गव्हाच्या जागतिक बाजारपेठेत अचानक बदल झाल्याने त्याचा विपरित परिणाम झालेल���या शेजारी राष्ट्रांना तसेच कमकुवत देशांना गहू मिळवणे अवघड झाल्याने त्यांच्या गरजा भागवण्यासाठी भारत सरकारने या आधी गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. या आदेशानुसार, ज्या खासगी व्यापारी कंपन्यांनी करारपत्रांच्या माध्यमातून अगोदरच गव्हाच्या निर्यातीसंबंधी माल पाठवण्याचे करार केले आहेत त्यांना हे निर्बंध लागू नाहीत. तसेच असे देश ज्यांची अन्नसुरक्षाविषयक गरजा भागवण्यासाठी त्यांच्या सरकारांकडून भारत सरकारक़डे विनंती प्राप्त झाली आहे, अशा देशांना गहू पाठवण्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे.\nया आदेशाने तीन मुख्य उद्देश आहेत. भारताची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि चलनफुगवट्याला आळा घालणे, अन्नाच्या तुटीचा सामना करणाऱ्या इतर देशांना मदत करणे आणि पुरवठादार म्हणून भारताची विश्वासार्हता जपणे . गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी गव्हाच्या बाजारपेठेला स्पष्ट दिशानिर्देश देण्याचा उद्देष्य या आदेशामागे आहे.\nवाणिज्य आणि उदयोग मंत्रालय\nसरकारने गहू निर्यातीच्या बाबतीत काही अटी केल्या शिथिल, सीमा शुल्क विभागाकडे आदेशापूर्वी निर्यातीसाठी नोंदणी केलेल्या मालाला परवानगी\nनवी दिल्ली, 17 मे 2022\nगहू निर्यातीवर निर्बंध आणण्याबाबत वाणिज्य विभागाच्या व्यापार महासंचालनालयाकडून (डीडीएफटी) 13मे रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात काही अटी शिथिल करत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. परीक्षणासाठी सीमा शुल्क विभागाकडे जो गहू सोपवण्यात आला आहे किंवा आणि 13.5.2022 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या प्रणालीत नोंद झाली असेल तर अशा मालाच्या निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nकांडला बंदरावर इजिप्तला निर्यातीसाठी गहू जहाजावर अगोदरच चढवण्यात येत असल्याने त्याच्या निर्यातीसही परवानगी देण्यात आली आहे. कांडला बंदरावर जहाजात गहू चढवण्यात येत असल्याने या मालाला परवानगी द्यावी, अशी विनंती इजिप्तच्या सरकारने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इजिप्तला गहू पाठवणाऱ्या मे. मीरा इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीनेही पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. इजिप्तला पाठवण्यात येत असलेल्या 61,500 मेट्रिक टन गव्हांपैकी 44,340 मेट्रिक टन गहू यापूर्वीच चढवण्यात आला असून केवळ 17,160 मेट्रिक टन गहू चढवण्याचे काम बाकी आहे, असे कंपनीने म्हटले होते. त्यानुसार सरकारने संपूर्ण 61,500 मेट्रिक टन गहू निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून कांडलाहून इजिप्तला समुद्रमार्गे नेण्याची परवानगी दिली आहे.\nभारतातील सर्वांगीण अन्न सुरक्षा स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि गव्हाच्या जागतिक बाजारपेठेत अचानक बदल झाल्याने त्याचा विपरित परिणाम झालेल्या शेजारी राष्ट्रांना तसेच कमकुवत देशांना गहू मिळवणे अवघड झाल्याने त्यांच्या गरजा भागवण्यासाठी भारत सरकारने या आधी गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. या आदेशानुसार, ज्या खासगी व्यापारी कंपन्यांनी करारपत्रांच्या माध्यमातून अगोदरच गव्हाच्या निर्यातीसंबंधी माल पाठवण्याचे करार केले आहेत त्यांना हे निर्बंध लागू नाहीत. तसेच असे देश ज्यांची अन्नसुरक्षाविषयक गरजा भागवण्यासाठी त्यांच्या सरकारांकडून भारत सरकारक़डे विनंती प्राप्त झाली आहे, अशा देशांना गहू पाठवण्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे.\nया आदेशाने तीन मुख्य उद्देश आहेत. भारताची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे आणि चलनफुगवट्याला आळा घालणे, अन्नाच्या तुटीचा सामना करणाऱ्या इतर देशांना मदत करणे आणि पुरवठादार म्हणून भारताची विश्वासार्हता जपणे . गव्हाची साठेबाजी रोखण्यासाठी गव्हाच्या बाजारपेठेला स्पष्ट दिशानिर्देश देण्याचा उद्देष्य या आदेशामागे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/2020/10/01/battle-of-kharda-1795/", "date_download": "2023-05-30T04:11:53Z", "digest": "sha1:U2A572B4LRYDK7WFDLQBQOM5POHCQJDT", "length": 13764, "nlines": 166, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "खर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \n← डीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ →\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795\nऑक्टोबर 1, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nसर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.\nआपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा - उत्तर रद्द करा.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-���ी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्��: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/category/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%87/page/3/", "date_download": "2023-05-30T05:47:17Z", "digest": "sha1:UN7F6NWTOG4LXMEKPCOUF52DRQ36Z7MW", "length": 6327, "nlines": 113, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "उद्धृते | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome लक्षणीय उद्धृते Page 3\nमाधव आत्माराम चितळे हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत. त्यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. विजया चितळे (आशा पटवर्धन) यांच्या सहजीवनाबद्दल अपर्णा चितळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...\n'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर 'उद्धृते' नावाचे नवे सदर सादर करत आहोत. आमच्या हाती विविध मार्गांनी येणारे ज्ञानकण व भावकण वाचकांपर्यंत पोचवण्याची इच्छा असते. त्यातून अर्थातच त्यांच्या मनी वैचारिक व भावनिक आंदोलने उमटावीत व त्यांनी ती व्यक्त करावीत असेही मनात आहे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/crpf-recruitment-2023/", "date_download": "2023-05-30T05:12:54Z", "digest": "sha1:6QHZXQMQLMISFWHXG6FHYF45U5K6METJ", "length": 26744, "nlines": 299, "source_domain": "www.govnokri.in", "title": "CRPF Recruitment 2023-www.crpf.gov.in Online Apply", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nकेंद्रीय राखीव पोलीस दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहायक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)” पदांच्या एकूण 251 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st May 2023. या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nCRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांसाठी भरती; गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nCRPF मध्ये नोकरीची मोठी संधी, 400 आदिवासी तरुण होणार…\nकेंद्रीय राखीव पोलीस दला (CRPF) ने एका विशेष भरती मोहिमेअंतर्गत छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांतील अंतर्गत भागातील 400 आदिवासी तरुणांची नवीन तुकडी निवडली आहे. त्यांना दलात हवालदार म्हणून भरती करण्यात येणार आहे. छत्तीसगढच्या तत्कालीन अविभाजित बस्तर जिल्ह्याच्या नावावर असलेल्या ‘बस्तरिया बटालियन’चा मुख्यतः आदिवासी तरुण भाग असतील.\nमहिलांसाठी वजन आणि उंची श्रेणीमध्ये शिथिलता\nगृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडलेल्या सर्व 400 आदिवासी तरुणांची नियुक्ती पत्रे जारी करण्यात आली आहेत.\nकेंद्राने 2016 मध्ये ‘बस्तरिया बटालियन’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत, बस्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाते. विशेष म्हणजे, त्यांना छत्तीसगडमध्ये माओवादीविरोधी कारवाया करण्याचे काम सोपवले जाते.\nअन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारने आदिवासी पुरुष आणि महिलांच्या भरतीसाठी वजन आणि उंचीच्या श्रेणीत शिथिलता आणली आहे.\nसुरक्षा दलांना फायदा व्हावा हा यामागचा हेतू आहे\nअशा परिस्थितीत नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईत सुरक्षा दलांना अधिक फायदा मिळावा, हा या बटालियनच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.\nतरुणांना स्थानिक भाषेच्या ज्ञानासोबत स्थानिक भाषेची माहिती असणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना माओवाद्याबद्दल सहज माहिती मिळू शकेल.\nयामुळे स्थानिक लोकसंख्येला एक सकारात्मक संदेश जाईल, कारण CRPF च्या माध्यमातून मोठ्या संख्येने स्थानिक आदिवासी तरुण मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत.\nकेंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये मनुष्यबळाची मोठी चणचण असल्याचे केंद्रानेच संसदेमध्ये दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ‘सीआरपीएफ’ आणि ‘बीएसएफ’मध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस दले आणि आसाम रायफलमधील रिक्त जागा (१ जाने. २०२३ पर्यंत) ८३ हजार १२७ एवढ्या असून एकूण क्षमता ही १० लाख १५ हजार २३७ एवढी असल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. जुलै २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये ३२ हजार १८१ जणांची नियुक्ती करण्यात आली असून अतिरिक्त ६४ हजार ४४४ रिक्त जागांची अधिसूचना काढण्यात आली आहे. ही भरतीची प्रक्रिया २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा विचार आहे. रिक्त जागांमुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागत असल्याचा निष्कर्ष ��ाढणे चुकीचे असल्याचे राय यांनी सांगितले.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोक��ीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2023-05-30T04:06:01Z", "digest": "sha1:ODL2PAUH6GP4EGXMDONHPFNM3BL633AA", "length": 6641, "nlines": 65, "source_domain": "www.tomne.com", "title": "मोठी बातमी! सर्व शाळकरी विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी पॅड’ द्या, सर्वोच्च न्यायालयाचे शाळा आणि शैक्षणिक संस्थांना दिले – Tomne", "raw_content": "\n सर्व शाळकरी विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी पॅड’ द्या, सर्वोच्च न्यायालयाचे शाळा आणि शैक्षणिक संस्थांना दिले\n सर्व शाळकरी विद्यार्थिनींना मोफत ‘सॅनिटरी पॅड’ द्या, सर्वोच्च न्यायालयाचे शाळा आणि शैक्षणिक संस्थांना आदेश\nआजच्या महत्त्वपूर्ण निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना विशेष निर्देश दिले आहेत. नोटीसनुसार, शाळा आणि शैक्षणिक संस्थांनी शालेय मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देणे बंधनकारक आहे.\nसरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. जया ठाकूर यांच्या जनहित याचिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. इतर गोष्टींबरोबरच, त्यांना मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या योजनांबद्दल माहिती देण्यास सांगितले.\nसोमवारी या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यांत एकत्रित धोरण तयार करण्याचे निर्देशही दिले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्ये आणि फेडरल टेरिटरीजनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. (ताज्या मराठी बातम्या)\nसुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने एएसजी ऐश्वर्या भाटी यांनी चर्चा केली. ते म्हणाले की हे केंद्र तरुण आणि किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता राखण्यासाठी समर्पित आहे. परंतु आरोग्य सेवा देणे ही राज्यांची जबाबदारी आहे.\nदरम्यान, याचिकाकर्ते जयठाकूर म्हणाले की, गरीब मुलींना मासिक पाळीत अडचणी येतात. इयत्ता सहावी ते बारावीच्या सर्व विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड मिळावेत यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nफिर्यादी जया ठाकूर या मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या आहेत. ती असेही म्हणाली की मुली अनेकदा स्वतःला स्वच्छ ठेवू शकत नाहीत. त्यांनी आपल्या याचिकेत केंद्र आणि राज्यांना याबाबत आवश्यक निर्देश जारी करण्यास सांगितले आहे.\nबायका बेंबी का दाखवतात\nAdhaar Card Loan आता घरबसल्या आधार कार्ड वरून काढा 10000 हजार रुपये पर्यंत लोन\nपहिल्या भेटीतच जबरदस्तीने शा’ररीक सं’बंध बनवले.. नंतर श्रीमंत लोकांसोबत झोपायला लावले.. बघा ती पुढे काय म्हणते..\nजास्त वय झाल्यानंतर संबंध ठेवण्यात महिला का कंटाळतात \nAdhaar Card Loan आता घरबसल्या आधार कार्ड वरून काढा 10000 हजार रुपये पर्यंत लोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/103988/", "date_download": "2023-05-30T04:09:56Z", "digest": "sha1:KATMHRCXH6T3GWZIENGPELGADVUEQTLW", "length": 9519, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Maharashtra Politics Strong Evidence Against Ncp Leader Eknath Khadse In Mining Scam Said Mla Chandrakant Patil | Maharashtra News", "raw_content": "\nEknath Khadse: एकनाथ खडसे यांनी आपल्या शेत जमिनीमधून अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करून घोटाळा केला असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे आणि त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई होणार असल्याचं वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.\nनागपूर अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी गौण खनिज घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यावरून चांगलंच वातावरण तापलं असून त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिल्याने एकनाथ खडसे यांच्यासह खडसे कुटुंबिय अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. घोटाळा केल्याचे सगळे पुरावे आपल्याकडे असून खडसे यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा त्यांनी दिला आहे.\nएकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असलेल्या शेत जमिनी मधून बेकायदेशीर रित्या चारशे कोटी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केले गेल्याचा आणि त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुक्ताई नगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यांच्या या मागणी नुसा�� सरकारने दखल घेत या ठिकाणी पाहणी साठी गौण खनिज विभागाचे पथक तपासणी साठी दाखल झाले आहे.\nदरम्यान या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी खडसे परिवारावर सत्तेचा दुरुपयोग करून आपल्या शेत जमिनी मधून बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटल आहे. खडसे यांनी चार कोटीची असली तरी चारशे कोटीचे गौण खनिज काढले गेले असल्याचा आपला अंदाज आहे. आता चौकशी लागली आहे, त्यात काय ते समोर येणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे.\nकिती दंड होणार हे आजचं मला सांगता येणार नाही, मात्र बिनशेती जमिनीतून हे गौण खनिज काढले गेले आहे. हे सर्व सामान्य माणसाला शक्य नाही तर सत्तेचा दुरुपयोग करून करण्यात आले आल आहे. अस मला वाटत, सर्व सामान्य जनते साठी वेगळा न्याय आणि राजकीय पुढाऱ्यांच्या साठी वेगळा न्याय असू शकत नाही, मात्र ज्या प्रमाणे सर्व सामान्य जनतेला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते तशाच पद्धतीने खडसे यांच्यावर ही दंडात्मक कारवाई होईल असं आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपाठ निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nIndia Reclaims 5th Spot in World’s Top Equity Markets; चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी\ncold weather in maharashtra, Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी वाढणार, ‘या’ भागांना हवामान खात्याचा इशारा...\nmarried couple sleep separately at night, या देशात नवरा-बायको एकत्र झोपत नाहीत, वेगवेगळ्या खोलीत बिछाना,...\nmaharashtra weather news today, Weather Alert : ऐन फेब्रुवारीत थंडी आणि मुसळधार पावसाचा इशारा, हवामान...\n…म्हणून प्रतिकशी लग्न करतेय; नेटकऱ्यांनी हृताला केलं होतं ट्रोल\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3365", "date_download": "2023-05-30T03:36:18Z", "digest": "sha1:WI66FQKARBBQV53OP2T5O3ZK4FJ6HUW5", "length": 1792, "nlines": 38, "source_domain": "bookstruck.app", "title": "गूढकथा भाग ३ Marathi", "raw_content": "\nमानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध ���ोऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n१ भडकत्या कंदिलाचे भाकित\n२ तो म्हातारा कोण होता\n४ भुतांचा माळ १-२\n५ भुतांचा माळ २-२\n६ अविश्वसनीय (न उलगडलेले गूढ) १-२\n७ अविश्वसनीय (न उलगडलेले गूढ) २-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/a-four-legged-chick-is-born-in-beriveda-panhala-122112100034_1.html", "date_download": "2023-05-30T03:28:00Z", "digest": "sha1:3LZS2LA2BV6PQW4MAY7IR47TZ3D3BNRK", "length": 16598, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पन्हाळ्यात चार पायाच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म - A four-legged chick is born in Beriveda Panhala | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nझोका खेळताना फाशी लागून मुलाचा मृत्यू\nOdisha Train Accident: ओडिशात मालगाडीचे डबे रुळावरून घसरून रेल्वे स्थानकावर आदळले दोघांचा मृत्यू\nराज्यात थंडीची लाट 24 तास राहील, पुण्यात थंडीचा कडाका दोन दिवस कायम राहण्याची शक्यता\nमुकेश अंबानी झाले आजोबा; इशाने दिला जुळ्या बाळांना जन्म\n'निवडणुका लागल्यास एकत्र येऊ'; प्रकाश आंबेडकर यांनी घोषणा केली\nबोरिवडे येथे सखाराम हिंदुराव शिंदे यांचा कडे कोंबडीने चार पायाच्या पिल्लूला जन्म दिले आहे. सखाराम यांच्या कोंबडीने एकूण 12 पिल्ले जन्माला घातली त्यात एक पिल्लू चार पायाचे आहे. विशेष म्हणजे हे पिल्लू जिवंत आहे. सर्व सामान्य कोंबडीच्या पिल्लांना दोन पाय असतात परंतु या पिल्लाला चार पाय आहे . पिल्लू पाहून शिंदे कुटुंबियांना आश्चर्याचा धक्काच बसला. चार पायाच्या या कोंबडीच्या पिल्ल्याची चर्चा आजूबाजूच्या परिसरात होत आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या ��ाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरक���र सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\nमाधुरी दीक्षितला आडनाव बदलायला लावले का\nतरुणाईला वेढ लावणारी गौतमी तिच्या नृत्याने चर्चेत असते.मात्र आता पुन्हा आडनावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाटील या आडनावरुन उलट-सुलट चर्चा होत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव वापरु नये अन्यथा तिचे कार्यक्रम राज्यात चालू देणार नाही,असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे.दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. एका पुस्तकाचा हवाला देत काही बुध्द अनुयायींनी आडनाव कुलकर्णी, पाटील आणि कर्णिक केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमुंबई, : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम-बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.\nचेन्नई सुपर किंग्स पाचव्यांदा अजिंक्य; गुजरातवर केली मात\nपावसामुळे तिसऱ्या दिवसापर्यंत गेलेल्या चुरशीच्या आयपीएल फायनल मुकाबल्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. अहमदाबाद इथे रविवारी फायनलचा मुकाबला होणार होता. पावसामुळे रविवारऐवजी सोमवारी हा सामना सुरू झाला. गुजरातच्या डावानंतर जोरदार पावसाचं आगमन झालं. दोन तास खेळ स्थगित करावा लागला. सुधारित लक्ष्यानिशी खेळणाऱ्या चेन्नईने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/neeraj-chopra-neeraj-chopra-wins-diamond-league-with-89-08m-throw-becomes-first-indian-to-win-with-best-throw-122082700016_1.html", "date_download": "2023-05-30T05:15:41Z", "digest": "sha1:W6TU5SWGVESKDAWQXOEQ34KGFGVXSJV4", "length": 17328, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Neeraj Chopra:नीरज चोप्राने डायमंड लीग 89.08 मीटर फेक जिंकली, सर्वोत्तम थ्रोसह जिंकणारा पहिला भारतीय ठरला - Neeraj Chopra Neeraj Chopra wins Diamond League with 89.08m throw, becomes first Indian to win with best throw | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nBWF World Championships: लक्ष्य सेन, 'जायंट किलर' प्रणॉय कडून, सायना नेहवाल थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान कडून पराभूत\nBWF World Championships 2022 बी साई प्रणीत तैवानच्या शटलरकडून पराभूत झाल्यानंतर बाहेर\nWorld Badminton Championship जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कधीपासून आहे, भारतातील कोणते खेळाडू सहभागी होत आहेत, काय आहे वेळापत्रक, जाणून घ्या\nभारताला पीव्ही सिंधूशिवाय जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप खेळावी लागणार\nहे खेळाडू BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देऊ शकतात, आकडे पहा\nअलीकडेच नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. अंजू बॉबी जॉर्ज (2003) नंतर असे करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.\nनीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीच्या अंतिम फेरीत दुखापत झाली होती जी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झाली नव्हती . फायनलमध्ये नीरजही मांडीला पट्टी बांधताना दिसला. आता त्याच दुखापतीमुळे नीरजला राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेता आला नाही. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज दुखापतीमुळे 2022 मध्ये सहभागी होऊ शकला नाही. हरियाणातील पानिपतजवळील खंडारा गावात राहणारा नीरज चोप्रा डायमंड लीगचा मुकुट जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ह�� अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/economics/khubsurat-limited-company/", "date_download": "2023-05-30T03:49:12Z", "digest": "sha1:WV3GFN2IU3OWEOG57LJC6CKXD52V3KCS", "length": 10436, "nlines": 217, "source_domain": "navakal.in", "title": "खुबसुरत लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिला 912 टक्के परतावा - Navakal", "raw_content": "\nखुबसुरत लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना दिला 912 टक्के परतावा\nगेल्या काही दिवसात पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे खुबसुरत लिमिटेड कंपनीचा स्टॉक. या कंपन��च्या स्टॉकने पाच वर्षात 912 टक्के परतावा मिळवून दिला आहे.\nफक्त 55 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या कंपनीने गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. हा स्टॉक एका महिन्यात 1.79 रुपयांवरून 4.15 रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये ते आत्तापर्यंत 0.52 रुपयांवरून 4.15 रुपयांवर पोहोचले आहे.\nखूबसूरत लिमिटेडची स्थापना 17 एप्रिल 1982 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात झाली. कंपनीचे सध्याचे अधिकृत भांडवल आणि भरलेले भांडवल अनुक्रमे रु.1500.00 लाख आणि रु.1328.44 लाख आहे.\nसहा महिन्यांपूर्वी या कंपनीत कोणी एक लाख गुंतवले असते तर आज त्यांना 14.31 लाख मिळाले असते.\nतर, खूबसूरत लिमिटेडच्या स्टॉकने ५ वर्षांत ९१२ टक्के परतावा दिला आहे. याचा अर्थ या कालावधीत स्टॉकने गुंतवणूकदारांच्या 10 पट पैसे कमावले आहेत. जर एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर या कालावधीत त्याच्या गुंतवणुकीची रक्कम 10 लाखांपेक्षा जास्त असेल.\nम्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास\nबँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी\nअनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई\nHDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद��या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/baabaa-henppii-mdrs-dde/zi23cwpl", "date_download": "2023-05-30T03:35:08Z", "digest": "sha1:DGX2GNBAYTMICEB6DOHWYX5LASWA7ZSX", "length": 4087, "nlines": 131, "source_domain": "storymirror.com", "title": "बाबा, हॅप्पी मदर्स डे | Marathi Inspirational Story | akshata kurde", "raw_content": "\nबाबा, हॅप्पी मदर्स डे\nबाबा, हॅप्पी मदर्स डे\nआई भावना बाबा फोटो अपराधी ऑफिस झोप जेवण जॅकेट mother's day\n\"पिल्लू थांब, भिजशील.\" नीरज आपल्या पाच वर्षांच्या खोडकर स्वरेशच्या पाठीमागे धावत तो भिजू नये म्हणून स्वतःचं जॅकेट काढून त्याला घालतो.\nस्वरांगी गेल्यानंतर तोच आता बाबासोबत आई झाला होता. त्याची शाळा, अभ्यास, ऑफिस, जेवण, त्यात त्याच्या खोड्या यातच पूर्ण दिवस जाई.\nमदर्स डेच्या दिवशी स्वरांगीच्या फोटोकडे पाहून त्याचे डोळे भरून यायचे. कितीही झालं तरी आपण स्वरेशला आईची माया देऊ शकत नाही म्हणून त्याला आजही गहिवरून आलं आणि अपराधी वाटू लागलं.\nतितक्यात बाजूला झोपेतून उठलेला स्वरेश आपल्या बाबाला गोड पा देऊन \"बाबा, हॅप्पी मदर्स डे\" म्हणत त्याला मिठी मारतो.\nअश्रूंवाटे त्याच्या अपराधी भावना निघून गेल्या आणि Mother's day साजरा झाला.\nतर मी तिला ॲस...\nतर मी तिला ॲस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/117308/", "date_download": "2023-05-30T05:11:06Z", "digest": "sha1:TDW7T264GEM3E34LHTIYRIIAZI75X4IS", "length": 12767, "nlines": 109, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Bank Crisis: टेन्शन वाढले! जागतिक बँकिंग संकटाने भारतासाठी ‘रेड अलर्ट’, मोजावी लागू शकते मोठी किंमत – banking crisis deepens amid global banking turmoil red alert for india could cost big | Maharashtra News", "raw_content": "\n जागतिक बँकिंग संकटाने भारतासाठी ‘रेड अलर्ट’, मोजावी लागू...\nBank Crisis: टेन्शन वाढले\nनवी दिल्ली : अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट दिवसेंदिवस आपले पाय पसरवत आहे. अमेरिकेत दोन बँका बुडाल्या असून इतर अनेक बँका आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत. तसेच युरोपातील सर्वात मोठ्या बँकांपैकी असलेल्या क्रेडिट सुईसची स्थिती बिकट बनली आहे. आता त्याचे पडसाद भारतात देखील जाणवत आहे. यामुळे भारताच्या आयटी कंपन्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. पण अमेरिका व श्रीलंकेत निर्माण झालेलं भीषण बँकिंग संकट यामुळे भारताने चिंतित व्हायला हवं का विश्लेषकांनुसार कंपन्यांच्या उत्पन्नापैकी ४१% महसूल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जगातील बड्या बँक प्रभावित झाल्यामुळे त्याचा या क्षेत्राच्या महसुलावर वाईट परिणाम होऊ शकतो.\nबुडत्याचा पाय आणखी खोलात, जगावरील बँकिंग संकट आणखी गडद; Credit Suisse बँकेबाबत मोठा अपडेट\nभारताच्या आयटी कंपन्या कोणत्या\nटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि HCL सारख्या बड्या कंपन्यांचा ४०% महसूल बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) कंपन्यांमधून येतो. सध्याच्या काळात वाढती महागाई रोखण्यासाठी जगभरातील बँका आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर सुस्तीने वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या अडचणी आधीच वाढल्या आहेत. आणि आता बँकिंग संकटाचे त्याने टेन्शन आणखी वाढवले आहे. अशा स्थितीत भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा काय परिणाम होतोय, हे लवकरच कळेल.\nआर्थिक अडचणींमुळे अडलेलं घराचं स्वप्न आता होणार पूर्ण \nअमेरिका आणि युरोप हे सॉफ्टवेअर उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असून देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांसाठी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र हे सर्वात मोठे आहे. दरम्यान आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देशातील सर्वात मोठी IT कंपनी टीसीएसच्या एकत्रित उलाढालीमध्ये BFSI चा हिस्सा सुमारे ४० टक्के होता तर इन्फोसिसच्या बाबतीतही असेच आहे.\nअमेरिकेच्या दोन बँक दिवाळखोरीत, भारतीय बँकेत तुमचा पैसा सुरक्षित आहे का\nअमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेच्या दिवाळखोरीपासून जागतिक बँकिंग संकटाची सुरुवात झाली. स्टार्टअप कंपन्यांना कर्ज देणारी सिलिकॉन व्हॅली बँक रातोरात बुडाली. यानंतर सिग्नेचर बँकेला टाळं लागलं. क्रिप्टो कंपन्यांना कर्ज देणारी ही बँकही बंद पडली. तर फर्स्ट रिपब्लिक बँकही बंद पडण्याच्या वाटेवर आहे. एका अहवालानुसार अमेरिकेतील १८६ बँका वाढत्या व्याजदरामुळे कोसळण्याच्या वाटेवर असून सोमवारी बाजार उघडताच युरोपमधील क्रेडिट सुइसचे शेअर्स ६३% कोसळले. तर बँकेला मदतीचा हात दिलेल्या UBS चे समभागही सुरुवातीच्या व्यवहारात १४ टक्क्यांनी कोसळले.\nअमेरिकेतील संकट TCS, इन्फोसिसच्या दारावर पोहोचलं; आता आणखी मोठा धोका\nकंपन्यांच्या कमाईचे नुकसान होण्याची शक्यता\nअमेरिका आणि युरोपमधील बँकांच्या बिकट परिस्थितीचा परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवरही होऊ शकतो. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपन्यांच्या कमाईवर परिणाम दिसून ��ेण्याची शक्यता आहे. आयटी दिग्गज आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजचे माजी सीईओ विनीत नायर म्हणाले की, पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे, पण अनिश्चित वातावरणामुळे नवीन प्रकल्प प्रभावित होतील. खर्चाचा ताण वाढेल, ज्यामुळे आउटसोर्सिंग वाढेल आणि विद्यमान करारांचे पुनर्निगोशिएशन देखील होईल. यासह, आयटी कंपन्या आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर वाढवतील जेणेकरून त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ नये.\n सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव\nMumbai Worli BDD Chawl Municipal Corporation school Classrooms The Officers Sold; पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या; वरळीमध्ये धक्कादायक प्रकार\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nncp protest against somaiya: पोलिसांच्या विरोधांनंतरही किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना; राष्ट्रवादीची ‘पायताण’ निदर्शने\nmodi mediate in russia and ukraine: ‘नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’; युक्रेनच्या मंत्र्यांचं आवाहन...\npm narendra modi at kedarnath: PM Modi at Kedarnath : केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचं पंतप्रधान...\nकाळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसेनेला अशोक चव्हाणांचं उत्तर, म्हणाले…\nपुण्यात मोठी दुर्घटना; इमारतीचे काम सुरू असताना लोखंडी छत कोसळून ७ कामगार ठार – pune...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22539/", "date_download": "2023-05-30T03:39:55Z", "digest": "sha1:QDKLAD4XIB4JQESIRPZIEN6EWLY4MARZ", "length": 32153, "nlines": 241, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गोवर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक��ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगोवर : लहान मुलांमधील साथीच्या विशिष्ट सांसर्गिक रोगाला गोवर असे म्हणतात. या रोगाच्या साथी सर्व जगभर दिसून येतात. त्या साधारणपणे हेमंत ऋतूच्या शेवटी अथवा वसंत ऋतूच्या सुरुवातीस येतात. दर दोन ते चार वर्षानी त्यांचे प्रमाण अधिक असते. हा रोग साधारणपणे मुलांचा असला तरी प्रौढ माणसांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन गेल्यावर सहसा पुन्हा होत नाही.\nरुग्णाच्या शिंकण्या-खोकण्यामुळे नाकातील स्रावाचे तुषार उडून या रोगाचा संसर्ग होतो. हा रोग ब्रायेरिअस मॉर्बिलोरम या अतिसूक्ष्म विषाणूमुळे (व्हायरसामुळे) होतो. गोवरात उपद्रव म्हणून जो मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) होतो त्याचे कारण मात्र दुसराच विषाणू असून तो गोवर-विषाणूमुळे उत्प्रेरित होतो (चेतावला जातो) असे मानतात. गोवराच्या सुरुवातीच्या सर्दीच्या अवस्थेत म्हणजे तो त्वचेवर दिसू लागण्यापूर्वीच फार सांसर्गिक असतो. गोवर जसजसा मावळत जातो तसतशी त्याची संसर्गशक्ती कमी होत जाते. गोवराचा परिपाक काल (रोगजंतू शरीरात शिरल्यापासून रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होईपर्यंतचा काळ) ८ ते १२ दिवसांचा असतो.\nलक्षणे : डोळे लाल होऊन त्यांतून आणि नाकातून फार प्रमाणात स्राव होऊ लागतो. घसा खवखवू लागतो. ही लक्षणे पहिले २-४ दिवस दिसतात. पहिल्या दिवशीच ताप येतो. तो २-३ दिवसांत कमी होतो पण गोवर (पुरळ) त्त्वचेवर दिसू लागण्याच्या सुमारास पुन्हा चढतो व सर्वांगावर गोवर दिसेपर्यंत सतत असतो. ताप क्वचित ४०° ते ४१° से.पर्यंत असते. गोवर उगवण्यापूर्वी १-२ दिवस तोंडातील श्लेष्मकलेवर (बुळबुळीत अस्तरावर) ओठांच्या आतल्या बाजूस किंवा दाढांच्या समोर लाल उंचवट्यावर पांढरट टाचणीच्या डोक्याच्या आकाराचे ठिपके दिसतात. हे ठिपके हेन्‍री कॉप्लिक या अमेरिकन बालरोगतज्ञांनी शोधून काढले म्हणून त्यांना कॉप्लिक ठिपके असे म्हणतात. हे ठिपके ९०% रोग्यांत दिसतात. त्यांच्यामुळे गोवर अंगावर दिसण्यापूर्वीही निदान करणे शक्य होते. भारतात मात्र असे ठिपके क्वचितच दिसतात.\nतापाची सुरुवात झाल्यापासून तिसऱ्या-चौथ्या दिवशी गोवर उगवू लागतो. प्रथम चेहऱ्यावर, कपाळावर, कानाच्या मागे उगवण होते. नंतर मान, छाती, पोट, हातपाय असा पसरत सर्वांगावर दिसू लागतो. अतीतीव्र प्रकारांत घसा, श्वसनमार्ग, आतडी आणि हातापायांचे तळवे येथेही उगवण होते. सुरुवातीला गोवराची उगवण लहान लाल उंचवटेवजा असून पुढे ती पसरत जाते व एका ठिकाणची उगवण दुसऱ्या जवळच्या उगवणीला मिळून सर्व शरीर गोबरे दिसते. त्वचेला कंड सुटून आग होऊ लागते. चेहरा फुललेला,डोळे फुगलेले व लाल दिसतात. नाकातून सतत स्राव चाललेला असतो. उजेडाकडे पाहवत नाही. घसा खवखवून खोकला येऊ लागतो. १-२ दिवसांत त्वचेवरील गोवर गडद लाल होऊन पुढे हळूहळू मावळू लागतो. दोन ते पाच दिवसांत पूर्णपणे मावळतो. ज्या क्रमाने उगवतो त्याच क्रमाने मावळतो. मावळताना तो श्यामवर्णी होऊन त्वचेचा कोंडा निघू लागतो. क्वचित त्वचेवर गोवर फार कमी प्रमाणात येऊन १-२ दिवसांतही मावळतो.\nप्रकार : (१) अतिसौम्य : या प्रकारात सुरुवातीच्या लक्षणांनंतर त्वचेवर गोवर उठत नाही.\n(२) रक्तस्रावी अथवा काळा गोवर : यात श्लेष्मकला व त्वचा या ठिकाणी रक्तस्राव, तीव्र ताप, झटके वगैरे लक्षणे दिसतात.\n(३) विषारी : या प्रकारात विषरक्तता (विषाणूमुळे तयार झालेले विषारी पदार्थ रक्तात शोषले गेल्याने निर्माण होणारी स्थिती) झाल्यामुळे तीव्र ताप, कंप, भ्रम वगैरे लक्षणे दिसून मृत्यूही संभवतो.\nउपद्रव : रोग्याची प्रतिकारशक्ती गोवरामुळे कमी होत असल्यामुळे उपद्रव होण्याची प्रवृत्ती असते. विशेष म्हणजे श्वसन तंत्रातील (श्वसनसंस्थेतील) सर्व भागांना शोथ आल्यामुळे श्वासनलिका-फुप्फुसशोथ, श्वासनलिकाशोथ, स्वरयंत्रशोथ, फुप्फुसावरणशोथ इ. उपद्रव होतात. मध्यकर्णशोथही पुष्कळ रोग्यांमध्ये होत असल्यामुळे कान फुटतो. मस्तिष्कशोथही तीव्र प्रकारांत आढळतो. ताप सुरू झाल्यापासून आठ-नऊ दिवसांनंतर जर उतरला नाही, तर बहुधा श्वसन तंत्रात काही उपद्रव झाला असल्याचा संभव असतो. हे उपद्रव अतितीव्र असले, तर रोगी दगावण्याचाही संभव असतो. इंग्लंड व अमेरिकेसारख्या प्रगत देशांतून या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दर हजारी एक एवढे कमी असले, तरी मागासलेल्या देशांतून ते २०% पेक्षा जास्त आहे. हा रोग बालकांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. पूर्वीपासून असलेला क्षय अधिक तीव्र होतो. अगदी सौम्य गोवरातही मस्तिष्कशोथ होण्याचा संभव असतो. तंत्रिका तंत्राची (मज्जासंस्थेची) विकृती झाली असता स्नायू ताठ होणे, आकडी व झटके येणे ही लक्षणे दिसतात.\nनिदान : त्वचेवर उत्स्फोट करणाऱ्या (पुरळ उठणाऱ्या) इतर अनेक रोगांपासून व्यवच्छेदक (वेगळेपणा ओळखणारे) निदान करणे जरूर असते. देवी, कांजिण्या वगैरे सांसर्गिक रोगांत होणारा उत्स्फोट निराळा व निराळ्या दिवशी दिसतो. सल्फोनामाइड, फेनोबार्बिटोन वगैरे औषधांचा वापर होत असताना काही लोकांच्या त्वचेवर उत्स्फोट दिसतो परंतु पूर्ववृत्त लक्षात घेतल्यास घोटाळा होत नाही. नाक व घशाच्या स्रावात असलेला विषाणू रक्त किंवा ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) संवर्धकात (कृत्रिम रीतीने वाढविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोषक द्रव्यात) वाढवून ओळखता येतो. पूरकबंध परीक्षेचा [→ विकृतिविज्ञान] रोगनिदानास उपयोग होतो.\nखुद्द गोवरामुळे मृत्यू अगदी क्वचितच येतो परंतु तीव्र प्रकारांच्या उपद्रवामुळे मृत्यू संभवतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) व सल्फा औषधे उपलब्ध असल्यामुळे अशा उपद्रवांचे प्रमाण फार कमी झाले आहे.\nचिकित्सा : खुद्द गोवराच्या विषाणूंवर उपयुक्त असे औषध अजून उपलब्ध नाही परंतु उपद्रव टाळणे शक्य झाले आहे. सर्वसाधारण शुश्रूषा व लक्षणानुवर्ती चिकित��सा करतात.\nप्रतिबंध : गोवर आलेल्या रोग्याशी संपर्क शक्य तो टाळावा. गोवर येऊन गेलेल्या व्यक्तीचा रक्तरस काढून तो टोचल्यास साथीच्या काळापुरती प्रतिकारशक्ती येऊ शकते. तसेच गॅमाग्लोब्युलीन (रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित असलेले रक्तातील एक प्रकारचे प्रथिन) टोचल्यासही प्रतिबंध होऊ शकतो. या रक्तरसाचा परिणाम चार आठवडे टिकतो. गोवर उगवल्यानंतर पाच दिवसांनी त्याची संक्रामकता नाहीशी होते. तो पावेतो संसर्गित व्यक्तीला इतर लोकांत मिसळू देऊ नये.\nगोवर आणि ⇨ वारफोड्या (जर्मन गोवर) हे दोन्ही रोग विशिष्ठ विषाणूंमुळे होतात. या विषाणूंसंबंधी संशोधन झालेले असून त्यांचे शरीराबाहेर संवर्धन करण्यातही यश आले आहे.\nपरार्जित प्रतिरक्षा (शरीराच्या स्वतःच्या प्रयत्नाशिवाय बाहेरून मिळविलेली रोगप्रतिकारशक्ती) रोग होऊन गेलेल्या रोग्याच्या रक्तातील गॅमाग्लोब्युलीन दर किग्रॅ. वजनास ०·२ मिलि. या प्रमाणात अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यास ४-६ आठवडेपर्यंत टिकू शकते. स्वार्जित प्रतिरक्षा (शरीराच्या स्वतःच्या प्रयत्नामुळे तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती) अलीकडे अधिक वापरतात. त्याकरिता रोगकारकशक्ती कमी झालेल्या विशिष्ट विषाणूंपासून (श्वार्त्स यांनी शोधून काढलेल्या विषाणूंच्या प्रकारापासून) बनविलेली लस त्वचेखाली अंतःक्षेपणाने देतात. अशी प्रतिरक्षा मात्र काही वर्षापर्यंत टिकते.\nआयुर्वेदीय चिकित्सा : गोवर हा रक्तगत पित्तज्वर होय. गोवर आहे हे निश्चित होताच प्रथम खोबऱ्याचे तेल चार तोळे किंवा तूप गरम करून पिचकारीने गुदद्वारात घालावे. ही पिचकारी दररोज द्यावी. तिक्तघृत असले तर फारच चांगले. ह्या पिचकारीने मुलाला शौचाला होईल आणि विकार कमी होण्याला मदत होईल. कडू पडवळ (पटोल), अनंतमूळ, नागरमोथा, पहाडमूळ व कुटकी ह्यांचा काढा दिवसातून दोन वेळा द्यावा. मलावरोध जास्त असेल तर कुटकी थोडी अधिक घालावी. शौचाला होत असेल तर कुटकी अगदी कमी घालावी. गोवर ठरल्याप्रमाणे बाहेर पडत नसेल, तर गोरोचन मिश्रण एक ते दोन गुंजा दुधसाखरेबरोबर दिवसातून द्यावे म्हणजे गोवर बाहेर पडेल. गोवर बाहेर पडणे अतिशय चांगले. गोवर बाहेर पडला नाही तर तो उपद्रव निर्माण करतो. गोवराची शंका येताच परिपाठादी काढा दोन चमचे समभाग पाण्याबरोबर दिवसातून तीन वेळा द्यावा. बाजारात मिळणारा तयार परिपा���ादी काढा उन्हाळ्यात मात्र देऊ नये कारण ते अरिष्ट असते. त्यावेळी त्या काढ्याची औषधे घेऊन त्याचा ताजा काढा करून द्यावा. इतर त्रासदायक चिन्हे असली, तर त्यांना अनुसरून विशेष चिकित्सा करावी.\nउपद्रवांची चिकित्सा : श्वासनलिका-फुप्फुसशोथामध्ये ज्येष्ठमध, रिंगणी, डोरली ही औषधे वरील पटोलादी काढ्यात घालून द्यावीत. श्वासनलिका-फुप्फुसशोथ झाल्यानंतर जर कफ खूप असेल, तर अशा वेळेला रेवाचिनी दोन ते तीन गुंजा गरम पाण्याबरोबर देऊन किंवा गेळफळ चार ते पाच गुंजा गरम पाण्याबरोबर देऊन ओकारी करवावी म्हणजे उपद्रव पुढे वाढणार नाही. ताप आणि गोवर कमी होईल. रेवाचिनीने रेचही होण्याचा संभव असतो हे लक्षात ठेवावे. मस्तिष्कशोथ झाल्यास आवळकठी, नागरमोथा, गुळवेल, जटामांसी, शंखपुष्पी, ब्राह्मी ही औषधे वरील पटोलादी काढ्यात घालून तो काढा सुरू ठेवावा. शिवाय अभ्रक, लोह, सुवर्णमाक्षिक, मौक्तिककामदुधा इ. औषधांचे मोरावळ्यातून अवस्थेप्रमाणे चाटण द्यावे. मस्तिष्कशोथ होतो आहे अशी शंका येताच मुलाच्या दोन्ही शंखांवर एक एक जळू लावून रक्त काढून टाकावे. तसेच अणूतेलाचे दोन दोन थेंब दोनही नाकपुड्यांत कोमट करून घालावे. म्हणजे सुरुवात होणारच असेल तर तो होणार नाही व झालेला असेल, तर त्याची वाढ थांबेल. शिवाय लक्षणांप्रमाणे आग होत असेल तर चंदन, अनंतमूळ ह्यांचा व सूज असेल तर दशांगलेपाचा उपयोग करावा.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nनायकर, ई. व्ही. रामस्वामी\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. स��. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/172722/", "date_download": "2023-05-30T05:46:58Z", "digest": "sha1:2PQOH4YQMTDM7FSG5WPVS44KKEGGQ53R", "length": 9678, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मालक घराबाहेर पडताच मोलकरणीने केलं भयानक कांड;मुंबईतील खळबळजनक घटना - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Top News मालक घराबाहेर पडताच मोलकरणीने केलं भयानक कांड;मुंबईतील खळबळजनक घटना\nमालक घराबाहेर पडताच मोलकरणीने केलं भयानक कांड;मुंबईतील खळबळजनक घटना\nमुंबई:-मुंबईत उच्चभ्रू वस्तीमध्ये घर कामात मदत करण्यासाठी मोलकरीण ठेवली जाते. मात्र, मोलकरीण महिला तुमचं घर कधी साफ करतील याचा तुम्हाला पत्ता देखील लागणार नाही.मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी अशाच घरकाम करणाऱ्या महिला लुटारू टोळीचा पर्दाफाश केला आहे.\nपोलिसांनी या तीन मोलकरणींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे ३५ लाख रुपयांचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि महागडे घड्याळ देखील जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला संकुलात राहणारे फिर्यादी हे उन्हाळी सुट्टी निमित्त १४ एप्रिल ते सहा मे या काळात मुंबई बाहेर फिरण्यासाठी गेले होते.याच संधीचा फायदा घेऊन मोलकरणीने घरातील कपाटातील ३५ लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ चोरी करून धूम ठोकली. फिर��यादी जेव्हा सुट्टी वरून मुंबईत आपल्या घरी परतले तेव्हा घरात कपाटात या वस्तू आढळून आल्या नाहीत. चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.फिर्यादीच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका घरात छापा मारत आरोपींनी लपवून ठेवलेले 35 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ जप्त केले.\nअटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला मुंबई उपनगरातील वांद्रे परिसरात एका इमारतीत मोलकरीण म्हणून कार्यरत होती. ज्या घरात महिला कामावर होती तिथे मालक घराबाहेर काही काळ राहणार असल्याचे तिला समजले. त्यानुसार मोलकरणीने आपल्या इतर दोन महिला साथीदारांसोबत चोरीचा प्लॅन आखला होता.\nदरम्यान, १५ दिवसांपूर्वीच सांताक्रूझ भागात अशाच एका नोकराने पैशाच्या लालचेपोटी वयोवृद्ध नागरिकाची हत्या करून घरातील लाखो रुपये चोरी केले होते.तेव्हा नोकरांची कोणतीही पार्श्वभूमी किंवा इतिहास माहिती न करून घेताच नोकर घरी आणत असाल, तर ते तुमच्या मालमत्तेसाठी आणि जीवासाठी देखील जोखीम ठरू शकते.\nPrevious articleआरटीई निधी थकला:राज्यातील 800 इंग्रजी शाळा पडल्या बंद, 1800 कोटींची थकबाकी\nNext articleदेवदूत ठरणाऱ्या पोलिसांवरच दुर्दैवी वेळ,नाशिकमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःला संपवलं\nचंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन\nसावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/things-to-remember-while-using-social-media/", "date_download": "2023-05-30T05:12:25Z", "digest": "sha1:TRNUR2RIHTQ36WJTAVJQJDTNGRIFAAG7", "length": 16582, "nlines": 208, "source_domain": "www.itworkss.in", "title": "Things to Remember While Using Social Media - In Marathi » Itworkss", "raw_content": "\nआपण सगळेच गेल्या काही वर्षांपासून Social Mediaला सरावलो आहोत. आपल्याला Social Media हाताळायला लागून अनेक वर्ष उलटली.\nतरीही आजही अनेकांना हा मीडिया कसा का��� करतो ते नक्की उमगलेलं नाही..\nमात्र, आपलं म्हणणं मांडण्यासाठी, आपलं मत मांडण्यासाठी नि आपल्याला व्यक्त होण्यासाठी कोणत्याही क्षणी आपल्या हाताशी उपलब्ध असलेलं\nहे माध्यम हीच या माध्यमाची जमेची बाजू लक्षात घेऊन अनेक लोक या माध्यमाचा वापर करताना दिसतात.\nतुम्हीही जर Social Mediaचा वापर करून स्वतःची ओळख निर्माण करू इच्छित असाल तर या काही महत्त्वाच्या टीप्स खास तुमच्यासाठी –\n1. अगदी अस्सल, खरे रहा –\nSocial Mediaवर अनेकजण केवळ आपल्या जीवनाची चकचकीत, आनंदी आणि सुखी बाजूच जाणीवपूर्वक दाखवतात.\nमात्र हे माध्यम इतकं इंटरॅक्टीव्ह आहे की येथे खरंतर तुम्ही स्वतःला योग्य प्रकारे लोकांसमोर व्यक्त केलंत तर आणि तरच लोक तुमच्याकडे आकर्षित होतात.\nतुमच्यातील चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू, तुमच्या जीवनाची खरी कथा हे सारं वाचून लोकांना जेव्हा तुमच्यातील खऱ्या सच्च्या प्रामाणिक व्यक्तिची ओळख होते.\nतेव्हाच आणि त्यानंतरच ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करू लागतात. जेव्हा एवढं उदंड प्रेम मिळतं, तेव्हा त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या व्यवसायवृद्धीसाठीही करू शकता.\nलक्षात घ्या, लोक आधी तुमच्याशी कनेक्ट होतात आणि त्यानंतरच ते तुमच्या कामाशी किंवा तुमच्या व्यवसायाशी कनेक्ट होतात.\nलोकांचा जेव्हा तुमच्यावर विश्वास बसतो त्यानंतरच ते तुमच्या उत्पादनांवर विश्वास ठेवतात. म्हणूनच आपला प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. स्वतःचं खरं रूप जगासमोर आणा.\n2. स्वतःवर संशय घेणं बंद करा –\nएखाद्या विषयावर पोस्ट लिहीली तरीही अनेकांना स्वतःवर विश्वास नसल्याने ते ती पोस्ट शेअर करावी की नाही याचा अतिविचार करत बसतात.\nमग अखेरीस पुरेसं आत्मबळ मिळालं नाही तर ती पोस्ट चक्क डिलीटही करून टाकतात. त्यांच्या मनात अशा क्षणी विचारांचं काहूर माजलेलं असतं.\nमी जर ही पोस्ट शेअर केली तर काय होईल, काय लोकांना माझी पोस्ट आवडेल का, पण जर लोकांना ती पोस्ट आवडलीच नाही तर मग मी काय करू, मला या पोस्टवर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तर..\nमाझ्या या पोस्टनी गदारोळ माजला तर… असे असंख्य विचार त्यांचे त्यांनाच जाचत रहातात आणि मग ती पोस्ट शेअर करणं तर दूरच, ती चक्क डिलीटच करून अशी मंडळी मोकळी होतात.\nलक्षात ठेवा, तुमचे विचार मांडण्यासाठीच तर हे माध्यम आहे नं.. त्यामुळे काही मत समोरच्याला नाही पटली, काही विचार समोरच्या���ा नाही पटले.\nतरीही ते तुमच्यातील त्यांना पटणाऱ्या विचारांना तर नक्कीच समर्थन करतील.. ते म्हणतात ना, There is hardly anything to loose and so much to gain… तसंच काहीसं…\nम्हणूनच स्वतःवर संशय घेणं थांबवा. तुमच्या पोस्ट नीट विचारपूर्वक, काळजीपूर्वक लिहा आणि त्या Social Mediaवर आत्मविश्वासाने शेअर करा.\nमग सहाजिकच, नेमकं काय लिहायचं या पोस्ट्समध्ये असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल\nतर तुमच्या पोस्टमध्ये, तुमचे विचार, तुमचा विश्वास, तुमची मूल्य हे सारं सारं नीट, नेमकेपणाने तुम्ही लिहून लोकांपुढे मांडलं पाहिजे.\n3. Personal Branding ला कधीच उशीर झालेला नसतो –\nPersonal Branding .. अर्थात.. स्वतःचं Branding करताना कधीच उशीर झालेला नसतो ही मेख येथे लक्षात ठेवायला हवी.\nअर्थात, स्वतःचं Branding तुम्ही कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत करू शकता, किंबहुना करायला हवं…\nत्यामुळेच जनमानसात तुमची एक छान प्रतिमा, एक छान ओळख निर्माण होते.\nअगदी छोटी सुरूवात म्हणजे तुम्ही दिवसभरात काय काय केलंत, तुमचा दिवस कसा इतरांपेक्षा वेगळा होता याविषयीच्या छोट्या छोट्या पोस्ट्स तुम्ही लिहून लोकांचं लक्ष वेधू शकता.\nSocial Mediaवर जेवढी दृष्यमानता आपण आपली वाढवू तेवढे अधिक संख्येने लोक आपल्याशी जोडले जातात. त्यानंतरच लोक आपल्यावर प्रेम करू लागतात, आपल्याकडे आदराने बघू लागतात.\n4. तुमच्या आवडत्या लोकांशी कनेक्ट व्हा, तुमच्या प्रेरणास्थानांशी कनेक्ट व्हा –\nSocial Mediaवर अनेक लोक स्टार होऊन जातात कारण त्यांचं लिखाण, त्यांचं व्यक्त होणं, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली व मूल्य या साऱ्याबद्दल ते वेळोवेळी मोकळेपणाने प्रामाणिकपणे लिहीत असतात.\nअशा लोकांच्या पोस्ट्स वाचूनही तुम्ही शिकू शकता. म्हणूनच, अशा चांगल्या लोकांच्या संपर्कात रहाणं, त्यांच्याशी Social Mediaवरून कनेक्ट राहून त्यांना फॉलो करत रहाणं आत्मसात करा.\nजमल्यास त्यांना भेटा, त्यांना प्रश्न विचारा. त्यांच्या सवयी जाणून घ्या, त्यांची शैली, जीवनपद्धती, जीवनमूल्य जाणून घ्या.\nत्याहूनही अधिक उत्तम म्हणजे अशा मंडळींच्या ग्रुप्समध्ये किंवा पेजेसवर शिरकाव करा आणि सतत त्यांचे निरीक्षण करत रहा.\nत्यांना आदर्श मानून स्वतःही त्यांच्याप्रमाणे स्वतःत वा लिखाणात बदल करून आपला सच्चेपणा जगाला दाखवून द्या.\nआमच्या प्रिय वाचकांसाठी लवकरच आम्ही घेऊन येत आहोत https://itworkss.in तर्फे एक सरप्राईज…\nआपणास कोणत्या प्रकारचे लेख आवडतात हे नक्की आम्हाला कळवा त्या साठी आम्ही वेबसाईट वर WhatsApp मेसेज करण्याची सोय करून ठेवलेली आहे.\nतेव्हा त्याला क्लिक करा आणि आपल्याला आवडत असलेले विषय कळवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.\nजास्तीत जास्त 🆂🅷🅰🆁🅴 करा\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_40.html", "date_download": "2023-05-30T04:14:49Z", "digest": "sha1:T6VY22KINAYT2GO75EHH5JTMPPAKWBFU", "length": 7761, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ - दिवाकर रावते | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nएसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ - दिवाकर रावते\nमुंबई ( ५ जुलै २०१९ ) : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाहीत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्ड अभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट कार्ड घेण्यास १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे जाहीर केले.\nसध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलत धारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्डे देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे.\nराज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना आज यासंदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या. १ जानेवारी २०२० पासून मात्र सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. सर्व सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) तत्पूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपापली स्मार्ट कार्डे काढून घ्यावीत, असे आवाहन रावते यांनी केले आहे.\nराज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरिक हे विविध सवलतीचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळातर्फत सवलत देण्यात येते. या सर्वांना आता स्मार्ट कार्ड घेण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nदरम्यान, सध्या ज्यांनी स्मार्ट कार्डे काढली आहेत त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/170356/", "date_download": "2023-05-30T05:26:31Z", "digest": "sha1:VTI34D65XTVWWA4BK5CMRS5TLSSPTMDK", "length": 8860, "nlines": 126, "source_domain": "www.berartimes.com", "title": "समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Top News समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार\nसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन डॉक्टरसह तिघे ठार\nवर्धा : समृद्धी महामार्गावर जिल्ह्यातील सर्वात भीषण अपघात घडला आहे. सेलू लगत कोटांबा फाटा येथे सोळा चाकी ट्रक क्र. एम.एच. ४० बी.एल. ८२३५ ला अल्टो एम.एच. ३७ जी ३५५८ या कारची धडक बसली. रात्री हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.अपघातात वाशिम येथील कारचालक डॉ. ज्योती भरत क्षीरसागर व त्यांची मैत्रिण डॉ. फाल्गुनी सुरवाडे रा.अमरावती, तसेच वडील भरत दत्तात्रय क्षीरसागर रा.वाशिम हे तिघेही ठार झाल���.\nसमृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nघटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलिस उपनिरिक्षक दिलीप थाटे घटनास्थळी पोहोचत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.\nसमृद्धी मार्गावर अपघात : तिन गंभीर जखमी\nपुणे येथून नागपूर कडे समृद्धी मार्गाने जात असताना मालेगाव जवळ कार चालकाचे स्टिअरिंग वरील नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगात असलेली कार खड्यात जाऊन पलटी झाली. ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता समृद्धी एक्स्प्रेस वें वरील मालेगाव ते शेलुबाजार दरम्यान घडली. या अपघातात कार मधील तिघेही प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांचेवर वाशिम येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.\nPrevious articleआपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेल्या आपदा मित्र व सखींनी समाजामध्ये जनजागृती करावी-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर\nNext article“न्यायपालिकासुद्धा सरकारच्या दबावात”,- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे\nचंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन\nसावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2023-05-30T05:44:32Z", "digest": "sha1:HEUIURQH4CCQ5KN76KUSYRBMYPM4M2GZ", "length": 7756, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nपक्षादेश मिळाल्यास पुणे लोकसभा लढवू\nमोपा विमानतळाव��� लवकरच ‘ब्ल्यू टॅक्सी’ सेवा सुरू होणार\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»लक्षणे नसलेल्या रुग्णांवर होणार स्वतंत्र उपचार\nलक्षणे नसलेल्या रुग्णांवर होणार स्वतंत्र उपचार\nहालभांवी येथील निवासी शाळेत 80 खाटांची व्यवस्था\nकोरोनाची लक्षणे नसणाऱया बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वंटमुरीजवळील हालभांवी येथे असलेल्या मुरारजी देसाई निवासी शाळेत यासाठी 80 खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.\nगुरुवारी इतर अधिकाऱयांसह जिल्हाधिकाऱयांनी स्वतः या निवासी शाळेला भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तरीही त्यांच्यात लक्षणे दिसून येत नाहीत अशा रुग्णांवर या निवासी शाळेत उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांच्यावर अधिक उपचाराची गरज आहे त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या व कोरोनाची लक्षणे नसलेल्या बाधितांना गुरुवारपासूनच या निवासी शाळेत हलविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यापुढे नव्याने दाखल होणाऱया बाधितांना थेट निवासी शाळेत दाखल करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.\nPrevious Articleकोरोना पेशंटसाठी अजून एक शाळा केली अधिग्रहित\nNext Article बेळगाव जिह्यात आणखी 120 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/63/?s=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2023-05-30T03:28:58Z", "digest": "sha1:VOKSGMPII2OM5S3V27ZG2OFU7RTZ4LYN", "length": 10615, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शेती | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 63", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, वाढलो व तसाच आहे. खाऊन-पिऊन सुखी; शिक्षणात ब-या डोक्याने वावरलो. मोठ्या न् खोट्या इच्छा-आकांक्षा कधीच मनात आल्या नाहीत. माझे वडील,...\nजैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची\nजैतापूर आंदोलनात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी उतरण्‍याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या घटनेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची\n‘साधना’च्या स्वतंत्र विदर्भ विशेषांकातील लेखालेखाचा दीपक पवार यांनी घेतलेला सविस्तर वेध आणि एकात्म महाराष्ट्राची ठाम भूमिका वादचर्चा महाराष्ट्र टिकला पाहिजे आणि समृद्ध झाला पाहिजे असे मला...\nहिवरेबाजार आणि पोपट पवार\nआदर्श., यशवंत... निर्मल वनग्राम पोपट पवारांचा हिवरेबाजार सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव माझ्या गावात व्यसनाचा वास नाही इथं कोणीही अक्षरआंधळा नाही गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल घराघरात एक नाही तर दोनच मुलं. गावचं...\nमराठवाडा मुक्त झाला, पण…\nमुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग...\nपिपली लाईव्ह, दिगू टिपणीस\nखोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं. खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच...\nजात म्हणे जात नाही\nमुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला...\nमंत्रालयावर फडकणारा तिरंगा आपल्याला दुरून दिसतो. पण तिरंग्याचा आकार मंत्रालय वास्तूच्या पसा-याची साक्ष देतो. एकवीस फूट लांबी व चौदा फूट रुंदी असलेला असा हा...\nगिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम\nगिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...\nमी आणि माझे समाजकार्य\nमी आणि माझे समाजकार्य 'नीरजा'; माझे पहिले पाऊल - यशवंत मराठे काही वर्षांपूर्वी, आमचा कौटुंबिक व्यवसाय नाशिकला स्थलांतरित झाला आणि मग मी विचार करू लागलो, की...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/employment/172424/", "date_download": "2023-05-30T05:04:19Z", "digest": "sha1:7IICEWJINKIIGVAV3NIUTNOV6SL334HZ", "length": 10368, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "दोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी; रोजगाराच्या संधींसाठी आता शासन आपल्या दारी - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome रोजगार दोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी; रोजगाराच्या संधींसाठी आता शासन आपल्या दारी\nदोन लाख तरूणांना मिळणार शासकीय नोकरी; रोजगाराच्या संधींसाठी आता शासन आपल्या दारी\nनंदुरबार,दिनांक.13 मे: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात शासन ७५ हजार तरूणांना शासकीय नोकरीत संधी उपलब्ध करून देणार होते, आता ही संधी सुमारे दोन लाख तरूणांना उपलब्ध करून देणार असून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन आता आपल्या दारी आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.\nकौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विभाग राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत समुपदेशन व रोजगार मेळावा नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.एस. मानकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील, ऋषिका गावित, गिरीश बडगुजर, प्रा. रविकिरण पाटकरी, एस. बी. जाधव, निलेश गायकवाड, गोपाळ महाजन, प्रमोद महाले, रणजित गवांदे हे उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पालकमंत्री डॉ.गावित म्हणाले, ज्यांना नोकरीत संधी उपलब्ध होणार नाहीत त्यांनी नाराज न होता शासनाच्या अशा समुपदेशन मेळाव्यातून मार्गदर्शन घेऊन आपल्या जीवनाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे. केवळ येथे रोजगाराच्या, शिक्षणाच्या संधींवरच मार्गदर्शन करून शासन थांबणार नाही तर, ज्यांच्या हातात कुशलता आहे, अशांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून १०० टक्के रोजगार दिला जाणार आहे. केवळ नोकरीच्या भरवश्यावर न राहता आता तरूणांनी नोकरी देणारे उद्योजक म्हणून पुढे यायला हवे. त्यासाठी शिक्षण, प्रशिक्षणापासून थेट व्यवसाय, उद्योग उभारण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सवलती व अर्थसहाय्याच्या योजना शासनाने सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहनही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी केले आहे.\nयावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमारस मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी व युवक उपस्थित होते.\nPrevious articlecbse 10 वीच्या परीक्षेत गोंदिया पब्लीक शाळेतून खिलेश कडव प्रथम\nNext articleयुवकांनी आवडीप्रमाणे शिक्षण, प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा – मंत्री अतुल सावे\nयुवकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन करिअर घडवावे – आमदार विनोद अग्रवाल\nसैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..\nपशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/controversial-governors-controvrsial-tenure-1198695", "date_download": "2023-05-30T04:42:28Z", "digest": "sha1:WO2MEPCVSZ3VAFSRWGVJBZT66EQ2CRYZ", "length": 12221, "nlines": 89, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "वादग्रस्त राज्यपालांची वादग्रस्त कारकीर्द", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > वादग्रस्त राज्यपालांची वादग्रस्त कारकीर्द\nवादग्रस्त राज्यपालांची वादग्रस्त कारकीर्द\nराज्यपालांनी राजकीय नाही तर संविधानिक जबाबदारी पार पाडावी, अशी टिपण्णी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर राज्यपालांच्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात राज्यपालांच्या वादग्रस्त कारकीर्दीबाबत भरत मोहळकर यांचा explainer....\nराज्यपालांनी राजकीय नाही तर संविधानिक जबाबदारी पार पाडावी, अशी टिपण्णी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली. त्यानंतर राज्यपालांच्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा सुरु झाली. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात राज्यपालांच्या वादग्रस्त कारकीर्दीबाबत....\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. राज्यपालांनी मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने काम करायचे असते. मात्र भगतसिंह कोश्यारी यांनी हे निकष पायदळी तुडवल्याचे म्हटले जाते. मंत्रीमंडळाने शिफारस करूनही भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेवर 12 आमदारांची नियुक्तीच केली नाही. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडीच्या वतीने टीका ���रण्यात येत होती. राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit pawar) यांना पहाटेच शपथ दिली होती. त्याबरोबरच राज्यपालांनी महापुरुषांबद्दल जपून बोलणे आवश्यक असते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फुले (savitribai Phule) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबरोबरच मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती लोक वजा केले तर मुंबईत पैसाच उरणार नाही, अशी टिपण्णी कोश्यारी यांनी केली होती. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली.\n2) तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी ( RN Ravi)\nतामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांच्यात आणि स्टॅलिन (RN Ravi Vs Stalin government) सरकारमध्ये वाद सुरु आहे. तामिळनाडूचे (Tamilnadu) नाव बदलून तमिगझम करण्याची मागणी रवी यांनी केली आहे. एवढच नाही तर तमिळ, द्रविड, द्रविड विचारधारा आणि तामिळनाडू याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. याबरोबरच राज्यपालांनी सरकारने दिलेले अभिभाषण न वाचता त्यातील काही मुद्दे वगळल्याने वाद निर्माण झाला होता.\n3) केरळचे राज्यपाल मोहम्मद खान (Mohammad khan)\nकेरळचे राज्यपाल मोहम्मद खान आणि केरळमधील डावे सरकार यांच्यात शासकीय नियुक्तीवरून वाद सुरु आहे. जन्मभुमी या दैनिकाचे माजी संपादक हरी एस करथा यांची राज्यपालांचे खासगी सचिव म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव सरकारने फेटाळून लावला. त्यानंतर राज्यपालांनी अभिभाषणाच्या फाईलवर सही करण्यास नकार दिला, त्यामुळे केरळमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.\nजगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यावेळी ममता बॅनर्जी विरुध्द जगदीप धनखड (Mamata Banargee Vs Jagdeep Dhankhad) वाद रंगल्याचे पहायला मिळाले. त्यातच जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी 19 फेब्रुवारीला विधीमंडळ अधिवेशनाबद्दल पाठवलेला ठराव परत पाठवला. हा ठराव राज्यघटनेतील नियमाला धरुन नसल्याचे सांगत जगदीप धनखड यांनी हा ठराव परत पाठवला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांच्यावर सडकून टीका केली.\nदिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांची पुर्व संमती न घेता कारागृह महासंचालक पदाची नियुक्ती केली. त्यावरून केजरीवाल सरकार विरुध्द उपराज्यपाल नजीब जंग (Arvind Kejariwal Vs Najib Jang) यांच्यात खडाजंगी झाली होती. याबरोबरच अनेक वेळा उपराज्यपाल सहकार्य करीत नसल्याचा आरोप केजरीवाल यांच्याकडून करण्यात येत होता.\nनजीब जंग यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपराज्यपाल म्हणून नजीब जंग यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नजीब जंग यांच्यापाठोपाठ उपराज्यपाल अनिल बैजल विरुध्द केजरीवाल यांच्यात संघर्ष रंगल्याचे पहायला मिळाले.\nरमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल होते. त्यावेळी त्यांच्यात आणि हेमंत सोरेन सरकारमध्ये अनेकदा खटके उडाल्याचे समोर आले. त्यामुळे रमेश बैस यांची कारकीर्दही वादग्रस्त ठरली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/88812/", "date_download": "2023-05-30T04:54:40Z", "digest": "sha1:K4WFADWEPYWM4GT6E2AZQOOSVAXG32NQ", "length": 9036, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "amit shah security breach, अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यासमोर टीआरएस नेत्यानं कार आडवी लावली – trs leader parks car in front of amit shahs cavalcade in hyderabad | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra amit shah security breach, अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यासमोर टीआरएस नेत्यानं...\nहैदराबाद: गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. अमित शह तेलंगणातील हैदराबादमध्ये असताना तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) नेत्यानं त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर स्वत:ची कार उभी केली. टीआरएसचे नेते श्रीनिवास यांची कार सुरक्षा रक्षकांनी जबरदस्तीनं ताफ्यासमोरुन हटवली. श्रीनिवास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nआपण चिंतेत होतो. त्यामुळे हा प्रकार घडला आणि आपली कार ताफ्यासमोर थांबवली, असं श्रीनिवास यांनी सांगितलं. गृह मंत्रालयाच्या सुरक्षा पथकानं श्रीनिवास यांची कार हटवली. या पथकानं आपल्यावर दबाव टाकल्याचा आणि कारची तोडफोड केल्याचा आरोप त्यांनी केला. माझी कार ज्या पद्धतीनं रोखण्यात आली, त्यामुळे मला चिंता वाटली. पोलीस अधिकाऱ्यांकडे मी याची तक्रार करेन. जाणूनबुजून माझ्या कारची मोडतोड करण्यात आली. हा तणाव नाहक निर्माण करण्यात आला होता, असा गंभीर आरोप श्रीनिवास यांनी केला.\nमोदींकडे ना घर, ना गाडी, फक्त इतकी कॅश, वाचा पंतप्रधानांच्या संपत्तीचा उतारा\nहैदराबाद मुक्ती दिनानिमित्त कार्यक्रमासाठी अमित शहा हैदराबादमध्ये आहेत. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. श्रीनिवास यांनी शहा यांच्या ताफ्यासमोर कार उभी केली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांची कार हटवली. आपण तणावाखाली अ��ल्यानं हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला. जाणुनबुजून हा तणाव निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.\nकाय म्हणाले अमित शाह\nहैदराबाद मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात अमित शहांनी सहभाग घेतला. हैदराबाद मुक्ती संग्रामाचं श्रेय त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलं. मतपेढीच्या राजकारणामुळे मुक्ती दिन साजरा करण्याचं आश्वासन विसरलेल्यांवर त्यांनी निशाणा साधला. सरदार पटेल नसते, तर हैदराबाद मुक्त होण्यास आणखी अनेक वर्षे लागली असती. जोपर्यंत निझामाचे रझाकार पराभूत होत नाहीत, तोपर्यंत अखंड भारताचं स्वप्न साकारणार नाही, याची पटेल यांना कल्पना होती, असं शहा म्हणाले.\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nMan sets fire on Mercedes car, टाईल्स लावले, पण घरमालक पैसे देईना; मिस्त्रीनं पेट्रोल टाकून...\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन; अनिल परब यांनी दिला 'हा' इशारा\nIND vs AUS : चौथ्या कसोटीसाठी भारत फेव्हरेट, ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूने सांगितली ही गोष्ट\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3369", "date_download": "2023-05-30T03:48:57Z", "digest": "sha1:RI2NRTBLMAFSSPX6ESKODA6EYHIXPGEA", "length": 1815, "nlines": 39, "source_domain": "bookstruck.app", "title": "रहस्यकथा भाग ३ Marathi", "raw_content": "\nनावाप्रमाणेच या कथा आहेत.विशिष्ट पोलिस ऑफिसर, वकील किंवा अन्य विशिष्ट कुणा व्यक्तीने, रहस्य सोडविले अशा या कथा नाहीत. या कथांमध्ये रहस्य आहे.कोणीही ते सोडविलेले असेल. किंवा कदाचित कथेच्या ओघामध्ये त्याचा आपोआपच उलगडा झालेला असेल.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n१ खजिना विहीर १-२\n२ खजिना विहीर २-२\n५ सौ.लखोबा लोखंडे १-२\n६ सौ.लखोबा लोखंडे २-२\n७ जालिमसिंगचा खजिना १-२\n८ जालिमसिंगचा खजिना २-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2018-04-01T20:26:00%2B05:30&max-results=7", "date_download": "2023-05-30T05:39:23Z", "digest": "sha1:DF4AIX3G4OGCCFNFUJIFSDHT6ZO7ICIM", "length": 67014, "nlines": 183, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडि���ा", "raw_content": "\nमठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचे कलशारोहण थाटात\nकरवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी स्वतः कलशारोहण केले.\nकॅन्सर म्हणजे अयोग्य आचरणामुळे निर्माण झालेली विकृती – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती\nमठ (ता. लांजा) : कॅन्सरला रोग म्हटले जाते. पण तो रोग नाही. कारण रोगाचे जंतू नसतात. माणसाच्या आचरणामध्ये जे अयोग्य बदल झाले आहेत, त्यामुळे निर्माण झालेली कॅन्सर ही एक विकृती आहे. सनातन धर्माच्या शिकवणीचे अनेक पुरावे विज्ञानानेही आता सिद्ध केले आहेत. म्हणून दैनंदिन शुद्ध आचरणाची शिकवण देणारा हिंदू धर्म श्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.\nभक्तांनी रांग लावून अभिषेकाकरिता कलश हस्तांतरित केले.\nमठ येथे मुंबई-गोवा महामार्गावर लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराचे कलशारोहण शंकराचार्यांच्या हस्ते काल (दि. २६ मार्च) झाले. त्यावेळी झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. धर्माचरणात सांगितलेल्या अनेक बाबी आजच्या विज्ञानाने सिद्ध केल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले की, मूल जन्माला आले की, त्याचे नामकरण केले जाते. तेव्हा सनातन वैदिक नामकर्मातील संस्कारांमध्ये बालकाला त्याचा जन्म पणजोबापासून झाल्याचे मंत्र ऐकविले जातात. आताच्या विज्ञानानेही जनुकांच्या साह्याने हेच सिद्ध केले\nआहे. पूर्वीच्या लोकांनी सनातन धर्म पाळला, त्यातून त्यांना आनंद मिळाला. आजही तो धर्म पाळला, तर आपल्यालाही समाधान होईल. परिपूर्ण धर्मामध्ये इदं न मम अशी समर्पणाची भावना सांगितली आहे. ती निर्माण होण्यासाठी आणि पापक्षालनासाठी जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा, नवी मंदिरे बांधावीत, असे सांगितले आहे. मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. पंढरपूरच्या वारीला जाणारे वारकरीही रांगांमुळे पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही, तरी कळसाचे दर्शन घेऊन परतात. कारण गाभाऱ्यातील देवतेचे अधिष्ठान कळसामध्ये निर्माण केलेले असते. सगुण मूर्तीच्या दर्शनाचे फळ कळसाच्या दर्शनाने मिळते. कळस म्हणजे निर्गुणस्वरूप, तर गाभाऱ्यातील अवयवांनी बद्ध असलेली मूर्ती म्हणजे सगुण रूप असते. कोणत्याही मंदिराचा कळस एकाच प्रकारचा शंकूच्या आकाराचा असतो. अवकाशातील सत्त्वगुण कळसाच्या बिंदूमधून खेचला जाऊन तो गाभाऱ्यातील मूर्तीपर्यंत पोहोचतो. तेथे दर्शन घेणाऱ्यांना तोच सत्त्वगुण दिला जातो, असे सांगून शंकराचार्यांनी सत्त्व, रज आणि तमो गुणांविषयी ऊहापोह केला. हिंदू विवाह संस्थेमध्येही धर्माच्या परिपूर्णतेचे दर्शन घडते. धर्माचरण करताना धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ आपल्या संमतीनेच आचरण्याचे वचन वराकडून वधू घेते. पत्नीला\nकिती महत्त्व आहे, हेही त्यातून सिद्ध होते. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजासारख्या संतांनीही पतिव्रता महिलांची महती सांगितली आहे. असे धर्माचरण सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीवर इतकी आक्रमणे झाली, तरी संस्कृती आहे आजही जपली गेली आहे. त्यामुळेच ती श्रेष्ठ आहे, असेही शंकराचार्यांनी सांगितले.\nप्रवचनापूर्वी शंकराचार्यांच्या हस्ते कलशारोहण समारंभानिमित्ताने श्री लक्ष्मी्पल्लीनाथ संस्थानतर्फे तयार करण्यात आलेल्या गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nशंकराचार्यांच्या हस्ते गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची स्मरणिकेचे प्रकाशन\nयावेळी संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. स्मरणिकेची निर्मिती कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे करण्यात आली आहे.\nकलशारोहणापूर्वी कलशाची मिरवणूक काढण्यात आली. शंकराचार्यांनी स्वतः मंदिरावर जाऊन कलशाची स्थापना केली. तत्पूर्वी मंदिरात धार्मिक विधी पार पडले.\nदरम्यान, नव्या मंदिराच्या प्रांगणातील सहावा आणि संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या असे कार्यक्रम पार पडणार आहेत. रोज रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.\nगाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची स्मरणिका चैत्रोत्सवात उपलब्ध\nस्मरणिकेचे देणगीमूल्य ५० रुपये असून स्मरणिकेच्या विक्रीतून येणारा निधी संस्थानात जमा होणार आहे. चैत्रोत्सवाच्या ठिकाणी ही स्मरणिका उपलब्ध आहे. भक्तांनी ही स्मरणिका खरेदी करून अल्पशा देणगीरूपाने संस्थानाला हातभार लावावा, असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.\nकळसाने सुशोभित झालेले श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर.\nकेबीबीएफच्या ग्लोबल मीटने दिला उद्यमशीलतेला चालना\nबेळणे (ता. कणकवली) - केबीबीएफ (कऱ्हाडे ब्राह्मण बनेव्होलंट फोरम) या संस्थेची ग्लोबल मीट निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळणे (ता. कणकवली) १० मार्च रोजी पार पडली. वेगवेगळ्या विषयांवरच्या व्याख्यानांनी उद्यमशीलतेला चालना दिली. सिंधुदुर्ग केबीबीएफचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा मेळावा नीटनेटक्या नियोजनामुळे संस्मरणीय ठरला. या मेळाव्याचा संक्षिप्त आढावा येथे घेतला आहे.\nरत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते ग्लोबल मीटचे उद्घाटन झाले. शेजारी मान्यवर\nआपल्या समाजात व्यावसायिकतेची गोडी वाढावी, त्यात उपलब्ध होणाऱ्या संधी ज्ञातिबांधवांपर्यंत पोहोचाव्या, शिवाय ज्ञातिबांधवांना एक व्यासपीठ उपलब्ध होऊन ज्ञातीअंतर्गत संपर्ककक्षा वाढाव्यात, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनाचा छोटेखानी समारंभ झाला. यावेळी केबीबीएफ-ग्लोबलचे श्री. गुणे, सचिव अमित शहाणे, अजिता भावे, व्याख्याते डॉ. यश वेलणकर, विनोद देशपांडे, अमोल करंदीकर, मुकुंद सप्रे, रत्नागिरी केबीबीएफचे अध्यक्ष योगेश मुळ्ये, सिंधुदुर्ग केबीबीएफचे सर्व पदाधिकारी तसेच अन्य शाखांचे प्रतिनिधी मिळून सुमारे १५० जण उपस्थित होते. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यावेळी खास उपस्थित होते. आपण आधी उद्योजक आहोत, त्यानंतर नगराध्यक्ष आणि अन्य भूमिका मी निभावत आहे. उद्योजक या नात्याने केबीबीएफला आवश्यक ती मदत आपण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.\nआयुर्वेदाचार्य यश वेलणकर यांनी भगवद्गीतेतील तीन सूत्रांच्या आधारे व्यवसाय आणि त्यातून येणाऱ्या ताणतणावांसंदर्भाची उत्तम मांडणी केली. मेंदूची रचना आणि कार्य, ताणतणावासंदर्भातील मेंदूतील केंद्रे, ताणामुळे शरीरात होणारे बदल याविषयी त्यांनी स्लाइडशोसह सविस्तर माहिती दिली. व्यवसायासाठी गाठीभेटी, संपर्क आवश्यक आहेच, पण कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल ढळून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. तणावमुक्त जगता यावे, अशी अपेक्षा असते. मात्र ताणतणाव आले, तरच उद्योजकाला यशस्वी होता येते. योग्य प्���माणात तणाव असला, तर तो एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत असतो. आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याकरिता मेंदूला एक प्रकारचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच तसे शिकविले गेले पाहिजे. व्यवसायातही तो वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे पूर्णभानाची आवश्यकता असते. त्याकरिता मेंदूची कार्यक्षमता वाढविली गेली पाहिजे, सजगता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मनावरचा ताण कमी करण्याकरिता दोन छोट्या योगक्रिया त्यांनी यावेळी शिकविल्या.\nडोंबिवली नागरी सहकारी बँकेला मल्टीस्टेट शाखांचा परवाना मिळाला आहे. बँकेने रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गातही कुडाळमध्ये शाखा सुरू केली आहे. अन्य बँकांपेक्षा काही वेगळ्या कर्जयोजना बँकेकडे आहेत, अशी माहिती बँकेतर्फे पराग नवरे यांनी दिली.\nव्यक्तिमत्त्व आणि व्यवसायवृद्धी या विषयावर बेळगावचे विनोद देशपांडे यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील विविध म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करत मार्गदर्शन केले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट देण्याची टाळाटाळ करणारे प्रधानमंत्री देशी-विदेशी उद्योजकांसाठी खास वेळ देतात, त्यांच्यासमवेत वेळ व्यतीत करतात. हे लक्षात घेऊन ब्राह्मण उद्योजकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंगता गाठली पाहिजे, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. उद्योग-व्यवसाय करताना आवश्यक असलेल्या अनेक बारकाव्यांचा त्यांनी तपशिलाने ऊहापोह केला. उद्योगांसाठी एखादे उत्पादन घ्यायलाच हवे असे नाही. ॲमेझॉनसारख्या अनेक कंपन्या स्वतःचे उत्पादन नसतानाही जागतिक पातळीवर आपला व्यवसाय करत आहेत. उद्योग सुरू करताना किंवा वाढविताना अशा नव्या आणि वेगळ्या संधींकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्याचा वेध घेतला पाहिजे. एकत्रित सेवा देता येतील का, कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल, तंत्रज्ञानाच्या वापरातून विस्तार कसा करता येईल, भविष्यातील गरजा यांचा वेध घेतला पाहिजे. उद्योगांच्या नवनवीन शाखा आणि नवनवी उत्पादने तयार करायला हवीत. उद्योग करताना सर्पदृष्टी आणि गरुडदृष्टी हवी. म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण तयार केलेले एखादे उत्पादन किंवा दिलेली एखादी सेवा एका ब्राह्मण उद्योजकाने दिली आहे, त्यामुळे ती उत्तम आणि उत्कृष्टच असणार, असा विश्वास आपल्याबाबत आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, असा कानमंत्री श्री. देशपांडे यांनी दिला.\nकणकवलीजवळच सुरू असलेल्या पंचगव्य थेरपीविषयी डॉ. धनंजय प्रभुदेसाई यांनी माहिती दिली. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी (०२३६७) २४७८२५ किंवा ९८६०७९७२७४ या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.\nपितांबरी प्रॉडक्ट्सतर्फे पराग साळवी यांनी सगुंधी कोकण या संकल्पनेची माहिती दिली. गवती चहाच्या उत्पादनावर पितांबरी उद्योगाने आता लक्ष केंद्रित केले असून साखळोली (दापोली), तळवडे (राजापूर) आणि पेढांबे (चिपळूण) या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली लागवड, गवती चहाची वैशिष्ट्ये, लागवडीचे चक्र इत्यादीविषयी त्यांनी सांगितले. गवती चहाच्या लागवडीपासून दरवर्षी दरएकरी ३० हजार ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. किमान सहा एकर क्षेत्रात लागवड केली गेली, तर त्याच परिसरात प्रक्रिया करता येऊ शकेल. हा सर्व माल पितांबरी उद्योग विकत घेऊ शकेल. या लागवडीसाठी कंपनीकडून मार्गदर्शन आणि लागवडीसाठी वाण मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. पराग साळवी यांचा संपर्क क्रमांक – ९५४५७०७०६६.\nसायंकाळच्या सत्रात कृषी आणि उद्योजकता या विषयावर कृषी अधिकारी अमोल करंदीकर आणि जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विस्तार, फलोत्पादन, गुणनियंत्रण आणि प्रशासन या चार टप्प्यांमध्ये कशी मदत केली जाते, अभ्यास दौरे, अपघात विमा योजना, विविध पुरस्कार, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, चांदा ते बांदा योजना अशा विविध योजनांची नेमकी माहिती श्री. करंदीकर (९४२३६८४०९५) यांनी अत्यंत विनोदी निवेदनातून दिली.\nसिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी नवउद्योजकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ आणि काजू या पिकांच्या प्रक्रिया उद्योगाच्या किती व्यापक संधी आहेत, याचा आढावा घेतला. नारळाचा काथ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कुंड्यांमधील रोपांची निर्मिती, शोभेच्या वस्तू, खोके असे अनेक उद्योग करता येणे शक्य आहे. महिला उद्योजकांना दिला जाणारा १०० टक्के इन्सेन्टिव्ह, उद्योगांनुसार मिळणारी अनुदाने आणि पतपुरवठा याबाबत त्यांनी माहिती दिली. फळप्रक्रिया उद���योगांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. बांबू प्रक्रिया उद्योगाकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिक माहितीसाठी त्यांना त्यांच्या कार्यालयीन दूरध्वनीवर (०२३६२-२२८७०५) किंवा व्यक्तिगत (८८०५८९५६५७) संपर्क साधता येऊ शकेल.\nमेळावा यशस्वी होण्यासाठी केबीबीएफ सिंधुदुर्ग चाप्टरचे अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष विहंग देवस्थळी, सचिव नितीन घाटे, खजिनदार संजय पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण चमूने उत्तम तयारी केली होती. त्यांना मयूरेश पुरोहित सक्रिय मदत करताना दिसत होते. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन वेळेत संपला. नियोजित कार्यक्रमापैकी कोणताही कार्यक्रम रद्द झाला नाही. एकंदरीत मेळावा यशस्वी झाल्याची पावती उपस्थितांकडून दिली जात होती.\nबेळणे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे केबीबीएफच्या ग्लोबल मीटमध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी\nमठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर कलशारोहणासाठी सज्ज\nरत्नागिरी : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा येत्या सोमवारी (दि. २६ मार्च) होणार आहे. संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव आजपासून सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. याच कालावधीत सोमवारी नूतन मंदिरावर करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते कळस चढविला जाणार आहे.\nमुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सहावा उत्सव आहे. चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत दरवर्षी चैत्रोत्सव होतो. यंदा कलशारोहणामुळे हा उत्सव आज सप्तमीपासूनच सुरू झाला. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा सहभाग आणि नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये असतात. यंदाच्या उत्सवात, २६ मार्च रोजी करवीर पीठाचे श्रीमद् शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रादी धार्मिक विधी आणि कीर्तन, प्रवचन, नामजप आदी कार्यक्रम या कालावधीत होणार आहेत. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशी कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा आहे. उद्या (दि. २५ मार्च) रात्री स्थानिक भक्तमंडळींचे भजन होणार असून, २७ मार्च रोजी रात्री वेदमूर्ती आचार्य गुरुजी आणि ब्रह्मवृंद मंत्रजागर करणार आहेत. २६ ते ३१ मार्च या कालावधीत रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.\nअखेरच्या दिवशी रोजी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा कार्यक्रम योगेश सोमण सादर करतील. त्यानंतर सुमंतबुवांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे, असे संस्थानाच्या कार्यकारिणीतर्फे कळविण्यात आले आहे. या सोहळ्यात आवर्जून सहभागी होण्याचे आमंत्रण संस्थानातर्फे देण्यात आले आहे.\nअचीव्हर्स ॲकॅडमीची मधुरा आठल्ये सीएस फौंडेशन परीक्षेत गुणवत्ता यादीत\nरत्नागिरी - येथील अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये सीएस फौंडेशन परीक्षेसाठी मार्गदर्शन घेणारे पाच सीएस फौंडेशन परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून घेतली जाते.\nविद्यार्थी यशस्वी झाले असून त्यापैकी मधुरा आठल्ये ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आली आहे. हर्षदा वाकणकर, ऋतू गुढेकर, निधी सुर्वे आणि अभिषेक साळवी हे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.\nया विद्यार्थ्यांना अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, शिवानी ठाकूर, रोहिणी काटदरे, धनश्री करमरकर आणि ऋचा पित्रे यांचे मार्गदर्शन लाभले. ॲकॅडमीमध्ये सीएस व सीए या परीक्षांच्या मार्गदर्शनाबरोबरच आता अकाउंटिंग अँड फायनान्स व बीएमएस या विशेष शाखांच्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शन सुरू करण्यात येत आहे. जे विद्यार्थी जून २०१८मध्ये सीए सीपीटी ही परीक्षा\nदेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी लॉ आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे मार्गदर्शन लवकरच सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना सीपीटीच्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीजदेखील देता येतील. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲकॅडमीच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे.\n(संपर्कासाठी दूरध्वनी : ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०, ९४०४९१७०५६)\nसीएच्या विविध परीक्षांसाठी रत्नागिरीत प्रथमच ऑनलाइन टेस्ट सिरीज\nरत्नागिरी – सीएस फाउंडेशन, सीए सीपीटी व लॉ सीइटी या परीक्षांसाठी रत्नागिरीत प्रथमच ऑनलाइन टेस्ट सिरीजच्या सुविधेचा लाभ अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे.\nविद्यार्थ्यांच्या उत्तम सहकार्यामुळे अचीव्हर्स ॲकॅडमी यशस्वीपणे तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. २०१६ मध्ये सीएस कोर्ससाठी सुरू झालेल्या ॲकॅडमीने आता सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. सीएस फाउंडेशन, सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल या परीक्षांच्या जून व डिसेंबर २०१८साठीच्या ॲडमिशन्स सुरू झाल्या आहेत. तसेच सीएसीपीटी व आयपीसीसी या परीक्षांच्या मार्गदर्शनासाठीदेखील प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी प्रवेशसंख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा. जे विद्यार्थी जून २०१८मध्ये सीएसीपीटी हि परीक्षा देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी लॉ आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे मार्गदर्शन मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. या विद्यार्थ्यांना सीपीटीच्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीजदेखील देता येणार आहे. विद्यार्थ्यांकरिता तज्ज्ञ शिक्षकांच्या नोट्सही दिल्या जातील.\nजास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लासच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे. संपर्क : ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०, ९४०४९१७०५६.\nकॅशलेस व्यवहारांसाठी सुलभ भीम अॅपचा वापर वाढला\nकॅशलेस व्यवहारांसाठी अत्यंत सुलभ असलेल्या भीम अॅपचा वापर वाढला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले क्रांतिकारक अॅप भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम अॅप वर्षभरात देशातील ६५ बँकांच्या ग्राहकांसाठी व्यवहार करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी हे अॅप सुरू केले होते. वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हे अॅप भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. भीम अॅपचा वापर केल्यास पैसे वापरकर्त्याच्या बँक खात्यात थेट जमा होतात. क्यू आर कोड स्कॅन करूनही रक्कम भरता येते. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भीम अॅप किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्याला पैसे मागविण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. मुंबईतील २३ वर्षाचे सत्यम मंगलमूर्ती ह्युमन रिसोर्सेस व्यावसायिक असून हे अॅप ते नियमितपणे वापरतात. ते म्हणतात की, माझ्या घराच्या जवळच एक डिपार्टमेंटल स्टोअर असून घरातील सर्व किराणा माल मी तेथूनच घेतो. बिलाची रक्कम भीम अॅपद्वारे तेथे स्वीकारली जाते. लहानसहान वस्तूंच्या खरेदीसाठी मला पैशाचे पाकीट किंवा तत्सम कोणतेही साधन बरोबर घेऊन जाण्याची गरजच नाही. शिवाय मला गुंतागुंतीची अॅप्स मुळीच आवडत नाहीत. भीम अॅपद्वारे व्यवहार करण्यासाठी तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची काहीच गरज नाही, हे मला सर्वांत जास्त आवडते. माझ्या प्रशिक्षण कालावधीत माझे मित्र मेसमधील जेवण टाळण्यासाठी रात्री बाहेर जेवायला जात तेव्हा आम्ही भीम अॅपचा उपयोग करून बिले एकमेकांमध्ये विभागून घेत असू. अशा अॅपमुळे सामूहिक खर्च करण्याची व्यवस्था इतकी सोपी आहे की, काही सेकंदांत तुम्हाला कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. अनेक प्रकारचे पासवर्ड मी लक्षात ठेवू शकत नाही. त्याचमुळे भीम अॅपद्वारे देवघेवीचे व्यवहार करणे मला खूपच सोपे जाते.\nसत्यमने शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपले बँक खाते भीम अॅपशी जोडले आहे. त्याने आर्थिक व्यवहार करण्याच्या पत्त्यासाठी UPI आयडी तयार केला असून पैसे हस्तांतरित करताना बँकेचा खाते क्रमांक तसेच आयएफएस कोडऐवजी हा आयडी देता येतो. भीम अॅपचा उपयोग करून संपर्कातील व्यक्तींना पैसे पाठविता येतात. देय रक्कम चुकती करणे विसरले जाऊ नये म्हणून रिमाइंडर तयार करता येतो आणि आपल्या संदर्भासाठी व्यवहाराची स्टेटमेंट डाऊनलोड करता येतात. अनोळखी कलेक्ट रिक्वेस्टला स्पॅम म्हणून नोंदवण्याच्या वैशिष्ट्यामुळे वाढीव सुरक्षितता मिळते.\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भीम अॅपचा वापर वाढण्याकरिता आता प्रोत्साहनपर रक्कम ग्राहकांना दिली जाणार आहे. भीम अॅप वापरण्याची शिफारस एकमेकांना केल्यास शिफारस करणारा आणि ज्याला अशी शिफारस केली आहे त्या दोघांनाही काही ठरावीक व्यवहार पूर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.\nभीम अॅपचे आणख एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅपची शिफारस करणाऱ्याला आणि ते डाऊनलोड करून त्याचा वापर करणाऱ्याला अशा दोघांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ज्याला शिफारस करायची आहे, त्याला भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि रेफरल ���ोडमध्ये आपला मोबाइल क्रमांक टाकावा. या अॅपचा वापर सुरू केल्यानंतर शिफारस करणारा आणि अॅप डाऊनलोड करणाऱा या दोघांनीही किमान ५० रुपयांचे किमान तीन व्यवहार केले, तर त्या दोघांनाही प्रत्येकी २५ रुपये बक्षीस मिळणार आहेत. BHIM अॅपसंदर्भात अधिक माहितीसाठी कृपया www.bhimupi.org.in/ वर मिळू शकेल.\nअँड्रॉइड फोन वापरणारे भीम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात तर आय फोन वापरकर्त्यांना ते अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. एकदा हे अॅप डाऊनलोड केले की UPI पिन, UPI आय डी तयार करावा लागेल. त्यानंतर या अॅपद्वारे व्यवहार सुरू करता येतात. BHIM अॅप मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पैसे झटपट पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी फोनची संपर्क यादी शोधून त्यातून ज्यांच्याशी व्यवहार करायचे आहेत त्यांची निवड करता येते.\nनॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NCPI) भारतातील विविध ठिकाणी किरकोळ रक्कम भरण्याच्या व्यवस्थेसाठी मध्यवर्ती पायाभूत सुविधा म्हणून २००९ मध्ये स्थापना करण्यात आली आणि देशातील सर्व बँकांकरिता उपयुक्त सेवा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याचा विचार केला आहे. राष्ट्रीय वित्तीय सेवेच्या माध्यमातून आन्तरबँक एटीएम व्यवहार या एकमेव सेवेपासून धनादेश देवाणघेवाण व्यवस्था, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH), आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (AePS), यूएसएसडी आधारित ``99#’’, रुपे कार्ड, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS), युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI), भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM), BHIM आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन आणि भारत बिल पेपर्यंत आता या सेवांचा विस्तार झाला आहे. अधिक माहिती www.npci.org.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. अधिकाधिक ग्राहकांनी भीम अॅपचा वापर करावा, असे आवाहन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केले आहे.\nजगाचे नेतृत्व करण्याकडे हिंदुस्थानची वाटचाल – चारुदत्तबुवा आफळे\nकीर्तनसंध्या – पाचवे आणि अखेरचे पुष्प\nरत्नागिरी : स्वा. विनायक दामोदर सावरकरांनी हिंदुस्थान जगाचे नेतृत्व करणारे राष्ट्र बनेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्या दिशेने भारताचे प्रवास सुरू झाला आहे. लोकमान्य टिळकांनंतर कित्येक वर्षांनी हिंदुस्थानला प्रभावी नेतृत्व लाभले आहे. त्या नेत्याला सर्व हिंदूंनी जातपात न बघता पक्ष न बघता हिंदुस्थानी म्हणून पाठबळ द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.\nयेथील कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीच्या कीर्तनात (ता. ७ जानेवारी) ते बोलत होते. यावेळी श्री. आफळे यांनी लोकमान्य टिळकांच्या उत्तरायुष्यातील कार्यावर प्रकाश टाकला. पूर्वरंगात लोकमान्यांच्या गीतारहस्य या ग्रंथाचे सार सांगतानाच श्रीकृष्णाला निष्काम कर्म कसे अपेक्षित होते, याचे विवेचन त्यांनी केले. लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये निष्काम कर्मयोग पटवून दिलाच, पण प्रत्यक्ष जीवनातही देशासाठी आयुष्य वेचून तो योग त्यांनी साधला, असे बुवांनी स्पष्ट केले.\nउत्तररंगात लोकमान्यांविषयी ते म्हणाले, राजद्रोहाच्या आरोपाखाली इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्यांची १९१४ साली सुटका झाली. याच काळात आफ्रिकेतून परतलेले मोहनदास करमचंद गांधी यांचा काँग्रेसमध्ये उदय झाला होता. जहाल राजकारण मागे पडून काँग्रेसमध्ये मवाळ विचारसरणीचा प्रभाव दिसू लागला. दरम्यान १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात इंग्रज सरकारने भारताकडे फौजेची मागणी केली. तेव्हा ब्रिटिश सैन्यात दाखल व्हायला भारतीय तरुणांना प्रवृत्त केले. संधी मिळाली आहेच, तर इंग्रजांच्या सैन्यात शिरावे, लष्कर ताब्यात घ्यावे, म्हणजे खरे स्वराज्य मिळेल असे टिळकांचे मत होते. नंतर महात्मा झालेल्या गांधींनी मात्र महायुद्धात हिंदुस्थानी सैनिकांनी इंग्रजांना विनाअट मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे इंग्रज भारावून आपल्याला साम्राज्यातील सुराज्य देतील, असा त्यांचा अंदाज होता. इंग्रजांकडून काहीही मिळणार नाही, हे लोकमान्यांना चांगलेच माहीत होते. त्यामुळे लोकमान्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला. मात्र विनाअट मदतीचा ठराव मंजूर झाला. त्याचे दुष्परिणाम झालेच. अनेक तुघलकी कायदे इंग्रजांनी लादले. मालकाला न विचारता त्याची जमीन, पैसे सरकारजमा होऊ लागले. परिणामी काळात इंग्रजांविरोधात प्रचंड असंतोष वाढला. लोकमान्य टिळकांचे नेतृत्वच लोकांना हवेसे वाटू लागले. लखनौमध्ये १९१६ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे नेतृत्व टिळकांनी करावे, अशी जोरदार मागणी होऊ लागली. टिळकांनी ती मान्य केली आणि अधिवेशनाला जाण्यासाठी निघाले. ते पुण्याहून लखनौकडे रवान��� झाले, तेव्हा प्रत्येक स्थानकावर आगगाडी थांबवून लाखो हिंदुस्थानी लोकांनी टिळकांना अभिवादन केले. लखनौमध्ये टिळक मोटारीत बसले तर लोकांनी सर्व टायरची हवा काढली आणि जनतेने त्यांना बग्गीमध्ये बसण्यास सांगितले. मग बग्गीचे घोडे काढून कार्यकर्त्यांनी स्वतः बग्गी ओढली. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. याच अधिवेशनात त्यांनी ‘स्वराज्य, माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली, असे श्री. आफळेबुवा यांनी सांगितले. संभाव्य तिसर्याम महायुद्धात हिंदुस्थान वाचला पाहिजे म्हणून सार्यांजनी व्यायाम, योगसाधना आणि बलवान व्हावे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. कीर्तनाला रत्नागिरीकरांची तुफान गर्दी कीर्तनाला झाली.\nजोडोनिया धन, आधी लगीन कोंडाण्याचे, विजयाचा क्षण आला, कृष्ण माझी माता आदी पदे बुवांनी कीर्तनात सादर केली. बुवांना संगीतसाथ करण्यासाठी प्रख्यात पखवाजवादक राजा केळकर यांनी ढोलकी, दिमडी, संबळ, शंख, ढोल अशी सहा वाद्ये आणली होती. या वाद्यांना वापर करण्याकरिता बुवांनी अष्टविनायक चित्रपटातील गीत पंधरा मिनिटे ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हेरंब जोगळेकर, प्रथमेश तारळकर, उदय गोखले, मधुसूदन लेले, सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई व आदित्य पोंक्षे यांची सुरेख संगीतसाथही मिळाली. निबंध कानिटकर यांनी निवेदन केले.\nपूर्वरंगानंतर आफळेबुवांच्या संकेतस्थळाची झलक दाखवण्यात आली. संकेत सरदेसाई यांनी हे संकेतस्थळ साकारले आहे. त्यांचा बुवांनी सत्कार केला. हे संकेतस्थळ कीर्तनसंध्या परिवाराच्या सहकार्याने साकारण्यात आले असून याच परिवाराने संकेतस्थळाचा मान पटकावला असे बुवांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. या संकेतस्थळावर बुवांची ४० कीर्तने पाहायला मिळणार आहेत. जुने फोटो, माहिती उपलब्ध होईल. पुढील महिन्यात संकेतस्थळाचे अनावरण होणार आहे. आफळेबुवांचे वडील कै. गोविंदस्वामी यांना श्रीपाद ढोलेबुवा यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी सुमारे वर्षभर झांजसाथ केली होती. काल त्यांचाही सत्कार करण्यात आला.\nदिल्लीच्या नाटक अकादमीवर आफळेबुवा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावरील कीर्तन संमेलन घेण्याचा प्रस्ताव आल्यावर बुवांनी पुण्या-मुंबईऐवजी रत्नागिरीच्या कीर्त���संध्या परिवाराच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकण्याचे ठरवले. कीर्तनसंध्या परिवार गेली सात वर्षे भव्य दिव्य स्वरूपात कीर्तन महोत्सवाचे यशस्वी नियोजन करत आहे. त्यामुळे बुवांनी कीर्तनसंध्याच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून अ. भा. संमेलन रत्नागिरीत घेऊ, असे दिल्लीमध्ये सांगितले. या संमेलनात बंगाली, आसामी, तमिळ अशा विविध भारतीय भाषांतील कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची पर्वणी रत्नागिरीकरांना मिळेल, असे त्यांनी जाहीर केले.\nरत्नागिरी- कीर्तनसंध्या महोत्सवाला जमलेले हजारो श्रोते.\nयावेळच्या कीर्तनसंध्या महोत्सवातील कीर्तनांकरिता चारुदत्त आफळेबुवांनी संदर्भासाठी घेतलेले ग्रंथ असे –\n१) लोकमान्य टिळक (लेखक - धनंजय कीर, पॉप्युलर प्रकाशन)\n२) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक - विष्णु महादेव जोशी, वीर सावरकर प्रकाशन)\n३) कंठस्नान आणि बलिदान (चापेकर) (लेखक - विष्णु महादेव जोशी, वीर सावरकर प्रकाशन)\n४) गीतारहस्यसार (लेखक – कै. वा. रा. कोठारी (संपादक, दै. प्रभात), गीताधर्म मंडळ प्रकाशनमाला)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%B7%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-05-30T05:24:18Z", "digest": "sha1:E256AJ7TEY5S2RXATWETQCFHVERMJ3ZJ", "length": 12573, "nlines": 405, "source_domain": "krushival.in", "title": "आर्या तर्फे वनौषधी रोपांचे वाटप - Krushival", "raw_content": "\nआर्या तर्फे वनौषधी रोपांचे वाटप\nपनवेल | वार्ताहर |\nजागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले.या वेळी नागरिकांना वनौषधींची माहिती असलेली माहिती पत्रके वाटप करून जनजागृतीही करण्यात आली.सदर कार्यक्रमात आर्या पाटील,जागृती पाटील यांच्या हस्ते डॉ.स्नेहा केणी,सेंट मेरी स्कुलच्या मुख्याध्यापिका मीना मॅडम,आरती ओझा आदी मान्यवरांना वनौषधींची रोपे भेट देण्यात आली.या वर्षीही संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांच्या घरी जावून त्यांना वनौषधी रोपे भेट दिली.या मध्ये सफेद मुसळी, अश्‍वगंधा, दमवेल,अर्जुन,पर्णबीज, केवडा,चित्रक,सीतेचा अशोक ,बेल आदीचा समाव��श होता. या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी माहिती दिली.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0", "date_download": "2023-05-30T05:55:23Z", "digest": "sha1:U7IQ5PJWMX3AAKPQ62NAXYY2WPRA7CBT", "length": 4584, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/170178/", "date_download": "2023-05-30T04:14:11Z", "digest": "sha1:D6ERR7LCRTNAKIWP5BNXTLF2NKHL6Y5R", "length": 8839, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Top News दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन\nदहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन\nमुंबई, दि.30 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.\nआधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.\nभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.\nPrevious articleराज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी दहा सामाजिक संस्थाशी सामंजस्य करार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा\nNext articleमजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी ‘परिसंस्था – आधारित दृष्टीकोन’ यावर केंद्र सरकारचा भर – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड\nचंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन\nसावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/mumbai_6.html", "date_download": "2023-05-30T05:28:49Z", "digest": "sha1:HEDQZIQDNCUIGHUVHCAM5QGRYOH3JCV3", "length": 6933, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमुंबईत विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त\nमुंबई ( २९ ऑगस्ट २०१९) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबईमध्ये मोठी धडक कारवाई केली असून यात विदेशी बनावट मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जोगेश्वरी येथे 10 लाखांचा मुद्देमालासह एका आरोपिला अटक करण्यात आली आहे तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.\nउत्पादन शुल्क विभागाने सातांक्रुझ येथे जेठालाल नामक व्यक्तिला बनावट विदेशी मद्याच्या बाटल्यांची वाहतू करताना अटक केली. या व्यक्तीकडे एक लिटरच्या 6 ब्लक लेबल बनावट व्हीस्कीच्या बाटल्या आढळल्या. त्याने तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केल्यास जोगेश्वरी येथे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मद्याची निर्मिती करण्यात येत असल्याची माहीती मिळाली.\nजोगेश्वरी येथिल मजासगाव टेकडी मध्ये कैलासपती चाळीत ही टोळी सक्रीय होती. या कारवाईत 77 x 1000 मि.ली बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार बाटल्या, 37x750 मि.ली भरतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, 10x2000 मि.ली भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्या, देशी दारू, 336 x 1000 मि. ली विदेशी मद्य विविध ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या. विविध विदेशी मद्य बाटल्यांचे बनावट बुचे इतर साहित्यासह एकूण 10 लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nही टोळी उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळत होती. उच्चाभ्रू वस्तीतील लोकांना हे मद्य ड्युटी फ्री म्हणून विकलं जात होतं. भारतीय बनावटीचे कमी प्रतीचे मद्य विदेशी मद्याच्या वेगवेळया ब्रँडच्या रिकाम्या बाटल्यांनमध्ये भरलं जायचं.त्यावर बनावट बुचाच्या सहाय्याने सिलबंद केले जायाचं. उच्चभ्रु वस्तीतील नागरिकांना ड्युटी फ्री शॉपचे मद्य असल्याचे सांगुन अधिकृत दुकानांच्या किमतीपेक्षा कमी किंमतीत विक्री केली जायची. या गुन्हातील मुळ सुत्रधार व त्यास बनावट बुचे पुरवठा करणारा इसम हे दोघे फरार आहेत. अशा प्रकारे बनावट भेसळयुक्त मद्य शरीरास हानीकारक असुन नागरीकांना शासनाच्या अधिकृत दुकानामधुन मद्य खरेदी करण्याचे आव्हान केले जात आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/brij-bhushan-sharan-vs-delhi-police-pocso-act-punishments-rules-explained-131259384.html", "date_download": "2023-05-30T04:42:57Z", "digest": "sha1:JZF3KA5Q5R7EJLB6Q2ER5K3EUBUTXAA7", "length": 20099, "nlines": 83, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "POCSO मध्ये तत्काळ अटकेचे नियम, मग सूट का? | Brij Bhushan Sharan Vs Delhi Police; POCSO Act Punishments Rules Explained - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFIR च्या 10 दिवसांनंतरही बृजभूषण सिंहांना अटक नाही:POCSO मध्ये तत्काळ अटकेचे नियम, मग सूट का\nकुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल होऊन 10 दिवस उलटले आहेत. एका अल्पवयीनासह 7 महिला कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. POCSO सारखी गंभीर कलमे आहेत ज्यात आरोपीला तत्काळ अटक करण्याचे नियम आहेत. असे असतानाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.\nदिव्य मराठी एक्स्प्लेनरमधून जाणून घ���ऊया की, दिल्ली पोलीस बृजभूषण सिंह यांना का अटक करत नाहीत आणि ही कारणे कितपत योग्य आहेत 7 प्रश्नांच्या उत्तरांमधून संपूर्ण प्रकरणाचा सारांश येथे दिला आहे…\nप्रश्न 1: बृजभूषण सिंह यांच्या विरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये अटकेचे नियम काय आहेत\nउत्तर : बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायदा आणि लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीनांची लैंगिक छळवणूक रोखण्यासाठी POCSO कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा अतिशय कडक आहे. या प्रकरणात पोलीस आरोपींना जामीन देऊ शकत नाहीत. पोलिस प्रथम आरोपीला अटक करतात आणि नंतर तपास सुरू करतात.\nयूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यापूर्वी पोलीस आरोपाची सत्यता तपासू शकतात. प्राथमिक तपासात पोलिसांना आरोप योग्य वाटले तर आरोपींना अटक होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.\nसुप्रीम कोर्टाचे वकील विराग गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉक्सो कायद्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि खटल्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये अटक होऊनही जामीन मिळणे कठीण असते. एफआयआर आणि अटक करण्यासाठी सीआरपीसीमध्ये कायदेशीर व्यवस्था करण्यात आली आहे.\n2014 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार आणि बिहार सरकारच्या प्रकरणात खटले नोंदवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती, परंतु बृजभूषण सिंह यांच्या प्रकरणात त्यांचे पालन केले गेले नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. CrPC च्या कलम-41 आणि 42 अंतर्गत पोलिस आरोपीला अटक करू शकतात.\nप्रश्न 2: तत्काळ अटक करण्याचे नियम असताना बृजभूषण सिंह यांना 10 दिवस होऊनही अटक का झाली नाही\nउत्तर: सर्वोच्च न्यायालयाने सतेंद्र कुमार अंतील विरुद्ध केंद्रीय अन्वेषण ब्युरो प्रकरणात म्हटले आहे की दखलपात्र गुन्ह्यांमध्येही अटक करणे अनिवार्य नाही. जोपर्यंत प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला तसे वाटत नाही. म्हणजेच दिल्ली पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना बृजभूषण सिंह​​​​​ यांना अटक करणे येथे आवश्यक वाटत नाही. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला जात नाही.\nमात्र, अशाच अन्य प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक न करता पोलिस आपल्या अधिकाराचा गैरवा��र करत असल्याचे कायदेतज्ज्ञ रमेश गुप्ता यांचे मत आहे.\nप्रश्न 3: बृजभूषण सिंह यांना अटक न करता पोलीस त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग कसा करत आहेत\nउत्तर : विराग गुप्ता म्हणतात की बलात्कार, खून, अपहरण आणि दरोडा यासारख्या प्रकरणांमध्ये सामील असलेल्या लोकांना अटक करणे आवश्यक आहे जेणेकरून समाज अधिक गुन्ह्यांपासून वाचू शकेल. अशा प्रकारे आरोपींना अटक करणे 4 परिस्थितीत आवश्यक होते...\n1. गंभीर गुन्हा केला असल्यास\n2. जर आरोपी समाजासाठी धोकादायक असेल\n3. पुरावे आणि साक्षीदारांना आरोपीकडून धोका असल्यास\n4. आरोपी पळून जाण्याचा धोका असल्यास\nबृजभूषण सिंह यांच्या प्रकरणात, 4 पैकी 3 परिस्थिती त्यांच्या अटकेकडे निर्देश करतात.\n1. बृजभूषण सिंह​​​​​​​ यांच्याविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा गंभीर गुन्हा आहे. या आधारे अटक करण्यात यावी.\n2. बृजभूषण सिंह​​​​​​​ यांच्यावर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, शस्त्रास्त्र कायदा आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. या आधारे अटक करण्यात यावी.\n3. बृजभूषण सिंह 6 वेळा खासदार आहेत. ते कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. या पदावर असताना त्यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असे असूनही ते आपल्या पदावर कायम आहेत. अशा परिस्थितीत तो आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. या आधारे त्यांना अटक करण्यात यावी.\n4. ते एक मोठे नेते आहेत. पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत ते पळून जाण्याची श शक्यता कमी आहे. त्यामुळे या आधारे त्यांना अटक करण्याची गरज नाही.\nप्रश्‍न 4: बृजभूषण सिंह एखाद्या पदावर असल्यामुळे त्यांना अटक होणार नाही का\nउत्तर : विराग गुप्ता म्हणतात की, राज्यघटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना फौजदारी कायद्याच्या बाबतीत विशेष संरक्षण मिळालेले आहे आणि इतर सर्वजण कायद्यासमोर समान आहेत.\nसंसदेच्या अधिवेशनादरम्यान एखाद्या खासदाराला अटक झाल्यास त्याची माहिती सभापतींना देण्याचा नियम आणि प्रोटोकॉल आहे, परंतु बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार असल्याने त्यांना कोणतेही विशेष कायदेशीर संरक्षण मिळालेले नाही.\nप्रश्न 4: बृजभूषण सिंह यांच्या​​​​​विरुद्ध ज्या दोन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यात किती शिक्षा होऊ शक��े\nउत्तर : एका महिलेच्या विनयभंगासाठी बृजभूषण सिंह​​​​​​​ यांच्या विरुद्ध आयपीसी कलम 354, 354(ए), 354(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. POCSO हा अजामीनपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास, शिक्षा किमान 7 वर्षे तुरुंगवास आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची असू शकते.\nप्रश्न 5: अशा परिस्थितीत पदावर किंवा खासदारकीवर काही परिणाम होऊ शकतो का\nउत्तर : देशातील एक तृतीयांश आमदार आणि खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. बृजभूषण सिंह यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सरकारी अधिकार्‍यांवर एफआयआर दाखल झाल्यास त्यांना सेवेतून निलंबित केले जाते, परंतु अशा परिस्थितीत खासदारांच्या पदावर मात्र काही फरक पडत नाही.\nया प्रकरणाच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल केले जाईल किंवा पोलीस क्लोजर रिपोर्टही दाखल करू शकतात. लोकसभेचा कार्यकाळ वर्षभरात संपुष्टात येत आहे, त्यामुळे त्यांच्या विद्यमान खासदारकीवर कोणतेही संकट येताना दिसत नाही. न्यायालयात प्रदीर्घ खटला चालल्यानंतर त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर अपात्रतेमुळे भविष्यात 6 वर्षे ते निवडणूक लढवू शकणार नाही.\nप्रश्न 6: लैंगिक छळ आणि POCSO कायद्यांतर्गत नोंदवलेल्या खटल्यांसाठी कारवाईचे नियम इतर कलमांखाली नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा वेगळे आहेत का\nउत्तर : 2012 मधील निर्भया घटनेमुळे, लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वर्मा आयोगाची स्थापना करण्यात आली होती. 2013 मध्ये या आयोगाचा अहवाल आल्यानंतर अनेक कायद्यांमध्ये बदल करण्यात आले. लैंगिक गुन्ह्यांचे कायदे पूर्वीपेक्षा मजबूत झाले आहेत. यूपीचे माजी डीजीपी विक्रम सिंह यांच्या म्हणण्यानुसार, पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवलेले खटले हे दोन कारणांमुळे इतर कलमांत नोंदवल्या गेलेल्या प्रकरणांपेक्षा वेगळे आहेत…\nलैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याबद्दल आयपीसीच्या कलम 166A अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते. योग्य कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुन्हेगार मानले जाईल आणि त्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.\nलैंगिक छळाच्या बाबतीत, CrPC अंतर्गत तपास 90 दिवसांच्या आत पू��्ण झाला पाहिजे. अटकेची निश्चित वेळ नाही. POCSO मध्ये केवळ अटकेचा नियम आहे आणि जामिनाची तरतूद नाही.\nप्रश्न 7: बृजभूषण सिंह​​​​​​​ यांच्यावर परदेशात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्याचा तपासावर काही परिणाम होऊ शकतो का\nउत्तर : विराग म्हणतात की बृजभूषण सिंह यांच्यावर परदेशात लैंगिक छळाचे आरोप आहेत. अशा प्रकरणांच्या तपासात अधिकारक्षेत्राचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. खटले खूप जुने असल्याने पुरावे गोळा करणेही अवघड होणार आहे.\nबृजभूषण शरण सिंह यांच्याशी संबंधित ही बातमी देखील वाचा...\n6 वेळा खासदार, 50 हून जास्त शाळा-कॉलेज:SPवर पिस्तूल रोखले, पैलवानाच्या कानशिलात हाणली; बृजभूषण सिंहांची रंजक कहाणी\nगुंडगिरी अशी की पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच त्यांच्यावर पिस्तूल रोखले. राजकारण असे की सलग 6 वेळा खासदारकीची निवडणूक जिंकले. व्यवसाय असा की 50 हून जास्त शाळा-महाविद्यालयांचे मालक आहेत. वट अशी की पार्टी लाईन सोडून विधाने करतात. दबदबा असा की 11 वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. संपूर्ण बातमी येथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/bbc-marathi-news/house-for-80-rupees-only-in-italy-119100300014_1.html", "date_download": "2023-05-30T05:08:46Z", "digest": "sha1:TCY7O2ISY5Q7P4AOOPRQI23UAPVKHV4B", "length": 23149, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इटलीतलं असं गाव, जिथं अवघ्या 80 रुपयात घर विकत घेता येतं - house for 80 rupees only in Italy | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nजगातला सर्वात मोठा बारावा देश, लोकसंख्या फक्त 56 हजार\nयुरोपात उष्णतेची लाट, पारा ४० अंशांवर गेल्याने पॅरीसमध्ये शाळांना सुटी\nकेंद्रशासित प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result\nसिसिली हे इटलीतलं एक बेट आहे. इथली नगर परिषद परदेशी लोकांना तिथं स्थायिक होण्यासाठी मदत करत आहे. अगदी अत्यल्प किंमतीमध्ये इथे घर दिलं जातंय. या गावात तुम्हाला कायमचं राहायचं असेल तर एक युरो म्हणजेच 80 रुपये पुरेसे आहेत.\n2019 साली इथली घटती लोकसंख्या पाहून सिसिलीच्या ग्रामीण भागातल्या संबुका नावच्या गावच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. गावात अनेक घरं पडून आहेत. इथे लोक राहात नाहीत, यामुळेच ही घरं साधारण 80 रुपयांत विकायचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.\nयुरोपातल्या अनेक गाव आणि खेड्यांमधून, संबुकामधूनही लोक बाहेर पडले आहेत. या गावात सध्या फक्त 5,800 लोकं राहतात. इथले स्थानिक आसपासच्या ��हरांमध्ये राहायला गेले आहेत. यासाठीच संबुकाच्या नगर परिषदेने ही रिकामी घरं खरेदी केली असून ही घरं जगभरातल्या लोकांना अत्यंत कमी किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना इथे येण्यासाठी आकर्षित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.\nसुंदर घराचं स्वप्न साकार\nजगभरातल्या अनेक लोकांना या निर्णयामुळे आपलं स्वप्नातलं घर वसवण्याची संधी प्राप्त झाली आहे.\nया संदर्भात संबुकाचे महापौर लिओनार्डो सिकारियो सांगतात, \"लोकांनी नगर परिषदेची प्रक्रिया पूर्ण करून घरं खरेदी करावीत. आम्ही सोळा घरांचा लिलावही केला. ती सर्व घरं परदेशी लोकांनी विकत घेतली आहेत. अनेक कलाकारांनीही यात स्वारस्य दाखवलं आणि ते इथे येऊन राहायला लागले.''\nसंबुकाचे उपमहापौर आणि आर्किटेक्ट ज्यूसेप केसियोपो सांगतात, की अनेक संगीत आणि नृत्य कलाकार, पत्रकार, लेखक अशा अनेक लोकांनी घरं खरेदी केली आहेत, ही सर्व लोकं उत्तम अभिरूची असणारी आहेत. त्यांच्यामुळे इथल्या सौंदर्यात भर पडणार आहे.''\n\"जगभरातल्या लोकांनी आमच्या संस्कृतीमध्ये रस दाखवलाय आणि आतापर्यंत 60 घरं विकली गेली आहेत,'' असं संबुकाच्या रहिवासी मारिसा मोंटलबानो यांनी सांगितलं.\nअर्थात, ही घरं खरेदी करताना एकच अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे घराची डागडुजी घर खरेदी करणाऱ्यानंच करायची. पण ही दुरुस्ती करण्यासाठी लोकांना बरेच पैसे खर्च करावे लागू शकतात. तसंच खरेदी करणाऱ्यांना या डागडुजीसाठी तीन वर्षांचा वेळ दिला जात आहे.\nएका युरोमध्ये घर या योजनेमुळे संबुका रातोरात प्रसिद्ध झालं. योजनेला सुरुवात झाल्यानंतर 40 घरं बाजारभावानं विकली गेली आहेत.\nसंबुकामधली घरं खरेदी करण्यात परदेशी लोकांबरोबरच इथून सोडून गेलेल्या स्थानिकांचाही समावेश आहे. ग्लोरिया ओरिजी इटलीतल्या मिलान शहरात राहात होती. आता ती पॅरिसमध्ये स्थायिक झाली आहे.\nसंबुकामध्ये घर खरेदी करण्याविषयी त्या सांगतात, \"मी बराच काळ फ्रान्समध्ये राहिले आहे. पण इटलीमध्ये एक घर असावं अशी माझी इच्छा होती. संबुका खूप सुंदर आहे. इथल्या लोकांमध्ये आत्मीयता आहे, अत्यंत मोकळ्या मनाची माणसं आहेत ही. अशी माणसं हल्ली सापडणं मुश्कील झालं आहे. यामुळेच मी इथे घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला.\"\nमारिसा मोंटलाबानोसुद्धा संबुकामध्ये राहतात. त्या सांगतात, की मी लहानपणी आई-बाबांबरोबर अमेरिकेला गेले. मी शिकागोला राहात होते. त्यानंतर मी संबुकाला आले तेव्हा मला इथे राहायला थोड्या अडचणी आल्या. पण हे ठिकाण खूप सुंदर आहे आणि इथली जीवनशैली तर अतिशय छान आहे.\nइथल्या घराघरांत पुन्हा एकदा लोक राहायला लागले आहेत, घरं भरून जात आहेत. यामुळे संबुकाचे महापौर लिओनार्डो सिकासियो फार खूष आहेत. ते म्हणतात, की ही योजना खरोखर यशस्वी झाली आहे.\nसंबुकाच्या योजनेला मिळालेल्या यशामुळे इटलीमधली इतर गावांनीही प्रेरणा घेतली आहे. जिथे लोकसंख्या कमी होत आहे, अशा गावांनीसुद्धा या योजनेबद्दल विचार सुरू केला आहे.\nपरदेशी प्रवाशांसह इथले नागरिकही पुन्हा गावी परत येण्यासाठी आकर्षित होतील, तेव्हा ही योजना खऱ्या अर्थानं यशस्वी होणार आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्���ेक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्���टकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/navy/", "date_download": "2023-05-30T05:20:01Z", "digest": "sha1:DU4WDSYAAJNRLDGYRR4UIPPHDYN54AM3", "length": 16278, "nlines": 176, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "navy | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nशिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले\nसप्टेंबर 21, 2015 by विशाल खुळे 2 प्रतिक्रिया\nजंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.\nबरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.\nमुळ इंग्लिश रिपोर्ट –\nदर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”\nसप्टेंबर 2, 2015 by उमेश जोशी 4 प्रतिक्रिया\nजेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, मुघल एकेकटे किंवा एकमेकांच्या मदतीने वारंवार कान्होजींना शह देण्याच्या प्रयत्नात होते, आणि कान्होजी त्यांना प्रत्येक वेळी खडे चारत होते. कधी युद्ध करून कध��� तह करून कान्होजीनी त्यांना कधीही संपूर्ण विजय मिळू दिला नाही. जेम्स डग्लस ह्यांचा हा उतारा वाचला की हे जलचर कान्होजींना किती वचकून होते हे दिसून येते. फक्त मराठी आरमाराशी लढण्यासाठी त्यांना वेगळी तरतूद करावी लागत असे या वाक्यात इंग्रजांची हतबलता किंवा व्यथा दिसते.\nअनेक ठिकाणी कान्होजींच्या सैन्याला “शिवाजीचे सैन्य” संबोधल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा तसा होताच….. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी तो दरारा दबदबा समुद्रावर पसरवला. कुठे समकालीन अस्सल पत्रांमध्ये उल्लेख नसला तरी काही जाणकार इतिहास संशोधक मंडळी त्यांना दर्यावारचा शिवाजी म्हणतात. कान्होजी आंग्रे ह्यांचा जीवन पट अभ्यासला तर त्यांना “दर्यावरचे शिवाजी” किंवा “समुद्रावरचे शिवाजी” म्हटले तर काहीही वावगं ठरणार नाही…..\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/pocra-scheme-beneficial-for-farmers-of-302-villages", "date_download": "2023-05-30T05:31:26Z", "digest": "sha1:LNBBHTLN74HROEZAFH7EM4A2QVLLGQWD", "length": 7801, "nlines": 49, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Pocra Scheme | ‘पोकरा योजना' ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर | Pocra Scheme beneficial for farmers of 302 villages", "raw_content": "\nPocra Scheme : ‘पोकरा योजना' ३०२ गावांतील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर\nगेल्या मार्च २०१८मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यांत सुरू करण्यात आला.\nYavatmal News : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Nanaji Deshmukh Agriculture Sanjeevani Project) जिल्ह्यात ३०२ गावांसाठी फायदेशीर ठरत आहे.\nया प्रकल्पातून जिल्ह्यातील सात हजार ३६५ शेतकऱ्यांना स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ मिळाल्याने या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबत नगदी पिकांचीही लागवड केली आहे.\nगेल्या मार्च २०१८मध्ये ‘पोकरा’ प्रकल्प राज्यातील खारपण पट्टा, आत्महत्याग्रस्त व अवर्षणग्रस्त अशा १४ जिल्ह्यांत सुरू करण्यात आला. या प्रकल्पातून शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासोबत, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचतगटांसाठी सामूहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात हा प्रकल्प १६ तालुक्यांतील ३०२ गावांमध्ये राबविला जात आहे. त्यात पाच हेक्टरपर्यंच्या शेतकऱ्यांना नोंदणी करता येते.\nPOCRA Project : पोकरा प्रकल्पातून वाशीम जिल्ह्यातील १२ हजार ४७८ शेतकऱ्यांना लाभ\nजिल्ह्यातील १२ हजार ८३० शेतकऱ्यांना या योजनेतून आतापर्यंत विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. त्यात १२ हजार ५४० शेतकऱ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्यातील निम्या शेतकऱ्यांनी सिंचनासाठी स्प्रिंकलर व ठिबक संचाचा लाभ घेतला आहे.\nसहा हजार ३७२ शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्प्रिंकलर संच, तर ९९३ शेतकऱ्यांना ठिबक संचासाठी अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे.\n‘पोकरा’ योजनेतून आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी लाभ देण्यात येतो. शिवाय बदलत्या पर्यावरणाला तोंड देण्यासाठी बीबीएफ पॉलिहाऊस, शेडनेटसारखे तंत्रज्ञान वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.\nया योजनेतून परसबाग कुक्कुटपालन, वर्मी कंपोस्ट, नाडेप, कंपोस्ट आदी युनिटसाठी, तसेच ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक अवजारे, शेततळे, फळबाग, फुलशेती लागवड, वनशेती, मत्स्यशेती, रेशीम शेतीसाठी साहाय्य देण्यात येते.\nPoCRA Project : पोकरा प्रकल्पाने राजंदा गावात घडवला बदल\nकुक्कुटपालन लाभार्थी एक, नाडेप कंपोस्ट ८४, ठिबक संच ९३१, अवजारे २६३, शेततळे ४६, बीबीएफ १,४७२, फळबाग ३२१, म��्सशेती-दोन, पॉलिहाऊस पाच, रिचार्ज विहिरी पाच, बीजोत्पादन १,०६०, रेशीम शेती २६, शेडनेट १६, स्प्रिंकलर ६,३७२, पंप ७६३, विहिरी १५०, पाइप्स ६१३, खारपान शेती ३०७, इतर ३८ अशाप्रमाणे एकूण १२ हजार ५४० शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/akola-rojgar-melawa-2023/", "date_download": "2023-05-30T04:07:59Z", "digest": "sha1:ZLYZZXLBFATNJCVSGAY5DCOHEITBOCUF", "length": 24230, "nlines": 274, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Akola Rozgar Melava 2023 - Check More Details here", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nअकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया – Akola Rojgar Melava 2023\nअकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया – Akola Rojgar Melava 2023\nअकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया\nपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शुक्रवार दि. 26 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागात��ल रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nमेळाव्यात सहभागी उद्योजक,पदांचा तपशील व पात्रता निकष याप्रमाणे-\nएडीएम जाईनफ्लेक्स इंडिया प्रा.लि. मालुंगे चाकण, पुणे येथे 125 पदाकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये अकुशल कामगार पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी व बारावी पास (वयोमर्यादा-18 ते 30), अकुशल कामगार पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: आयटीआय कोणताही ट्रेड (वयोमर्यादा-18 ते 30), कुशल कामगार पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: कोणताही शाखेचा पदवीधर (वयोमर्यादा-21 ते 30), अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: आयटीआय कोणताही ट्रेड(वयोमर्यादा-18 ते 30) व अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: कोणताही शोखेचा पदवीधर(वयोमर्यादा-21 ते 30).\nहा रोजगार मेळावा शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nअकोला येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 20 ते 27 एप्रिल आहे .\nअकोला येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक व्दारे नोंदणी करावे. मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येईल\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठ��� जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2023-05-30T03:42:21Z", "digest": "sha1:T44FSO6KT5LXPSG6ISGKOZDMIDKMOXNQ", "length": 6915, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "स्वामी विवेकानंद आश्रम | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags स्वामी विवेकानंद आश्रम\nTag: स्वामी विवेकानंद आश्रम\nकिन्होळा : जालन्यातील शिक्षकांचे गाव\nकिन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...\nकिन्होळा गावचा स्वामी विवेकानंद आश्रम\nचाळीस वर्षांचे जालन्याचे शिक्षक नारायण कौतिकराव भुजंग हे विवेकानंदांचे वाङ्मय वाचून प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांच्या किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रम काढला. त्यासाठी स्वत:ची तीन एकर जमीन दिली आणि केंद्र चालवण्यासाठी ते दरवर्षी पस्तीस-चाळीस हजार रुपये खर्च करतात. किन्होळा हे गाव बदनापूर तालुक्यात आहे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ooacademy.co.in/mpsc-combine-c-exam-online-test-7-solve-now/", "date_download": "2023-05-30T04:14:46Z", "digest": "sha1:K57D7422IK46F2ZXDKLSDCEHW2CDCQLC", "length": 80528, "nlines": 565, "source_domain": "ooacademy.co.in", "title": "Mpsc Combine exam Online", "raw_content": "\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा\nक्ष – किरणांचा वेग हा ______ असतो\n1) प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी\n2) प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त\nअणूभट्टीमध्ये कॅडमियम रॉडचा उपयोग कशाकरिता करतात\n1) न्युट्रॉन शोषून घेण्यासाठी\n2) न्युट्रॉन तयार करण्यासाठी\n3) न्युट्रॉन चा वेग कमी करण्यासाठी\n4) न्युट्रॉनचा वेग वाढवण्यासाठी\nखालील कोणत्या ग्रंथीस मास्टर ग्रंथी म्हणतात.\nखालील विधानांचा विचार करा\n(अ) रक्ताभिसरण, श्वसन, शिंकणे इत्यादी शरीरातील प्रमुख अनैच्छिक क्रिया आहेत.\n(ब) हायपोथॅलॅमस हा अग्रमस्तिष्कांचा भाग या क्रियांवर नियंत्रण ठेवतो.\n1) (अ) चुक तर (ब) बरोबर\n2) (ब) चुक तर (अ) बरोबर\n3) (अ) बरोबर तर (ब) योग्य कारण आहे\n4) (अ) आणि (ब) दोन्ही चुक\nMilky Urine या आजारात मुत्रामध्ये कोणत्या घटकाच प्रमाण वाढते\nखालील विधाने विचारात घ्या\n(अ) मत्सवर्गीय प्राण्याचे हृदय दोन कप्प्यांनी बनलेले असते व एकेरी रक्ताभिसरण असते.\n(ब) उभयचर प्राण्याच्या हृदयाला तीन कप्पे असतात\nवरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे\n3) (अ), (ब) दोन्ही\nखालीलपैकी कोणते थॅलोफायटा वनस्पतीचे उदाहरण आहे\nडाऊन सिड्रोम हा अनुवंशिक रोग आहे खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे होतो.\n1) गुणसुत्राच्या संख्येतील बदलामुळे\n2) गुणसुत्रातील संरचना बदलामुळे\n3) DNA संरचनेतील बदलामुळे\n4) RNA संरचनेतील बदलामुळे\nहाफकीन इन्स्टिटयुट मुंबई खालीलपैकी कशाच्या उत्पादन कार्यासाठी प्रसिध्द आहे.\n50 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातुन 1.5 ऑम्पियर विद्युतधारा व वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन _____ टोकात विभवांतर असावे.\nगणेशची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती\nएका परिक्षेत 60 टक्के विद्यार्थी गणितात पास झाले व 70 टक्के विद्यार्थी इंग्रजीत पास झाले आणि 45 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर या परिक्षेत किती टक्के विद्यार्थी नापास झाले\n200 मीटर लांबीची रेल्वे 75 किमी / तास व 250 मीटर लांबीची रेल्वे 33 किमी / तास एकमेकींच्या विरुध्द दिशेने धावत असल्यास त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील\nएका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते 10 दिवसानंतर 500 सैनिक जास्तीचे आले, त्यामुळे उर्वरित अन्न 35 दिवस पुरेल तर सुरुवातीला किल्ल्यावर किती सैनिक होते\nसमान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पुर्ण ��रते जर यापैकी फक्त 3 नळ सुरु केले तर टाकी किती वेळात भरेल.\nएका वर्गातील 75 विद्यार्थ्याचे सरासरी वय 7 वर्षे आहे जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांचे सरासरी वय 570 वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती \nएक घोडा 10 मी लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे. तो ज्या भागामध्ये चरु शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ किती \nखालील उदाहरणांत विसंगत अक्षर गट ओळखा.\nएका विशिष्ट कामासाठी 5 प्राचार्य (A, B, C, D & E) 6 इंजिनिअर्स (P, Q, R, S, T & U) आणि 7 चार्टर्ड अकाऊटंट (H, I, J, K, L, M & N) मधून टिम निवडायची आहेत. त्यातील C, D, E, R, S, T, J, K, L या महिला आहेत व बाकीचे पुरुष आहेत. टीम निवडण्याचे काही नियम खाली दिले आहेत.\n1) जर टीममध्ये महिला प्राचार्य असेल तर त्या टीममध्ये पुरुष इंजिनिअरला घेता येणार नाही.\n2) जर टीममध्ये पुरुष चार्टर्ड अकाउंटंट असेल, तर टीममध्ये महिला प्राचार्य नसेल.\n3) एकाचवेळी टीममध्ये दोन पेक्षा जास्त पुरुष इंजिनिअर नसतील\nजर टीममध्ये दोन इंजिनिअर,दोन चार्टर्ड अकाऊंटंट आणि तीन तीन प्राचार्य (प्राचार्यामध्ये कमीत कमी 2 महिला) असतील,तर खालीलपैकी कोणती टीम शक्य नाही \nखालील आकृतीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निवडा.\nएम. पी.एस.सी. बॅकींग व यु.पी.एस.सी तिन्ही परीक्षा देणारे किती विद्यार्थी आहेत\nसहा घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, आणि 12 सेकंदानी वाजतात 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील\nपुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारे पर्याय निवडा.\nमाहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील रहात नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडण्याची क्षमता संपुन ते आखडायला लागतात आणि मोठयाप्रमाणात ग्‍लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूच्या पेशींतील मायटोकाँड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या ऊर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेटसवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिक्विड जमा होऊ लागतात व रक्त खुप चरबीयुक्त होते.\n(अ) लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटस असणारे अन्न खाणे थांबवायला हवे.\n(ब) लोकानी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा,यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे.\n(क) लोकांनी सु��ृढ रहाण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत.\n1) सर्व तीन कृतिक्रम योग्य आहेत\n2) फक्त (अ) व (ब) हे कृतिक्रम योग्य आहेत\n3) फक्त (अ) हा कृतिक्रम योग्य आहे\n4) फक्त (क) हा कृतिक्रम योग्य आहे\nएका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत. आणि अठ्ठावण्ण कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दहा स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वत:चा बचाव करण्यासाठी कंपनीने … … … … हे दाखवून देणे सर्वात उत्तम ठरेल.\n1) ते वरिष्ठ पुरुषांना व वरिष्ठ स्त्रियांना समान वेतन देतात\n2) कंपनीत काम करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत दहापट जास्त पुरुष अर्ज करतात.\n3) कामाचा ताण आणि दीर्घ कार्यालयीन वेळा यांच्यामुळे विवाहित स्त्रियांना कंपनीत काम करण्याचे आकर्षण वाटत नाही\n4) स्विकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत काम नाकारलेल्या सर्वाच्या पात्रता कमी होत्या.\nभारतीय वारसा हक्क कायदा संपूर्ण माहिती\nवनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र\nराज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार आनंदाची बातमी\nपोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2022\nपोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022\n0 MPSC परीक्षा मार्गदर्शन माहिती पहा\n1 MPSC परीक्षा Ebook डाउनलोड डाउनलोड करा\n2 MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड डाउनलोड करा\n3 MPSCऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा टेस्ट सिरिज सोडवा\n4 MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा डाउनलोड करा\n5 MPSC भरती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करा\n6 MPSC परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा डाउनलोड करा\n7 MPSC परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा डाउनलोड करा\n8 MPSC परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा डाउनलोड करा\n9 MPSC प्रश्न विडियो पहा व डाउनलोड करा विडियो पहा\n9.1 MPSC विषयानुयार विडियो पहा व डाउनलोड करा विडिओ पहा\n10 MPSC भरती परीक्षा APP डाउनलोड करा डाउनलोड करा\n11 MPSC विषयानुसार ऑनलाइन टेस्ट सिरिज सिरिज सोडवा\n12 MPSC परीक्षा नोकरी अपडेट APP डाउनलोड करा\n13 MPSC परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा जॉइन करा\n14 MPSC परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा जॉइन करा\n15 MPSC परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके डाउनलोड करा\n16 MPSC परीक्षा NCERT पुस्तके डाउनलोड करा\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download\nनवोदय प्रश्नपत्रिका free pdf डाउनलोड करा\nनवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया || Navoday Vidhalaya Sathi Entrance Prosses\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: सर्व तपशील PDF Download\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nMaharashtra Vanrakshak Bharti Syllabus-2023 PDF Download महाराष्ट्र वनरक्षक भारती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 – महाराष्ट्र वन विभाग लवकरच महाराष्ट्र राज्यातील 10वी/12वी उत्तीर्ण पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी महा वनरक्षक भरती अधिसूचना प्रकाशित करेल. ही भरती 2019 मध्ये 900 रिक्त जागांसाठी करण्यात आली होती. त्यानंतर वनविभाग द्वारे कोणतीही भरती करण्यात आली नाही. आता अशी अपेक्षा आहे […]\nVan Vibhag Bharti 2023, Apply Online Form Best Coaching Classes Ooacademy: वनविभाग भारती 2023: महाराष्ट्र वन विभागाने 1 मार्च 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर लेखापाल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र वनविभाग भारती 2023 (महाराष्ट्र वन भर्ती 2023) मध्ये लेखापाल पदासाठी एकूण 127 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. वनविभाग भारती 2023 साठी अर्ज […]\nमहाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023 महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, अंगणवाडी सुपरवायझर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक 2023, मराठी अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती 2023 प्रश्नपत्रिका, महाराष्ट्रातील […]\nTalathi Bharti Questionpapers PDF Download तलाठी भारती प्रश्नपत्रिका PDF: तुम्ही तलाठी भारती 2023 ची तयारी करत आहात का तुम्ही तलाठी प्रश्नपत्रिका pdf शोधत आहात का तुम्ही तलाठी प्रश्नपत्रिका pdf शोधत आहात का मग तुम्ही उजव्या पानावर आहात. तलाठी भारती 2023 शोधत असलेला प्रत्येक उमेदवार मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात शोधत राहतो. तलाठी भारतीच्या मागील वर्षाच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुमच्या सरावासाठी दिल्या आहेत. येथे […]\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Bharti 2023 महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत. talathi भरती 2019 मध्ये राबविण्यात आलेली होती. यानंतरची तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता […]\nतलाठी भरती 2023 Talathi Recruitment 2023 तलाठी भरतीसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असून, या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता अखेर तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांच्या वादावर सरकारने निर्णय घेतला असून लेखी आदेश जाहीर केला आहे. अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गांनाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली […]\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023 अंगणवाडी सूपरवायजर(Anganwadi Supervisor) किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद प्रामुख्याने जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत फक्त महिला वर्गासाठी जिल्हा पातळीवर भरले जाते . अंगणवाडी सूपरवायजर ही महिलासाठी खूप महत्वाचे आणि खूपच चांगले असे पद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या अंगणवाडी सूपरवायजर पद भरतीसाथी प्रयत्न करायला हवे. कारण नोकरी करताना देखील महिला वर्गाचा अधिक सहभाग असतो […]\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download: येथे आम्ही मागील 5 वर्षांच्या GPSSB मुख्य सेविका परीक्षेचे पेपर्स उत्तर कीसह सामायिक केले आहेत. मुख्य सेविका मागील पेपर परीक्षे���ूर्वी तयारी सुरू करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरतील. आपल्या सर्वांना माहित आहे की महिला उमेदवारांसाठी गुजरात सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. मुख्य सेविका परीक्षा 2022 […]\nनवोदय प्रश्नपत्रिका free pdf डाउनलोड करा\nनवोदय विद्यालय प्रवेशाची माहिती || Navoday Vidhyalay admission information राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत. पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ही निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत […]\nनवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया || Navoday Vidhalaya Sathi Entrance Prosses\nनवोदय विद्यार्थी 6 प्रवेश 2023 ( Navodaya Class 6 Admission 2023): जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेशपत्र 2023 2023 साठी JNVST वर्ग 6 चे हॉल तिकीट cbseitms.rcil.gov वर मिळू शकते. 6 2023 (JNVST वर्ग 6 हॉल तिकीट 2023) इच्छुक उम्मीदवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत नवोदय विद्यालय 6 अनुप्रयोग फॉर्म 2023 भरू शकता. 2023 मध्ये नवोदय […]\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: सर्व तपशील PDF Download\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी, त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय माध्यम-सह-मेरिट शिष्यवृत्ती (NMMS) सुरू करण्यात आली. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NMMS परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम निर्धारित करते. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी NMMS अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या पॅटर्नशी समक्रमितपणे परीक्षेची तयारी केली पाहिजे. NMMS […]\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स नवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 आणि 9- नवोदय विद्यालय समितीने इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वी साठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा 2022-23 जाहीर केल्या आहेत. परीक्षे तारीख 2023 इयत्ता 9 ची 11 फेब्रुवारी 2023 आहे. NVS वर्ग 6 […]\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना: CCEA कडून मान्यता मिळाल्यानंतर 2008 मध्ये केंद्रीय क्षेत्र योजना ‘नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम’ सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आठवीतील त्यांची गळती रोखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने आहे. माध्यमिक स्तरावर त्यांचे शिक्षण सुरू ठेवा. इयत्ता नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख नवीन शिष्यवृत्ती […]\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे राष्ट्रीय माध्यम सह गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागू केली जाते. ही शिष्यवृत्ती समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी आहे. nmms परीक्षेत विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेचे आणि शैक्षणिक योग्यतेचे मूल्यमापन करण्यात आले. MAT आणि SAT […]\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा: NMMS 2023 – — ( ) (NMMS) . हे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने लागू केले जाते. NMMS costs 12,000 Indian rupees. दरवर्षी, ही MCM शिष्यवृत्ती नोव्हेंबर महिन्यात सक्रिय केली जाते […]\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका खाली दिल्या आहेत. जे उमेदवार NMMS चा अभ्यास करत आहेत ते खालील लिंकवरून महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका या पृष्ठावर दिलेल्या pdf स्वरूपात उपलब्ध आहेत. जे उमेदवार आगामी सत्रात बसणार आहेत ते परीक्षेसाठी सराव करू शकतात. NMMS प्रश्नपत्रिका […]\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका Maharashtra NMMs: https://www.Ooacademy.co.in/schools/Maharashtra-nmms/ NMMs परीक्षा मॉडेल प्रश्नपत्रिका 8 वी इयत्ता पीडीएफ डाउनलोड pdf : तुम्हाला नॅशनल मीन्स कम-मेर��ट स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे का. तर, आम्ही तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात आणि ही शिष्यवृत्ती जिंकण्यात मदत करण्यासाठी आहोत. तुम्‍हाला तुमच्‍या अभ्यासाविषयी खरोखरच उत्कट इच्छा असल्‍यास आणि तुम्‍ही आर्थिक […]\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS). NMMS ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि ती MHRD अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2008 मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे NMMS चे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारांद्वारे आयोजित NMMS परीक्षेद्वारे केली जाते. […]\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS). NMMS ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि ती MHRD अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2008 मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे NMMS चे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारांद्वारे आयोजित NMMS परीक्षेद्वारे केली जाते. […]\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम nmms शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2022-23 शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 ची घोषणा नुकतीच प्रसिद्ध झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (NMMS) 2022-23 वर्ष 2007-08 पासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांचा आठवी इयत्तेच्या शेवटी शोध घेण्यासाठी आणि हुशार विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, […]\nखाली तुम्हाला महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका सापडतील. NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका खाली नमूद केलेल्या URL वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका या वेबसाईटवर pdf स्वरूपात प्रदान केल्या आहेत. आगामी सत्रात बसण्याच��� योजना असल्यास उमेदवार परीक्षेसाठी सराव करू शकतात. Maharashtra NMMS Question Paper 2021 Click Here for Answer Key. More Maharashtra NMMS […]\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23 NMMS परीक्षेबद्दल मराठी माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण अशा परीक्षा बद्दल जाणून घेणार आहोत जी विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना नेहमी आर्थिक सहाय्य करत असते. अशा परीक्षा बद्दल आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणता वेळ […]\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kaise Banave Age Educational Qualification education अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi superwiser, Paryavekshaka kaise banave *अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रुप जॉईन करा* अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave LATEST POST👇👇👇 […]\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कागदपत्रे यादी || Anganwadi Paryavekshika Exam Document List Pdf Download अंगणवाडी पोषण आहार योजना महाराष्ट्र pdf अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र 2023, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार बावीस सुपरवायझर भरती उस्मानाबाद अंगणवाडी सुपरवायझर भरती अंगणवाडी सुपरवायझर भरती महाराष्ट्र 2023. अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा […]\nMaharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi 2023 अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी असणारे महत्त्वाचे पद आहे. या मध्ये पुरुष उमेदवार अपात्र ठरतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका Anganwadi Supervisorया पदाची भरती जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्रामध्ये केली जाते. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची काठिण्यपातळी पदवी पर्यंतची आहे. मराठी विषयासाठी काठिण्यपातळी बारावीपर्यंतची आहे. इतर विषयांसाठी पदवी ही […]\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक Mark List जाहीर PDF Download\nLokseva Hakk Kayada 2015 RTS Act Maharashtra State तोंडओळख : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तीना पारदर्शक , कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्��ाकरिता आणि त्तसंबंधीत व तदानुषणगीक. बाबीकरिता तरतूद करण्यासाठी सदर अधिनियम करण्यात आला. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते. राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि […]\nमहाराष्ट्रातील पंचायत राज IMP Question\nमहाराष्ट्रातील पंचायत राज- आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज……..सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे. – 1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ==> स्थानिक स्वराज्य संस्था – 2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ==> स्थानिक स्वराज्य संस्था – 2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती \nमानव विकास निर्देशांक HDI India -2023\nमानव विकास निर्देशांक 2023 जारी करणारी संस्था – UNDP भारत HDI (मानव विकास उत्तर की उत्तर) (2023) 132 आहे. या शेवटच्या वर्षाच्या तुलनेत 1 स्थानाची घट झाली आहे. भारताच्या या इंडेक्समध्ये 0.633 अंक भेटले. गेल्या वर्षी ०.६४५ था. HDI मोजण्याचे निकष – 1. दीर्घ आणि निरोगी जीवन 2. ज्ञानाची सुगमता 3. योग्य राहणीमान 2019 च्या […]\nवर्षभरातील महत्वाचे दिन विशेष\nवर्षभरातील महत्वाचे दिन विशेष महत्त्वाचे दिवस आणि तारखा 2023: च्या महत्त्वाच्या तारखा आणि दिवस: RRB NTPC, गट D, SSC CGL, CHSL, PSC, राज्य परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांची आणि तारखांची यादी महिन्यानुसार आयोजित केली आहे. प्रत्येक स्पर्धात्मक/शासकीय परीक्षेत विशेषत: महत्त्वाचे दिवस आणि तारखांचे दोन ते तीन प्रश्न असतात. ही यादी […]\nIMP चालू घडामोडी 2023 PDF Download In Marathi @ooacademy 8010457760 1) 2021 च्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची थीम काय आहे 1) नृत्य ही कला आहे 2) नृत्याची कला 3) नृत्याचा उद्देश 4) डान्स विथ वर्ल्ड उत्तर: पर्याय 3) नृत्याचा उद्देश स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2021 ची थीम नृत्याचा उद्देश 2. आंतरराष्ट्रीय जाझ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी […]\nChalu Ghadamodi questionTest Series-3 2023 1) महाराष्ट्र 2) आसाम 3) उत्तर प्रदेश 4) गुजरात 1) आंध्रप्रदेश 2) गुजरात 3) ओडिशा 4) केरळ 1) रायपूर 2) काचार 3) मंडी 4) ठाण Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023 1) सिरम इन्स्टिटयूट 2) हेटेरो 3) सिपला 4) मायलॅन 1) बील ॲन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन 2) ॲमेनेस्टी इंटरनॅशनल 3) ऐलान […]\nचालू घडामोडी 2023 १) १५ ऑक्टोंबर २) २० ऑक्टोंबर ३) २५ ऑक्टोंबर ४) ३० ऑक्टोंबर १) मिग्युएल डियाझ कनेल २) इमॅन्युएल मॅक्रॉन ३) जाइर बोल्सोनारो ४) गोताबाया राजपक्षे जपान देशाच्या वायव्य भागाला सप्टेंबर २०२० मध्ये कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला १) हायसेन चक्रीवादळ २) तौक्ते चक्रीवादळ […]\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023)\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023) 1) दक्षिण कोरिया 2) क्युबा 3) इराक 4) चीन गट ‘अ’ गट ‘ब‘ पर्यायी उत्तरे- 1) १-अ,२-ब,३-क,४-ड 2) १-क,२-ब,३-अ,४-ड 3) १-ड,२-ब,३-क,४-अ 4) १-ब,२-क,३-अ,४-ड 1) वाराणशी 2) बंगलोर 3) चेन्नई 4) नागपूर चालू घडामोडी टेस्ट-२ (2023) 1) श्वानपथकांची माहिती देणारे 2) बॉम्ब स्कॉडपथकांची माहिती देणारे 3) […]\nचालू घडामोडी सराव परीक्षा -1 || Current Affairs Practice Exam-1 : माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO,,, “www.Ooacademy.co.in” . आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. 3) मुंबई 4) पुणे […]\nSRPF Police Shipai Bharti Exam syllabus PDF Download 2023 SRPF महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 अपूर्णांक व त्याचे प्रकारम.सा.वी आणि ल.सा.वी.वर्ग व वर्गमूळघन व घनमूळशेकडेवारीभागीदारीगुणोत्तर व प्रमाणसरासरी SRPF Police Shipai Bharti Exam syllabus PDF Download 2023 सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2023 For General Science विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास […]\nमहाराष्ट्र महिला पोलिस शिपाई शारीरिक व शैक्षणिक पात्रता 2022\nमहाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download\nमहाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 Maharshtra पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो. विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण […]\n ३ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार \nMaharashtra Police Bharti Exam Kagadpatre Yadi List Of Documents पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकर��साठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22589/", "date_download": "2023-05-30T05:43:37Z", "digest": "sha1:XUMVKT3QHBC32SLQZ5WTZOSCN6KEMCEB", "length": 29998, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्रंथसंग्रह छंद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्रंथसंग्रह छंद : व्यक्तिगत हौस किंवा आवड आणि स��माजिक उपयुक्तता यांचा सुंदर मेळ या छंदप्रकारात आढळून येतो. दुर्मिळ पोथ्या, पुस्तके, प्राचीन हस्तलिखिते, ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे वा जुन्या काळचे दस्तऐवज यांचा संग्रह करण्याचे वेड समाजासही उपयुक्त ठरते. त्या त्या ग्रंथाचे वा कागदपत्राचे ऐतिहासिक महत्त्व, त्या त्या ग्रंथाची विशिष्ट प्रत, त्यात ग्रथित केलेला विषय आणि संग्राहकाची वैयक्तिक आवडनिवड यांसारख्या अनेक तत्त्वांना अनुसरून ग्रंथसंग्रह करण्यात येतो. मुद्रणकलेमुळे अलीकडे मुद्रित ग्रंथांच्या वाढीबरोबर या संग्रहाचे स्वरूप बरेच व्यापक व विविध झाले आहे. ग्रंथसंग्रहाच्या छंदामुळे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे बहारदार वर्णन चिनी तत्त्ववेत्ता लिन युटांग व चिनी कवयित्री ली चिंगचाओ यांनी केले आहे.\nछंद म्हणून जमविलेला व वाढविलेला व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आणि ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह हे दोन्हीही संग्रहच. परंतु त्यातील हेतूंमागे मूलभूत फरक आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह हा शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा व्यावसायिक उपयुक्ततेच्या दृष्टीने केलेला असतो व तो त्याच हेतूने वाढविला जातो. वाचनाच्या गोडीमुळे आणि ज्ञानप्राप्तीच्या उर्मीतूनही ग्रंथसंग्रहाच्या छंदाची जोपासना होत असली, तरी केवळ संग्रहाक वृत्तीने हौस म्हणून जमविलेल्या ग्रंथसंग्रहासच छंदाचे स्वरूप प्राप्त होते.\nग्रंथसंग्रह सामान्यतः दोन प्रकारे केला जातो : (१) ग्रंथाच्या बाह्यस्वरूपानुसार केलेला ग्रंथसंग्रह व (२) ग्रंथाच्या विषयनुसार केलेला संग्रह. पहिल्या प्रकारात ग्रंथाचे वैशिष्ट्यपूर्ण बाह्यरूप, त्याचे मुद्रण, बांधणी, आकार इ. बाबींचा विचार करण्यात येतो, तर दुसऱ्या प्रकारात ग्रंथाचा विशिष्ट वर्ण्य विषय, विशिष्ट प्रकार व विशिष्ट लेखक इत्यादींचा समावेश होतो. यांशिवाय एखाद्या व्यक्तीला एकाच लेखकाची अथवा एकाच विषयावरील सर्व पुस्तके जमविण्याचा छंद असतो, तर काही छांदिष्टांना प्रत्येक प्रकाशित ग्रंथाची पहिली प्रत संगृहीत करण्याचा व कित्येकांना लेखकांनी स्वाक्षरी केलेली पुस्तके जमविण्याचा छंद असतो. या छंदापायी हस्तलिखिते मिळविण्यास कोणी गावोगावी हिंडतो, तर दुर्मिळ पुस्तके मिळविण्याच्या वृत्तीपायी कित्येकजण जुन्या पुस्तकांच्या दुकानांचे उंबरठे झिजवीत असतात. कित्येकांना दुर्मिळ ग्रंथ, पोथ्यापुस्तकांचा संग्रह करून तो जास्त किंमतीने विकण्याचा छंदही असल्याचे दिसून येते. पण अशी व्यावहारिक व व्यावसायिक दृष्टी छंदाच्या मूळ कल्पनेशी विसंगत असते. वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक चित्रांची व विशिष्ट बांधणीची विशिष्ट काळातील पुस्तके आपल्या संग्रहात असलीच पाहिजेत, या भावनेतून राजेलोकांनी तसेच धनिकांनी खूप पैसे खर्च करून आपला ग्रंथसंग्रहाचा छंद पूर्ण केला आहे. तंजावरचे राजे सरफोजी भोसले यांचा सरस्वतीमहाल हा ग्रंथसंग्रह या दृष्टीने उल्लेखनीय आहे. दुर्मिळ ग्रंथ आपल्या हातचा जाऊ नये, म्हणून आपल्या गळ्यातील रत्नजडित कंठे काढून देणारेही राजे होऊन गेले. धार्मिक ग्रंथ जमवून त्यांची ठराविक दिवशी पूजा करण्याची प्रथाही आढळते. आपण ग्रंथप्रेमी आहोत, सुसंस्कृत आहोत, आपणास नाट्य, काव्य, कला यांमध्ये रस आहे, याचे प्रदर्शन करण्यासाठी आपली कपाटे पुस्तकांनी सजविण्याचाही कित्येकांना छंद असतो, तर काही आपल्या ग्रंथसंग्रहावर जिवापाड प्रेम करणारेही आढळतात. गरीब-श्रीमंत असा भेद या छंदाच्या बाबतीत आढळत नाही.\nग्रंथसंग्रह-छंद ज्यांच्या सहकार्यामुळे टिकविला जातो, त्यांमध्ये ग्रंथविक्रेत्यांचा वाटा फार मोठा असतो. जेम्स डे रोटशिल्ट यांचा ग्रंथसंग्रहाचा छंद मॉर्गंड आणि राहीर या फ्रेंच ग्रंथविक्रेत्यांनी पुरविला, तर जॉन पेन या इंग्लिश ग्रंथविक्रेत्याने टॉमस ग्रेन्‌‌व्हिल यांच्या छंदाला साद दिली. हैदराबादचे तिसरे सालारजंग यांच्या ग्रंथसंग्रह छंदाला जगातील अनेक नामवंत ग्रंथविक्रेत्यांनी प्रतिसाद दिला आहे.\nप्राचीन व मध्ययुगीन काळांत ग्रंथसंग्रहाचा छंद राजेरजवाडे, समाजातील गर्भश्रीमंत आणि विद्वान यांच्यापुरताच मर्यादित होता. या दृष्टीने ईजिप्तच्या टॉलेमी राजघराण्यातील राजे, रोमचा सुप्रसिद्ध मुत्सद्दी सिसेरो यांचे ग्रंथसंग्रह प्रसिद्धच आहेत. मुद्रणकलेच्या शोधानंतर मात्र या छंदाला अधिक वाव मिळाला. सामान्य व्यक्तीला या छंदाचे माहात्म्य कळले. विविध प्रकारच्या ग्रंथांची उपलब्धता सहजसुलभ झाल्याने वैयक्तिक ग्रंथसंग्रह करण्याची वृत्ती वाढीला लागली. फ्लॉरेन्सचा मेदीची, नेपल्सचे अर्गोनीझ राजघराणे, हंगेरीमधील कॉरव्हायनस मथायस यांना या छंदाचे मनस्वी वेड होते. ग्रंथसंग्रह करण्याच्या छंदामुळेच सोळाव्या शतकातील तं���ावरच्या तेलुगू नायक राजांनी आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. त्या काळी ग्रंथांच्या, पुस्तकांच्या वा पोथ्यांच्या बाह्यस्वरूपावर आकर्षित होऊन ग्रंथसंग्रह करण्याचा छंद अनेकांना होता. पुढे सतराव्या-अठराव्या शतकांत त्यास निराळे वळण लागले. पुस्तकांच्या बाह्यस्वरूपाऐवजी त्यांतील विषय, भाषेचे सौंदर्य, शैली यांमुळे विशिष्ट लेखकांची अथवा विशिष्ट विषयावरची पुस्तके जमविण्यात अनेकजण रस घेऊ लागले. इंग्लंडमधील डेव्ह्‌नशर अणि नॉर्थम्‌बरलँडचे ड्यूक, लँचेस्टर आणि क्रॉम्फर्डचे अर्ल, सर हान्स स्लोन, सर रॉबर्ट कॉटन, रॉबर्ट हार्ली आणि एडवर्ड हार्ली इत्यादींच्या वैयक्तिक संग्रहांत विविध विषयांवरची पुस्तके होती. छंद म्हणून अनेकांमध्ये एलिझाबेदन व जॅकोबिअन काळातील नाटकांचा संग्रह करण्याची चढाओढ लागली होती. फ्रान्समध्ये शौर्याची कथाविषयक पुस्तके जमविण्याचा छंद अनेकांना होता. दुर्मिळ हस्तलिखिते, चित्रे वा पुस्तके जमविण्यात अमेरिकेतील जॉन पीअरपॉट मॉर्गन याने लाखो रुपये खर्चिले. अलवारच्या महाराणा वणीसिंगाने शेख सादीचा गुलिस्तान हा दुर्मिळ ग्रंथ पन्नास हजार रुपयांस विकत घेतला होता, तर अयोध्येस शहाजहानामाचे हस्तलिखित बारा हजार रुपयांना विकले गेले होते. १४७१ मध्ये छापलेल्या इटालियन लेखक बोकाचीओच्या डिकॅमेरॉन या कथासंग्रहाची दुर्मिळ प्रत मिळविण्यासाठी ब्लँडफोर्ड या श्रीमान्‌ गृहस्थाने बावीसशे पौंड खर्ची घातल्याचे उदाहरण सापडते. लॉर्ड मेकॉलेच्या संग्रहात वरील दृष्टींनी जमविलेली पाच हजार पुस्तके होती.\nग्रंथसंग्रहाच्या छंदापायी माणसे आपला वेळ, पैसा, शक्ती वेचतात परंतु त्यामुळे समाजाचा फायदा होतो. जगातील विख्यात ग्रंथालयांची निर्मिती या छंदातूनच झाली. टॉमस जेफर्सन यांच्या ग्रंथसंग्रहवृत्तीमुळेच वॉशिंग्टनच्या जगप्रसिद्ध ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’चा पाया घातला गेला. ‘न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी ’ची स्थापना जेम्स लेन्‌क्स आणि जॉन ॲस्टर यांच्या ग्रंथसंग्रहाच्या देणगीतूनच झाली. पाटण्याचे डॉ. सच्चिदानंद सिंहा यांच्या ग्रंथसंग्रहाच्या छंदामुळेच ‘सिंहा लायब्ररी’ उदयास आली. कलकत्त्याचे सर आशुतोष मुखर्जी यांनी आपला अमोल ग्रंथसंग्रह भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाला दिला, त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालया���ी शान वाढली. सुप्रसिद्ध घटना पंडित डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपला ग्रंथसंग्रह मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजला दिला. तर म. म. दत्तो वामन पोतदार यांनी आपला अनेक दुर्मिळ ग्रंथ असलेला संग्रह पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वाधीन केला. हैदराबादचे राजे शामराज रायराजन् (एम्. एस्.भालेराव) यांच्या ग्रंथसंग्रहाच्या छंदामुळेच मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात मौलिक भर पडली. हैदराबादचे नबाब मीर युसफ अलिखान, तिसरे सालारजंग यांच्या ग्रंथसंग्रह-छंदाची परिणती अत्युत्कृष्ट ग्रंथसंग्रह-निर्मितीत झाली. पुण्याचे सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी संगीतावरील दुर्मिळ असे शेकडो ग्रंथ, हस्तलिखिते जमा केली होती आणि देणगी म्हणून ती सर्व समाजालाच परत दिली. यांखेरीज नागपूरचे गो. ग. जोशी यांचा शिल्पशास्त्रावरील ग्रंथसंग्रह, पुण्याचे डॉ. जी. डी. आपटे यांचा वैद्यकशास्त्रावरील ग्रंथसंग्रह, सोलापूरचे इराबत्ती आणि पुण्याचे ना. दा. अभ्यंकर यांचे वृत्तपत्र-कात्रणांचे संग्रह, तसेच सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, बॅ. तेजबहादुर सप्रू, बॅ. मु. रा. जयकर, डॉ. डी. आर्‌. भांडारकर, सूचिकार शं. ग. दाते, अ. का. प्रियोळकर इत्यादींच्या ग्रंथसंग्रह-छंदामुळेच भारतामधील अनेक ख्यातनाम ग्रंथालये समृद्ध झाली आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली ���ा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dragarwal.com/mr/privacy-policy/", "date_download": "2023-05-30T05:03:37Z", "digest": "sha1:U55X6FUTUZFZJCKQKMSCWJQMVG7EKJYT", "length": 36171, "nlines": 169, "source_domain": "www.dragarwal.com", "title": "गोपनीयता धोरण | अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉ", "raw_content": "\nहे गोपनीयता धोरण स्पष्ट करते की आम्ही डॉ. अग्रवाल यांच्या नेत्र रूग्णालयात (एकत्रितपणे, “आम्ही,” “आम्ही,” किंवा “आमचे”, आमच्या संलग्न आणि समूह कंपन्यांसह, म्हणजे डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअर लिमिटेड, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल लिमिटेड, ऑर्बिट हेल्थकेअर सर्व्हिसेस (मॉरिशस) लिमिटेड, ऑर्बिट हेल्थकेअर सर्व्हिसेस इंटरनॅशनल ऑपरेशन्स लिमिटेड,) तुमची माहिती संकलित करा, वापरा, सामायिक करा आणि त्यावर प्रक्रिया करा, जी तुम्ही तुमच्या वेबसाइटच्या वापराद्वारे आम्हाला प्रदान करता. https://www.dragarwal.com/ आमच्या अपॉइंटमेंट बुकिंग, टेलिमेडिसिन सेवा आणि अटी व शर्तींमध्ये परिभाषित केल्यानुसार प्रदान केलेल्या इतर सेवांच्या तरतुदी दरम्यान https://www.dragarwal.com/terms-of-use/ तुला.\nखाली दिलेल्या अटींनुसार तुमची माहिती वापरण्यास तुम्ही सहमत असाल तरच कृपया आमच्या सेवा वापरा.\nवैयक्तिक माहिती म्हणजे काय\nवैयक्तिक माहिती ही अशी माहिती आहे जी तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामध्ये डी-ओडेंटिफाईड डेटाचा समावेश आहे जो, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या इतर माहितीशी लिंक केल्यावर, आम्हाला तुमची ओळख पटवण्यास सक्षम करेल. वैयक्तिक डेटामध्ये अपरिवर्तनीयपणे निनावी किंवा एकत्रित केलेला डेटा समाविष्ट नाही जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याद्वारे ओळखू शकत नाही, अगदी इतर माहितीच्या संयोगाने देखील.\nवेबसाइटचा वापर करून/शेड्युलिंग करून किंवा कोणत्याही सेवेचा लाभ घेऊन/“मी स्वीकारतो” वर क्लिक करून, तुम्ही प्रतिनिधित्व करता की तुम्ही आम्हाला स्वेच्छेने वैद्यकीय आणि आर्���िक माहितीसह वैयक्तिक माहिती प्रदान करता आणि या गोपनीयतेनुसार त्यांच्या संग्रह, वापर आणि प्रकटीकरणास संमती देता. धोरण. तुम्ही हे देखील प्रतिनिधित्व करता की तुम्ही कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे (मुल किंवा नियोक्त्यासह) ज्यांची माहिती तुम्ही आमच्यासोबत शेअर करता त्याद्वारे तुम्ही योग्यरित्या अधिकृत आहात.\nआम्ही संकलित केलेल्या वैयक्तिक माहितीचे प्रकार\nजेव्हा तुम्ही आमच्या सेवा वापरण्यासाठी आमच्या वेबसाइटवर साइन अप करता किंवा नोंदणी करता तेव्हा आमच्याद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या प्रकारांमध्ये हे समाविष्ट होते: नाव आणि पत्ता; ईमेल आयडी / फोन नंबर; लोकसंख्याशास्त्रीय डेटा (जसे की तुमचे लिंग, तुमचे वय आणि तुमचे स्थान); कोणत्याही विद्यमान किंवा संशयास्पद आरोग्य परिस्थितीशी संबंधित तुम्ही आम्हाला प्रदान केलेली वैद्यकीय माहिती; तपास अहवाल, विद्यमान रुग्ण आयडी (असल्यास) यासह वैद्यकीय केस इतिहास चाचणी, तुमच्या सेवांच्या वापरासंबंधित माहिती, जसे की शोध इतिहास आणि सेवांच्या वापराद्वारे केलेल्या वैद्यकीय भेटींची नोंद, तुम्ही आम्हाला दिलेली कोणतीही प्रिस्क्रिप्शन; विमा डेटा (जसे की तुमचा विमा वाहक आणि विमा योजना); इंटरनेट बँकिंग तपशील किंवा डेबिट/क्रेडिट कार्डसह, परंतु त्यापुरते मर्यादित नाही अशा पेमेंट तपशीलासारखी आर्थिक माहिती; इंटरनेट आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित वापरकर्ता आयडी, ज्यात तृतीय पक्ष प्लॅटफॉर्म जसे की WhatsApp, Facebook मेसेंजर किंवा Skype जे सेवांसाठी चॅनेल म्हणून वापरले जातात; इतर कोणतीही माहिती जी तुम्ही स्वेच्छेने आम्हाला प्रदान करण्यासाठी निवडता;\nआम्ही तुमचा वैयक्तिक डेटा कसा वापरतो\nवैयक्तिक माहिती किंवा वैयक्तिक माहितीच्या विशिष्ट श्रेणींसह तुम्ही आम्हाला प्रदान केलेली सर्व माहिती ऐच्छिक आहे. आम्ही तुमचा वैयक्तिक डेटा खालील गोष्टींसाठी वापरतो:\nतुमची नोंदणी आमच्या सेवा प्राप्त करण्याच्या उद्देशाने आणि वापराच्या अटींच्या पूर्ततेसाठी https://www.dragarwal.com/terms-of-use/ तुम्हाला वैयक्तिकृत सेवा आणि लक्ष्यित जाहिराती ऑफर करणे; आमच्या सेवा वापरून तुम्ही दिलेल्या कोणत्याही ऑर्डरवर प्रक्रिया करणे आमची उत्पादने आणि सेवा सुधारणे; व्यावसायिक उपायांच्या विकासासह संशोधन आणि विश्लेषण; आमच्या सेवांशी संबंधित तुमच्या विनंत्या, शंका आणि तक्रारींचे निराकरण करणे; चौकशी करणे, अंमलबजावणी करणे आणि विवादांचे निराकरण करणे; तुम्हाला नवीन सेवा देण्यासाठी, फीडबॅक घेण्यासाठी, तुम्हाला व्यवहार पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी किंवा सेवांच्या वापराशी संबंधित इतर समस्यांसाठी तुमच्याशी संपर्क साधण्याच्या उद्देशाने. सेवांशी संबंधित प्रचारात्मक आणि विपणन-संबंधित माहिती यांसारख्या गैर-आवश्यक संप्रेषणे प्राप्त करण्यापासून तुम्ही निवड रद्द करू इच्छित असल्यास, कृपया आम्हाला येथे ईमेल पाठवा info@dragarwal.com\nवेबसाइट काही विशिष्ट (जे संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहिती नाही) साठवण्यासाठी तात्पुरत्या कुकीज वापरते ज्याचा वापर आम्ही आणि आमच्या सेवा प्रदात्यांद्वारे वेबसाइटच्या तांत्रिक प्रशासनासाठी, संशोधन आणि विकासासाठी आणि वापरकर्ता प्रशासनासाठी केला जातो. तुम्हाला जाहिराती देताना किंवा सेवा ऑप्टिमाइझ करताना, आम्ही अधिकृत तृतीय पक्षांना तुमच्या ब्राउझरवर एक अद्वितीय कुकी ठेवण्याची किंवा ओळखण्याची परवानगी देऊ शकतो. कुकीज मात्र तुमच्या मालकीची कोणतीही वैयक्तिक माहिती साठवत नाहीत. कुकीज अक्षम करण्यासाठी तुम्ही तुमचा इंटरनेट ब्राउझर समायोजित करू शकता. जर कुकीज अक्षम केल्या असतील तर तुम्ही तरीही वेबसाइट वापरू शकता, परंतु वेबसाइट काही वैशिष्ट्यांच्या वापरावर मर्यादित असू शकते.\nवैयक्तिक डेटाचे प्रकटीकरण आणि हस्तांतरण\nआम्ही उघड करतो आणि काही प्रकरणांमध्ये तुमची वैयक्तिक माहिती अशा संस्थांकडे हस्तांतरित करतो जी तुम्हाला सेवा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. या संस्था भारताबाहेर असू शकतात, ज्यांना तुम्ही संमती देता. आम्‍हाला अशा घटकांनी तुमच्‍या माहितीचे संरक्षण करण्‍याची आवश्‍यकता आहे त्‍याच्‍या समतुल्‍य सुरक्षा उपायांमध्‍ये आम्‍ही अवलंबू. आम्ही उघड करू शकतो किंवा माहिती हस्तांतरित करू शकतो अशा घटकांची सूचक सूची खाली प्रदान केली आहे.\nसेवा प्रदाते: वेबसाइट होस्टिंग, डेटा स्टोरेज, सॉफ्टवेअर सेवा, ईमेल सेवा, मार्केटिंग, ग्राहक ऑर्डर पूर्ण करणे, पेमेंट सेवा प्रदान करणे, डेटा विश्लेषण करणे, ग्राहक सेवा प्रदान करणे आणि सर्वेक्षण करणे यासारख्या आमच्या वतीने सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांसोबत आम्ही वैयक्तिक डेटा शेअर करतो. या कंपन्य�� भारताच्या आत किंवा बाहेर असू शकतात, परंतु कोणत्याही परिस्थितीत तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यास ते बांधील आहेत.\nव्यवसाय संलग्न: आम्ही तुमची काही माहिती परदेशी संस्थांसह समूह कंपन्या आणि संलग्न संस्थांकडे उघड करू शकतो किंवा हस्तांतरित करू शकतो. आम्ही तुमची माहिती आमच्या कर्मचारी, एजंट किंवा भागीदार आणि तृतीय पक्षांना केवळ माहितीच्या आधारावर उपलब्ध करून देऊ शकतो आणि विलीनीकरण, पुनर्रचना, संपादन, संयुक्त उपक्रम, असाइनमेंट, असाइनमेंट, कोणत्याही दिवाळखोरी किंवा तत्सम कार्यवाहीच्या संदर्भात, आम्ही कोणताही आणि सर्व वैयक्तिक डेटा संबंधित तृतीय पक्षाकडे हस्तांतरित करू शकतो.\nकायदा अंमलबजावणी संस्था: माहितीसाठी कायदेशीर विनंतीनुसार आणि अन्यथा दिलेल्या वेळी लागू होणाऱ्या कोणत्याही कायद्यानुसार आवश्यकतेनुसार आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींसोबत माहिती शेअर करू शकतो.\nइतर: आमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि उपलब्ध उपायांचा पाठपुरावा करण्यासाठी, आमच्या अटी आणि शर्तींची अंमलबजावणी करण्यासाठी, फसवणुकीचा तपास करण्यासाठी किंवा आमच्या ऑपरेशन्स किंवा वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रकटीकरण वाजवीपणे आवश्यक आहे हे आम्ही सद्भावनेने निर्धारित केल्यास आम्ही वैयक्तिक डेटा देखील उघड करू शकतो.\nतुमची वैयक्तिक माहिती अचूक, पूर्ण आणि अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही वाजवी पावले उचलतो. तथापि, आपण प्रदान केलेल्या माहितीच्या अचूकतेचे आपण पुनरावलोकन केले आणि विसंगती आढळल्यास किंवा आपण आमच्या सेवांचा वापर बंद करू इच्छित असल्यास आमच्याशी संपर्क साधा याची खात्री करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या वैयक्तिक माहितीच्या संदर्भात तुम्हाला खालील अधिकार आहेत:\nतुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीमध्ये प्रवेश करण्याचा आणि दुरुस्त करण्याची आणि हटवण्याची विनंती करण्याचा अधिकार आहे.\nतुम्ही गोपनीय मानता अशी कोणतीही वैद्यकीय किंवा इतर माहिती सामायिक न करण्यास आणि तुम्ही आधीच प्रदान केलेला डेटा वापरण्यासाठी आम्हाला दिलेली संमती मागे घेण्यास तुम्ही मोकळे आहात. आपण कोणतीही माहिती सामायिक करण्यास नकार दिल्यास किंवा आपण यापूर्वी आम्हाला दिलेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी संमती मागे घेतल्या��, आम्ही आमच्या सेवांच्या तरतूदी प्रतिबंधित करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राखून ठेवतो ज्यासाठी आम्ही अशी माहिती आवश्यक मानतो.\nतुम्ही श्री थानकैनाथन – तक्रार अधिकारी यांच्याशी येथे संपर्क साधू शकता thanikainathan.a@dragarwal.com यापैकी कोणतेही अधिकार वापरण्यासाठी. आम्ही तुमच्या विनंतीला वाजवी वेळेत प्रतिसाद देऊ.\nआम्ही तुमची वैयक्तिक माहिती लागू कायद्यांनुसार संग्रहित करतो, याचा अर्थ तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी किंवा कोणत्याही कायद्यानुसार आवश्यक असेल तोपर्यंत आम्ही तुमची वैयक्तिक माहिती ठेवतो. आम्ही तुमची वैयक्तिक माहिती फक्त कायदेशीर हेतूंसाठी साठवू. वैद्यकीय कायद्यांतर्गत कायदेशीर आवश्यकतांच्या अधीन राहून, संशोधन आणि सांख्यिकीय हेतूंसाठी आम्‍ही डी-ओळखलेला डेटा दीर्घ कालावधीसाठी ठेवतो.\nतुम्ही तुमचे खाते बंद केल्यास, तुमचा डेटा राखून ठेवण्याचे आमचे कोणतेही बंधन नाही आणि आम्ही तुमचा कोणताही किंवा सर्व डेटा दायित्वाशिवाय हटवू शकतो. तथापि, फसवणूक किंवा भविष्यातील दुरुपयोग रोखण्यासाठी किंवा कायद्याद्वारे आवश्यक असल्यास, किंवा इतर कायदेशीर हेतूंसाठी आवश्यक असल्यास आम्ही तुमच्याशी संबंधित डेटा राखून ठेवू शकतो.\nगोपनीयता, माहिती सुरक्षा धोरण\nतुम्ही आमच्यासोबत शेअर करत असलेल्या सर्व डेटाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आम्ही वाजवी तांत्रिक, प्रशासकीय आणि भौतिक सुरक्षा उपायांचा वापर करतो आणि तुमच्या डेटावर अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अंतर्गत धोरणे आहेत. तुमच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही ज्या तृतीय पक्षांसोबत डेटा सामायिक करतो ते देखील वाजवी स्तरावरील सुरक्षा पद्धती आणि प्रक्रियांचा अवलंब करतात याची खात्री करण्यासाठी आम्ही पुरेशी पावले उचलतो.\nआमच्या शेवटी कोणत्याही प्रशासकाला तुमच्या पासवर्डची माहिती नसेल. तुमचा पासवर्ड, तुमचा संगणक आणि तुमच्या मोबाईल फोनवर अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पूर्ण झाल्यावर वेबसाइटवरून लॉग ऑफ करण्याचे सुनिश्चित करा. तुमचे खाते आणि पासवर्डच्या कोणत्याही अनधिकृत वापरासाठी आम्ही कोणतेही दायित्व स्वीकारत नाही. तुम्हाला तुमच्या खात्याचा कोणताही अनधिकृत वापर झाल्याचा संशय असल्यास, तुम���ही ताबडतोब आम्हाला ईमेल पाठवून सूचित केले पाहिजे info@dragarwal.com. तुमच्या खाते आणि पासवर्डच्या अशा अनधिकृत वापरामुळे आमच्याकडून झालेल्या कोणत्याही नुकसानीमुळे तुम्ही आम्हाला नुकसानभरपाई देण्यास जबाबदार असाल, आमच्या अंतर्गत निर्धारित केलेल्या नुकसानभरपाई तरतुदीनुसार https://www.dragarwal.com/terms-conditions-telemedicine/\nतथापि, आपल्या वैयक्तिक माहितीच्या कोणत्याही गैरवापरामुळे कोणत्याही हानीसाठी, अनधिकृत प्रवेशासाठी, सुरक्षिततेची समस्या किंवा आपल्याला झालेल्या कोणत्याही हानीसाठी आम्ही जबाबदार नाही, जोपर्यंत तो केवळ आमच्याकडून निष्काळजीपणा आणि गैर-अनुपालनाचा थेट आणि निकटवर्ती परिणाम आहे. आम्ही आमच्या भागीदार आणि तृतीय पक्षांद्वारे अशा भागीदार आणि तृतीय पक्षांसोबतच्या आमच्या कराराच्या कक्षेबाहेरील तुमच्या वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेसाठी, सुरक्षिततेसाठी किंवा वितरणासाठी जबाबदार नाही. पुढे, आम्ही सुरक्षिततेच्या कोणत्याही उल्लंघनासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षाच्या कोणत्याही कृतीसाठी किंवा आमच्या वाजवी नियंत्रणाबाहेरील घटनांसाठी जबाबदार असणार नाही, ज्यामध्ये सरकारची कृत्ये, संगणक हॅकिंग, संगणक डेटा आणि स्टोरेज डिव्हाइसवर अनधिकृत प्रवेश समाविष्ट आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही. संगणक क्रॅश, सुरक्षा आणि एन्क्रिप्शनचा भंग, इंटरनेट सेवेची खराब गुणवत्ता किंवा तुमच्याकडून टेलिफोन सेवा. तुम्ही याद्वारे कबूल करता की, विशेषत: तुमच्याकडून किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे नुकसान, नुकसान किंवा हानी होण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही तृतीय पक्षाच्या कृती किंवा कृतीसाठी आम्ही जबाबदार नाही.\nतृतीय पक्ष वेबसाइट आणि सेवा\nआमच्या वेबसाइटमध्ये तृतीय पक्ष सेवांचे दुवे असू शकतात आणि आपल्याला अशा तृतीय-पक्ष वेबसाइट्स, उत्पादने आणि सेवांमध्ये प्रवेश करण्याची क्षमता देते. आम्ही त्या तृतीय पक्षांद्वारे नियोजित केलेल्या गोपनीयता पद्धतींसाठी जबाबदार नाही किंवा त्यांची उत्पादने आणि सेवांमध्ये असलेल्या माहिती किंवा सामग्रीसाठी आम्ही जबाबदार नाही. कृपया कोणत्याही तृतीय पक्षाच्या वेबसाइट, उत्पादने किंवा सेवा वापरण्यापूर्वी त्यांची गोपनीयता धोरणे वाचा.\nया गोपनीयता धोरणातील बदल\nआम्ही वेळोवेळी या गोपनीयता धोरणामध्ये सुधारणा किंवा अद्यतन करू शकतो. गोपनीयता धोरणाच्या प्रभावी तारखेनंतर तुम्ही आमची उत्पादने आणि सेवांचा सतत वापर केला म्हणजे तुम्ही सुधारित गोपनीयता धोरण स्वीकारता. तुम्ही अशा कोणत्याही सुधारित अटींशी सहमत नसल्यास, कृपया आमची उत्पादने किंवा सेवा वापरणे टाळा आणि तुम्ही तयार केलेले कोणतेही खाते बंद करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.\nस्क्विंट लसिक शस्त्रक्रिया पोस्टरियर सबकॅप्सुलर मोतीबिंदू कॉर्टिकल मोतीबिंदू युव्हिटिस जन्मजात काचबिंदू रोझेट मोतीबिंदू नेत्ररोग तज्ज्ञ स्क्लेरल बकलिंग वंदना जैन मोतीबिंदू सबकॅप्सुलर मोतीबिंदू चेन्नई आय हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आफ्टरकेअर अर्धांगवायू स्क्विंट विभक्त मोतीबिंदू रेटिनल होल पिगमेंटरी ग्लॉकोमा मोतीबिंदू शस्त्रक्रिया ब्लेडलेस लसिक ऑक्युलोप्लास्टी केरायटिस अपवर्तक शस्त्रक्रिया पोस्टरियर कॅप्सुलर मोतीबिंदू डॉ अक्षय नायर आघात मोतीबिंदू नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार ऑप्टोमेट्रीमध्ये फेलोशिप RelexSmile शस्त्रक्रिया लॅसिक किती सुरक्षित आहे अहमदाबादमधील नेत्र रुग्णालय नेत्र रुग्णालय कोईम्बतूर फोटोकोग्युलेशन\nनेत्र रुग्णालये - राज्य आणि केंद्रशासित प्रदेश\nनेत्र रुग्णालये - शहर\nसर्व रोग आणि परिस्थिती\nडोळा शरीरशास्त्र आणि उपचार\nकोरोनाच्या काळात डोळ्यांची काळजी\nकॉन्टॅक्ट लेन्स आणि कमी दृष्टी\nडोळयातील पडदा बद्दल सर्व\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी बद्दल सर्व\nतुमची शंका स्पष्ट करण्यात आम्हाला मदत करायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%B8/", "date_download": "2023-05-30T04:56:01Z", "digest": "sha1:GTHYMA62CITBHC3HZLVGJ5OCJRCSYQSM", "length": 9196, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nYou are at:Home»आवृत्ती»गोवा»शांतादुर्गा वे��्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर\nशांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर\nकुंकळ्ळी बाजारातून मंदिरात मिरवणुकीने आगमन\nतलवडा, वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर पडली असून हा रथ इडगुंजी, कुमठा येथील कारागीर गंगाधर आचारी व त्यांच्या इतर सहकाऱयांनी बरीच मेहनत घेऊन तयार केला आहे. या रथासाठी जवळपास 30 लाख रु. खर्च झाले आहेत. गुरुवारी या रथाचे सुटे भाग ट्रकवर टाकून तो शुक्रवारी पहाटे कुंकळ्ळीत पोहोचला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी बँडवादनाच्या तालावर कुंकळ्ळी बाजारातून श्री शांतादुर्गा वेर्डेकरीण मंदिराच्या ठिकाणी सदर रथ मिरवणुकीने नेण्यात आला.\nकुंकळ्ळी बाजारात देवस्थानचे अध्यक्ष गौरीश फडते, सचिव महेश देसाई व खजिनदार दामोदर देसाई यांनी रथाचे स्वागत केले. यावेळी माजी अध्यक्ष शैलेश देसाई, लवू देसाई, रामानंद देसाई, प्रशांत देसाई, शैलेश फडते, निवास देसाई, अविराज फडते, अबी उदेकर, प्रज्वल शेटकर, सचिन उदेकर, गौरीश शेटकर, आशिष फडते, शाबा गावकर व अन्य महाजन, भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. याआधी संस्थानात अष्टदिकपाल व विजयरथ असून त्यात आता महाब्रह्मरथाची भर पडली आहे. उत्सव काळात रथात देवीच्या मूर्तीला आरूढ करून मिरवणूक काढण्यात येते. संस्थानच्या साजऱया होणाऱया वार्षिक कालोत्सव तथा जत्रोत्सवात हा महाब्रह्मरथ आकर्षण ठरणार आहे. हा रथ तयार करण्यात भाविकांचे मोठे आर्थिक साहाय्य लाभले आहे. या सर्वांचे अध्यक्ष गौरीश फडते यांनी आभार मानले आहेत. कोविड महामारीमुळे मागील वषी रथ आणला गेला नाही. सध्या महामारी बऱयाच प्रमाणात आटोक्मयात आली असून त्यामुळे यंदा नियमांचे पालन करून मंदिरातील उत्सव साजरे करणे शक्य होईल, असे फडते यांनी सांगितले.\nPrevious Articleकला- संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर\nNext Article मंत्री लोबोंचा कॉग्रेस प्रवेश तसेच युतीसंदर्भात चर्चा नाही\nदर आठवड्याला पाच मुले,महिला ठरतात गुह्यांचे बळी\nबांबोळी ते दाबोळीपर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ यशस्वी\nशनायाने गाठले माऊंट एव्हरेस्ट शिखर\nदीपनगर कुर्टी येथे स्मशामभूमीसाठी डोंगर पोखरण्यापूर्वी सिमांकन का केले नाही\nवास्कोत चोरी प्रकरणी महिलांच्या टोळक्याला अटक, चोरीसाठी लहान मुलांचा वापर\nकाणकोणात माध्यान्ह आहा��ाची जबाबदारी एकट्या गटावर\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://junglistatus.com/romantic-marathi-ukhane-for-male/", "date_download": "2023-05-30T04:56:12Z", "digest": "sha1:3F72N4VOINFW4TXAKHIUJPTVLUGD6UK5", "length": 12908, "nlines": 156, "source_domain": "junglistatus.com", "title": "50+ Best Romantic Marathi Ukhane for Male | पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे - Junglistatus", "raw_content": "\nनमस्कार, आपण पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane for Male) शोधत आहात मग आपण या पोस्टमध्ये ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मी आपल्याबरोबर सामायिक करणार आहे 50+ पुरुषांसाठी रोमँटिक मराठी उखाणे.\nया लेखाच्या माध्यमातून आम्ही पुरुषांसाठी (Romantic Marathi Ukhane) छान छान उखाणे सांगणार आहोत. आम्ही पुरुषांसाठी काही सर्वोत्कृष्ट रोमँटिक मराठी उखाणे सामायिक करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की आपण त्यांच्यावर प्रेम कराल.\n1) मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, __तू फक्त, मस्त गोड हास.\n2) फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ___च्या नादाने झालो मी बेभान.\n3) हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, __मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.\n4) कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ___च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.\n5) पक्षांचा थवा, दिसतो छान___आली जीवनात, वाढला माझा मान\n6) पाच बोटातून होते कलेची निर्मिती, ___वर जडली माझी प्रीती.\n7) परातीत परात चांदीची परात, ___लेक आणली मी ___च्या घरात.\n8) __माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,___तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.\n9) ___माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल, तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.\n10) लग्नाचा वाढदिवस करू साजरा, ___तुला आणला मोगऱ्याचा गजरा.\n11) संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी, ___म्हणते मधुर गाणी.\n12) यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी, ___सोबत सुखी आहे सासरी.\n13) __च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, __ला पाहून, पडली माझी विकेट\n14) मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो ___आणि माझी जोडी.\n15) पाच बोटातून होते कलेची निर्मिती, ___वर जडली माझी प्रीती.\n16) काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन, ___च्या साह्याने सुखी झाले जीवन.\n17) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही, ___सारखा हिरा.\n18) मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण, ___सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण.\n19) एका वर्षात असतात महिने बारा, ___च्या नावात समावलाय आनंद सारा.\n20) माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप, __ ची प्रत्येक ग��ष्ट, मला भावते खूप.\n21) माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून, जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून.\n22) हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, __मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.\n23) प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी, आज भरवते ___ला, गोड गोड बासुंदी.\n24) पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.\n25) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.\n26) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.\n27) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.\n28) घातली मी वरमाला हस___राव गाली, थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.\n29) धरला यांनी हात, वाटली मला भिती, हळूच म्हणाले___राव अशीच असते प्रिती.\n30) अंगणात होती मेथी, पाणी घालु किती, ___ रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.\n31) केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल___ राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.\n32) नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी___ चे नाव घेतो___ च्या घरी.\n33) श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण___ला सुखात ठेवी हा माझा पण.\n34) संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर___म्हणजे प्रेमाचा आगर.\n35) सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात___चे नाव घेतो ___च्या घरात.\n36) सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप___आहे मला अनुरूप.\n37) परातीत परात चांदीची परात, ___ लेक आणली मी …. च्या घरात.\n38) वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर___ हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.\n39) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, ___ ला घास भरवतो वरणभात तूपाचा.\n40) मंद आहे वारा संथ चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो___आणि माझी जोडी.\n41) माझ्याशी लग्न करायला ______ झाली राजी, केल मी लग्न, _________ झाली माझी .\n42) खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,______माझी, सगळ्यात देखणी.\n43) प्रेमाच्या राणात नाचतो मोर,_____शी केल लग्न, नशीब माझ थोर.\n44) गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी,_____ला घेऊन जातो मी तीच्या सासरी.\n45) ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,____समोर माझ्या, सोण पण लोखंड\n46) सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,___ आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य.\n47) पक्षांचा थवा, दिसतो छान___आली जीवनात, वाढला माझा मान\n48) एक दिवा, दोन वाती___ माझी, जीवन साथी\n49) खुपच सुंदर, दत्तांचे मुख आज पासून,___च माझ सुख\n50) राधेचा चेहरा, थोडासा हासरा___ समोर, पैसा पण कचरा\n51) पोर्णिमेचा चंद्र, असतो गोल___समोर माझ्या, पैशाला पण नाही मोल\nमला आशा आहे की तुला उखाणे आवड���ल.आपल्याला हे आवडत असल्यास कृपया आपल्या प्रियजनांसोबत सामायिक करा. तसेच तुमच्या मनात जर तुम्हाला काही उखाण असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cbi-files-case-against-anil-deshmukh-in-delhi-shocking-information-in-fir-mhss-543561.html", "date_download": "2023-05-30T04:32:10Z", "digest": "sha1:HYJBU3EMTYNEBSCXXNQC3LQDPFRKAVLX", "length": 13132, "nlines": 174, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठी बातमी, अनिल देशमुखांवर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल, FIR मध्ये धक्कादायक माहिती! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठी बातमी, अनिल देशमुखांवर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल, FIR मध्ये धक्कादायक माहिती\nमोठी बातमी, अनिल देशमुखांवर दिल्लीमध्ये गुन्हा दाखल, FIR मध्ये धक्कादायक माहिती\nसचिन वाझे (Sachin vaze) यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nशाहरुखसोबतच्या चॅटवरुन सीबीआयचा गंभीर आरोप, म्हणाले 'वानखेडे हे मेसेज..'\nशाहरुखसोबतची चॅट लिक का केली हायकोर्टाने समीर वानखेडेंना फटकारलं, म्हणाले..\nCBI कडून समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी; 15 प्रश्नांची यादी समोर, शाहरुखबाबत..\nहा गोल्डन चान्स हातचा जाऊ देऊ नका; थेट CBI मध्ये इंटर्नशिपची संधी; बघा डिटेल्स\nमुंबई, 24 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणी सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे.\nसीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे.\nकोरोनाच्या व्हॅक्सिनच्या किमतीवर प्रश्न विचारताच फरहान अख्तर ट्रोल\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्र��ंगाचे पाहा Photos\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nतसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहे.\nकोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात, लस किती प्रभावी\nआज सकाळपासून अनिल देशमुख यांच्या मुंबई (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे मारले आहे. आताही कारवाई थांबवण्यात आली आहे.\nमहाविकास आघाडीच्या नेते भडकले\nतर, न्यायालयानं 100 कोटीच्या खंडणी प्रकरणी प्राथमिक चौकशी करण्याची सीबीआयला परवानगी दिली होती. पण सीबीआय धाडी टाकून या परवानगीचा गैरवापर अनिल देशमुख यांच्या बदनामीसाठी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी ट्विट करत सरकारला धारेवर धरलं. उच्च न्यायालयाने चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. पण सीबीआय अतिरेक करत आहे, असं म्हणताच दया..कुछ तो गडबड जरूर है. असा टोला या कारवाईवरून लगावला आहे.\nराष्ट्रवादीने केला कारवाईचा निषेध\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकार या माध्यमातून राजकीय उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. 'प्राथमिक चौकशीतून काय समोर आले हे कोर्टासमोर मांडण्याआधीच होत असलेल्या या कारवाईचा त्यांनी निषेध केला. अशा धाडी राजकीय नेत्यांना बदनाम करण्यासाठी असल्याचंही ते म्हणाले. तसंच 'अनिल देशमुख यांनी तपासात सहकार्य केल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16758/", "date_download": "2023-05-30T04:53:12Z", "digest": "sha1:ZCI3ZGN6EGNTZURI47BFENSZ5JLP3YVY", "length": 14775, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कालेलकर, नारायण गोविंद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मा���व\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकालेलकर, नारायण गोविंद : (११ डिसेंबर १९०९ — ). प्रसिद्ध मराठी भाषाशास्त्रज्ञ. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बांबुळी येथे. शिक्षण बडोदे, मुंबई व पॅरिस येथे. फ्रेंच भाषा व साहित्य यांत पदविका (१९३९). पॅरिस विद्यापीठाची डी.लिट्. ही पदवी (१९५०). रॉकफेलर सिनियर फेलो (१९५५-५६). बडोदे येथील महाविद्यालयात व विद्यापीठात फ्रेंच भाषा-साहित्य अाणि भाषाशास्त्र यांचे अध्यापन (१९४० — ५६). १९५६ पासून पुण्याच्या डेक्कन कॉलेजात इंडो-आर्यन व इंडो-यूरोपियन भाषाशास्त्राचे अध्यापन व भाषाशास्त्र विभागाचे प्रमुख. १९७३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाच्या मराठी महाशब्दकोशाच्या योजनेचे प्रमुख संपादक. या मंडळाचे व महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य.\nबुद्धकालीन भारतीय समाज (१९३५) व कंपॅरेटिव्ह मेथड इन हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स (१९६०) हे त्यांचे अनुवादित ग्रंथ उल्लेखनीय आहेत. यांशिवाय अनेक फ्रेंच कथा, कविता, लेख यांचेही त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या स्वतंत्र ग्रंथसंपदेतील ध्वनिविचार (१९५५), भाषा आणि संस्कृति (१९६०) व भाषा : इतिहास आणि भूगोल (१९६०) हे ग्रंथ अत्यंत मौलिक आहेत. यांपैकी पहिल्या दोन ग्रंथांना महाराष्ट्र राज्य पारितोषिके व तिसऱ्या ग्रंथाला साहित्य अकादेमीचे पारितोषिक १९६८ देण्यात आले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nतारापोरवाला, इराच जहांगीर सोराबजी\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओड��या भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n—भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/national_13.html", "date_download": "2023-05-30T04:08:25Z", "digest": "sha1:ZXSFDTL5UCIPU34AJMHT7IRNPN4WRBNZ", "length": 10161, "nlines": 107, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान\nनवी दिल्ली, दि.8 : महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.\nराष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावर्षी भारतरत्न पुरस्कार घोषित झालेल्या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, नानाजी देशमुख (मरणोत्तर), प्रख्यात गायक भुपेन हजारीका(मरणोत्तर) यांना सन्मानित करण्यात आले.\nनानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह यांनी तर भूपेन हजारीका यांचे पूत्र तेज हजारीका यांनी पुरस्कार स्वीकारला. उपराष्ट्रपती एम. व्यकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या.\nनानाजी देशमुख प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. हिंगोली जिल्ह्यातील कडोळी या गावी 11 ऑक्टोबर 1916 मध्ये नानाजी देशमुख यांचा जन्म झाला. नानाजी यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारावर मनुष्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो या विचाराला मध्यवर्ती ठेवून देशभर रचनात्मक व शाश्वत विकास साधणारे समाजकार्य केले. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेश या नियतकालिकांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही नानाजी देशमुख सहभागी झाले. देशातील शेतक-यांना सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात त्याचे मोलाचे योगदान राहीले आहे. गोवंश संवर्धन, पारंपरिक कृषी पध्दतीचा विकास व प्रसार, गुरुकुल पध्दतीने शालेय शिक्षण, उद्योजकता विद्यापीठाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराला प्राधान्य,आरोग्यधाम योजनेंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींविषयी संशोधन आदी महत्वपूर्ण कार्य नानाजींनी केले.\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान\nप्रसिध्द अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती ठरले. 11 डिसेंबर 1935 मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6 दशकांच्या सक्रीय राजकारणात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री आदी पद त्यांनी भुषविली आहेत. भारत देशाचे प्रथम नागरीक अर्थात राष्ट्रपती म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले.\nभूपेन हजारिकांच्या अविट व अमिट सुरांचा सर्वोच्च सन्मान\nप्रसिध्द गायक व संगीतकार भूपेन हजारिका यांच्या अविट व अमिट सुरांची दखल घेवून त्यांना मरणोत्तर देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. आसाममध्ये 8 डिसेंबर 1926 मध्ये जन्मलेले हजारिका यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून आसमी भाषेत गायनास सुरुवात केली. कलकत्त्यात वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचे पहिले गाणे रेकॉर्ड झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहीले. बंगाली गीतांना हिंदीत अनुवादीत करून स्वर देत असत. रूदाली, मिल गयी मंजील मुझे, साज, दरमिया, गजगामिनी, दमन आणि क्यों या सुपरहीट चित्रपटांचे गीत लिहीले. हजारिका यांनी एकूण 1 हजार गीत रचना केल्या व एकूण 15 पुस्तके लिहीली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी ��� नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2023-05-30T03:54:47Z", "digest": "sha1:RX2YV2K5ADWA6VXEFFUZIBEGKD4WBF6M", "length": 12016, "nlines": 118, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»पुष्प नक्षत्रात गडगडाटासह पावसाची हजेरी\nपुष्प नक्षत्रात गडगडाटासह पावसाची हजेरी\nदमदार पावसाने शेतकरी सुखावला,\nरविवारी पुष्प नक्षत्राला सुरुवात झाली. मात्र म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता. सोमवारीही सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र दुपारीनंतर ढगांच्या गडागडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता.\nसोमवारी पावसाने सकाळपासून उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर जोरदार हजेरी लावली असून शेतकरी सुखावला आहे.या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनचे योग्यवेळेत आगमन झाल्यानंतर पुन्हा दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले प्रवाहीत झाले आहेत. शेतकऱयांनी जवळपास खरीप पेरणी पूर्ण केली आहे. यावषी पावसाने चांगली साथ दिली आहे. मागील वषी महापूर आल्यामुळे पाऊस म्हटले की शेतकऱयांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्येही भितीचे वातावरण पसरले होते. मात्र सध्या तरी पावसाने अत्यंत योग्यवेळेत हजेरी लावून शेतकऱयांना दिलासा दिला आहे. सोमवारीही सायंकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.\nगेल्या चार दिवसांपासून बेळगाव परिसरात पावसाची रीपरिप सुरु होती. अधूनमधून हलक्मया सरी कोसळत होत्या. मात्र सोमवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरुन तारांबळ उडाली होती. सोमवारीही झालेल्या संततधार पावसामुळे गांधीनगर, बी. एस. येडियुराप्पा मार्गावर पा���ी साचून होते. त्यामुळे वाहने चालविताना इतर वाहनांवर त्याचे पाणी शिंथडत होते. गांधीनगर येथील भुयारी मार्गामध्ये नेहमीच पाणी साचत असते. सोमवारीही झालेल्या दमदार पावसानंतर कंबरभर पाणी साचून होते. त्यामधून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागली. पावसाने गटारी तुडुंब भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत होते. कोरोनामुळे तोंडाला मास्क पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी रेनकोट आणि छत्रीचा आधार घेताना नागरिक दिसत होते.\nया संततधार पावसामुळे फेरीवाले, भाजीविपेते आणि बैठय़ा व्यापाऱयांची धावपळ उडाली. खरेदीसाठी नागरिकांनी पाण्यातून वाट काढत तसेच भीजतच खरेदी करावी लागली. काही जणांनी पाऊस येणार नाही म्हणून विनाछत्रीच बाजारात दाखल झाले होते. मात्र दुपारनंतर सुरु झालेल्या दमदार पावसाचा चांगलाच फटका बसला. गटारीतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे सर्वत्र कचरा पसरला होता.\nशहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे ते रस्ते उखडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी गटारीतील पाणी रस्त्यावर येत होते. फुटपाथवरही पाणी साचल्याचे दिसून येत होते. गटारींची अवस्था दयनीय झाली आहे. दुपारनंतर झालेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना व नट्टी लावण्यात आलेल्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यावषी पावसाने शेतकऱयांची योग्य साथ दिली आहे. पुष्प नक्षत्रात ढगांच्या गडगडाट झाल्यामुळे पाऊस होईल की नाही, अशी शक्मयता वर्तविण्यात येत होती. मात्र दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सारेच सुखावले आहेत. तालुक्मयातील सर्वच भागात पावसामुळे समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही पिकांना पावसाची गरजअसल्याचे मत व्यक्त होत अहाहे.\nPrevious Articleआशा कार्यकर्त्यांना मासिक 12 हजार मानधन द्या\nNext Article एपीएमसीमध्ये पहाटे 5 ते दुपारी 1 पर्यंतच व्यवहार\nशहर परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस\nभाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा खून\nआजपासून पुन्हा शाळा गजबजणार\nघरफोड्यांचे सत्र : पोलीस व्यस्त, नागरिक त्रस्त\nडीजेला फाटा, पण विस्कळीतपणाचा फटका\nतालुक्यातील पूर्वभागाला पावसाने झोडपले\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/sangli-miraj-youth-commits-suicide-by-strangulation-tbdnews/", "date_download": "2023-05-30T05:42:20Z", "digest": "sha1:UPPN3S2IWGZL3UXVPPDGPWOPEPZ4FBMM", "length": 7471, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\nYou are at:Home»Breaking»Sangli; मिरजेत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या\nSangli; मिरजेत तरूणाची गळफास घेवून आत्महत्या\nसट्टेबाजीतून आत्महत्या केल्याचा संशय\nशहरातील मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या सचिन शांतीनाथ लिंबीकाई (वय ३२) या तरुणाने रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र त्याने सट्टेबाजीत कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे. तरुणाच्या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.\nसचिन हा रविवारी दुपारी एका हॉटेलवर मित्रांबरोबर जेवण करून घरी आला. आई कामाला गेली होती. तर पत्नीचे ऑपरेशन झाल्यामुळे ती दुसर्‍या खोलीमध्ये झोपलेली होती. सचिन याने तिसर्‍या खोलीत जावून दोरीने गळफास घेतल्याचे त्याच्या पत्नीला दिसले. सचिनच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी त्याने अवैध सट्टेबाजीतून कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची चर्चा होती. मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.\nPrevious Articleसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू इथून पंढरपूरकडे प्रस्थान\nNext Article सांगली जिल्हा हादरला; कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nSangli: विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही- आमदार विश्वजित कदम\nमुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदी\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80424063200/view", "date_download": "2023-05-30T05:10:15Z", "digest": "sha1:KB2557HTZM25QHRTLIIIWMZWYGTBN6VJ", "length": 6924, "nlines": 106, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भोंडल्याची गाणी - काळी माती मऊ मऊ माती ... - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|भोंडल्याची (हादग्याची) गाणी|\nकाळी माती मऊ मऊ माती ...\nएलमा पैलमा गणेश देवा ...\nएक लिंबु झेलू बाई , दो...\n' तुझ्या ग माहेरच्यांनी...\nअक्कणमाती चिक्कणमाती , ...\nआला चेंडू , गेला चेंडू ...\nसासूबाई सासूबाई मला आल...\nआज कोण वार बाई \nसोन्याचा कंरडा बाई मोत...\nआड बाई आडवाणी आडाचं प...\nनणंद भावजया खेळत होत्य...\n' कोथिंबीरी बाई ग , आत...\nकाळी माती मऊ मऊ माती ...\nआज कोण पाहुणे आले ग ...\nआज कोण पाहुणे आले ग ...\nदीड दमडीचं तेल आणलं ...\nकृष्ण घालीतो लोळण यशोद...\nकारल्याचा वेल लाव गं ...\nआणा माझ्या सासरचा वैद्...\nआड बाई आडोणी आडाचं पा...\nशिवाजी आमुचा राजा त्य...\nवाजे चौघडा रुण झुण आला...\nयेवढं येवढंसं पांखरुं माझ...\nपानपुडा की शंकरचुडा की शं...\nहातूका मतूका , चरणीं चतूक...\nसईच्या अंगणीं झोकुन दिलं ...\nबाईच्या परसांत भेंडीचे झा...\nकाळी चंद्रकळा नेसूं मी कश...\nएवढासा तांदूळ बाई नखांनी ...\nसोन्याची सुपली बाई मोत्या...\nसासरच्या वाटें कुचकुच कां...\nअरडी बाई परडी ग परडी ए...\nआला चेंडू गेला चेंडू , रा...\nमाझी वेणी मोकळी सोनीयाची...\nअहिल्या पहिल्या गनीस देवा...\nगंगु रंगु , तंगु गऽमिळूनी...\nपहिली ग मुक्ताबाई देवा दे...\nएवढीसी गंगा झुळुझुळू वाहे...\nएके दिवशीं काऊ आला बाई का...\nभोंडल्याची गाणी - काळी माती मऊ मऊ माती ...\nनवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात,\nकाळी माती मऊ मऊ माती परडीत भरावी\nअस्सी परडी सुरेख बाई धान्य ते पेरावे\nअस्स धान्य सुरेख बाई माळा त्या बांधाव्या\nअश्शा माळा सुरेख बाई हस्तालाही घालाव्या\nअस्सा हस्त सुरेख बाई पाटावरी काढावा\nअस्सा पाट सुरेख बाई फेर भोवती धरावा\nअस्सा फेर सुरेख बाई गाणी ती म्हणावी\nअश्शी गाणी सुरेख बाई मनाला रमवाव\nअस्स मन सोज्वळ बाई पावसासारखं निर्मळ\nअस्स पाऊस सुरेख बाई शेताला भिजवित\nअस्स शेत सुरेख बाई धान्य आम्हा देत\nअस्स धान्य सुरेख बाई खायाला मिळत.\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/blog/when-will-the-mentality-of-child-marriage-change", "date_download": "2023-05-30T04:39:49Z", "digest": "sha1:Y6V4LBAMI3ICKPIDSSPSVY2UH3GZR6ME", "length": 18286, "nlines": 83, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "When will the mentality of child marriage change?", "raw_content": "\nबाल विवाहाची मानसिकता बदलणार कधी\nकापडणेतील घटनेने पुन्हा समोर आले वास्तव, मुलीच्या आईचीच तक्रार असतांना गुन्हा दाखल करण्यात झाला विलंब\nधुळे- बाल विवाह रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वेगवेगळ्या अशासकीय समित्या देखील यासाठी कार्यरत आहेत. असे असतांना आजही बालविवाह होतांना दिसतात. बर्‍याच ठिकाणी दोन्ही कुटुंबियांच्या सामंजस्याने असे विवाह होतात. अशीच एक घटना धुळे तालुक्यातील कापडणे गावातील समोर आली आहे.\nया घटनेने बाल विवाहाच्या संदर्भातील जळजळीत वास्तव समोर आले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी यासंदर्भात अत्यंत गांभीर्याने दखल घेवून बालविवाहाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशा आशयाचे शासकीय परिपत्रक जारी केले आहे.\nयामुळे केवळ दोन्ही कुटुंबियांनाच नव्हे तर अनेकांना गुन्हेगारीच्या चौकटीत आणण्यात आले आहे. आतातरी बालविवाह संदर्भात गांभीर्य घेतले जाईल, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होते आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात बालविवाहासाठी मंगल कार्यालय देणारे, त्यांचे लग्न लावणारे पुराहित तसेच मंडपवाले, बँड पथक, फोटो ग्राफर्स यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला दिले आहे. त्यामुळे आता कुठल्याही लग्नकार्यात सेवा देतांना व्यावसायीकांना वधुवरांच्या वयाची खात्री करुन घ्यावी लागणार आहे. गुन्हे आणि चौकशीच्या या फेर्‍यातून वर्‍हाडीही सुटलेले नाहीत. अशा बालविवाहाच्या लग्न पत्रिका छापल्या गेल्यास, पत्रिकेत नावे असणार्‍या संबंधित नातेवाईकांना देखील यासाठी जबाबदार धरले जाणार आहे. तृप्ती धोडमिसे यांचा हा आदेश विवाह समारंभासाठी कार्यालये व साहित्य उपलब्ध करुन देणार्‍यांमध्ये खळबळ माजविणारा असला तरी यामागे बालविवाह रोखले जावेत हाच मुख्य उद्देश आहे.\nऐकीकडे आम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा केला. तर दुसरीकडे माहिती तंत्रज्ञानामुळे जगाशी स्पर्धा करु लागलो. आता अगदी गाव पाड्यावरही शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ग्रा��ीण भागातही हात-पाय पसरले आहेत. उत्तम व दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्था आपल्या अवती भोवती निर्माण झाल्या आहेत. बहुतांशी पालकही आपल्या पाल्यांच्या बाबतीत कमालीचे जागृत झाले असतांना दुर्दैवाने आजही ग्रामीण भागात 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचा विवाह लावला जातो. याबाबतच्या घटना अधुन मधून समोर येतात. यापेक्षा दुर्दैव म्हणजे कुणी तक्रार केल्याशिवाय पोलीस प्रशासन अशा घटनांची दखलच घेत नाही, हेच वास्तव आहे.\nधुळे तालुक्यातील कापडणे येथे 9 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या एका विवाहातील मुलीचे वय त्यावेळी 16 वर्ष 9 महिने होते. असे असतांना गावातील श्रीमंगल गार्डनमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. त्यावेळी मुलीची विधवा आई देखील उपस्थित होती. मात्र आता याच विधवा महिलेने पोलिसात तक्रार करीत आपल्या अज्ञान मुलीला तिच्या सासरच्या जाचातून सोडविण्याची मागणी केली आहे. अर्थात आपल्यावर लग्नाच्यावेळी दबाव आणण्यात आला, जबरदस्तीने हा विवाह करुन घेण्यात आला, असा दावा ही महिला आज करीत असली तरी हा पोलीस चौकशीचा भाग होवू शकतो. मुळ मुद्दा बालविवाह झालाच कसा यासाठी मध्यस्थी केली कोणी यासाठी मध्यस्थी केली कोणी त्यानंतरही तक्रार समोर आल्यानंतर सोनगीर पोलिसांनी तत्काळ दखल का घेतली नाही त्यानंतरही तक्रार समोर आल्यानंतर सोनगीर पोलिसांनी तत्काळ दखल का घेतली नाही असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nतेव्हा दखल का नाही\nकापडणे गावाती तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या बालविवाहाच्या घटनेला वेगवेगळे अनेक कंगोरे आहेत. यासंदर्भात अनेक उलट सुलट चर्चाही होते आहे. काहीही असले तरी, बालविवाह झाला हे मात्र खरे. सोनगीर पोलिसांनी यासंदर्भात 5 मे रोजी 2023 रोजी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 9,10,11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सरकारी यंत्रणेतील ग्रामविकास अधिकारी नरेशकुमार तुकाराम सोनवणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या बालविवाह संदर्भात मुलीची आई ही तीन महिन्यांपासून सोनगीर पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मात्र त्यावेळी सोनगीर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्याला हाकलून दिले, हा गंभीर विषय असतांना देखील आपले म्हणणे ऐकून घेतले नाही असे या विधवा महिलेने कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमक्ष लिहून दिलेल्या प्र���िज्ञापत्रात म्हटले आहे. ऐव्हढी गंभीर तक्रार समोर येवून देखील सोनगीर पोलीसांनी त्यावेळी दखल का घेतली नाही आता गुन्हा दाखल होवू शकतो मग त्याचवेळी का दाखल केला नाही आता गुन्हा दाखल होवू शकतो मग त्याचवेळी का दाखल केला नाही असे प्रश्न चौकशीत समोर येत आहेत. कारण न्यायाची दाद मागण्यासाठी या महिलेला न्यायालयाची मदत घ्यावी लागली. अ‍ॅड.राहुल वाघ यांनी या महिलेचे म्हणणे ऐकून घेत त्यातले गांभीर्य ओळखून तत्काळ सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. प्रकरणातले वास्तव समजून घेत श्रीमती धोडमिसे यांनी बालकल्याण समितीलाही याबाबत चौधरीचे आदेश दिलेत. जिल्हा पातळीवरुन प्रशासनाने दखल घेतल्यानंतर तालुका पातळीवरील पोलीस यंत्रणा जागेवरुन हालते, ही देखील शासकीय कामकाजातील शोकांतिकाच म्हटली पाहिजे.\nपालकांनो, अशी चूक करु नका\nमुलींनी वयात येतांना कोणती काळजी घ्यावी, इथपासून ते लैगींक शिक्षणापर्यंत आता खुलेआम चर्चा केली जाते. विवाहाचे वय कोणते असावे यावर सगळ्याच पातळीवरुन जनजागृती होत असतांना पालकांनी आपल्या मुलीचा विवाह करतांना तिच्या वयाच्या पूर्ततेची गांभीर्याने दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. 18 वर्षापेक्षा कमी वय असतांना विवाह केल्यास तो गंभीर गुन्हा असून यामुळे अनेकांना आरोपीच्या पिंजर्‍यात कोंडले जावू शकते. दोन्ही कुटुंबियांची अनुमती असली तरीही कमी वयात केलेले लग्न कायद्याला मान्य नाही. कापडणे गावातील घटनेत भलेही दोन्ही कुटुंबियांची समंती असलीतरी चूक ही चूकच आहे. याबाबजत कारवाई व्हायलाच हवी. हे प्रकरण राज्य महिला आयोगापर्यंतही पोहचल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्थानिक तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर ते कोणीही असो, त्यांचेही चेहरे उघड झाली पाहिजेत. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलेच आहे. मात्र पुन्हा अशी हिम्मत कोणी करु नये, या दृष्टने तपासाला दिशा देण्याचीही आवश्यकता आहे.\nतृप्ती धोडमिसे यांचे कौतुकच..\nसहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना या विषयातले गांभीर्य लक्षात येताच त्यांनी याबाबत चौकशीचे संबंधित यंत्रणेला आदेश दिलेत. प्रकरण बालकल्याण समितीकडेही रवाना केले. ऐव्हढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी बालविवाहाच्या संदर्भात अतिशय सक्त आदे�� पारित करुन बालविवाहात सहभागी होणारे मंगल कार्यालय वाले, पुरोहित, बँड पथक, फोटोग्रर्फस आणि सहकार्य करणार्‍या इतरांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय प्रशासन सेवेची धुळ्यातील पहिलीच पोस्टिंंग असतांना नव्या दमाच्या तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या कामाची छाप पाडणे सुरु ठेवले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अशा एकाच वेळी अनेक जबाबदार्‍या पेलतांना त्यांनी कायद्याला अपेक्षित काम करतांना अनेकांना घाम फोडला आहे. प्रशासनातील सक्त अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. तेव्हढ्याच त्या संवेदनशिल हळव्या मनाच्या अधिकारी आहेत. मात्र वेगवेगळ्या भूमिका वठवूनही कर्तव्यात कसूर न करणार्‍या धोडमिसेंचे जाहीर कौतुक करायलाच हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/sangamner-apmc-market-election-results-2023-krushi-utpanna-bazar-samiti-nikal-balasaheb-thorat-radhakrishna-vikhe-patil", "date_download": "2023-05-30T04:13:05Z", "digest": "sha1:57N2HB3ACK6SFFXGOHHFP25KKNH7YZWL", "length": 7605, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Sangamner apmc market election results 2023 krushi utpanna bazar samiti nikal balasaheb thorat radhakrishna vikhe patil APMC Election 2023 : संगमनेरात थोरातांनी गड राखला, विखेंना धक्का", "raw_content": "\nAPMC Election Result : संगमनेर बाजार समितीवर थोरातांचे निर्विवाद वर्चस्व, विखे गटाचा धुव्वा\nशेतकरी विकास मंडळाच्या सर्वच्या सर्व जागा विजयी\nसंगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकरी विकास मंडळ व जनसेवा विकास मंडळ अशी लढत झाली. या लढतीत शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला आहे. या निवडणूकीत विखे प्रणित जनसेवा विकास मंडळाचा धुव्वा उडाला आहे. बाजार समितीवर पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आली आहे.\nबाजार समितीच्या 18 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी सत्ताधार्‍यांच्या विरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली होती. अखेर थोरात-विखे अशी लढत झालीच. तर या निवडणूकीत 9 अपक्षांनी नशीब आजमावले. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ विरुद्ध विद्यमान महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा विकास मंडळ अशी चुरशीची लढत झाली.\n दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या मुलांना विहिरीत फेकलं; एकाचा ��ृत्यू\nयामध्ये शेतकरी विकास मंडळाने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळविला. विरोधी जनसेवा विकास मंडळाला खातेही खोलता आले नाही. सर्व उमेदवारांचे डिपॉजीट जप्त झाले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत विखे गटाच्या उमेदवारांना 300 ते 400 च्या पुढे मते मिळविता आली नाही. जनसेवा मंडळाचे महत्वाचे उमेदवार जनार्दन आहेर यांना देखील केवळ 480 मते मिळाली. जनसेवा विकास मंडळाच्या सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एकूणच तालुक्याच्या सर्वोत्तम सहकाराला मतदारांनी पुन्हा एकदा खंबीर साथ दिल्याचे या निवडणूकीतून दिसून आले. शेतकरी विकास मंडळाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहे.\nमामाचा खून करणार्‍या भाचाला जन्मठेप\nव्यापारी मतदार संघ - निसार शेख -339, मनसुख भंडारी -336.\nग्रामपंचायत मतदार संघ - निलेश कडलग-936, संजय खरात -930, अरुण वाघ-841, सखाराम शेरमाळे -834,\nहमाल मापाडी- सचिन कर्पे-90 अपक्ष,\nसहकारी संस्था- इतर मागासवर्गीय- सुधाकर ताजणे -1176, महिला मतदार संघ- दिपाली वर्पे - 1181, रुख्मिणी साकुरे - 1166, भटक्या जाती विमुक्त जमाती मतदार संघ - अनिल घुगे -1079,\nसोसायटी मतदार संघ- शंकरराव खेमनर -1130, कैलास पानसरे -1094, मनिष गोपाळे -1116, सुरेश कान्होरे -1150, सतिश खताळ -1140, गिताराम गायकवाड -1129, विजय सातपुते -1049\nनगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्.... पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2016/06/blog-post_18.html", "date_download": "2023-05-30T04:35:47Z", "digest": "sha1:YT4LSEYDHCY7P46RWJAI2RBSVZULXG5S", "length": 6453, "nlines": 105, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: आगाशे विद्यामंदिरात पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण", "raw_content": "\nआगाशे विद्यामंदिरात पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण\nरत्नागिरी : शहरातील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यांमदिरामध्ये पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. ढोल-ताशे वाजवून नवागतांचे स्वागत शिक्षकांनी केले आणि विद्यार्थीही खूष झाले.\nरत्नागिरी : आगाशे विद्यांमदिरात पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक\nवितरणावेळी पुस्तकांसह विद्यार्थी आणि मागे उभे पदाधिकारी आणि शिक्षक.\nआज (ता. १५ जून) दुपारी साडेबारा वाजता शाळेची पहिली घंटा झाली आणि नाटेकर सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू झाले. या कार्यक्रमासाठी भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर, शाळा समितीचे अध्यक्ष संजीव बर्वे, दादा वणजू, बाबा शिंदे यांच्यासह मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे, ज्येष्ठ शिक्षिका सौ. जयश्री गणपुले, सौ. भारती खेडेकर आदी उपस्थित होत्या.\nनव्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पही देण्यात आले. शाळेची गोडी लागावी याकरिता दरवर्षी शाळेत हा उपक्रम राबवला जात आहे. या वेळी दादा वणजू यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्यावर कोणतीही गोष्ट लादू नये व मोठ्या अपेक्षा बाळगू नयेत. मुलांना ज्या गोष्टीत जास्त आवड आहे त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यातून मुले चांगले शिकतील.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nकोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे पाऊस-पाणी काव्यलेखन...\nअभ्यंकर बालकमंदिरात मुलांचे स्वागत\nआगाशे विद्यामंदिरात पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे ...\nकोकणातील तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर वाव ...\nरत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चाकरमान्याने मुंबई...\nसचोटीचा व्यवसाय करणे म्हणजे देशसेवाच – रवींद्र प्र...\nकऱ्हाडे बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला प्रतिसाद\nरत्नागिरीचे जाणीव फौंडेशन घेणार एक गाव दत्तक\nरत्नागिरीत रविवारी कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2016-01-12T21:24:00%2B05:30&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2023-05-30T04:11:05Z", "digest": "sha1:7CSJNXRMHOYCY3JPHHTTIJ4DKNT6DMPM", "length": 32346, "nlines": 132, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nकीर्तनसंध्या महोत्सव २०१६ - पुष्प दुसरे\nहिंदवी स्वराज्याला नानासाहेब पेशव्यांनी लावली प्रशासकीय शिस्त\nचारुदत्त आफळे : दुसऱ्या दिवशी पाच हजार श्रोत्यांची गर्दी\nरत्नागिरी : ``हिंदवी स्वराज्याचा कारभार पुण्यात नेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी भविष्याचा विचार करून पुण्याचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला. शहर वसविण्यासाठी कष्टकरी व सेवेकरी दहा ज्ञातीतील लोकांना कर माफ केला. मुळा, मुठा नद्यांचे ९० टक्के पाणी शेतकऱ्यांसाठी पुरविले जाईल, अशी व्यवस्था केली.. कात्रजच्या जलाशयात मोठे हौद बांधून दगडी नळ्यांद्वारे शहरा��� पाणीपुरवठा केला. नानांच्या दूरदृष्टीने हिंदवी स्वराज्याला प्रशासकीय शिस्तही मिळाली``, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.\nयेथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवातील दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी पाच हजार श्रोते उपस्थित होते. या वेळी बुवांना हर्षल काटदरे, प्रसाद करंबेळकर, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.\nश्री. आफळे यांनी पूर्वरंगामध्ये `आपुलिया हिता जो जागता, धन्य मातापिता तयाचिया` हा अभंग निरूपणाला घेतला. भगवद्गीतेमधील कर्मयोग, सावतामाळीची कथा सांगितली. मंत्रपुष्पांजली म्हणजे सर्व हिंदूंचे राष्ट्रगीत आहे. नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथांनी मिळून दहा श्लोकांचे स्तोत्र तयार केले आहे. ते सर्व पंथांनी म्हणावे. हिंदू म्हणून एकत्र येण्याचा हा प्रयत्न असून हे सर्व एकत्र असल्याची भावना निर्माण होण्यासाठी हे स्तोत्र म्हणावे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ``बाजीरावांनंतर पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न होता. छत्रपती शाहूंनी या पदासाठी इच्छुक असलेल्या काही जणांची पारख करून अखेर बाजीरावांचे बंधू नानासाहेब यांना अठराव्या वर्षी हे पद दिले. त्यांनी वीस वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक युद्धे जिंकली आणि प्रशासकीय घडी नीट बसवली. पहिल्या चार वर्षांतच बुंदेलखंडामध्ये समेट घडवला. त्यासाठी बाजीराव-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर याची मदत घेतली. एका बाजूला पोर्तुगीजांचा धोका व दुसरीकडे सावनूरचा नबाब कोल्हापूरवर चाल करून येणार होता. त्यावेळी तुळाजी आंग्रेंच्या आरमाराने हिंदवी स्वराज्याविरोधात बंड पुकारल्याने नानासाहेबांनी क्षणभर इंग्रजांशी हातमिळवणी केली. नंतर नानांनी नवीन आरमार उभारून ते समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. निधनापूर्वी छत्रपती शाहूंनी नानासाहेब पेशव्यांना बोलावून वंशपरंपरागत पेशवाई देतो, असे कागद करवून घेतल्याचे सांगितले. मात्र नानांनी त्यास स्पष्ट नकार दिला आणि हिंदवी स्वराज्याच्या गादीवर भोसले वंशच असावा, असे निक्षून सांगितले. त्यानुसार नानांनी ताराराणीचा नातू दुसरा राजाराम याला गादीवर बसवले. शाहूंच्या सांगण्यानुसार स्वराज्याची सर्व कागदपत्रे, दरबार पुण्यात नेला. परंतु अंतिम शिक��कामोर्तब सातारच्या गादीकडेच राहील, अशी व्यवस्था केली. पुण्यामध्ये पर्वतीवर नानांनी देवदेवेश्वर संस्थानात पंचायतन स्थापन केले. त्यातील एका कोनाड्यात शाहूंच्या पादुका पूजनासाठी ठेवल्या होत्या. यावरूनच त्यांची शाहूनिष्ठा दिसून येते.``\nमाणसांची पारख नानासाहेब सुरेख करत होते. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेही त्यातीलच एक. हिंदवी स्वराज्याचे मुख्यालय पुण्यात नेले. मराठशाहीचे अधिकार माळवा ते बंगाल आणि चित्रदुर्ग, दक्षिणेकडील विस्तीर्ण भागात असल्याने तिथले लोक कामानिमित्त पुण्यात यायचे. त्यातून पुण्याची लोकसंख्या वाढणार होती. याकरिता सेवेकऱ्यांच्या दहा ज्ञातींचा कर माफ केला. शहर सुशोभीकरणामध्ये नानांनी विशेष लक्ष दिले. गणेश हे पेशव्यांच्या आराध्य दैवत. त्यामुळे थेऊरच्या गणपतीला पेशव्यांची सुवर्णतुला केली जायची. नानासाहेबांची तीन वेळा तुला झाली आणि त्यातील मोहरा दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात आल्या. शनिवारवाड्याच्या दुरुस्तीनंतर नानांनी कारभारासाठी गणेशमहाल, गणेश दरवाजा, दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा अशी नावे दिली. बावनखणी हे विविध प्रांतांमधली कलाकारांचे दालन होते. त्यावेळी बैठकांमध्ये एखाद्या सरदार, प्रेक्षकाला नाकारण्याचा अधिकार या कलावंतांना होता. दुर्दैवाने कलावंतीणी देहविक्रय करतात, असा गैरसमज समाजात पसरवला गेला, अशी खंत आफळेबुवांनी व्यक्त केली.\n``बुंदेलखंड, बंगालच्या लोकांनी आम्ही पेशव्यांना कर का द्यायचा अशी बंडाळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नानांनी खरमरीत पत्र लिहून त्यांना ठणकावले, तुमच्या प्रांताच्या संरक्षणासाठी मराठ्यांच्या फौजा येतात. तुमची सुरक्षा आम्ही करतो, त्यासाठी हा कर दिला पाहिजे. हा कर हिंदवी स्वराज्यासाठीच वापरला जातो. आजही भारतामध्ये अशी दुहीची भाषा केली जाते. नागालँड, मिझोराम आदी राज्ये \"आमचा दिल्लीशी काय संबंध\" असे विचारतात. अहिंदूंची संख्या वाढल्यानंतर भारताने हजारो वर्षे अन्याय पाहिला आहे. पुन्हा असे घडू नये यासाठी हिंदूंनी आता जागे झाले पाहिजे. इंग्रजांनी ब्राह्मण आणि इतर हिंदूंमध्ये फूट पाडली, तेव्हाच त्यांना राज्य करता आले. मात्र आज हिंदूंनी जागरूक राहण्याची गरज आहे,`` असे मतही श्री. आफळे यांनी व्यक्त केले.\n`झोंपाळ्यावरच्या गीते`च्या पाठांतर स्पर्ध�� घ्याव्यात\nकवी अनंतततनय यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या `झोंपाळ्यावरची गीता` या भगवद्गीतेच्या ओवीबद्ध मराठी श्लोकसंग्रहाचा आफळेबुवांनी पूर्वरंगात आवर्जून उल्लेख केला. झोपाळ्यावर बसून सहज गुणगुणाव्यात आणि त्या गुणगुणताना गीतेचा अर्थ समजावा, अशी या गीतेची रचना आहे. सुबोध मराठीमध्ये लिहिलेले हे श्लोक ओव्यांप्रमाणे पाठ कराव्या आणि गीतेविषयीची गोडी वाढविण्याकरिता या झोंपाळ्यावरची गीतेच्या पाठांतर स्पर्धा घ्याव्यात, असे, त्यांनी सूचित केले. तसेच झोंपाळ्यावरच्या गीतेमधील कर्मयोग या तिसऱ्या अध्यायातील\nया ओव्या त्यांनी गाऊन दाखविल्या.\n(`झोंपाळ्यावरची गीता` हे पुस्तक रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे सत्त्वश्री प्रकाशनने अलीकडेच पुनर्मुद्रित केले आहे.)\n`झोंपाळ्यावरची गीता` या पुस्तकाविषयी निरूपण करताना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा\nकीर्तनसंध्या महोत्सव २०१६ - पुष्प पहिले\nकीर्तनसंध्या महोत्सवात कीर्तन करताना चारूदत्त आफळेबुवा. शेजारी साथसंगत करणारे कलाकार. (छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)\nबाजीरावाचे शौर्य, पराक्रम कितीतरी पटीने मोठे\nआफळेबुवा : शृंगाराला अतिमहत्त्व नको, सर्वच्या सर्व ४० लढाया जिंकले\nरत्नागिरी : \"बाजीराव-मस्तानी चित्रपटामध्ये काही चुकीचे दाखले दिले आहेत. ते इतिहासाला पटणारे नाही. २० वर्षाच्या पेशवे कालखंडात बाजीरावाने ४० लढाया केल्या व सर्व जिंकल्या. अशा वेळी शृंगाराला ङ्कारसा वेळच नव्हता. त्यामुळे बाजीरावाचे शौर्य कितीतरी पटीने मोठे आहे. मात्र चित्रपटात शृंगाराला महत्त्व देऊन तो चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. बाजीरावाचे शौर्य दाखवण्यासाठी एखादा अ‍ॅनिमेशनपट केल्यास त्यात अगदी तारीखवार ते कोठे होते, किती लढाया झाल्या आणि मराठशाहीचा दबदबा देशभर नेण्यात बाजीरावाचे योगदान मांडता येईल. मस्तानी प्रकरणामुळे बाजीरावाच्या पराक्रमाचे महत्त्व कमी होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे\", असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.\nकीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये ६ ते १० जानेवारी २०१६ या कालावधीत चारुदत्तबुवा आफळे यांची कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे. या मालेतील पहिले पुष्प गुंफतान�� बुवांनी बाजीराव पेशव्यांविषयी सांगितले. ते \"बुंदेलखंडामध्ये महम्मदशहा बंगशने हल्ला केल्यावर छत्रसाल राजाने बाजीरावास बोलावले. जैतापूरच्या किल्ल्याला दोन महिने वेढा देऊन बाजीरावाने बंगशला बाहेर येण्यास भाग पाडले. विजय झाल्यावर छत्रसालने त्याची कन्या मस्तानी-बाजीरावाचा विवाह करून दिला. बाजीरावांनी गोqवदपंत खेर (बुंदेले) यांना सेनापती म्हणून बुंदेलखंडात ठेवले. ब्राह्मणांमध्ये दुसरा विवाह मान्य नाही, छत्रसाल व मुस्लिम राणीच्या विवाहानंतर मस्तानीचा जन्म झाला असल्याने तिचा बाजीरावाशी विवाह मान्य नव्हता. मात्र नातेसंबंध दृढ ठेवण्यासाठी तत्कालीन राजेशाहीमध्ये असे अनेक विवाह करून संरक्षण केले जायचे. उत्तरेतील कोणत्याही राज्यात मस्तानीचा उल्लेख सकल सौभाग्यवती मस्तानी असा केला जात असल्याचा इतिहास आहे.\"\nपेशव्यांनी शाहू महाराजांना प्रमाण मानले होते. त्यांच्या मुद्रेवरून हे सिद्ध होते. शाहू गादीच्या संरक्षणासाठी व त्यांना हर्ष देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी ही मुद्रा होती. भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली शौर्य दाखवायला आणि प्राण द्यायला मराठे, ब्राह्मण, मुस्लिम आणि अठरापगड जातीतील लोक होते. हा इतिहास विसरून चालणार नाही. सन १६३० मध्ये शिवरायांचा जन्म, १६४५ मध्ये स्वराज्याची घोषणा आणि १६८० मध्ये झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी स्वराज्य सांभाळले. त्यानंतर संभाजी महाराजांनी १० वर्षे, राजाराम महाराजांनी १५ वर्षे, ताराबाईंनी सन १७१० पर्यंत स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यानंतर १८१० पर्यंत शंभर वर्षे पेशवाईने शिवरायांचे राज्य अखंड भारतात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीपुत्र शाहूंच्या हिंदवी राज्यात सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट हे पहिले पेशवे झाले. त्यानंतर अवघ्या २१ व्या वर्षी बाजीराव तथा राऊ हे पेशवे झाले. बंडासाठी तयार असलेल्या कान्होजी आंग्रेंना त्यांनी मराठी राज्यात घेतले, असे बुवांनी सांगितले.\nते म्हणाले, \"इतिहास संशोधनात शासनाच्या निकषांप्रमाणे पत्रव्यवहाराला जास्त महत्त्व आहे. बखरी दुय्यम मानल्या आहेत. कारण त्या अनेक वर्षांनंतर मिळालेल्या माहितीनुसार लिहिलेल्या असतात व त्यात काही दंतकथाही असू शकतात. पण या इतिहासाची धार बोथट करूनच समाजाला इतिहास सांगितला जातो. ब्राह्मणां��ी जो इतिहास लिहिला तो सत्य घटनेवरच लिहिला. त्यात कोणत्या जाती-धर्माच्या लोकांवर आसूड ओढलेला नाही. जे सत्य आहे तेच लिहिले आहे, हे मान्य करायला हवे.\"\nश्री. आफळेबुवा म्हणाले, \"तत्कालीन दिल्लीच्या सत्ताधीशाने मराठशाहीला दक्षिणेतील सहा सुभ्यांचा भाग महसूल वसुलीसाठी दिला होता. माळवा, गुजरात, वऱ्हाड प्रांतापासून कर्नाटकपर्यंतच्या विस्तीर्ण भागात मराठेच वसुली करू शकतात, हे दिल्लीपतीला माहिती होते. दिल्लीचे तख्त कायम नाही, हे शाहूंना माहिती होते. यामुळे आपले सैन्य बळकट करण्यासाठी त्यांनी बाजीरावाला त्यांनी तुला सैन्यात काय बदल हवा असे विचारले. पायदळ, हत्ती, तोफखाना बाजूला ठेवून केवळ १५ हजार घोडदळ बाजीरावाने मागितले. यामुळे सरळ सैन्याची एवढी ताकद वाढविताना दिल्लीच्या मुळावर घाव घालण्याचा दृष्टीकोन ठेवला. दिल्लीला पोहोचायला जेथे चार महिने लागायचे तेथे बाजीराव २८ दिवसांत जायचे. बाजीराव वर्षातले १० महिने स्वारीवरच असायचे. गुजरात, माळव्यामध्ये तीन वर्षे वसुलीसाठी बरीच खटपट केली. पण चौथ्या वर्षी मराठा सरदार गेला की लगेच वसुली होऊ लागली. बाजीरावाने तलवारीचे तिखट पाणी दाखवले. आपला दबदबा निर्माण केला. बाजीरावाकरिता शाहूंनी शनिवारवाडा उभारण्यास सांगितला.\"\nजागतिक युद्धामध्ये आशिया खंडातील दोन लढायांना स्थान आहे. एक शिवरायांची प्रतापगडावरची लढाई आणि दुसरी १७२७ ला पालखेडमध्ये झालेली बाजीराव आणि निजामाची लढाई. सैनिकी प्रशिक्षणात या दोन्ही लढायांना स्थान आहे. निजामाने माळवा, गुजरात, वऱ्हाडातील सैन्याला मराठशाहीविरुद्ध बंड करायला सांगितले. बाजीराव त्या मिटवायला निघाला की आपण हल्ला चढवू असा निजामाचा इरादा होता. बाजीरावाने निजामाला नामोहरम केले. निजाम अहमदनगरपर्यंत आला. तो शिरूरवरून पुण्यात हल्ला करणार होता. पण तत्पूर्वीच औरंगाबादला निजामाचा कबिला होता त्याच ठिकाणी बाजीराव सैन्यानिशी उभा ठाकला. त्यामुळे निजाम तोफखाना नगरलाच ठेवून तातडीने औरंगाबादला निघाला. नगर-औरंगाबादच्या मध्ये पालखेड येथे तोफगोळ्यांचा भडीमार करून निजामाला हरवल्याचे श्री. आफळे यांनी सांगितले.\nश्री. आफळे यांनी पूर्वरंगात संत तुकारामांचा \"आपुललिया हिता जो\" हा अभंग निरूपणाला घेतला. आज आयडॉल म्हणून प्रचंड श्रीमंत व्यक्तीचे नाव घेतले जाते. पण त्यापेक्षा बाबा आमटे हे आयडॉल असतील तर देशाचे भवितव्य नक्कीच चांगले घडेल, असे सांगत आफळेबुवांनी खड्या आवाजात गायलेली घडवायाला राष्ट्र नवे, पद्मनाभा नारायणा, काय अंगकांती वर्णावी, खणखणती भाले तलवार या पदांना श्रोत्यांनी प्रतिसाद दिला.\nकीर्तनाच्या शेवटी आरतीसाठी उभे राहिलेले श्रोते. (छायाचित्र- माऊली फोटो, रत्नागिरी)\nबहुचर्चित कीर्तनसंध्या आज (ता. ६) सायंकाळी रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू झाली. मराठशाहीची देशव्यापी झुंज हा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या पाच दिवसांच्या कीर्तनमालेचा विषय आहे. चार हजाराहून अधिक कीर्तनप्रेमी पहिल्या दिवशी उपस्थित होते.\nशुभारंभाच्या या कीर्तनसंध्येची क्षणचित्रे\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexkatha.com/tag/divorce/", "date_download": "2023-05-30T04:12:59Z", "digest": "sha1:7YHKT5DWMAVPENFJMYICPCSEJFVJ5FW3", "length": 1577, "nlines": 33, "source_domain": "marathisexkatha.com", "title": "Divorce • Marathi Sex Stories", "raw_content": "\nनमस्कार, सर्वांचे स्वागत. चला कथा सुरू करूया. मी नाशिकचा आहे. माझा ईमेल [email protected]. मला सेक्स आवडते आणि नेहा ही घटस्फोटित महिला मला डेटिंग अॅपवर सापडली. ती मध्यम वजनाची होती. एक दिवस नेहाने मला फोन केला नेहा : राज, प्लीज लवकर चल माझ्यासोबत. मी उठलो आणि तिच्या मागे गेलो. तिच्या वृद्ध आईची तब्येत अचानक बिघडली. तिने …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17966/", "date_download": "2023-05-30T03:27:59Z", "digest": "sha1:5DJZPHLMAMWLMXMBXM2OUC34G2BJP4D2", "length": 30047, "nlines": 452, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चतुर्दली – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज��य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचतुर्दली : (क्वाटर्नियन). चतुर्दली म्हणजे सत्‌ संख्यांच्या [⟶ संख्या]क्षेत्रावर आधारित असा चतुर्मिती एकघाती बीजावकाश होय[ ⟶ बीजगणित, अमूर्त]. सर विल्यम रोवान हॅमिल्टन यांनी १८४३साली याचा शोध लावला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत चतुर्दलीचाविशेष असा अभ्यास झाला. पुढे मात्र बीजावकाश या अधिक व्यापक संकल्पनेच्या प्रसारामुळे, एक विशिष्ट प्रकारचा बीजावकाश एवढेच त्याचे स्वरूप राहीले. भूमिती आणि गणितीय भौतिकी यांमध्ये होणाऱ्याउपयोगामुळे चतुर्दलीस महत्त्व प्राप्त झाले. चतुर्दलीचे ⇨ पुंजयामिकी, संख्या सिद्धांत, ⇨ गट सिद्धांत इ. शाखांमध्येही पुष्कळ उपयोग आहेत.\nसदसत्‌ संख्या क्ष +i य, (i = √—-१) अशा लिहितात. त्याचप्रमाणे (क्ष, य) अशा सत्‌ संख्यांच्या क्रमित युग्माच्या रूपातही लिहिता येतात. सदसत्‌ संख्यांची बेरीज व गुणाकार यांची नेहमीची व्याख्या घेतल्यास, सदसत्‌ संख्यांचा संच बेरीज आणि गुणाकार या कृत्यांसाठी क्षेत्र असण्यास आवश्यक असणाऱ्या अटींची पूर्तता करतो. हे क्षेत्र द्विमिती असून ते द्विमिती ⇨सदिश अवकाशाशी समरूप असते. याचप्रमाणे त्रिमिती क्षेत्र तयार होऊ शकेल काय या प्रश्नाचा विचार गणितज्ञ करीत होते. त्रिमिती सदिशांच्या बेरजेची व्याख्या करणे शक्य आहे. ती अशी\nयामुळे क्षेत्रास आवश्यक असणारे एक द्विमान कृत्य (जे कृत्य दोन घटकांवर केले असता तिसरा घटक मिळतो असे कृत्य) उपलब्ध होते. परंतु त्यांचे क्षेत्र होऊ शकेल अशा प्रकारे त्यांच्यात गुणाकाराची व्याख्या करणे शक्य नाही.\nअशी गुणाकाराची व्याख्या दृष्टीपुढे येते असा गुणाकार क्रमनिरपेक्षता, साहचर्य, वितरण हे नियम पाळत असला तरी ‘प्रत्येक शून्येतर घटकाला व्यस्त असणे’ या क्षेत्र होण्यास आवश्यक गुणाचा अभाव दिसून येतो]. म्हणून दोनहून अधिक मितींचे क्षेत्र बनवण्यासाठी चतुर्मिती सदिशांचाच विचार केला पाहिजे, यातूनच हॅमिल्टन यांना चतुर्दलीचा शोध लागला. चतुर्दलीला ‘उच्च कोटीच्या सदसत्‌ संख्या’ असेही म्हणतात. मात्र यापेक्षा उच्चतर कोटीच्या–क्षेत्र बनवण्यालायक अशा–सदसत्‌ संख्या अस्तित्वात असणे शक्य नाही असे प्रस्थापित झालेले आहे.\nचतुर्दलीला आधारभूत असे चार एकघाती निरवलंबी एकक घटक १, ट, ठ, ड असे दर्शवितात. त्यांचे गुणधर्म खाली दिलेल्याप्रमाणे आहेत.\n१२= १, ट२ = ठ२ =ड२ = टठड = –१\nजर स ही सत्‌ संख्या असेल तर, स ट=ट स, स ठ=ठ स, स ड=ड स.\nवर दिलेले आधार घटक घेऊन पुढे दिल्याप्रमाणे च ही चतुर्दली मिळते.\nच = स+ट क +ठ ख+ड ग\nयामध्ये स, क, ख, ग या सत्‌ संख्या आहेत. जर स = ० असेल तर च हा सदिश होतो. तसेच क = ख = ग = ० असल्यास च अदिश होतो. च’=स-(ट क + ठख + ड ग), यास च ची संयुग्मी चतुर्दली म्हणतात. च ·च’ = च’ · च = स२ + क२ + ख२ + ग२ = ण हे सहज दाखवता येईल. ण ला च मानांक म्हणतात. √—ण = त या सत्‌ संख्येला च चा प्रदिश म्हणतात आणि क, ख, ग यांना च चे सहनिर्देशक म्हणतात.\nच१ = स१ + ट क१ + ठ ख१ + ड ग१\nआणि च२ = स२ + ट क२ + ठ ख२ + ड ग२\nया दोन चतुर्दली असतील तर पुढील गोष्टी, वर दिलेल्या नियमांवरून मिळतात.\n(१) च१ = च२ असेल, तर स१ = स२, क१ =क२, ख१ = ख२, ग१=ग२.\n(२) च१ · च२ = ० असेल, तर च१ = ० किंवा च२ = ० किंवा च१ = च२= ०.\n(३) च१·च२ = स१ स२ – (क१क२+ख१ख२+ग१ग२)\nतसेच च२·च१ = स१स२ –(क१क२+ख१ख२+ग१ग२)\n+ट (स१ क२+क१स२ – ख१ग२+ग१ख२)\n+ठ (स१ ख२+ख१ स२ – ग१क२ +क१ग२)\n+ड (स१ ग२+ग१ स२ – क१ख२+ख१क२)\n∴( च१·च२) – ( च२·च१) = २[ट (ख१ग२ – ग१ख२) +ठ(ग१क२-क१ग२)+ड(क१ख२ – ख१क२)]\nयावरून असे दिसून येते की,\nजर ख१ग२-ग१ख२ = ग१क२ – क१ग२ = क१ख२ – ख१क२ = ० ह्या विशेष परिस्थितीतच, च१·च२ = च२·च१ असेल. म्हणजेच सामान्यपणेच च१·च२ ≠ च२·च१ म्हणजेच चतुर्दलींचा गुणाकार क्रमनिरपेक्ष नसतो.\n(४) च = स + ट क + ठ ख + ड ग या चतुर्दलीत, क, ख, ग यांपैकी कोणतेही दोन शून्य मूल्याचे असतील तर च ही सदसत्‌ संख्याच होईल. जर क = ख = ग = ० असेल, तर च ही सत्‌ संख्या होईल. यावरून असे म्हणता येईल की, सदसत्‌ आणि सत्‌ संख्या यांची क्षेत्रे चतुर्दलीची उपक्षेत्रे समजता येतील. पण चतुर्दलींचे क्षेत्र क्रमनिरपेक्ष नाही.\nआता चतुर्दलींच्या भागाकाराचा विचार करू. खाली दिलेले नियम सहज लक्षात यावे.\nट ठ ठ–१ = ट\nयाचा अर्थ छेदस्थानातील घटक उणे घात देऊन योग्य जागी लिहिल्यास भागाकार सहज करणे शक्य होईल.\nआणि संयुग्मी च’ = स – टक –ठ ख – ड ग आहेत\nतर च·च’ = स२+क२+ख२+ग२ = ण\nआता छ ही दुसरी एक चतुर्दली असेल, तर\nयावरून दोन चतुर्दलींचा भागाकार करावयाची एक रीत मिळते.\nजर र च = छ असेल, तर र =\nआणि च र = छ असेल, तर र = च-१·छ =\nअर्थात छ·च’ ≠ च’·छ हे सामान्यपणे असणार हे उघड आहे.\nहॅमिल्टन यांनी निश्चित दिशा दिलेला सरळरेषाखंड अशी सदिशाची व्याख्या केली. परस्पर लंब अक्ष त्रिकूटावर ट, ठ, ड असे एकक सदिश कल्पून र१ = ट क्ष१+ ठ य१ +ड झ१ आणि र२ = ट क्ष२ +ठ य२ + ड झ२ असे दोन सदिश घेतले तर,\nर१ र२ = – (क्ष१ क्ष२ + य१ य२ + झ१ झ२) + [ट (य१ झ२–य२ झ१)\n+ ठ (झ१ क्ष२ – झ२ क्ष१) + ड (क्ष१ य२ – क्ष२ य१)]\nर२ र१ = – (क्ष१ क्ष२ + य१ य२ + झ१ झ२) – [ट (य१ झ२ – य२ झ१)\n+ ठ (झ१ क्ष२ – झ२ क्ष१) + ड (क्ष१ य२-क्ष२य१)]\nअशी समीकरणे मिळतात. त्यावरून र१ र२ आणि र२ र१ चतुर्दली आहेत असे दिसून येते. असमांतर सदिशांचा गुणाकार क्रमनिरपेक्ष नाही.\nतसेच र१ र२ + र२ र१ = – २ (क्ष१ क्ष२ + य१ य२ + झ१ झ२)\nयात क्ष१= क्ष२, य१ = य२, झ१ = झ२ असल्यास\nर१२ = – (क्ष१२+य१२+झ१२).\nआता भागाकार कसा मिळतो ते खाली दिले आहे.\nक्ष२२ + य२२ +झ२२\nम्हणजे र१/र२ याची निःसंदिग्ध एकमेव किंमत येते, (फक्त क्ष२ = य२ = झ२ = ० असता कामा नये) म्हणजे दोन सदिशांचा भागाकार देखील गुणाकारासारखाच चतुर्दली आहे. यावरून, दोन सदिशांचा गुणाकार वा भागाकार म्हणजे चतुर्दली अशी व्याख्या करता येईल.\nआणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे,\nआणि त्याचे संयुग्मी च’ = स – (ट प + ठ फ + ड ब) असता,\nच·च’ = स२+प२ + फ२ + ब२ = त२, (अदिश)\nच+च’ = २ स, (अदिश)\nहेच असे म्हणता येईल की,\nच, च’ ही क्ष२ – २ स क्ष + त२ = ०\nया द्विघाती समीकरणाची बीजे आहेत.\nक्ष = स ± √—–(प२ +फ२+ ब२). ही मूल्ये सदसत्‌ संख्या क्षेत्राचे घटक आहेत.\nचतुर्दलीच्या साहाय्याने क२ + ख२ +ग२ + घ२ = (प२+ फ२+ ब२ + भ२) (क्ष२+ य२+ झ२ + र२)\nहे ऑयरल यांचे सुप्रसिद्ध सूत्र सहज सिद्ध करता येते. येथे दोन चतुर्दलींच्या गुणाकाराचा मानांक = त्यांच्या मानांकांचा गुणाकार या गुणधर्माचा उपयोग करावा लागतो व ह्या सूत्रावरून ‘प्रत्येक पूर्णांक चार वर्गांच्या (पूर्णाकांच्या) बेरजेच्या रूपात व्यक्त करता येतो’, याची सिद्धता देता येते.\nचतुर्दलींचा सदिश (एकघाती) अवकाश होता.\nजर च = स + ट क + ठ ख + ड ग अशी चतुर्दली घेतली,\nतर च = (स, क, ख, ग) असा चतुर्मिती सदिश म्हणूनही मांडता येईल. बेरजेची व्याख्या पूर्वीप्रमाणेच करता येईल. म ही सत्‌ संख्या असेल तर म च = (म स, म क, म ख, म ग) अशी आदिशाने गुणण्याची व्याख्या करता येईल. वरील दोन क्रियांच्या संदर्भात सर्व चतुर्दलींचा सत्‌ सदिश अवकाश बनतो.\nचतुर्दलींचा गुणाकार व्याख्यात (व्याख्या केलेला) असल्याने व त्याकरिता चतुर्दलींचा संच संवृत असल्याने (म्हणजे गुणाकार करून येणारा घटक संचातच असण्याचा गुणधर्म असल्याने) चतुर्दलींचा बीजावकाश बनतो. मात्र तो क्रमनिरपेक्ष नसतो.\nचतुर्दलीचे आधार घटक आणि त्यांचे ऋण चिन्हांकित घटक यांचा न-आबेलीय गट होतो. या गटात आठ घटक असून त्याला चतुर्दली गट म्हणतात. यामध्ये एक घटकी असा एक आणि प्रत्येकी चार घटक असलेले एकूण तीन चक्रीय उपगट असतात [⟶ गट सिद्धांत].\nचतुर्दलींच्या अवकाशाचे आधार घटक द्विकोटिक किंवा चतुष्कोटिक आव्यूहांच्या रूपात मांडता येतात [\n⟶ आव्यूह सिद्धांत]. त्यांच्या साहाय्याने चतुर्दलींचे निदर्शन करता येते. उदा.,\n(१) सिल्व्हेस्टर यांची पद्धत :\nह्या आव्यूहांना पुंजयामिकीचे परिवलन आव्यूह असे म्हणतात.\n(२) एडिंग्टन यांची पद्धत :\nनेहमीचे आव्यूह नियम वापरून, च = स + ट क + ठ ख + ड ग ही चतुर्दली\nतसेच |च| = (स२ +क२ + ख२ + ग२)२ हे सहज पडताळून पाहता येईल.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (329)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2181)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (111)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. स��. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (573)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (252)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22410/", "date_download": "2023-05-30T03:45:27Z", "digest": "sha1:MRWGMSA67GJPNFMHXHUG2QQE7ME25TGR", "length": 14308, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गुरुवार – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड न���हाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगुरुवार : आठवड्यातील पाचवा वार. या दिवसाच्या पहिल्या होऱ्याचा अधिपती गुरू असतो म्हणून याला गुरुवार हे नाव पडले आहे. यालाच बृहस्पतिवार असेही म्हणतात. हिंदू हा वार दत्ताचा मानतात. गुरुवारी दत्तभक्त दत्ताचे दर्शन घेऊन उपवास करतात. पद्मपुराणातील व्रतांमध्ये गुरुवार-व्रताचा उल्लेख आहे. कुंडलीत गुरू अनिष्ट असेल तर गुरुवारी जप, दानादी कृत्ये करतात. शुभकार्याला व नवीन मंत्र घेण्यासाठी गुरुवार चांगला मानतात. एखाद्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला, तर त्या योगाला गुरुपुष्ययोग म्हणतात. या दिवशी सोने खरेदी करण्याची पद्धत आहे. मुसलमानही गुरुवार शुभ मानतात व गुरुवारी जन्मलेले मूल (जुमान राती सय्यद) भाग्यवान समजतात. नॉर्वेजियन पुराणातील गुरुसदृश देवता थॉर हिच्यावरून या दिवसाला (थॉर्सडे) थर्सडे असे इंग्रजी नाव पडले. गुड फ्रायडेच्या आधीचा गुरूवार माँडी किंवा होली (पवित्र) गुरुवार असतो. त्याचा प्रभुभोजनाशी (ख्रिस्ताच्या ‘लास्ट सपर’शी ) संबंध आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये नोव्हेंबरातील चौथा गुरुवार हा सार्वत्रिक आभारप्रदर्शनाचा दिवस असतो. ६ फेब्रुवारी १८५१ या गुरुवारी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया वसाहतीत मोठी आग लागली म्हणून तेथे हा काळा गुरुवार समजतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+���ाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/172228/", "date_download": "2023-05-30T03:53:17Z", "digest": "sha1:BCB57ZVINKJZ7H4OBHYUIY643NS4EAHG", "length": 9934, "nlines": 125, "source_domain": "www.berartimes.com", "title": "पत्रकारांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करावी. डॉ. राजन माकणीकर - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र पत्रकारांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करावी. डॉ. राजन माकणीकर\nपत्रकारांसाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करावी. डॉ. राजन माकणीकर\nमुंबई दि.10 (प्रतिनिधी) राज्यातील पत���रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पदवीधर शिक्षक मतदार संघा च्या धर्तीवर पत्रकारांसाठी सुद्धा स्वतंत्र मतदार संघ द्यावा जेणेकरून पत्रकारांना हक्काचे संरक्षण मिळेल त्यांना ही संविधानिक जवाबदारी प्राप्त होईल. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पक्षाच्या डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे.\nराज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावं शिंदे यांना आर पी आय संविधान पक्षाच्या वतीने विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी मागणी केली आहे की,\nगृहनिर्माण, विमा, कर्ज योजना, शासकीय जाहिरात, मुल-मुलींच्या शिक्षणात सवलत, बस-रेल्वे-विमान प्रबास सवलत, भविष्य निर्वाह निधी, मानधन, जाहिरातींचे शिल्लक बिल देयक, टोल माफ, यु ट्यूब, पोर्टल व सोशियल मीडिया प्रतिनिधींना इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया सारखी अधिकृत मान्यता, स्वतंत्र पारितोषिक आणी सन्मान आणी अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेता येईल या साठी स्वतंत्र मतदार संघ हवा जेणे करून निवडून आलेला प्रतिनिधी जाणीवपूर्वक या या बाबींची दाखल गांभीर्याने घेऊ शकेल.\nडॉ. माकणीकर असेही म्हणाले की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, खासदार किंवा मंत्री पत्रकारांच्या या समश्या कधीच जाणून नाहीत. आज देश स्वतंत्र होऊन 70 री ओलांडली तरी सुद्धा पत्रकार शासकीय योजना पासून वंचित आहेत. त्यांना पुरेसे संरक्षण नाही. त्यांच्यासाठी कोणता कायदा नाही, कोणती सोय नाही किंवा त्यांच्यासाठी कोणते आर्थिक महामंडळं नाही. किंवा किंते आरक्षण नाही.\nपदवीधर आणी शिक्षक मतदारसंघाच्या धर्तीवर लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ मजबूतिकरणासाठी स्वतंत्र आमदार निवडणूक प्रक्रिया राबवावी. किमान 12 वी शिक्षण घेतलेल्या पत्रकाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार द्यावा. शिवाय राज्यातील सहा प्रशासकीय विभागाला स्वतंत्र आमदार देऊन पत्रकाराचा मान राखावा व लोकशाही मजबूत करावी. असाही उल्लेख आया मागणी अर्जात पॅन्थर राजन माकणीकर यांनी केला आहे.\nPrevious articleगुरुजींच्या बदलीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.. न जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आर्त साद..\nNext articleक्रीडा शिक्षकांना मिळणार क्रीडा विषयक नाविण्यपूर्ण प्रशिक्षण\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/12/?s=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3", "date_download": "2023-05-30T05:55:18Z", "digest": "sha1:WNTH4ZUOPI6ICNLVJYU5KYEXAWXFWOY2", "length": 7891, "nlines": 116, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "देऊळ | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 12", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nश्री देवी भगवती, मुक्काम कोटकामते\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर कोटकामते हे निसर्गरम्य, टुमदार गाव आहे. पूर्वी त्या गावी एक किल्ला होता. त्याचे अवशेष म्हणून गावात प्रवेश करताना...\nपुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी\nऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...\nइंग्रजी भाषा – वाघिणीचे दूध\nइंग्रजी भाषेतच दलितोध्दार आहे असे नक्की करून दिल्लीजवळच्या बांकेगाव येथे इंग्रजी देवीचे देऊळ बांधले आहे आणि त्याला पहिली दोन लाख रुपयांची देणगी पुण्याचे...\n‘किर्लोस्कर ब्रदर्स’च्या शतकपूर्ती फिल्‍मची निर्मितीप्रक्रिया\nआधी बीज एकले शो टाइम : 10 मार्च 2010. किर्लोस्करवाडीमधील विस्तीर्ण मैदान, पाच हजार प्रेक्षक बसतील असा शामियाना, मोठे व्यासपीठ; त्यावर सिनेमाचा मोठा पडदा. शामियान्यामध्ये ठिकठिकाणी...\nहातून सारखे पाप घडतच असते. ते नाहीसे करायला हरिद्वारला 'महाकुंभ' चालू आहे. पण पाप घालवायला तापीचे स्मरण सोपे. असे मानले जाते, की गंगेत...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिं�� महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/36545/", "date_download": "2023-05-30T03:44:13Z", "digest": "sha1:N5XIVBSJ3QMDVKIBSSSI2RJOEGS53UW5", "length": 10494, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "निर्बंधांमुळे मुंबईला ७२ हजार कोटींचा फटका; तर, राज्याचे सव्वा लाख कोटींचे नुकसान | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra निर्बंधांमुळे मुंबईला ७२ हजार कोटींचा फटका; तर, राज्याचे सव्वा लाख कोटींचे नुकसान\nनिर्बंधांमुळे मुंबईला ७२ हजार कोटींचा फटका; तर, राज्याचे सव्वा लाख कोटींचे नुकसान\n– निर्बंधांमुळे मुंबईला ७२ हजार कोटींचा फटका\n‌- राज्यभरातील नुकसानीचा आकडा सव्वा लाख कोटींवर\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nकरोनासंबंधी निर्बंधांमुळे मुंबईभरातील व्यापाऱ्यांचे आतापर्यंत ७२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान मुंबईतील व्यापाऱ्यांचे झाले आहे. राज्यभरातील व्यापाऱ्यांना फटका सव्वा लाख कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळेच १ जूनपासून व्यवसायाला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.\nराज्य सरकारने १५ एप्रिलला करोनासंबंधी निर्बंध लागू केले. त्यादरम्यान अक्षय तृतीया हा खरेदीचा मोठा सण येऊन गेला. उन्हाळा हादेखील पर्यटनाचा काळ असल्याने कपडे, बॅगा यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते. हाच लग्नसराईचाही मोसम असतो. त्यामुळे विवाहासंबंधी कपडे वगैरे खरेदीही होत असते. सध्या करोनाला आळा घालण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमुळे अत्यावश्यक वगळता अन्य सर्व वस्तूंच्या विक्रीला बंदी असल्याने ही सर्व खरेदी होऊ शकली नाही. त्याचा जबर फटका व्यापारी वर्गाला बसला आहे.\nअखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) हा विषय उचलून धरला आहे. महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष शंकरभाई ठक्कर या���नी सांगितले की, ‘मागील वर्षी लॉकडाउनमुळे व्यापार तीन ते चार महिने बंद होता. वर्षभर मंदीसदृश वातावरणच आहे. काही प्रमाणात व्यापाराला नवसंजीवनी मिळत असताना, हे दुसरे निर्बंध नव्याने आले. आधीच मागील लॉकडाउनदरम्यान १५ टक्के व्यापारी देशोधडीला लागले होते. आता मात्र दीड महिन्यांच्या निर्बंधांनंतर करोनाची लाट आटोक्यात आली आहे. त्यामुळे १ जूनपासून सर्व प्रकारच्या व्यवसायाला परवानगी मिळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा व्यापारी वर्गाचे व त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल होतील.’\nमुंबई शहर, उपनगर व महानगर क्षेत्रात जवळपास चार लाख व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ४० लाखांच्या घरात आहे. मागील लॉकडाउनदरम्यान जवळपास पाच लाखांचा रोजगार गेला. त्यामुळे आता व्यापारावर आणखी निर्बंध नकोत, अन्यथा बेरोजगारांचा आकडा पुन्हा वाढेल. १ जूनपासून सर्व प्रकारच्या व्यवसायाला परवानगी मिळायला हवी, मागणी ‘कॅट’ने केली आहे.\nदेशाच्या १२ टक्के नुकसान\n‘कॅट’ने केलेल्या अभ्यासानुसार, सध्या देशात कुठे ना कुठे लॉकडाउन सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे देशभरात व्यापाऱ्यांचे सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातील १२ टक्के नुकसान हे महाराष्ट्रात झाले आहे. त्यामुळेच आता निर्बंध हटविण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली आहे.\nPrevious article१०० टक्के लोकल फेऱ्या चालवण्यासाठी रेल्वे सज्ज, पण…\nNext articleCyclone Yaas Live: पश्चिम बंगाल – ओडिशात 'यास' चक्रीवादळाचा थरार\nMumbai Central Railway Reaction To Train Delays; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…\nCongress Chandrapur MP Balu Dhanorkar Challenged PM Modi; ‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; बाळू धानोरकरांनी दिलं होतं थेट PM मोदींना ओपन चॅलेंज\ntop gaming smartphones, Gaming चा अनुभव दुप्पट करतील हे स्मार्टफोन्स, फास्ट चार्जिंगसोबतच इतरही अनेक मस्त...\nsindhudurg news live: ‘आता मतदानासाठी फक्त मतदार कार्ड असून चालणार नाही तर…’, मुख्य निवडणूक अधिकारी...\n'कुख्यात इकबाल मिर्चीच्या कुटुंबीयांनाही फरारी घोषित करा'\neknath shinde, किमान शब्दांत कमाल अपमान शरद पवारांनी नितेश राणेंना अनुल्लेखानेच मारले – ncp chief...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/manish-sisodia-delhi-liquor-policy-case-update-131266075.html", "date_download": "2023-05-30T04:38:45Z", "digest": "sha1:PTD43BWJUJCFWL6FUDXQZMB3CYRJZNI4", "length": 8095, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सिसोदिया यांच्याविरुद्ध ईडीच्या आरोपपत्रावर कोर्टात सुनावणी, एजन्सीचा दावा, माजी उपमुख्यमंत्रीच मुख्य सूत्रधार | Court hearing on ED's charge sheet against Sisodia, agency claim, ex-deputy chief minister is mastermind - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमद्य धोरण घोटाळा:सिसोदिया यांच्याविरुद्ध ईडीच्या आरोपपत्रावर कोर्टात सुनावणी, एजन्सीचा दावा, माजी उपमुख्यमंत्रीच मुख्य सूत्रधार\nदिल्ली मद्य धोरण प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या पाचव्या आरोपपत्रावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. 4 मे रोजी तपास यंत्रणेने चौथे पुरवणी (पाचवे आरोपपत्र) न्यायालयात दाखल केले. ज्यामध्ये ईडीने सिसोदिया यांना पहिल्यांदा आरोपी बनवले आणि ते या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले आहे.\nतत्पूर्वी, तपास यंत्रणेने तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे काही बडे नेते आणि बीएसआर नेते के. कविता या वायएसआर काँग्रेसच्या खासदारांचा समावेश असलेल्या तथाकथित 'साउथ ग्रुप' ने केलेला कट होता, असे म्हटले होते. विजय नायर आणि आम आदमी पक्षाचे अनेक नेते मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा दावा ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्रात केला होता.\nईडीकडून 12 जणांना अटक\nया प्रकरणी ईडी मनी लाँड्रिंगची चौकशी करत आहे. एजन्सीने 9 मार्च रोजी दिल्लीच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना तिहार तुरुंगातून अटक केली होती. तेव्हापासून ते एजन्सीच्या ताब्यात आहे. ईडीच्या खटल्यात 8 मे रोजी न्यायालयाने कोठडी 23 मे पर्यंत वाढवली. दुसरीकडे, एजन्सीने या प्रकरणात आतापर्यंत अन्य 11 जणांना अटक केली आहे. दुसरीकडे, सीबीआयच्या प्रकरणात न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 12 मेपर्यंत वाढ केली होती. सीबीआयने त्यांना 24 फेब्रुवारीला मद्य धोरण प्रकरणी अटक केली होती.\nईडी प्रकरणात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला\nदुसरीकडे, 28 एप्रिल रोजी न्यायालयाने ईडी प्रकरणात सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला. न्यायमूर्ती नागपाल म्हणाले की, सिसोदिया ���ांनी दारू विक्रेत्यांची पात्रता आणि त्यांच्या नफ्याचे मार्जिन बदलले आहे. मंत्र्यांशी चर्चा न करता हे काम करण्यात आले आहे.\nमाजी उपमुख्यमंत्र्यांनी 'साउथ ग्रुप' ​​​​​​च्या गरजेनुसार मंत्री गटाचा अहवाल बदलला होता. सिसोदिया मनी लाँड्रिंग गुन्ह्यात सामील असल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. त्यामुळे सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.\nसीबीआय प्रकरणी जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी\nसीबीआय प्रकरणात सिसोदिया यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सीबीआयला सांगितले की, तुमचा विश्वास असलेले पुरावे तुमच्याकडे असतील तर ते आम्हालाही दाखवा. एएसजीने सीबीआयच्या वतीने युक्तिवाद केला होता की सिसोदिया लोकांवर दबाव आणण्यास सक्षम आहेत. ज्या दिवशी त्यांना अटक झाली त्याच दिवशी त्यांनी त्यांचा फोन तोडला.\nत्यावर कोर्टाने पुरावे मागितले - तुमच्याकडे पुरावे आहेत का जामिनाच्या टप्प्यात आम्ही जास्त तपशीलात जाऊ शकत नाही. तुम्ही ज्यावर अवलंबून आहात ते पुरावे तुम्ही आम्हाला दाखवा, असेही न्यायालयाने म्हटले होते. ​​​​\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/06/blog-post.html", "date_download": "2023-05-30T04:39:02Z", "digest": "sha1:JCB226ZWRM6DLCMY2FIRSHFT4LXNXWDH", "length": 7571, "nlines": 104, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गावडे, समृद्धी सावंत, धामापूरकर प्रथम", "raw_content": "\nस्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गावडे, समृद्धी सावंत, धामापूरकर प्रथम\nसावंतवाडी : स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेतील\nसावंतवाडी केंद्रातील विजेत्यांसह परीक्षक\nप्रदीप धोंड, बाळ आंबर्डेकर, प्रशांत धोंड, सतीश पाटणकर, अशोक प्रभू\nसावंतवाडी : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये तेजल गावडे, समृद्धी सावंत आणि नीतिन धामापूरकर यांनी सावंतवाडी केंद्रात पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.\nवालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. सावंतवाडीच्या केंद्राची सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांसाठीची स्पर्धा सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झाली. स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील अनुक्रमे तीन विजेते असे – गट पहिला (१२ वर्षांपर्यंत) - तेजल गावडे, गीता गवंडे, श्रेया केसरकर. गट दुसरा (१८ वर्षांपर्यंत) - समृद्धी सावंत, देवयानी केसरकर, विधिता केंकरे. गट तिसरा (खुला गट) - नीतिन धामापुरकर, सौ. सिद्धी परब, गीतेश कांबळे. पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७५० आणि ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.\nस्पर्धेतल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा -\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी दोन हजार कोटीच्या ...\nनियोजन, आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत य...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कलाकारांची सूची\nपवन प्रभू, सुधांशु सोमण, अक्षय जांभळे यांना स्वरसि...\nस्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/shivaji-maharaj-history-in-marathi/", "date_download": "2023-05-30T05:20:37Z", "digest": "sha1:DXUKUZW7LLKVMLNQUNNUYJ2VZRSYOMQA", "length": 30397, "nlines": 343, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "shivaji maharaj history in marathi | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार\nऑक्टोबर 30, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nशहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आ���ल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.\nराजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७\nऑक्टोबर 16, 2020 by Pranav 4 प्रतिक्रिया\nज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार\nसप्टेंबर 3, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\n१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.\nसप्टेंबर 1, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nजवहार गज हा शिंद्यांचा हत्ती विशेष होता तो आणि त्याचा शूर माहूत बडे खान ह्याची गोष्ट \nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४\nऑगस्ट 24, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nलाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का\nअधिक माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ – https://amzn.to/2QgF2xA मध्ये उपलब्ध.\nFiled under दृक-श्राव्य, पेशवाई, शिवशाही Tagged with Aparichit Itihas, अपरिचित इतिहास, लाल महाल, लाल महाल आणि शनिवारवाडा, लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का \nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे\nजुलै 9, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nराज्य वाढवणे म्हणजे माणसे जोडणे. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे.\nआजचा व्हिडिओ आहे माणसे जोपासण्याची कला अवगत असलेल्या छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांच्यावर. पाहूया त्यांची २ सांत्वन पत्रे.\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nजून 11, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nछत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nइतिहासाचा अभ्यास हा पत्रांवरून करावा. ही समकालीन पत्रे म्ह���जे इतिहासाचा आरसा. पत्रावरून अभ्यास करताना बरीचशी अपरिचित माहिती समोर येते.\nरोहीड खोऱ्याचे सर्जेराव जेधे यांना लिहिलेल्या या पत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा किंवा जाणता राजा हे रूप प्रकर्षाने जाणवते. शत्रू मुळे आपली रयत धोक्यात आहे हे ओळखून महाराजांनी लिहिलेले हे पत्र आहे.\nचला तर पाहू हे खूप महत्वाचं असं पत्र.\nFiled under दृक-श्राव्य, महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी, शिवशाही Tagged with Aparichit Itihas, अपरिचित इतिहास, शिवाजी महाराज, शिवाजी महाराज खरं पत्र, शिवाजी महाराज सर्जेराव जेधे, शिवाजी महाराजांचे अस्सल पत्र, शिवाजी महाराजांचे पत्र, history in marathi, maratha history, ninad bedekar, Shivaji Maharaj, shivaji maharaj history in marathi\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट\nजून 8, 2020 by Pranav 3 प्रतिक्रिया\nसध्या आत्म-निर्भरतेचे वारे वाहू लागलेत. संपूर्ण देशात स्वयं सिद्धता आणि स्वदेशी वरून वाद-प्रतिवाद सुरु झालेत. हे सगळे सुरू असताना, स्वराज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्वदेशी मालाचा पुरस्कार केला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का अपरिचित इतिहास या मालिकेत आज पाहूया स्वराज्याच्या मीठाची गोष्ट.\nआमचे चॅनल आपल्याला आवडले का \nचॅनलला सपोर्ट करण्यासाठी –\n२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या – https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nएप्रिल 23, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nथोडकी उंची, ताठ बांधेसूद शरीर, चपळ, स्मित हास्य, भेदक नजर, त्यांच्या इतर सोबत्यांपेक्षा गौर वर्ण – हे वर्णन कुणाचे आहे ठाऊक आहे हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. सादर आहे अपरिचित इतिहास – भाग 28 – शिवरायांचे आठवावे रूप. शिवाजी महाराज कसे दिसायचे ह्याचा समकालीन नोंदी, चित्र हयातून आम्ही घेतलेला मागोवा.\nआमचे चॅनल आपल्याला आवडले का \nचॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता –\nचॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्ह��णपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण य���ंचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22277/", "date_download": "2023-05-30T05:18:33Z", "digest": "sha1:J3Q25FZBZP7YMKIV4RJYUN6FCA7A35F6", "length": 15671, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगॉल : ऱ्हाईनच्या दक्षिण व पश्चिमेकडील तसेच आल्प्सच्या पश्चिमेकडील आणि पिरेनीजच्या उत्तरेकडील प्रदेशास प्राचीन काळी दिलेली सर्वसाधारण संज्ञा. पुढे रोमनांनी पो नदीच्या खोऱ्याचा व रोमचा भाग त्यात अंतर्भूत केला. लॅटिनमध्ये त्यास गॅलिया म्हणतात. या प्रदेशास इंग्रजांनी गॉल ही संज्ञा दिली. सध्या हा भाग फ्रान्सच्या आधिपत्याखाली आहे. रोमन काळात येथे अनेक जमातींची वस्ती होती. ह्या प्रदेशात अनेक टोळ्या राहत होत्या. पण त्यांचे एकसंध असे राज्य निर्माण झाले नाही. इ.स.पू. ३९० मध्ये गॅलिक जमातींनी आल्प्स ओलांडून रोमवर स्वारी केली व ते जाळले. तेव्हा रोमनांचे प्रथम या प्रदेशाकडे लक्ष गेले.\nउत्साहवर्धक हवामान, विपुल अन्नधान्य आणि तांब्याच्या खाणी यांमुळे रोमचे त्यावर वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले तथापि कित्येक वर्षे त्यांना गॉलच्या जमातींना जिंकता आले नाही. ज्यूलियस सीझरने (इ.स.पू. ५७ — ५२) गॉलवर स्वारी करून तो प्रदेश सहजगत्या जिंकला. त्याचे वर्णन सीझरने आपल्या लिखाणामध्ये केले आहे. रोमच्या अंतर्गत राजकारणात वर्चस्व मिळविण्यासाठी हा विजय त्यास उपयुक्त ठरला. पण गॉलची शासकीय व्यवस्था मात्र सम्राट ऑगस्टस याने लावली. त्याने गॉलचे शासकीय दृष्ट्या पाच विभाग पाडले व ऱ्हाईनच्या पूर्वेकडून जर्मन टोळ्यांच्या आक्रमणाचा धोका असल्यामुळे तेथे खास लष्कर ठेवले होते. गॉल वासियांच्या सांस्कृतिक जीवनात रोमनांनी हस्तक्षेप केला नाही, उलट त्यांस समान नागरिकत्वाचे हक्क दिले. म्हणून २१ व ७० साली तेथे जी बंडे झाली, त्यांचा रोख रोमन साम्राज्याविरुद्ध नसून त्या वेळच्या प्रशासकांविरुद्ध होता. २५९ ते २७३ पर्यत मात्र गॉल रोमन साम्राज्यातून फुटून स्वतंत्र झाला.\nफ्रँक, व्हँडल इ. रानटी टोळ्यांनी ४०७ मध्ये गॉलवर हल्ले सुरू केले. शेवटी ४८६ मध्ये क्लोव्हिस या फ्रँक टोळीच्या प्रमुखाने गॉलमधील रोमन सत्ता ���ष्ट केली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/uncategorized/170049/", "date_download": "2023-05-30T03:27:07Z", "digest": "sha1:MAQYB4CUTY3MZREYCWTHSQTCRZLP5GPF", "length": 10111, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "दोन भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू;१२ चाकी ‘हायवा’नाल्यात कोसळली चालक व मदतनिसाचा मृत्यू - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Uncategorized दोन भरधाव दुचाकीच्या भीषण अप���ातात दोघांचा मृत्यू;१२ चाकी ‘हायवा’नाल्यात कोसळली चालक व...\nदोन भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू;१२ चाकी ‘हायवा’नाल्यात कोसळली चालक व मदतनिसाचा मृत्यू\nचंद्रपूर,दि.27ः जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलीस ठाणेतंर्गत विठ्ठलवाडा – आष्टी मार्गावर दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. राकेश जधुनाथ अधिकारी (३०) ठाकुरणगर ता. चामोर्शी, अमोल नैताम मु. बेलगटा चारगाव ता. सावली (२७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, नितेश दामोदर कोवे (२७) मु.चारगाव ता.सावली हा गंभीर जखमी झाला आहे.तिघेही दोन दुचाकीने आष्टी व गोंडपिपरी अशा विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येत होते. दुचाकी अनियंत्रित झाल्याने दोघांनीही एकमेकांना जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, दोघांचाही राकेश अधिकारी व अमोल नैताम या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू, प्रशांत नैताम, गणेश पोदाळी घटनास्थळ गाठून मृतकांचे पार्थिव ताब्यात घेत जखमी युवकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरीत उपचार सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे.\nतर दुसर्या घटनेत आज सोमवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शंकरपूर – भिसी मार्गांवर आंबोली गावापासून एक किमी अंतरावर नहरात वाळूने भरलेल्या १२ चाकी हायवाचा भीषण अपघात झाला. पुलावरून गाडी नाल्यात कोसळली. त्यात चालक व मदतनिसाचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये वाहन चालक दीपक इंद्रा दीप (३०) व मदतनीस प्रताप शिवकुमार राऊत (२८) यांचा समावेश आहे. दोघेही मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी आहेत.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतकांच्या शवांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण होताच नातेवाईकांकडे मृतकांचे शव सोपविण्यात येतील. चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर पोलीस चौकीच�� सहायक पोलीस निरीक्षक चांदे पुढील तपास करीत आहेत\nPrevious articleलेखी आश्वासनानंतर आक्रोश आंदोलन तूर्तास स्थगित\nNext article२४ मार्च जागतिक क्षयरोग दिन साजरा\nआरटीई निधी थकला:राज्यातील 800 इंग्रजी शाळा पडल्या बंद, 1800 कोटींची थकबाकी\nगणूटोला येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nसभासद हित केंद्रस्थानी ठेवून अल्प व्याज दरात केला जातोय कर्ज पुरवठा- सचिव कमलेश बिसेन\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rahul-dravid-after-all-why-did-rahul-dravid-refuse-to-work-with-the-veteran-spinner-laxman-sivaramakrishnan-big-disclosure-on-twitter-avw-92-3540381/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T04:51:17Z", "digest": "sha1:7HBQVH3RB3SXXD2TIXLXFG532JXHZJVL", "length": 25993, "nlines": 299, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rahul Dravid: Why did Rahul Dravid finally refuse to work with the veteran spinner Laxman Sivaramakrishnan the former player disclosed on Twitter | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nRahul Dravid: अखेर राहुल द्रविडने अनुभवी फिरकीपटूसोबत काम करण्यास का दिला नकार ट्विटरवर केला माजी खेळाडूने खुलासा\nभारताचे माजी दिग्गज खेळाडू आणि फिरकीपटू यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. राहुल द्रविडने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला असे ट्वीट केले.\nWritten by स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (२२ मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने २१ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका २-१ अशी जिंकली. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित सर्व पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले. त्यात आणखी भर म्हणजे भारताचे माजी दिग्गज खेळाडू आणि फिरकीपटू लक्ष्मण श���वरामकृष्णन यांनी खळबळजनक खुलासा केला आहे.\nभारताचा माजी फिरकी गोलंदाज लक्ष्मण शिवरामकृष्णन याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडबाबत मोठा खुलासा केला आहे. लक्ष्मणने सांगितले की मी द्रविडसोबत टीम इंडियासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु सध्याच्या मुख्य प्रशिक्षकाने त्याची ऑफर नाकारली. अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन या त्रिकुटाने भारतीय संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. याशिवाय वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ॲश्टन अगर आणि ॲडम झॅम्पा यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nकुलदीपने क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली नाही\nखरं तर, तिसर्‍या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर एका चाहत्याने ट्वीट केले, “मला असे जाणवले की कुलदीप यादवने सजवलेल्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली नाही. झॅम्पा जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा स्मिथने खूप आक्रमक क्षेत्र ठेवले होते.” तसेच क्षेत्ररक्षण सेटिंग अ‍ॅश्टन अ‍ॅगर गोलंदाजी करत असतानाही तो परिपूर्ण होता.” चाहत्याने आपल्या ट्विटमध्ये लक्ष्मण शिवरामकृष्णन यांना टॅग केले आणि म्हटले की अशा परिस्थितीत तुम्हाला तज्ञाची गरज आहे.\nमाजी फिरकीपटूने द्रविडबाबत खुलासा केला\nचाहत्याच्या ट्वीटला उत्तर देताना माजी फिरकीपटूने द्रविडबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने लिहिले, “मी राहुल द्रविडला माझी सेवा ऑफर केली आणि त्याने सांगितले की मी त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी खूप वरिष्ठ खेळाडू आहे.” तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अ‍ॅडम झॅम्पा आणि अ‍ॅश्टन अगर या जोडीने मिळून सहा भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, ज्यात कोहली, राहुल आणि हार्दिक पांड्यासारख्या मोठ्या नावांचाही समावेश होता.\nहे��ी वाचा: IND vs AUS: “एखाद्याला वाचवायला गेलात तर हा खेळ…”, अजय जडेजाने ‘मिस्टर ३६०’वर केले सूचक विधान; रोहितलाही दिला सल्ला\nउभय संघांतील या मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सच्या अंतराने सामना जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने १० विकेट्स राखून विजय मिळवलेला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी ऑस्ट्रेलियाने २१ धावांच्या फरकाने नावावर केला. तिसऱ्या सामन्याचा नायक फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पा ठरला. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ४ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला विजायासठी २७० धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाला गाठता आले नाही. भारतासाठी एकट्या विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली.\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIND vs AUS: “एखाद्याला वाचवायला गेलात तर हा खेळ…”, अजय जडेजाने ‘मिस्टर ३६०’वर केले सूचक विधान; रोहितलाही दिला सल्ला\nRuturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…\n World Cup चे वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर भारतातील ‘या’ १५ शहरांमध्ये होणार मुख्य सामने\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\nRuturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात\nPHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया\nPhotos : क्रिकेटर युजवेंद्र चहलची युट्यूबर पत्नी धनश्री वर्माबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का\nYashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nएका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…\n“आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार\n“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला”, दीपिका कक्करचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाली, “शोएबने…”\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच दुसऱ्या फेरीत नॉरी, फॉगनिनीचीही आगेकूच\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\nकनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत\n पावसाच्या पाण्यानं ग्���ाऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/07/blog-post_29.html", "date_download": "2023-05-30T04:07:43Z", "digest": "sha1:NTOYQPAX4TEMM7OZGVKH46XMFA53PNMS", "length": 6848, "nlines": 102, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: \"गीतारहस्य' चर्चासत्रानिमित्ताने आयोजित शोभायात्रा, ग्रंथदिंडी रद्द", "raw_content": "\n\"गीतारहस्य' चर्चासत्रानिमित्ताने आयोजित शोभायात्रा, ग्रंथदिंडी रद्द\nरत्नागिरी – गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीच्या निमित्ताने रत्नागिरीत होणार असलेल्या चर्चासत्राच्या प्रारंभी आयोजित केलेली शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी राष्ट्रीय दुखवट्यामुळे रद्द करण्यात आली आहे. चर्चासत्र मात्र नियोजनानुसार होणार आहे.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गीतारहस्याविषयी सांगोपांग परिचय घडविण्यासाठी रत्नागिरीत चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन गीता भवनात होणार आहे. दोन दिवसांच्या या चर्चासत्राच्या प्रारंभी एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता टिळक आळीतील लोकमान्यांच्या जन्मस्थानापासून गीता भवनापर्यंत शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती. शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार होते. मात्र ही दिंडी आणि शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्��ीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे शोभायात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली. दोन दिवसांचे चर्चासत्र मात्र नियोजनानुसार होणार असून एक ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nलोकमान्यांच्या गीतारहस्यावर रत्नागिरीत आजपासून चर्...\n‘झोंपाळ्यावरची गीता`चे आज रत्नागिरीत पुनर्प्रकाशन\nविद्वत्ता आणि व्यासंगाचा चंदनी टिळा - लोकमान्य टिळक\n\"गीतारहस्य' चर्चासत्रानिमित्ताने आयोजित शोभायात्रा...\nगीतारहस्यविषयक चर्चासत्रासाठी कतारमधून अठरा हजाराच...\nकाजरघाटी येथील मठात १७ जुलै रोजी टेंब्ये स्वामींची...\nबारामतीजवळच्या संग्रहालयासाठी शंखशिंपले पाठविण्याच...\nयशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी नावे सुचविण्याचे आवाहन\nगीतारहस्य शताब्दीनिमित्ताने निबंध स्पर्धांचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/09/blog-post_7.html", "date_download": "2023-05-30T05:46:58Z", "digest": "sha1:XZEELMIFLVC543YWLFZTI6MFCW32EPRV", "length": 6820, "nlines": 110, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: `झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन", "raw_content": "\n`झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन\nकोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे पुस्तकाची निर्मिती\nमुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी लिहिलेल्या `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे नुकतेच औरंगाबाद येथे प्रकाशन झाले. पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध उपायांची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन दिवसांची जलविषयक परिषद औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी डॉ. चितळे यांचे अभीष्टचिंतनही करण्यात आले. या समारंभातच `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे प्रकाशन जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.\n`झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाची अक्षरजुळणी, संकलन आणि संपादन रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस या संस्थेने केले आहे. पुण्यातील बुकगंगा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पुस्तक वितरण संस्थेच्या क���र्यालयात तसेच संस्थेच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक उपलब्ध होऊ शकेल. रत्नागिरीत कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस (9822255621) तसेच मॅजेस्टिक बुक हाऊस (पुढारी भवन, माळ नाका, रत्नागिरी) येथेही पुस्तक उपलब्ध होईल.\nऔरंगाबाद येथे `झेलू पाऊस ओंजळीत`चे प्रकाशन\nप्रकाशन समारंभानंतर जलवर्धिनी संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या जलसाठवण\nटाकीची पाहणी डॉ. चितळे यांनी केली. त्यांना माहिती देताना उल्हास परांजपे\n`झेलू पाऊस ओंजळीत`ची झलक\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nनाटे ग्रामस्थांनी सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न\nपरतीच्या कोकण रेल्वे प्रवासात चाकरमान्यांना फसवणुक...\nआईचं मुलाला (सोशल मीडियावर) पत्र.... (adz91 च्या स...\nचारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट उपाधी ...\nकॅमेरा आणि मेमरी कार्ड मिळवा 60 टक्के सवलतीत\nरत्नागिरी मल्याळी सेवा संघाची पुक्कलम\nविनायक बापट पूजेसाठी पुरवितात 21 प्रकारची पत्री\nमृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रु...\n`झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन\n`गीतारहस्य` ग्रंथाच्या उपयुक्ततेची तोंडओळख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://panchang.astrosage.com/muhurat/bhadra?language=mr", "date_download": "2023-05-30T04:08:01Z", "digest": "sha1:4P5ALVTK7CCIFIMUYXPX4BQKOPSWM2MV", "length": 29626, "nlines": 129, "source_domain": "panchang.astrosage.com", "title": "मे 2023 भद्र तारीख आणि वेळ New Delhi, India", "raw_content": "\nमे 2023 भद्र तारीख आणि वेळ\nसोमवार, 1 मे 09:25:01 वाजता सोमवार, 1 मे 22:11:50 वाजता\nगुरुवार, 4 मे 23:45:55 वाजता शुक्रवार, 5 मे 11:29:50 वाजता\nसोमवार, 8 मे 07:21:14 वाजता सोमवार, 8 मे 18:20:51 वाजता\nगुरुवार, 11 मे 11:29:34 वाजता गुरुवार, 11 मे 22:18:45 वाजता\nरविवार, 14 मे 15:45:03 वाजता सोमवार, 15 मे 02:48:09 वाजता\nबुधवार, 17 मे 22:30:08 वाजता गुरुवार, 18 मे 10:04:24 वाजता\nमंगळवार, 23 मे 12:06:26 वाजता बुधवार, 24 मे 00:59:15 वाजता\nशनिवार, 27 मे 07:44:26 वाजता शनिवार, 27 मे 20:53:30 वाजता\nबुधवार, 31 मे 01:33:58 वाजता बुधवार, 31 मे 13:47:29 वाजता\nजेव्हा मुहूर्त पहिला जातो, तेव्हा सर्वात आधी मनामध्ये भद्राचे नाव येते. मुहूर्ताच्या अंतर्गत भद्राचा विचार मुख्य रूपाने केला जातो कारण, हे वास्तवात स्वर्ग लोक, पृथ्वी लोक तसेच पाताळ लोक मध्ये आपला प्रभाव दाखवते. म्हणून कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी भद्रा वास चा विचार केला जातो.\nआमच्य�� द्वारे दिले गेलेले भद्रा कॅलकुलेटर तुम्हाला कुठल्याही दिवसाची भद्रा काळ विषयी माहिती देण्यासाठी बनवले आहे. या कॅलकुलेटर द्वारे तुम्ही सहजरित्या जाणू शकतात की, भद्राची सुरवात आणि समाप्ती कुठल्या वेळी होईल. याच्या मदतीने तुम्ही भद्रा काळचा वेळ सोडून कुठल्याही वेळी शुभ कार्याला संपन्न करू शकतात.\nचला तर मग जाणून घेऊ की, वास्तवात भद्रा कोण आहे आणि यांचे इतके महत्व का मानले गेले आहे जर आपण धार्मिक गोष्टीचा विचार केला तर यानुसार, भद्रा भगवान शनिदेवाची बहीण आणि सुर्य देवाची पुत्री आहे. ही खूप सुंदर होती परंतु हीचा स्वभाव बराचसा कठोर होता. त्यांच्या स्वभावाला सामान्य रूपात नियंत्रित करण्यासाठी त्यांना पंचांगाच्या प्रमुख अंग विष्टि करणच्या रूपात मान्यता दिली गेली. जेव्हा कधी कुठल्या शुभ तसेच मंगल कार्याच्या वेळी शुभ मुहूर्त पहिला जातो तेव्हा त्यात भद्राचा विचार विशेष प्राधान्याने केला जातो आणि भद्राची वेळ सोडून दुसऱ्या वेळेत शुभ कार्य केले जाते. परंतु असे पहिले गेले आहे की, भद्रा सदैव अशुभ राहत नाही तर, काही विशेष प्रकारच्या कार्यात यांचा वास चांगले परिणाम ही देतो.\nतिथी,वार, योग, नक्षत्र आणि करण मुहूर्ताच्या अंतर्गत पंचांगचा मुख्य भाग आहे. यामध्ये करण एक महत्वपूर्ण अंग मानले गेले आहे. एकूणच 11 करण असतात, ज्यामध्ये चार करण शकुनि, चतुष्पद, नाग आणि किंस्तुघ्न अचर असतात आणि शेष सात करण बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज आणि विष्टि चर असतात. यामध्ये विष्टि करणला ही भद्रा सांगितले जाते. चर होण्याच्या कारणाने हे सदैव गतिशील असतात. जेव्हा पंचांगाची शुद्धी केली जाते, त्या वेळी भद्राला विशेष महत्व दिले जाते.\nभद्राचा वास असा जाणून घ्या\nचला तर मग जाणून घेऊ की भद्राचा वास कसा ज्ञात केला जातो.\nकुम्भ कर्क द्वये मर्त्ये स्वर्गेऽब्जेऽजात्त्रयेऽलिंगे\nस्त्री धनुर्जूकनक्रेऽधो भद्रा तत्रैव तत्फलं\nजेव्हा चंद्र मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशिमध्ये होतो तेव्हा, भद्रा स्वर्ग लोकात मानली जाते आणि ऊर्ध्वमुखी होते. जेव्हा चंद्र कन्या, तुळ, धनु आणि मकर राशित असते तेव्हा, भद्राचा वास पाताळात मानला जातो आणि अशामध्ये भद्रा अधोमुखी होते. तसेच जर चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशिमध्ये स्थित असेल तर भद्राचा निवास भूलोक अर्थात पृथ्वी लोकात असल्याचे मानल��� जाते आणि अशामध्ये भद्रा सम्मुख होते. ऊर्ध्वमुखी होण्याच्या कारणाने भद्राचे तोंड वरच्या दिशेने असेल तसेच, अधोमुखी होण्याच्या कारणाने खालच्या दिशेने असेल. परंतु दोन्ही परिस्थितीत भद्रा शुभ प्रभाव घेईल. या सोबतच सम्मुख होऊन भद्रा पूर्ण रूपात प्रभाव दाखवेल.\nपौराणिक ग्रंथ मुहूर्त चिंतामणीच्या अनुसार भद्राचा वास ज्या लोकात असतो तिथे भद्राचा विशेष प्रभाव मानला जातो. अशा स्थितीमध्ये जेव्हा चंद्र कर्क राशि, सिंह राशि, कुंभ राशि आणि मीन राशित असेल तर भद्राचा वास भूलोकात राहिल्याने भद्रा सम्मुख होईल आणि पूर्ण रूपाने पृथ्वी लोकात आपला प्रभाव दाखवेल. ही अवधी पृथ्वी लोकात कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी वर्जित मनाली जाते, कारण अशामध्ये केले गेलेले कार्य एकतर पूर्ण होत नाही किंवा त्यांना पूर्ण होण्यात खूप वेळ लागतो आणि विघ्न येत असतात.\nस्वर्गे भद्रा शुभं कुर्यात पाताले च धनागम\nमृत्युलोक स्थिता भद्रा सर्व कार्य विनाशनी \nसंस्कृत ग्रंथ पियुष धारच्या अनुसार जेव्हा भद्रा चा वास स्वर्ग लोक आणि पाताळ लोकात होईल तेव्हा पृथ्वी लोकात शुभ फळ प्रदान करण्यात सक्षम होईल.\nस्थिताभूर्लोस्था भद्रा सदात्याज्या स्वर्गपातालगा शुभा\nमुहूर्त मार्तंड च्या अनुसार जेव्हा भद्रा भूलोकात असेल तेव्हा तिचा सदैव त्याग केला पाहिजे आणि जेव्हा ती स्वर्ग तसेच पाताळ लोकात असेल तर शुभ फळ प्रदान करणारी असेल.\nअर्थात जेव्हाही चंद्राचे संक्रमण कर्क राशि, सिंह, कुंभ राशि तसेच मीन राशित असेल तर भद्रा पृथ्वी लोकात असेल आणि कष्टकरी असेल. अशा भद्रेचा त्याग करणे श्रेयस्कर असेल.\nभद्रा मुख तसेच भद्रा पुच्छ\nभद्राच्या वास्तु अनुसारच तिचे फळ मिळते. या संदर्भात खालील मुक्ती वाचनीय आहे:\nभद्रा यत्र तिष्ठति तत्रैव तत्फलं भवति\nअर्थात भद्रा ज्या वेळी जिथे स्थित असते त्याच प्रकारे ती तिथे फळ देते. तर मग चला जाणून घेऊ की कसे होते भद्रा मुख आणि भद्रा पुच्छ चे ज्ञान\nशुक्ल पूर्वार्धेऽष्टमीपञ्चदशयो भद्रैकादश्यांचतुर्थ्या परार्द्धे\nकृष्णेऽन्त्यार्द्धेस्या तृतीयादशम्योः पूर्वे भागे सप्तमीशंभुतिथ्योः\nअर्थात शुक्ल पक्षाची अष्टमी तसेच पौर्णिमेच्या पूर्वार्धात आणि एकादशी चतुर्थीच्या उत्तरार्धात भद्रा असते. कृष्ण पक्षाच्या तृतीय तसेच दशमीच्या उत्तरार्धात आणि सप्तमी त���ेच चतुर्थीच्या पूर्वार्धात भद्रा असते.\nविशेष टीप: इथे लक्ष देण्याची ही गरज आहे की एक पहर 3 तासाचा असतो. त्यानुसार एक दिवस आणि एक रात्र याला मिळवून आठ पहर होतात म्हणजे की 24 तास. उपरोक्त तालिकेमध्ये सांगितले गेलेले पहर च्या पहिल्या 2 तासात अर्थात 5 घटी भद्राचे मुख असते तसेच त्याला शुभ मानले जाते. दुसरीकडे उपरी तालिकेमध्ये सांगितलेले पहरचा शेवटचा तास 15 मिनिटे म्हणजेच तीन घटी भद्राची पुच्छ असते.\nदुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर मुहूर्त चिंतामणी ग्रंथाच्या अनुसार चंद्र मास च्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीच्या पाचव्या प्रहारच्या 5 घटीमध्ये भद्राचे मुख असते, अष्टमी तिथीच्या दुसऱ्या प्रहराच्या कुल मान इत्यादी ची 5 घटि, एकादशीच्या सातव्या प्रहाराची प्रथम 5 घटी तसेच पौर्णिमेच्या चौथ्या प्रहराची सुरवातीमध्ये 5 घटीमध्ये भद्राचे मुख असते, याचप्रकारे चंद्र मास च्या कृष्ण पक्षाची तृतीया च्या आठव्या प्रहर इत्यादी च्या 5 घटी भद्रा मुख असते, कृष्ण पक्ष समाप्तीच्या तिसऱ्या प्रहर आणि चतुर्दशी तिथीचा प्रथम प्रहरच्या 5 घटी मध्ये भद्रा मुख व्याप्त राहते.\nभद्राची पुच्छ शुभ होण्याच्या कारणाने यामध्ये कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकतात. तिथीच्या उत्तरार्धात होणारी भद्रा जर दिवसा असेल आणि कुठल्याही पूर्वार्धात होणारी भद्रा जर रात्री असेल तर शुभ मानली जाते.\nभद्रा च्या दरम्यान न केले जाणारे कार्य\nभद्राला सामान्यतः सर्व शुभ आणि मंगल कार्यात त्याज्य मानले जाते आणि जेव्हा भद्रा चालू होते त्यावेळी शुभ कार्य संपादित करत नाही.\nकार्येत्वाश्यके विष्टेरमुख, कण्ठहृदि मात्रं परित्येत\nअर्थात खूप जास्त आवश्यक असल्यास पृथ्वी लोकाची भद्रा, कंठ, हृदय आणि भद्रा मुखाचा त्याग करून भद्रा पुच्छ मध्ये शुभ तसेच मंगल कार्य संपन्न केले जाऊ शकते.\nईयं भद्रा शुभ-कार्येषु अशुभा भवति\nअर्थात कुठल्याही शुभ कार्यात भद्रा अशुभ मानली जाते. आमच्या ऋषी मुनींनीही भद्रा काळाला अशुभ तसेच सुखदायी सांगितले आहे:—\nन कुर्यात मंगलं विष्ट्या जीवितार्थी कदाचन\nकुर्वन अज्ञस्तदा क्षिप्रं तत्सर्वं नाशतां व्रजेत\nमहर्षी कश्यपच्या अनुसार जो कोणी प्राणी आपले जीवन सुखी बनवू इच्छितो आणि आनंद पूर्वक आयुष्य घालवण्याची त्याची इच्छा आहे त्याने भद्रा काळाच्या वेळी कुठलेही शुभ कार्य करू नये. जर चुकून असे काही कार्य होऊन गेले तर त्याचा शुभ फळ नष्ट होऊन जातो.\nभद्रा काळाच्या वेळी मुख्य रूपात मुंडन संस्कार, विवाह संस्कार, गृहारंभ, कुठला नवीन व्यवसाय आरंभ करणे, गृह प्रवेश, शुभ यात्रा, शुभ उद्दीष्टाने केले जाणारे कार्य तसेच रक्षाबंधन इत्यादी मंगल कार्यांना करू नये.\nभद्रा काळाच्या वेळी केले जाणारे कार्य\nसामान्यतः सर्व शुभ कार्यांसाठी भद्राचा निषेध मानला गेला आहे. परंतु काही कार्य असे असतात की ज्यांची प्रकृती अशुभ असते, असे कार्य भद्रा काळाच्या वेळी केले जाऊ शकतात. यामध्ये मुख्य रूपाने शत्रूवर आक्रमण करणे, अस्त्र-शस्त्र चा प्रयोग करणे, ऑपरेशन करणे, कोणावर खटला सुरु करण्यासाठी, आग लावणे, म्हैस, घोडा, उंट इत्यादींच्या संबंधित कार्य तसेच कुठल्या वस्तूला कापणे, यज्ञ करणे तसेच स्त्री प्रसंग करणे इत्यादी कार्य यामध्ये समाविष्ट आहेत. जर या कार्यांला भद्र काळाच्या वेळी केले गेले तर यामध्ये वांछित यश मिळू शकते.\nआमच्या ज्योतिष शास्त्राची मुख्य विशेषतः ही आहे की, सामान्य जीवनात येणाऱ्या समस्यांना दूर करण्याच्या दिशेमध्ये असे उपाय सुचवले जाते जे मानव जीवनाला पुष्पित आणि पल्लवित करू शकते. या क्रमात भद्राला टाळण्याचे उपाय सांगितले गेले आहे.\nसर्वात आधी ज्ञात केले जाते की भद्राचा वास कुठे आहे. जर भद्रा स्वर्ग लोक किंवा पाताळ लोकात आहे तर उपाय करण्याची आवश्यता नसते फक्त मृत्यू लोकात अर्थात पृथ्वी लोकात भद्राचा वास असल्यावर विशेष रूपात हानिकारक मानले जाते आणि म्हणूनच याला टाळले जाते. सोबतच भद्राच्या मुख आणि पुच्छचा ही विचार केला जातो. भद्राला टाळण्यासाठी सर्वात अधिक प्रभावी भगवान शंकराची आराधना करणे मानले जाते. म्हणून अत्यंत आवश्यक काही कार्य तुम्हाला भद्रा वासाच्या दरम्यान करायचा असेल तर भगवान शंकराची आराधना नक्की करा.\nया संबंधात निम्नलिखित तथ्यावर विचार केला जाऊ शकतो. या संबंधात पियुष धारा तसेच मुहूर्त चिंतामणी च्या अनुसार:—\nदिवा भद्रा रात्रौ रात्रि भद्रा यदा दिवा\nन तत्र भद्रा दोषः स्यात सा भद्रा भद्रदायिनी\nयाचे तात्पर्य हे आहे की जर दिवसाच्या वेळेची भद्रा रात्रीत आणि रात्रीच्या वेळेची भद्रा दिवसा आली तर, अश्यात भद्राचा दोष लागत नाही. विशेष रूपात हंसी भद्राचा दोष पृथ्वी लोकांवर मानला जात नाही. या प्र���ारे भद्रेची भद्रदायिनी अर्थात शुभ फळ देणारी भद्रा मानली जाते.\nया व्यतिरिक्त खालील गोष्टींचा देखील विचार केला जातो:\nरात्रि भद्रा यदा अहनि स्यात दिवा दिवा भद्रा निशि\nन तत्र भद्रा दोषः स्यात सा भद्रा भद्रदायिनी\nया संदर्भात, आणखी एक गोष्ट मानली जाते -\nतिथे पूर्वार्धजा रात्रौ दिन भद्रा परार्धजा\nभद्रा दोषो न तत्र स्यात कार्येsत्यावश्यके सति\nअर्थात जर तुम्हाला काही अत्यंत महत्वपूर्ण कार्य करायचे असेल तर अशा स्थितीमध्ये उत्तरार्धाच्या वेळेची भद्रा दिवसा किंवा पूर्वार्धाच्या वेळेची भद्रा रात्री असेल तर याला शुभ मानले जाते. याला अश्या प्रकारेही सांगितले जाते की, जर कधीही तुम्हाला भद्राच्या वेळी काही शुभ कार्य करणे गरजेचे असेल तर पृथ्वी लोकांची भद्रा तसेच भद्रा मुख- काळ याला सोडून तसेच स्वर्ग व पाताळ भद्राच्या पुच्छ काळात शुभ तसेच मंगल कार्य संपन्न केले जाऊ शकतात कारण अश्या स्थितीमध्ये भद्राचा परिणाम शुभ फळदायी असतो.\nएक अन्य मतानुसार जर तुम्हाला भद्राच्या दुष्परिणामांपासून दूर राहायचे असेल, तर सकाळी लवकर उठून भद्राची खालील 12 नावांचे स्मरण किंवा जप केला पाहिजे:\nभद्राचे हे बारा नाव या प्रकारे आहे\nजर तुम्ही पूर्ण निष्ठेने तसेच विधी पूर्वक भद्राचे पूजन केले आणि भद्राच्या उपरोक्त 12 नावांचे स्मरण करून त्याची पूजा केली तर भद्राचा त्रास तुम्हाला लागणार नाही आणि तुमचे सर्व कार्य निर्विघ्न संपन्न होतात. आमचे म्हणणे आहे की तुम्हाला कुठलेही कार्य करण्याच्या आधी चांगला आणि शुभ मुहूर्त पाहिला पाहिजे तसेच त्याच्या संबंधित प्रत्येक एक उपाय नक्की केला पाहिजे ज्यामुळे तुमचे कार्य निर्विघ्न संपन्न होईल.\nअ‍ॅस्ट्रोसेज मोबाइल वरती सर्व मोबाईल ऍप\nअ‍ॅस्ट्रोसेज टीव्ही सदस्यता घ्या\nदैनंदिन कुंडली इ-मेल वरती\nAstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रत्न\nAstroSage.com वर आश्वासनासह यंत्राचा लाभ घ्या\nनऊ ग्रह विकत घ्या\nग्रहांना शांत करण्यासाठी आणि आनंदी आयुष्य मिळवण्यासाठी यंत्र AstroSage.com वर मिळावा\nAstroSage.com वर आश्वासनासह सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष\nज्योतिषी पुनीत पांडे विषयी माहिती: ज्योतिष शास्त्राच्या मागे AstroSage.com चा हात आहे.\nAstrologers | फ्री कुंडली जुळवणी | फ्री कुंडली | चंद्र चिन्ह कुंडली | केपी ज्योतिष | लाल किताब | Horoscope 2023 | ज्योतिषी साधने | राशिफल 2023 | अभिप्राय | लेख जमा करा | आमच्याशी संपर्क करा | आमच्या विषयी | गोपनीयता धोरण | नियम आणि अटी | समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22232/", "date_download": "2023-05-30T04:11:32Z", "digest": "sha1:ANUGBCMEPA7IYYAISFUCWG7JPSNOTX23", "length": 16124, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गाल्वा, एव्हारीस्त – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगाल्वा, एव्हारीस्त : (२५ ऑक्टोबर १८११ – ३१ मे १८३२). फ्रेंच गणितज्ञ. उच्च बीजगणितात महत���त्वाचे कार्य. त्यांचा जन्म बूर-ला-रेन येथे झाला. गणिताच्या शिक्षणासाठी त्याकाळी फ्रान्समध्ये प्रसिद्ध असलेल्या एकोल पॉलिटेक्‍निक या संस्थेत प्रवेश मिळविण्याचा त्यांनी दोनदा प्रयत्‍न केला, परंतु ते अयशस्वी ठरले. १८३० मध्ये त्यांना एकोल नॉर्मलमध्ये प्रवेश मिळाला व तेथे त्यांनी परंपरित अपूर्णांकांसंबंधी (एक संख्या अधिक एक अपूर्णांक, या अपूर्णांकाच्या छेदात एक संख्या अधिक एक अपूर्णांक इ. अशा प्रकारच्या अपूर्णांकांसंबंधी) सहा निबंध प्रसिद्ध केले. त्याच वर्षी झालेल्या क्रांतीत भाग घेतल्यामुळे त्यांना संस्थेतून काढून टाकण्यात आले. १८३१ मध्ये त्यांना अटक झाली व नंतर सहा महिन्यांची शिक्षा झाली. पुढील वर्षीच एका द्वंद्वयुद्धात झालेल्या जखमांमुळे ते मृत्यू पावले\nत्यांनी मृत्यूपूर्वी एका मित्राला लिहिलेल्या पत्रात आपल्या संशोधनाची रूपरेखा दिलेली होती व हे पत्र सप्टेंबर १८३२ मध्ये सिद्ध झाले. या पत्रात त्यांनी विवृत्त फलने [→ फलन], बैजिक फलनांचे समाकल [→ अवकलन व समाकलन] व समीकरण सिद्धांत यांसंबंधी विवरण केलेले होते. त्यांनी समीकरणाच्या गटाची [→ गट सिद्धांत] मूलभूत संकल्पना मांडली. या गटात समीकरणाच्या मुळांच्या सर्व क्रमचयांचा (क्रमवारीने लावलेल्या संयोगांचा) समावेश होतो व ही संकल्पना या मुळांत असणाऱ्या कोणत्याही परिमेय संबंधांना लावता येते. या गटाला गाल्वा गट असे नाव देण्यात आलेले आहे. गाल्वा यांनी या सिद्धांताचा उपयोग करून समीकरणांचे निर्वाह परिमेय पदावलींच्या स्वरूपात मांडता येण्यास आवश्यक असणारी व्यापक अट मांडली [→ समीकरण सिद्धांत]. असत् घटकांसंबंधी गाल्वा यांनी मांडलेली संकल्पनाही महत्त्वाची असून हे घटक आता सांत क्षेत्रांत घटक मानण्यात येतात [→बीजगणित, अमूर्त]. गाल्वा यांचे गट सिद्धांतातील कार्य अतिशय महत्त्वाचे ठरलेले असून आधुनिक अमूर्त बीजगणितात त्याला अनन्य स्थान प्राप्त झालेले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postगॉख, व्हिन्सेंट व्हान\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_23.html", "date_download": "2023-05-30T04:49:16Z", "digest": "sha1:TFFSTEZR5TDOT2MQ77JNW3RK4QQDTGU4", "length": 10094, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदर्श | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nपैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदर्श\n- श्री नाथू राम\nहिंदू विद्वान लेखक श्री नाथू राम एक विचारंवत असून त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग मध्यपूर्वेच्या इस्लामी संस्कृतीत व्यतीत केला. त्यांना ही संस्कृतीजवळून पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाली.\nधर्मास बंधीच्या गैरसमजूतींचे निवारण झालेच पाहिजे आणि धर्माचा निष्पक्षपणे अभ्यास केला जावा हेही ���त्यावश्यक आहे. याच भावनेने श्री नाथू राम यांनी एक लेखमाला इस्लामविषयी सादर केली होती आणि तोच लेखसंग्रह पुस्तक रूपात आज उपलब्ध आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 46 -पृष्ठे - 56 मूल्य - 28 आवृत्ती - 4 (2013)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आ��ा मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22594/", "date_download": "2023-05-30T04:26:30Z", "digest": "sha1:DNABB6MCSW7CLSVXH5A37RY5GALL2GRB", "length": 37658, "nlines": 240, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्रंथालय – चळवळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्रंथालय–चळवळ : ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून असले, तरी ग्रंथालय–चळवळ मात्र आधुनिक काळातील आहे.\nग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी होय. ग्रंथालयविषयक हा दृष्टिकोन इंग्लंड, अमेरिका यांसारख्या प्रगत राष्ट्रांत मान्य झाला व ग्रंथालय–चळवळीचे मूळ तेथे रुजले गेले. सार्वजनिक मोफत ग्रंथालये म्हणजे ह्या चळवळींचेच मूर्त स्वरूप होय.\nसार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करणे, ग्रंथ, सेवक व वाचक या घटकांत सुसंवाद राखून ग्रंथालये समृद्ध करणे, त्यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे इ. ग्रंथालय–चळवळींची उद्दिष्टे होत. त्या दृष्टीने व्यक्ती, ग्रंथालयसंघासारख्या खाजगी संस्था व शासकीय संस्था यांनी केलेल्या कार्याचा इतिहास म्हणजेच ग्रंथालय–चळवळीचा इतिहास होय.\nइंग्लंडमध्ये एफ्. ए. एबर्ट व एडवर्डझ यांच्या प्रयत्नांमुळे १८५० मध्ये सार्वजनिक ग्रंथालयविषयक पहिला कायदा मंजूर झाला. या कायद्यान्वये जनतेकडून कर वसूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ग्रंथालये स्थापन करण्यात आली व सर्वांना मोफत ग्रंथालयसेवा मिळू लागली. १९१९ च्या कायद्याने काउन्टी कौन्सिले स्थापन झाली. १९६४ मध्ये पब्लिक लायब्ररीज अँड म्युझियम्स ॲक्ट मंजूर झाला. या कायद्यान्वये सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था ही राष्ट्राची जबाबदारी होय, हे तत्त्व मान्य करण्यात आले आणि त्यासाठी आवश्यक तो कर घेण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्याप्रमाणे ४२,८६८ ग्रंथालये सुरू करण्यात आली. १८७७ मध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिश ग्रंथालयसंघाने ग्रंथालयाची स्थापना, ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण, आंतरग्रंथालयीन देवघेव आणि ग्रंथालय–परिषदा या मार्गांनी ग्रंथालय–चळवळीस मोठा हातभार लावला.\nअमेरिकेत १८४८ ��ध्ये मॅसॅचूसेट्स येथे पहिला ग्रंथालय–कायदा मंजूर झाला व त्यानुसार बॉस्टन येथे सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. अमेरिकेतील ग्रंथालय-कायद्याचे स्वरूप द्विविध आहे. फेडरल कायद्यान्वये वॉशिंग्टनची लायब्ररी ऑफ काँग्रेस, कोलंबिया जिल्ह्यातील ग्रंथालये व मध्यवर्ती सरकारच्या कक्षेतील ग्रंथालये यांची व्यवस्था पाहिली जाते. इतर राज्यांतून स्वतंत्र कायदे आहेत. १८७६ मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशन या ग्रंथालयसंघाची स्थापना झाली व त्या संघाच्या द्वारा कटर, पूल, देम, ⇨ मेलव्हिल डयूई यांनी ग्रंथालय–चळवळीस मोठी चालना दिली. अन्य पाश्चात्त्य देशांतही सार्वजनिक ग्रंथालय–चळवळीने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मोफत ग्रंथालयसेवेचे ध्येय साध्य केले आहे.\nभारतातील ग्रंथालय-चळवळ : भारतातील ग्रंथालय-चळवळीचा प्रारंभ बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात केलेल्या योजनाबद्ध अशा मध्यवर्ती तसेच जिल्हावार, तालुकावार व ग्रामवार ग्रंथालयांच्या स्थापनेने झाला. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात चळवळीचे हे पहिले पाऊल पडले. तत्पूर्वी मुंबई सरकारने १८०८ मध्ये केलेली ग्रंथालयांच्या नोंदींची तरतूद, एकोणिसाव्या शतकात भारतातील प्रमुख शहरी स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज, १८६७ मध्ये मंजूर झालेला प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट, इंपीरियल लायब्ररीची स्थापना (१९१२) इ. गोष्टी ग्रंथालय–चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. बडोदे संस्थानात सरकारच्या उत्तेजनाने श्री. अमीन यांनी मित्रमंडळ (१९०६) ही संस्था स्थापन करून सु. २४८ ग्रंथालयांची स्थापना केली. १९२४ मध्ये ग्रंथालयसंघाचे बडोदे येथे कार्य सुरू झाले व ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाची भारतात प्रथमच सोय झाली.\nबडोदे संस्थानात सुरू झालेल्या ग्रंथालय–चळवळीचे पडसाद इतरत्रही उमटले व त्या त्या प्रदेशाच्या शैक्षणिक गरजा आणि प्रगती यांनुसार ग्रंथालय–चळवळीची पावले पुढे पडत गेली. विशेषतः मद्रास, बंगाल, पंजाब व मुंबई या प्रांतांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात ग्रंथालयाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. ग्रंथालयीन कार्यकर्त्यांच्या बरोबरच समाजसेवक, राजकीय नेते व देणगीदार यांचे पाठबळ ग्रंथालय–चळवळीला लाभले.\nमद्रास प्रांतात १९२८ मध्ये ग्रंथालयसंघ स्थापन झाला. भाषणे, प्रचारदौरे, विद्यार्थ्यांना आणि सार्वजनिक ग्रंथालयांना उपयुक्त ठरेल असे सूचिकार्य इ. मार्गानी ग्रंथालय–चळवळ वाढविण्याचे कार्य या संघाने केले. १९२९ मध्ये या संघाने ग्रंथपालनाचा वर्ग सुरू केला. या संघाशी निगडित असलेले ⇨डॉ. रंगनाथन् हे आधुनिक भारतीय ग्रंथालय–चळवळीचे अध्वर्यू होत. त्यांनी ग्रंथालयशास्त्रविषयक विपुल लेखनही केले आहे. १९४८ मध्ये मंजूर झालेला कायदा, निरनिराळ्या विद्यापीठांनी सुरू केलेले ग्रंथालयशास्त्राचे अभ्यासक्रम इ. कारणांनी ग्रंथालय–चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.\nमहाराष्ट्रात ग्रंथालय-संघटनेची सुरुवात १९२१ साली झाली. द. वा. जोशी यांच्या परिश्रमाने महाराष्ट्रीय मोफत वाचनालय परिषद भरली व तीतून महाराष्ट्रीय वाचनालय संघाची स्थापना झाली. या संघास डॉ. बाबासाहेब जयकर, न. चि. केळकर आदी नेत्यांचे सहकार्य लाभले होते. पुणे येथे २५ नोव्हेंबर १९३५ रोजी पुणे ग्रंथालयसंघ स्थापन झाला. ग्रंथालयशास्त्राचा मराठी भाषेतून वर्ग चालवून मातृभाषा माध्यमाचा पुरस्कार पहिल्यांदा या वर्गाने केला. यांशिवाय मुंबई ग्रंथालयसंघ (१९४२), मराठी ग्रंथालयसंघ (१९४४), कुलाबा जिल्हा वाचनालय संघ (१९४६) हे संघ महाराष्ट्रात कार्य करीत होते.\nबाळासाहेब खेर यांच्या प्रेरणेने मुंबई सरकारने नेमलेल्या फैजी समितीचा सार्वजनिक पुस्तकालयांच्या विकासासंबंधीचा अहवाल १९४० मध्ये प्रसिद्ध झाला. तत्पूर्वी रा. ब. सी. के. बोले यांनी बॉम्बे पब्लिक लायब्ररीज बिल कायदे कौन्सिलात १९३६ मध्ये आणले होते. पण ते मंजूर होऊ शकले नाही. फैजी समितीच्या शिफारशीनुसार १९४७ मध्ये मध्यवर्ती, प्रादेशिक, जिल्हा आणि तालुका वाचनालयांची रीतसर उभारणी सुरू झाली. सरकारी मान्यतेनुसार ग्रंथालयसंघाची संघटना उभी करणे, हेही-ग्रंथालय–चळवळीचे एक मुख्य सूत्र होते. याला अनुसरून १३ मे १९४९ रोजी महाराष्ट्र ग्रंथालयसंघाची स्थापना झाली. ग्रंथपालनाला वाहिलेले साहित्य सहकार हे मासिक, ग्रंथालय परिषदा, ग्रंथपालन वर्ग, ग्रंथपालन शिबिरे, शालेय ग्रंथालय योजना ही या संघाच्या कार्याची प्रमुख वैशिष्ट्ये होत. याशिवाय मुंबई ग्रंथालयसंघ (१९४२), विदर्भ ग्रंथालयसंघ (१९४५), मराठवाडा ग्रंथालयसंघ (१९५९) हे तीन ग्रंथालयसंघ आपापल्या विभागात ग्रंथालय–चळवळीस हातभार लावत होते.\nमहाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये महाराष्ट्रातील विभाग ग्रंथालयसंघांनी परस्परांत सहकार्य वाढावे आणि सर्व राज्याचे प्रतिनिधीत्व करू शकेल अशी संघटना निर्माण करावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रंथालयसंघाची स्थापना केली असून ग्रंथालय–चळवळ जनताभिमुख करण्याचे महत्त्वाचे कार्य ह्या संघटनेने चालविले आहे.\nस्वातंत्र्योत्तर काळात भारतातील बहुतेक राज्यांत ग्रंथालयसंघांची स्थापना झाली असून शासनातर्फेही ग्रंथालय-चळवळीला हातभार लागत आहे. सार्वजनिक ग्रंथालयांच्या सद्यःपरिस्थितीची पाहणी करणे, भारतीय ग्रंथालयांची सुसूत्र साखळी निर्माण करण्याची योजना आखणे, शिक्षण आणि ग्रंथालय यांचे सहकार्य वाढविणे इ. कार्यांसाठी भारत सरकारने डॉ. के. पी. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली १९५६ मध्ये एक समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल महत्त्वपुर्ण असून त्यात ग्रंथालयाची विविध कार्ये, ग्रंथालय–सहकार्य, सेवकांचे शिक्षण, सामाजिक शिक्षणाच्या दृष्टीने ग्रंथालयाचे कार्य, ग्रंथालयाचे प्रशासन व अर्थव्यवस्था इ. विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे. ग्रंथालय–चळवळीच्या दृष्टीने हे पुढचे महत्त्वाचे पाऊल होय.\nभारत सरकारने ज्या पंचवार्षिक योजना आखल्या, त्यांमधूनही ग्रंथालय-चळवळीचे पाऊल पुढेच पडत गेले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्व राज्यांतून सार्वजनिक ग्रंथालयपद्धती अस्तित्वात यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. परंतु आसाम, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, राज्यस्थान आणि गुजरात या राज्यांतच केवळ मध्यवर्ती ग्रंथालये व सु. शंभर जिल्हा ग्रंथालये अस्तित्वात येऊ शकली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आणखी ३२० जिल्हा ग्रंथालये व उरलेली राज्य ग्रंथालये स्थापन करण्याची योजना करण्यात आली. परंतु ग्रंथालयवाढीसाठी मध्यवर्ती सरकारने देऊ केलेली रक्कम खर्च होऊ शकली नाही. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुव्यवस्थित ग्रंथालय योजना हे शिक्षण व्यवस्थेचे एक अंग होय हे मान्य करण्यात आले असून, त्याप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेत ग्रंथालयाबाबत करावयाच्या उपक्रमांचा सर्वांगीण विचार व्हावा, म्हणून नियोजन आयोगाने भारतातील तज्ञ ग्रंथपालांची एक समिती नियुक्ती केली होती. समितीने शिफारस केल���ल्या पंचवीस वर्षांच्या ग्रंथालय प्रगतीच्या आराखड्याचे सर्वत्र स्वागत झाले, पण ह्याबाबत कार्यवाही होऊ शकली नाही. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळातही ग्रंथालयविकासाचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती.\n१९५६ पासून स्वायत्ततेने काम करीत असलेल्या विद्यापीठ अनुदान मंडळाने भारतातील विद्यापीठीय ग्रंथालयांच्या वाढीस महत्त्वाचा हातभार लावला आहे. विद्यापीठ ग्रंथालयांची सर्वांगीण प्रगती व्हावी या हेतुने विद्यापीठ अनुदान मंडळाने १९५७ मध्ये डॉ. एस्. आर्. रंगनाथन् यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने तयार केलेला अहवाल विद्यापीठ ग्रंथालयांच्या प्रगतीस पोषक ठरला आहे.\nदेशांतील नागरिकांना ग्रंथालयसेवा उपलब्ध करून देणारी राष्ट्रीय, राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका, ग्राम या पातळीवरील ग्रंथालयांची सुसूत्र साखळी, प्रगत राष्ट्रीय सेवा व परस्पर सहकार्य हे सर्व साधण्यासाठी ग्रंथालय–कायद्याची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालय-चळवळीचे ते एक प्रमुख उद्दिष्टच होते. पुढारलेल्या पाश्चिमात्त्य देशांत ग्रंथालय–कायदे अस्तित्वात आहेत. भारतात सध्याच्या तमिळनाडू राज्यात असा कायदा १९४८ मध्ये अस्तित्वात आला. आंध्र प्रदेशात १९६० मध्ये कर्नाटक राज्यात १९६५ मध्ये व महाराष्ट्रात १९६७ मध्ये ग्रंथालय–कायदे मंजूर करण्यात आले. स्वतंत्र अशी शासकीय ग्रंथालयखाती या कायद्यांनी अस्तित्वात आली असून सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, संगोपन आणि संघटन हे कार्य ग्रंथालयसंघांतील कार्यकर्त्यांच्या सहकार्यांने होत आहे.\nग्रंथालय-सहकार : ज्ञानविज्ञानाची प्रचंड वाढ व त्यांविषयीचे साहित्य संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सातत्याची निकड यांमुळे ग्रंथालयक्षेत्रात सहकाराची गरज निर्माण झाली. नजीकच्या दोन ग्रंथालयांतच नव्हे, तर प्रांतांतील देशातील व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांतही परस्पर देवाणघेवाण व सहकार्याची आवश्यकता असल्यामुळे हे करणाऱ्या संघटना निर्माण झाल्या. ज्ञानसाहित्याची आंतर–ग्रंथालयीन देवघेव, सामूहिक ग्रंथखरेदी, वर्गीकरण–सूचिलेखनादी तांत्रिक बाबतीत सहकार्य, अंधांकरिता सोयी, मोफत वा सवलतीची टपालवाहतूक इ. सहकार्याच्या काही बाबी होत. उपलब्ध ग्रंथसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग हे ग्रंथालय–सहकाराच�� साध्य होय व त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यांपैकी काही ख्यातनाम संस्थांची माहिती अशी : (१) इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशन (१८९५). (२) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स (१९२७). (३) युनेस्को ग्रंथालय विभाग (१९४६). (४) फार्मिंग्टन प्लॅन (१९४८): कार्नेगी कॉर्पोरेशनच्या विद्यमाने अमेरिकेतील ग्रंथालयांत सहकार्य साधणारी संस्था. (५) स्कँडिनेव्हियन प्लॅन (१९५६) : डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली सहकार योजना.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/chandrasekhar-bawankule-chandrakant-patil-statement-131150916.html", "date_download": "2023-05-30T03:53:08Z", "digest": "sha1:VOMNVAGKNI75B57MIDMFSC572SG3RNI3", "length": 6653, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य त्यांचे व्यक्तिगत मत, पक्षाचे नव्हे- चंद्रशेखर बावनकुळे | Chandrasekhar Bawankule Chandrakant Patil Statement| Balasaheb Thakeray| Babri Mosque - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंदोलनात बाळासाहेबांचा मोठा सहभाग:चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य त्यांचे व्यक्तिगत मत, पक्षाचे नव्हे- चंद्रशेखर बावनकुळे\nरामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता, हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे व्यक्तीगत मत आहे. ते पक्षाचे मत नाही. रामजन्मभूमी आंदोलनात बाळासाहेबांचे मोठा सहभाग व विचार होता. शिवसैनिक व कारसेवकांची मोलाची भूमिका होती,अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.\nमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामजन्मभूमी आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग नव्हता,असे वक्तव्य केले होते. त्याबाबत पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांच्या मुलाखतीचा तो व्हिडिओ बघितला नाही. तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर देईल,असे म्हणत बावनकुळे यांनी उत्तर देणे टाळले होते.\nपत्रकार परिषदेनंतर जळगावातच असलेल्या बावनकुळे यांना पत्रकारांनी पुन्हा तोच प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या रामजन्मभूमी आंदोलनातील सहभागाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली.\nरामजन्मभूमी आंदोलनात बाळासाहेब ठाकरे व कारसेवक हे वेगवेगळ्या पक्षाचे होते. किंबहुना त्या ठिकाणी राज्यातून आले होते. आंदोलनात बाळासाहेब ठाकरे होतेच. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तीगत भूमिका मांडली. ती पक्षाची भूमिका नसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी बरोबरीचा पक्ष नाही\nराष्ट्रवादी हा भाजपच्या बरोबरीचा पक्ष नाही.त्यामुळे त्याचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केला काय आणि राहिला काय भाजपला फरक पडत नाही. राष्ट्रवादी स्वबळावर राज्यात शंभर आमदार निवडून आणू शकला नाही.स्वबळावर त्यांची सत्ता आली नाही,असे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. संजय राऊतांना उत्तर देण्यासाठी भाजपचे आठ प्रवक्ते नेमले.\nआठ पक्ष प्रवक्ते नेमले\nसकाळ झाली की एक भोंगा सुरु होतो. तो वाजतच आहे. खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी आठ पक्ष प्रवक्ते नेमले असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/sangli-child-murder-by-mother-immoral-relationship-crime-update-131262398.html", "date_download": "2023-05-30T04:21:26Z", "digest": "sha1:LF663RLYHBDAFUICRD6QOQRD5QPKZOWX", "length": 5560, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या 6 वर्षीय बालकाला विहिरीत फेकले; सांगलीच्या खानापुरातील घटना | Sangli Child Murder By Mother Immoral Relationship Crime Update - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाता न तू वैरिणी:अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या 6 वर्षीय बालकाला विहिरीत फेकले; सांगलीच्या खानापुरातील घटना\nसांगली जिल्ह्यातील खानापुरात एका विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. विटा पोलिसांनी कसून तपास करुन या घटनेमागील खरा प्रकार उघडकीस आणला आहे.\nएका महिलेने अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या 6 वर्षीय बालकाला विहिरीत फेकले. आधी चिमुकल्याचे अपहरण झाल्याचा बनाव केला, आणि नंतर प्रियकराच्या मदतीने मुलाला विहिरीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रुपेश घाडगे या दोघांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक प्रेमसंबंध आहेत. त्यातून तिने नवऱ्सयापासून वेगळे होण्याचे ठरविले आणि घटस्फोटासाठी अर्ज केला. गेल्या काही दिवसांपासून ती आणि शौर्य वेगळे राहत होते. मात्र, आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी शौर्य तिला नकोसा झाल्याने तिने आणि तिच्या प्रियकराने शौर्यचा काटा काढायचे ठरवले.\n6 मे रोजी चिमुकल्या शौर्यचे कोणीतरी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आई म्हणजे ज्योती लोंढेने दिली. तर इकडे रुपेशने शौर्यला दुचाकीवरुन नेऊन एका विहिरीत त्याला फेकून दिले. विटा पोलिस चिमुकल्या शौर्यचा तपास करत होते. पोलियांनी केलेल्या तपासात शौर्यचा मृतदेह विहिरीत सापडला. यानंतर पोलिसांनी तपासचे चक्रे फिरवली. यात ज्योती आणि रुपेश यांच्या प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशह केली असता त्यांनी खूनाची कबुली दिली. यानंतर विटा पोलिसांनी प्रियकर आणि मृत मुलाची आई यांना दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाख�� केला आहे. यामध्ये ज्योती लोंढे या विवाहितेचे आणि रूपेश घाडगे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/i-pill-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-10-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2023-05-30T03:40:06Z", "digest": "sha1:PLXPIWIEQOZU7LVQAQIKX5IEMGAQAFM3", "length": 6426, "nlines": 81, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "i pill खाल्यानंतर 10 दिवसाने लगेच परत मासिक पाळी आली. - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nप्रश्नोत्तरे › Category: Public Questions › i pill खाल्यानंतर 10 दिवसाने लगेच परत मासिक पाळी आली.\ni pill खाल्यानंतर 10 दिवसाने लगेच परत मासिक पाळी आली. asked 7 years ago\nमी माझ्या गर्लफ्रेंड सोबत तिची मासिक पाळी येऊन गेल्या नंतर 2-3 दिवसाने सेक्स केला होता. प्रोटेकशन वापरले नसल्याने मी तिला i-pil टॅब दिली होती, त्यानंतर तिला 10 दिवसाने लगेच परत मासिक पाळी आली. याच काय कारण असू शकत\nसर्वप्रथम तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी. आता वळूयात तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. i-pill मध्ये काही संप्रेरकांचा (हार्मोन्स) समावेश असतो ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते आणि गर्भधारणा रोखली जाते. i pill खाल्याने मासिक पाळी लवकर येत असल्याने सध्या काळजी करण्याचे काहीही कारण नाही. मात्र गर्भनिरोधक म्हणून i pill चा नेहमी वापर केला तर प्रत्येकवेळी पाळी लवकर येण्याची शक्यता असते आणि यामुळे मासिक पाळीचक्र बिघडते. या गोळ्या इमर्जन्सी असतानाच म्हणजेच जेव्हा दुसरा काही उपाय नाही तेव्हाच वापराव्यात. नियमित गर्भनिरोधक म्हणून याचा उपयोग करणं चांगलं नाही. या गोळ्यांमध्ये असलेल्या संप्रेरकांचे (हार्मोन्स) शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. कधीकधी हे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचेही असू शकतात. शिवाय i- pill मुळे एच. आय. व्ही किंवा इतर लिंग सांसर्गिक आजारांच्या संसर्गापासुनही संरक्षण मिळत नाही. कंडोम हे अतिशय सुरक्षित गर्भनिरोधक आहे. आपण हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की नको असणारी गर्भधारणा टाळणं ही फक्त एकट्या स्त्रीची जबाबदारी नसून ही स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी आहे.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-mla-pratap-sarnaik-became-quarantine-asked-ed-for-a-weeks-time-thane-mhss-499722.html", "date_download": "2023-05-30T04:52:25Z", "digest": "sha1:GJIJGSLYDSUDXDP7WEZSEXMQSCKOBABO", "length": 11215, "nlines": 166, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ shivsena mla Pratap Sarnaik became quarantine asked ED for a weeks time thane mhss – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ\nप्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ\nED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.\nED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.\nठाणे, 25 नोव्हेंबर : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांना अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. पण, प्रताप सरनाईक हे कोविड 19 च्या नियमानुसार क्वारंटाइन झाले आहे.\nईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याकडून ईडीला विनंती करण्यात आली आहे.\nमुंबई बाहेरून आल्यामुळे कोविड 19 नियमांनुसार आमदार प्रताप सरनाईक क्वारंटाइन झाले आहे. त्यांनी ED ला विनंती केली आहे की, विहंग सरनाईक यांच्या पत्नी हायपर टेंन्शनमुळे ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यामुळे विहंग त्याच्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे विहंग आणि मला पुढच्या आठवड्यात एकत्र चौकशीसाठी ED ने बोलवावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी ED च्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं ���ामाला\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nED च्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार आहे, असं आश्वासनही प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्याचबरोबर सरनाईक यांच्या भागिदाराची माहिती आणि विनंती पत्र हे थोड्याच वेळात त्यांचे मेव्हणे ED कार्यालयात देणार आहे.\n24 नोव्हेंबर रोजी सकाळी दिल्लीतून आलेल्या विशेष ईडीच्या पथकाने प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर छापा टाकला होता. दिवसभर सरनाईक यांच्याशी संबंधित असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी\nप्रताप सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर होण्याची सूचना ईडीने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nत्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ही आज पुन्हा चौकशीला बोलावले आहे. सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. आता सरनाईक हे क्वारंटाइन झाले आहे, त्यामुळे ईडी काय भूमिका घेते हे पाहण्याचे ठरणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T04:15:32Z", "digest": "sha1:3CSZ5QYVFDKI2VOVSWWMEBOUAY2MYXOZ", "length": 6918, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोकसंख्या घनता - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n[चित्र:Countries by population density.svg|right|thumb|300 px|२००६ सालातील जगातील देशांची लोकसंख्या घनता] 'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटी��ाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.\nपुणे शहराचे क्षेत्रफळ 301 ते400 चौरस किमी तर लोकसंख्या ३३,३७,४८१ इतकी आहे. म्हणून पुण्याची लोकसंख्या घनता ४७६७.८३ प्रति चौरस किमी एवढी आहे.\nजगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार)\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadecommerce.com/mr/", "date_download": "2023-05-30T05:23:02Z", "digest": "sha1:JPFUJ5WHYL43TFLZ5QKFBGKJYI4GEJ2D", "length": 8132, "nlines": 91, "source_domain": "www.actualidadecommerce.com", "title": "ईकॉमर्स बातम्या", "raw_content": "\nTicsनालिटिक्स, सीआरएम आणि मोठा डेटा\nडीएचएल पार्सलसह ईकॉमर्सला नवीन चालना\nयशस्वी ई-कॉमर्सची 5 उदाहरणे\nऑनलाइन खरेदीचे फायदे आणि तोटे\nआपल्या ऑनलाइन स्टोअरसाठी सुवर्ण चरण\nई-कॉमर्ससाठी लेखांकन: आपण लक्षात ठेवले पाहिजे\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 29/05/2023 11:26 .\nईकॉमर्स सेट करणे सोपे असू शकते. परंतु सर्वात त्रासदायक कामांपैकी एक जे तुम्हाला अडचणीत आणू शकते...\nडिजिटल प्लॅटफॉर्म: ते काय आहे, प्रकार आणि फायदे देते\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 29/05/2023 07:21 .\nतुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म एकापेक्षा जास्त वेळा वापरला असेल. हे ऑनलाइन कोर्स घेणे असू शकते किंवा…\nथोडक्यात काय आहे, प्रकार आणि ते तयार करणारे सर्व घटक\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 28/05/2023 08:21 .\nजेव्हा तुम्हाला एखादा प्रकल्प सुरू करायचा असतो, तेव्हा तुम्हाला माहिती असते की तुमच्यासमोर एखादे दस्तऐवज असल्यास, तुम्ही तुमच्या सर्व कल्पना कॅप्चर करू शकता जेणेकरून…\nSWOT विश्लेषण: ते काय आहे, वैशिष्ट्ये आणि घटक\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 18/05/2023 17:09 .\nनिश्चितच, जेव्हा तुम्ही तुमचा ईकॉमर्स सेट अप करता, किंवा कदाचित या क्षणी, तुम्हाला भयानक SWOT विश्लेषणाचा सामना करावा लागला आहे. हे शक्य आहे…\nव्यवसाय प्रशिक्षण: ते काय आहे, वैशिष्ट्ये आणि फायदे\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 16/05/2023 12:43 .\nकाही काळापूर्वी, कोचिंग खूप फॅशनेबल बनले. व्यावहारिकदृष्ट्या सर्व क्षेत्रांमध्ये ते वापरले गेले, अगदी…\nMilanuncios Pro: ते काय आहे, योजना, त्याची किंमत किती आणि फायदे\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 05/05/2023 18:13 .\nMilanuncios हे जाहिरातींसाठी सर्वात प्रसिद्ध पोर्टलपैकी एक आहे. तेथे तुम्ही नोकरीच्या शोधात जाहिराती लावू शकता, ते देऊ शकता, पाळीव प्राणी देऊ शकता (किंवा…\nस्पेनमधील Pinterest वर स्टोअर कसे तयार करावे: सर्व चरण\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 29/04/2023 07:37 .\nहे शक्य आहे की आपण वेळोवेळी, अभ्यासक्रमांमध्ये, मित्रांसह किंवा स्वतःसह, \"ठेवू नका ...\nTodocolecciion मध्ये विक्री कशी करावी: सर्व पावले तुम्ही उचलली पाहिजेत\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 27/04/2023 20:05 .\nजेव्हा आम्हाला यापुढे नको असलेल्या उत्पादनांमधून पैसे मिळविण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही सहसा वॉलापॉप, मिलनुनसिओस,…\nनवीन Primark वेबसाइट कशी आहे: ती आणलेल्या सर्व बातम्या\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 26/04/2023 10:05 .\nआम्हाला अलीकडेच एक नवीन Primark वेबसाइट मिळाली आहे. तुम्ही या स्टोअरमध्ये खरेदी करणाऱ्यांपैकी एक असाल, तर तुमच्याकडे कदाचित…\nPinterest वर अनुयायी कसे मिळवायचे: सर्वोत्तम टिपा\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 25/04/2023 17:05 .\nजर तुमच्या लक्षात आले असेल की Pinterest सोशल नेटवर्क ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप चांगले असू शकते, नक्कीच…\nAmazon वर ड्रॉपशिप कसे करावे: सर्व कळा जाणून घ्या\nएनकर्नी आर्कोया | वर पोस्टेड 24/04/2023 14:05 .\nजेव्हा तुमचा ऑनलाइन व्यवसाय असतो, तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये त्यांच्या येण्याची वाट पाहत नसावेत असा विचार करणे सामान्य आहे…\nईकॉमर्सवर नवीनतम लेख प्राप्त करा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/employment/170291/", "date_download": "2023-05-30T04:40:13Z", "digest": "sha1:WIJWW6YUBEPMWBWM765ACHLKHI7GI5TJ", "length": 11302, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "गोंदिया पोलिस दलाच्या वतीने दादारोला खिडकी योजनेंतर्गत मेळावा उत्साहात - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद ��ेजरीवालांना आश्वासन\nHome रोजगार गोंदिया पोलिस दलाच्या वतीने दादारोला खिडकी योजनेंतर्गत मेळावा उत्साहात\nगोंदिया पोलिस दलाच्या वतीने दादारोला खिडकी योजनेंतर्गत मेळावा उत्साहात\nगोंदिया -पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलिस दलाच्या वतीने पोलिस दादारोला खिडकी योजनेंतर्गत, गोंदिया जिल्हा पोलिस दल व एसआयएस (इंडिया) लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने, नक्षलग्रस्त भागातील तरुणांना रोजगार मिळावा. याकरिता २३ मार्च रोजी गुरुवारला पोलिस ठाणे नवेगावबांध येथे कामांडेट कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा जशपुर यांच्या वतीने सुरक्षा रक्षक, सुरक्षा सुपरवायझर या पदासाठी दहावी व बारावी पास युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. १५0 युवकांनी सहभाग घेऊन ३0 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर, पोलिस हवालदार मारवाडे, पोपो गंडा सेलचे हवालदार मार्टिन यांनी यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. सदर भरती प्रक्रियेत १५0 युवकांनी सहभाग घेतला होता. यापैकी ३0 युवकांना शारीरिक मोजमाप व इतर परीक्षेत उत्तीर्ण झाले, त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. निवड झालेल्या युवकांना पुढील प्रशिक्षणाकरिता कमांडेड कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा जशपूर येथे प्रशिक्षणाकरिता पाठवण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील युवकांना रोजगार मिळावा याकरिता ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर,पोलीस उपनिरीक्षक नागरे, सी६0 पथकाचे पोलीस हवालदार मारवाडे, पोलिस शिपाई विलास वाघाये व सैनिक तसेच पोलिस हवालदार मार्टिन, पोलिस नायक हरिणखेडे यांनी सहकार्य केले. पोलिस दल गोंदियाच्या वतीने वेळोवेळी आयोजित करण्यात येणार्‍या, रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून, युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोंदिया पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nसशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह* चे PSI आबा कटपाळे, PSI विजय कुमार पुंडे, PSI माणिक गुट्टे व पोलीस अंमलदार यांनी गोंदिया जिल्हा पोलिस दल व तहसिल कार्यालय देवरी, आधार सर्विस सेंटर देवरी, प्रधानमंत्री आरोग्य विभाग, गोंदीया, सेतु क��र्यालय पालांदुर यांचे सह आज दिनांक – 27/03/2023 रोजी *सशस्त्र दुरक्षेत्र मगरडोह येथे जात प्रमाणपत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, आभा कार्ड, आयृष्यमान भारत कार्ड व आधारकार्ड, पॅनकार्ड बनवणे, अपडेट योजना असे भव्य शिबीर येथे आयोजीत करण्यात आले होते.सदर शिबिरास मगर डोह, पालांदुर (जमीदारी) अश्या अतिदुर्गम नक्षलग्र स्त भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरात 350 ते 375 स्थानिक नागरिकांनी यात सहभाग घेतला होता. आयोजित शिबिरात नागरी कांचे 39 जात प्रमाणपत्र ,26 डोमेसाईल, 82 आयुष्यमान कार्ड, 10 आधार कार्ड, 07 पॅन कार्ड काढण्यात आले.\nPrevious articleईटखेड्यात पुन्हा दे धक्का विकास संस्थेत शेतकरी मंचचे सर्व १३ उमेदवार विजयी\nNext articleलोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय\nयुवकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन करिअर घडवावे – आमदार विनोद अग्रवाल\nसैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..\nपशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172625/", "date_download": "2023-05-30T05:08:26Z", "digest": "sha1:YS4TB6JFP4TNDVEACG3ULZIJ7VXLJJUR", "length": 7167, "nlines": 121, "source_domain": "www.berartimes.com", "title": "पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गोंदिया जिल्हा दौरा - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गोंदिया जिल्हा दौरा\nपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गोंदिया जिल्हा दौरा\nगोंदिया, दि.18 :- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत���री शनिवार दिनांक 20 मे 2023 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने साकोली (जि.भंडारा) कडे प्रयाण. सकाळी 9.20 वाजता साकोली येथे आगमन व मोटारीने नागझिराकडे प्रयाण. सकाळी 9.40 वाजता नागझिरा येथे आगमन व वन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता मोटारीने नागझिरा येथून साकोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता साकोली येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुरकूटडोह जि.गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता मुरकूटडोह येथे आगमन व मुरकूटडोह आर्मड आऊटपोस्ट लोकार्पण समारंभास उपस्थित राहून दुपारी 1 वाजता हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.\nPrevious articleकुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nNext articleकिरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून अर्थ व विज्ञान मंत्रालय सोपवले; अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदा मंत्री\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2016-04-18T18:35:00%2B05:30&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2023-05-30T03:42:34Z", "digest": "sha1:D33CTCZEPJT6QQ7MTN5RKUJ5J5GUSJBS", "length": 33961, "nlines": 131, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nमठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाची शनिवारी चतुःषष्टी राजोपचार पूजन\nरत्नागिरी : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्या (दि. १६) चतुःषष्टी राजोपचार पूजन होणार आहे.\nपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचा गाभारा, कळस आणि मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्या�� आली. या मंदिराचा पहिला वर्धापनदिन शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. षोडशोपचार पूजनानंतर राजोपचार पूजा केली जाते. त्यामध्ये मंगलाचरण, गायन, कीर्तन, नाट्य आदी कलांचा आविष्कार, तसेच छत्र, चामरांसह हत्ती, घोडे, रथातून मिरवणूक काढली जाते. पूर्वी राजेरजवाडे आणि संस्थानिकांकडे असे पूजन केले जात असे. आता दुर्मिळ झालेल्या राजोपचाराद्वारे पल्लीनाथाचे पूजन केले जाणार आहे.\nवर्धापनदिनानंतर दुसऱ्या दिवशीपासून सहा दिवस पल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पंचायतन याग, सौरयाग, मंत्रजागर, रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार, दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम तसेच कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रमा आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.\nरत्नागिरीतील संस्कृत पाठशाळेचा रविवारपासून शतक महोत्सव\nरत्नागिरी : रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा शतक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारपासून (दि. १७ एप्रिल) करण्यात आले आहे. पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी आज (दि. १५ एप्रिल) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nरत्नागिरीच्या वेदशाळेत १९१४ साली पाठशाळेची सुरवात झाली. गोविंद कृष्ण रानडे यांच्या भरीव देणगीतून विश्वस्त मंडळाने २२ जून १९१६ रोजी संस्कृत पाठशाळेची रीतसर नोंदणी केली. त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nपहिल्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता सत्कार समारंभ, स्मरणिका प्रकाशन आणि निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि पुण्यातील संस्कृत विद्वान पं. शिवराम कृष्ण धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायंकाळी ६ वाजता चिपळूणचे धनंजय चितळे यांचे भाषासु मुख्या मधुरा या विषयावर प्रवचन होईल. सोमवारी (दि. १८ एप्रिल) सकाळी वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, सायंकाळी ५ वाजता हभप प्रा. नरहर चिंतामणी अपामार्जने यांचे कीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nगुरुपरंपरेनुसार बाळशास्त्री गाडगीळ, व्याकरणाचार्य पुरुषोत्तम नारायण फडके, व्याकरणरत्न बाळकृष्णशास्त्री हर्डीकर, काव्यतीर्थ दामोदर गोपाळ जोशी, काव्यतीर्थ विनायक नारायण पोखरणकर इत्यादी विद्वानांनी पाठशाळेत संस्कृत अध्यापन केले. कालौघात गुरुपरंपरा आणि संस्कृतचे अध्यापनही पाठशाळेत होत नाही. मात्र पाठशाळेच्या शतकोत्सवाच्या औचित्याने संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत. शाळामहाविद्यालयांमध्ये मराठी माध्यमातून संस्कृत शिकविले जाते. अभ्यासक्रमानुसार प्रश्नोत्तरेही मराठीतच दिली जातात. त्यामुळे हमखास गुण मिळवून देणारा विषय एवढेच संस्कृतचे महत्त्व राहिले आहे. परिणामी मूळ संस्कृत ग्रंथ वाचले आणि अभ्यासले जात नाहीत. त्यासाठी पाठशाळेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. मूळ संस्कृत भाषेचे ज्ञान घेण्याची प्रवृत्ती वाढावी, यासाठी हे प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाठशाळेत जुने २०० संस्कृत ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथ दुर्मिळ आणि जीर्ण झाले आहेत. त्या सर्वांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्या सर्व प्रकल्पांसाठी संस्कृतप्रेमींनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.\nपत्रकार परिषदेला प्रा. कल्पना आठल्ये आणि श्री. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.\nमठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ पासून\nरत्नागिरी : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव येत्या १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे.\nलक्ष्मीपल्लीनाथ हे जागृत देवस्थान असून तो चाळीस कुळांचा स्वामी आहे. मूळ मंदिरात सेवा करताना येणाऱ्या अडचणींमुळे पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराचा गाभारा म्हैसूरमधील ग्रॅनाइटमध्ये, तर रेखीव कळसाचे काम कोकणातील जांभ्या दगडात करण्यात आले आहे. गेल्या मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा वर्धापनदिन १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.\nपल्लीनाथाचा चैत्रोत्सव १९१५ साली सुरू झाला. यावर्षी उत्सवाचा शतकोत्सव साजरा होत आहे. त्यास���ठी पंचायतन याग आणि चतुःषष्टी राजोपचार पूजा केली जाणार आहे. रविवारी (ता. १७) सौरयाग आणि मंत्रजागराने उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार, दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम आणि २२ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता स्वप्नील गोरे (सावंतवाडी) यांचा अभंग आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होईल. उत्सवकाळात रात्री कैलासबुवा खरे (रत्नागिरी) आणि मकरंदबुवा रामदासी (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शास्त्र काय सांगते या विषयावर १९ एप्रिल रोजी विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) यांचे प्रवचन होणार आहे. अखेरच्या दिवशी २३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता मकरंदबुवा रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.\nचैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.\nउत्सवकाळात निवासाची व्यवस्था, वैयक्तिक श्रीपूजा, अभिषेक, लघुरुद्र आदी उपासना कार्यक्रमासाठी उत्सवापूर्वी किमान आठ दिवस संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्र. : (०२३५२) २४९०११, २४९३६४. मोबाइल क्र. – ९४२२६४६७६५, ७८७५८९३२९, ७८७५९९३६९९.\nसंस्कृतपंडित दा. गो. जोशी यांचे निधन\nरत्नागिरी : येथील विख्यात संस्कृत पंडित दामोदर गोपाळ जोशी (वय ९९) यांचे रविवारी (ता. ३ एप्रिल) रात्री राहत्या घरी निधन झाले. ते शेवटपर्यंत सक्रिय होते. आज सकाळी चर्मालय अमरधाम येथे जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nकै. जोशी यांचा संस्कृत, पाली, मोडी भाषांचा सखोल अभ्यास होता. ते मूळचे बेळगावजवळील कोवाड गावचे. इचलकरंजी येथील पाठशाळेत सुरुवातीचे शिक्षण झाल्यावर त्यांनी काव्यतीर्थ ही पदवी संपादन केली. रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी ३२ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. निवृत्तीनंतरही अनेक वर्षे ते शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करीत होते. संस्कृत पाठशाळेमध्येही ते अनेक काळ अध्यापन करत होते. त्यांनी वाई येथे तीन वर्षे धर्मकोशाचे उपसंपादक म्हणून काम केले. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या समितीत ते कार्यरत होते. काही काळ उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. ते सतत व्यासंगरत होते. उत्तरायुष्यात त्यांनी श्रीमद्शंकराचार्यांच्या गीताभाष्याचे मराठीत भाषांतर सुंदर हस��ताक्षरात लिहिले. ते आता ते प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सन १९९४ मध्ये महाराष्ट्र शासनाने दा. गो. जोशी यांचा संस्कृत विद्वान म्हणून सत्कार केला होता. २०१३ मध्ये कोजागिरी पौर्णिमेला सांगलीच्या पु. ना. गाडगीळ शाखेनेनेही संस्कृत विद्वान म्हणून मानपत्र देऊन सत्कार केला होता.\nकै. जोशी यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, चार विवाहित मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.\nपर्यावरण आणि पर्यटन विकास साधणारा गिधाड संवर्धन प्रकल्प\nदिसायला किळसवाणा तरीही स्वभावाने खूपच शांत असलेला आणि सध्या दुर्मिळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्ष्याचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत आहे. सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री याने गिधाडांची संख्या नेसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे.\nश्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलीकडेच देहेण, भापट परिसरातून वर पाहिले तर आकाशात घिरट्या घालणारा पक्ष्यांचा थवा नजरेत येतो. तो पक्षी म्हणजे गिधाड. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले आहे. या चिरगाव-बागेची वाडी येथील ३२.२१ हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून ३५० ते ४५० फूट उंचीवर असलेल्या जंगलात सातवीण, आंबा, अर्जुन, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची सुमारे २५ घरटी पाहायला मिळतात. घरट्याच्या आसपास २०-२२ गिधाडांचा वावर आणि आकाशात ३५-४० गिधाडांचा विहार पाहायला मिळतो. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी १३ वर्षापासून गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.\nपक्षीमित्र व सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले की भारत देशातून गिधाडांची ९७ टक्के संख्या संपलेली आहे. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबील व्हल्चर व व्हाईटबॅक व्हल्चर या दोन जाती रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढऱ्या पाठीचा गिधाड या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. २००० ते २००४ मध्ये चिरगाव येथे पांढ-या पाठीच्या गिधाडांच्या वसाहतीचा शोध लागला. त्यावेळी या गिधाडांची दोन घरटी आढळली. आजमितीस या गिधाडांच्या घरट्यांची संख्या 24 झाली आहे तर या जातीची एकूण गिधाडांची संख्या १५० पर्यंत पोहोचलेली दिसून येते. ही संख्या आणि इथले जंगल वाढवण्यात इथल्या ग्रामस्थांनी व विशेषत तत्कालीन सरपंच किशोर घुलघुले यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले आहेत. झाडांची संख्या वाढल्याने झाडांवर घरटी वाढविण्यात गिधाडांना शक्य झाले. वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मृत जनावरांचा पुरवठा केल्यामुळे त्यांच्या विणीच्या हंगामात पिलांना चार ते सात दिवसात पुरेसे अन्न मिळू लागले. पूर्वी स्वच्छतेच्या नावाखाली ढोरटाकी बंद केल्यामुळे त्यांना मृत जनावरे मिळत नव्हती. येथील संवर्धनाचे वैशिष्ट्य म्हणजे या गिधाडांना बंदिस्त न करता त्यांना निसर्गात विहरू दिले जाते. त्यांना त्यांचे खाद्य नैसर्गिक पद्धतीने भक्षण करण्यास दिल्यामुळे हा बदल दिसून आला आहे असेही मेस्त्री यांनी सांगितले.\nगेली तेरा वर्षे नियमितपणे या गिधाडांना अन्न पुरविण्याचे काम सिस्केप संस्थेने केले आहे. २०० किलोमीटरच्या अंतरात कोठेही जनावर मृत झाले तर सिस्केप संस्थेला याची कल्पना दिली जाते. सिस्केप संस्थेचे सदस्य या मृत जनावरांची रीतसर परवानगी घेत वाहतूक करून चिरगाव येथील नव्याने निर्माण केलेल्या ढोरटाकीवर गिधाडांसाठी टाकली जातात. यात स्थानिक ग्रामस्थांची मदतही होते. गिधाडांना अन्न पुरविण्याच्या कामी संस्थेने अनेक दात्यांकडून तर कधी स्वतःच्या खिशाला चाट देऊन गिधाडांसाठी जिवापाड मेहनत घेतली. लाखो रुपये याकरिता प्रेमसागर मेस्त्री यांनी पैसे जमविले आणि संपविले.\nचिरगावच्या ग्रामस्थांनी सिस्केपच्या या उपक्रमाला पहिल्यापासून साथ दिली. या गावातील ही देवरहाटी म्हणजे देवराई काही प्रमाणात त्यांनी जपली परंतु गावाशेजारील भागातील इतर ग्रामस्थांनी त्यांची जमीन वृक्षतोड करणाऱ्यांना दिल्याने आजूबाजूचे पठारावरील जंगल कमी झालेले दिसते. पण वाढत्या गिधाडांमुळे चिरगाव जगाच्या नकाशात ठळक दिसेल म्हणून आता सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे.\nचिरगावचे माजी सरपंच किशोर घुलघुले यांनी सांगितले की सागर मेस��त्री यांनी सांगितल्यावर आम्हाला कळले की हा गिधाड पक्षी आहे म्हणून. आम्हाला या पक्ष्याविषयी काहीच माहिती नव्हती. पण याचे पर्यावरणाला मिळणारे साह्य ऐकून आम्हीदेखील सागर मेस्त्री यांना सहकार्य करण्याचे ठरविले. सागर मेस्त्री यांना इथे राहण्यासाठी आमच्या गावकीची खोलीदेखील दिली होती. या ठिकाणी येऊन त्यांनी भरपूर अभ्यास केला. त्यांच्या कामात माझा मुलगादेखील नोंदी ठेवायचा. अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी या कामात संस्थेला खूप मदत केली असल्याची माहिती घुलघुले यांनी व मुंबईला असणारे राजेश बारे यांनी सांगितली.\nगिधाडांना बंदिस्त जाळीत न ठेवता नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या विणीच्या हंगामात त्यांना योग्य आहार देऊन त्यांची संख्या वाढविण्याचा हा उपक्रम सध्या देशातील पहिला उपक्रम ठरत आहे. या गिधाडांच्या संख्येत होणारी वाढ तेथील पर्यावरणाचा समतोल राखला जातोय हे निश्चित. त्यामुळे आता हा समतोल पुढे कितीतरी वर्षे तसाच राखला पाहिजे. भविष्यात या ठिकाणी गिधाड संवर्धन व माहिती केंद्राची स्थापना होणार असून जैवविविधतेसंबंधी पर्यटनातून या गावाचा विकास करण्याचा सिस्केप संस्थेचा विचार आहे. महिलांकडे न्याहारी व भोजन व्यवस्था देऊन त्यांच्या बचत गटाला बळकटी देण्याच्या दृष्टीने संस्था एक पाऊल पुढे टाकणार असून यात विविध महिलांना शिलाई मशीनचे वाटप करून कागदी व कापडी पिशव्यांचा उद्योग देऊन पर्यावरण रक्षक बनविण्याचे कामही संस्था करणार आहे. देश-विदेशातून या कामाची पाहणी करण्यासाठी यातील अभ्यासक येत असतात. त्यांच्या येण्याचा फायदा येथील ग्रामस्थांना कसा होईल याचाही विचार संस्था करीत आहे. गावातील बारा महिने वाहणाऱ्या अखंड झऱ्याचा उपयोग करून येथील स्वावलंबन बळकट केले जाणार आहे.\nप्रेमसागर मेस्त्री यांच्या बरोबर ठाणे येथील पर्यावरणअभ्यासक सुहास जावडेकर यांनीही काम करण्याचे ठरविले आहे. या गिधाड संवर्धन प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन प्रेमसागर मेस्त्री यांनी केले आहे.\nसंपर्क - प्रेमसागर मेस्त्री - 9657864290\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/172773/", "date_download": "2023-05-30T04:27:29Z", "digest": "sha1:CLEESRSNZSEGG7DUBG5EJWH3LBZ46LLU", "length": 9355, "nlines": 125, "source_domain": "www.berartimes.com", "title": "राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nराज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपालघर दि. २1 : उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू ,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nतारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( टीमा) सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते यावेळी आमदार राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.\nउद्योग वाढीसाठी व नवीन उद्योगासाठी जमीन व शासनाच्या विविध परवानग्या लवकरात उपलब्ध होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ. बोईसर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये करणे याबाबतीत देखील राज्य शासन लवकरचं सकारात्मक निर्णय घेणार आहे. उद्योग वाढीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैढक घेऊन उद्योगांचे सर्व प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.\nया उद्योगांमधून लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार मिळतो. हे उद्योग वाढावेत यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, उद्योजकांन कोणत्याही प्रकारचा त्रास, अडचण जिल्ह्यामध्ये होऊ नये. अशा प्र��ारच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिल्या.\nउद्योगवाढीबरोबर रोजगार वाढणार आहेत. स्थानिक नागरिक, बेरोजगार स्थानिकांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना आवश्यक सर्व सहकार्य व सुविधा देण्याचे काम राज्य सरकार करेल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.\nPrevious articleजगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे : राज्यपाल रमेश बैस\nNext articleहोफ हाँस्पिटलच्या पुढाकाराने ककोडीत आरोग्य शिबिर उत्साहात\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/8-goa-congress-mlas-join-bjp-while-rahul-gandhi-walks-in-kerala-for-bharat-jodo-yatra-1166956", "date_download": "2023-05-30T04:51:50Z", "digest": "sha1:ZO2DTTTLBGLVJNQIIM2UOWSFH2DSIK2Z", "length": 6829, "nlines": 77, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "गोव्यात काँग्रेस नेत्यांची भाजप जोडो यात्रा ;आठ आमदारांनी सोडला पक्ष", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > गोव्यात काँग्रेस नेत्यांची भाजप जोडो यात्रा ;आठ आमदारांनी सोडला पक्ष\nगोव्यात काँग्रेस नेत्यांची भाजप जोडो यात्रा ;आठ आमदारांनी सोडला पक्ष\nकेंद्रातील भाजप सरकारला तगडं आव्हान देत काँग्रेसला देशव्यापी उभारी देण्यासाठी 'भारत जोडो यात्रा' अभियानाची यशस्वी सुरूवात झाली असताना गोव्यात मात्र कॉंग्रेसचा खिंडार पाडत ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागील आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. दुसऱ्या आठवड्यात भारत जोडो यात्रा केरळात असून लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.\nभारत जोडोने कॉंग्रेसला उर्जितावस्था मिळत असल्याचे दिसत असतानाचा आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्यापैकी मायकल लोबो, दिगंबर कामत, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर हे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी संकेत दिले आहेत.\nगेल्या काही वर्षात भाजपनं मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ राबवून सत्ता हस्तगत केली आहे. राजस्थान आणि छत्तीसगढमधे भाजपला अद्यापही यश मिळाले नाही. गोव्यात सत्तेत असूनही भाजपनं कॉंग्रेसला खिंडार पाडलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मायकल लोबो, दिगंबर कामत आणि आठ आमदार जुलै महिन्यातच भाजपात प्रवेश करणार होते.\nतेव्हा, काँग्रेसने कामत आणि लोबो यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. तसेच, काँग्रेसने लोबो यांची विरोधीपक्ष नेते पदावरून हकालपट्टी देखील केली होती. आता आठ आमदारांच्या समावेशानं गोवा भाजप पुन्हा एकदा शक्तीशाली पक्ष गोव्यात ठरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/05/blog-post_12.html", "date_download": "2023-05-30T04:00:28Z", "digest": "sha1:SCPFS7PCIICWLUWTV7DES74EUXAYLORE", "length": 8140, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्रवारी वर्धापनदिन", "raw_content": "\nजीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्रवारी वर्धापनदिन\nरत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा दुसरा वर्धापनदन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. ग्रामस्थांना एकत्रितरीत्या उपासना करता यावी, यासाठी बांधलेल्या या मंदिराच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालवकरवाडी ग्रामस्थांतर���फे करण्यात आले आहे.\nकुरतडे गावातील महिला दर शुक्रवारी संतोषीमातेची पूजा करत असत. गावातील सर्व महिलांना एकत्रित पूजा आणि व्रतवैकल्ये करता यावीत, तसेच ग्रामस्थांनाही उपसना करता यावी, यासाठी कुरतडे गावाच्या पालवकरवाडीतील ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन संतोषीमातेचे छोटेसे मंदिर बांधले. दोन वर्षांपूर्वी या मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. तेव्हा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनीही पुढाकार घेऊन निधी संकलित केला. कुरतडे दशक्रोशीत संतोषीमातेचे मंदिर नसल्याने या मंदिराचा भक्तांना लाभ झाला. मंदिरात दैनंदिन पूजाआरती केली जाते. जीर्णोद्धारानंतर गेली दोन वर्षे वर्धापनदिन साजरा केला जातो. गावातून संतोषीमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जोगवा मागितला जातो. त्यामधून उत्सवाचा खर्च केला जातो. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ, विशेष कामगिरी बजावलेले ग्रामस्थ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.\nयावर्षीचा वर्धापनदिन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. सकाळी आठ वाजता विधिवत पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. सत्यनारायणाच्या पूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती-महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी पालखी मिरवणूक, भजन, रात्री आठ वाजत मान्यवरांचा सत्कार केला जाईल. रात्री साडेदहा वाजता लांजा येथील मांडवकरवाडीतील बहुरंगी नमन सादर केले जाईल. विलास पालवकर, महेश पालवकर, विजय पालवकर, रामचंद्र पालवकर, गोपाळ पालवकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक नारायण पालवकर यांनी केले आहे.\nप्रेषक – नारायण पालवकर, कुरतडे, ता. रत्नागिरी फोन – 9403614782\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\n`कोकण मीडिया कन्सल्टन्सी`च्या संपर्क कार्यालयाचे उ...\nजीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्...\nपुरुषोत्तमशास्त्री फडकेंना श्रद्धांजलीसाठी सभा\nकारवांची वाडी येथे बँक ऑफ इंडियाची `ई-गॅलरी`\nगुराख्यांनी बांधलेल्या जांगळदेव मंदिराचा रविवारी ज...\nबाबासाहेब आंबेडकरांची अंधभक्ती नको – प्रा. प्रकाश ...\nराजापूर तालुक्यात आढळली आणखी काही पाषाणखोद शिल्पे\nहोतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/12/blog-post_63.html", "date_download": "2023-05-30T05:09:15Z", "digest": "sha1:JDBV3SWQHKY2GC5I3W5CZZKVN3D6MKXK", "length": 12669, "nlines": 107, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: चेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम", "raw_content": "\nचेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम\nप्रशिक्षकांची गरज : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यात हजार शाळांमध्ये राबवणार\nरत्नागिरी : महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे राज्यातील एक हजार शाळांतील पन्नास हजार विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण देण्याचे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. रत्नागिरीत चेसमेन संघटनेतर्फे हा उपक्रम तीन वर्षे सुरू असून आतापर्यंत ४०० विद्यार्थ्यांना शिकवले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रशिक्षकांची गरज आहे. याकरिता लवकरच ट्रेन द ट्रेनर्सद्वारे इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, चेस इन स्कूलचे जिल्हा संघटक चैतन्य भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nपत्रकार परिषदेला दिलीप टिकेकर, मंगेश मोडक, विवेक सोहनी, राधा देवळे, सौरभ देवळे आदी उपस्थित होते. बुद्धिबळ शिकण्याचे व खेळण्याचे अनेक ङ्कायदे आहेत. बुद्धिबळ हा ङ्कक्त युद्धतंत्रावर आधारलेला एक खेळ नसून ती एक कला आहे व त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो. विशेषतः लहान वयात बुद्धिबळाचे धडे गिरवल्यास मुलांना संयम व एकाग्रता वाढवण्यास, निर्णयक्षमता व चुकलेल्या निर्णयांची स्वतः जबाबदारी स्वीकारण्याची जाणीव विकसित करण्यात मदत होऊ शकते. याशिवाय कल्पनाशक्ती, लढण्याची जिद्द, स्वतंत्र विचार करण्याची सवय आदी अनेक गुण विकसित केले जाऊ शकतात.\nयुरोप खंडातील अनेक देशांमध्ये बुद्धिबळ हा शालेय अभ्यासक्रमातला एक अनिवार्य विषय आहे. या धर्तीवर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने महाराष्ट्रात चेस इन स्कूल हा प्रोजेक्ट राबविला आहे. शालेय मुलांना बुद्धिबळाची तोंडओळख व प्राथमिक धडे देणे, त्यांच्या स्पर्धा भरविणे, बुद्धिबळ खेळण्याकरिता पोषक वातावरण निर्माण करणे हे चेस इन स्कूलचे उद्दिष्ट आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात सुरू झालेल्या या प्रकल्पाचे यंदाचे चौथे वर्ष असून, दरवर्षी चेस इन स्कूलला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. प्रथम वर्षात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये मागील वर्षी राज्यातील २३५ शाळा व १२,५०० विद्यार्थी सहभागी झाले. २२ जिल्ह्यांमधील शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात एक हजार शाळांमध्ये पन्नास हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उद्दिष्ट आहे. पहिली तीन वर्षे चेस इन स्कूलची वाटचाल ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यंदाच्या वर्षापासून सांगलीचे गिरीष चितळे यांनी चेस इन स्कूलच्या कमिशनरपदाची धुरा सांभाळली आहे.\nरत्नागिरी जिल्हा पहिल्यापासून चेस इन स्कूलमध्ये सहभागी आहे. जीजीपीएस आणि (कै.) के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात सलग तीन वर्षे हा प्रकल्प राबवण्यात आला. या शैक्षणिक वर्षातही या शाळांमध्ये सुरू आहे. याशिवाय सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंटमध्ये दोन वर्षे प्रकल्प राबवला. जिल्ह्यात हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी चेसमेनला बुद्धिबळ प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळाचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. येत्या २६-२७ डिसेंबरला कोल्हापूरमध्ये ट्रेन द ट्रेनर्समधून प्रशिक्षकांना तांत्रिक मार्गदर्शन केले जाणार आहे. शालेय पातळीवर बुद्धिबळ कसे शिकवावे, चेस इन स्कूलचा ३२ सत्रांचा अभ्यासक्रम, परीक्षा, शालेय स्पर्धा आदींची माहिती यात दिली जाते.\nबुद्धिबळाची तोंडओळख, बुद्धिबळाचा मनोरंजक इतिहास, प्राथमिक धडे दिले जातात. किमान दहा व्यक्तींनी चेसमेन संस्थेशी संपर्क साधून प्रशिक्षण घेतल्यास हा प्रकल्प अधिक जोमाने राबवता येणार आहे. क्रीडा शिक्षकांनाही यात भाग घेता येईल. नव्या वर्षात आणखी तीन शाळांमध्ये उपक्रम सुरू होणार आहे.\nचेस इन स्कूल उपक्रमात विद्यार्थ्यांना शिकवण्यासह परीक्षा, स्पर्धा भरवण्याचा समावेश आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे विशेष लक्ष या उपक्रमाकडे आहे. तसेच निरीक्षकही शाळांना भेट देऊन पाहणी करतात. त्याचे अहवाल केले जातात. ना नङ्का ना तोटा या तत्त्वार संघटना हे उपक्रम राबवत असून शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन चेसमेन संस्थेने केले आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरीत आजपासून (ता. ६) कीर्तन महोत्सव\nरत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन\nपिंपरी साहित्य संमेलनात भालचंद्र नेमाडे यांची प्रथ...\nचेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम\nशिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहे...\nखवणे येथील खवणेश्वराचा जत्रोत्सव सुरू\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान प...\n‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चे दुसरे पर्व १३ डिसेंब...\nरासरंग कार्यक्रमाने रत्नागिरीकर श्रोते उपशास्त्रीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/nagpur/sanjay-raut-tweeted-video-of-maratha-morcha-and-said-mahavikasaghadi-morcha-fadnavis-targets-mhsd-801669.html", "date_download": "2023-05-30T04:42:55Z", "digest": "sha1:F5IAZVHLNLKRQ4672X6OZH6IYIMM4KK2", "length": 14719, "nlines": 176, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय राऊतांनी ट्वीट केलेला Video महाविकासआघाडीच्या मोर्चाचा नाहीच! फडणवीसांनी पकडली चूक – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राऊतांनी ट्वीट केलेला Video महाविकासआघाडीच्या मोर्चाचा नाहीच\nसंजय राऊतांनी ट्वीट केलेला Video महाविकासआघाडीच्या मोर्चाचा नाहीच\nदेवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा\nसंजय राऊत यांनी मराठा मोर्चाचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे, पण हा व्हिडिओ महाविकासआघाडीच्या मोर्चाचा असल्याचं राऊत म्हणाले. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.\nराज ठाकरे-फडणवीसांमध्ये खलबतं, सव्वा तासानंतर उपमुख्यमंत्री बाहेर आले\nपावसाआधी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, शिंदे-फडणवीस घेणार मोठा निर्णय\nफडणवीसांच्या 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांना सतावतेय 'ती' भीती\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nनागपूर, 18 डिसेंबर : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला. हा व्हिडिओ महाविकासआघाडीच्या मोर्चाचा असल्याचं सं��य राऊत म्हणाले, पण संजय राऊत यांचा हा व्हिडिओ महाविकासआघाडीच्या मोर्चाचा नसून मराठा मोर्चाचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच संजय राऊत अधूनमधून असं करत असतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.\nशनिवारी महाविकासआघाडीने मुंबईमध्ये मोर्चा काढला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान होत असल्याचं सांगत महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले. महाविकासआघाडीच्या या मोर्चाचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा असा केला होता. फडणवीस यांच्या या टीकेला उत्तर देताना राऊतांनी मोर्चाचा एक व्हिडिओ शेअर केला. पण संजय राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ 2017 सालचा मराठा मोर्चाचा आहे.\nदेवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. जय महाराष्ट्र महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. जय महाराष्ट्र\nNagpur Weather Update : नागपुरात उष्णतेने केला आहे चांगलाच कहर, कधीपर्यंत राहणार तापमान\nकाँग्रेस नेते पटोलेंवर नाराज आहेत का\nसावरकरांच्या मुद्यावरून फडणवीसांनी राहुल गांधींना नागपुरी शब्दात सुनावलं, म्हणाले...\nवय 18 महिने, नाव श्रीनंदा अन् नावावर इंडिया बुकमध्ये रेकॅार्ड, एकदा पाहाच हा VIDEO\nNagpur News : विदर्भाच्या उकाड्यानं चालत्या गाडीत अंडी उबली; कोंबडीची पिल्लंच बाहेर आली, तुम्हीच पाहा Video\nNagpur Weather Update : ऑरेंज सिटी आणखी तापली, नागपूरकरांना आज मिळेल का दिलासा\nवाढदिवशी समोर आली गडकरींची 'ती' खास इच्छा; म्हणाले मी गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न...\nNagpur Weather Update : पावसाच्या एन्ट्रीमुळे उकाडाच उकाडा, कधी होणार सुटका\nकाल कार्यकर्त्यांना म्हणाले काळजी करू नका; आज अत्यवस्थ, बाळू धानोरकरांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर\nNagpur News : राजा शिवछत्रपतीच्या जयजयकारासह निघाली गडकिल्ल्यांची मिरवणूक, देशातील पहिल्याच प्रयोगाचा Video\nBreaking news : वडिलांच्या निधनानंतर बाळू धानोरकरांची प्रकृती खालावली, एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवणार\nदेवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये महाविकासआघाडीवर घणाघात केला. 'महापुरुषांच्या अपमानाबाबत त्यांनी सांगितलं. छत्रपतींच्या वारसांकडून पुरावे मागतात त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात. महापुरुषा��चा अपमान करणाऱ्यांना मंच देतात. यांना योग्य ते उत्तर आम्ही देऊ,' असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.\n'सीमा प्रश्न जणू काय हे सरकार आल्यावरच सुरू झाला असं दाखवलं जातंय. 2016 साली 77 गावांना आम्ही पाणी पोहोचवलं, उर्वरित गावांना पाणी पुरवतोय. आवाज उठवणारे कोणत्या पक्षाचे आहे हे सर्व आमच्याकडे आलं आहे. इंटलिजन्सच्या प्लानमध्ये हे स्पष्ट दिसतंय. हे आम्ही सभागृहात मांडू. काही पक्षांचे पदाधिकारी बैठका घेऊन दुसऱ्या राज्यात जायचा प्रस्ताव ठेवतात. विरोधकांना गोंधळ घालायचा तो घालू द्या,' असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.\n'ज्यांनी एका आठवड्याचं अधिवेशन घेतलं नाही ते बोलतायत तीन आठवड्यांचे अधिवेशन का नाही घेतलं. सर्व विरोधी पक्षांचं स्वागत करतो. कारण 3 वर्षांनी त्यांनी यायची संधी मिळाली आहे. आमचं सरकार नसचतं तर परत कोरोना वर आला असता. उद्धवजींकरता सांगतो दोन माईक आणून ठेवले आहेत, पण आम्हाला एकच माईक पुरेसा आहे,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nउद्धव ठाकरेंच्या पक्षाला नागपूरच्या विधिमंडळात कार्यालय मिळणार का असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तेव्हा कोणत्या असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, तेव्हा कोणत्या नॅनो सेनाला का असा टोला फडणवीसांनी लगावला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jhpim.com/mr/", "date_download": "2023-05-30T05:34:13Z", "digest": "sha1:3MYVR3NGHCBBRJ6Z7RRQJHQMYSI6IYF6", "length": 10511, "nlines": 210, "source_domain": "www.jhpim.com", "title": "मेटल इंजेक्शन मोल्डिंग प्रक्रिया, एमआयएम भाग, पीएम भाग |जिहुआंग एमआयएम", "raw_content": "\nमेटल इंजेक्शन मोल्डिंग एमआयएम भाग\nएमआयएम औद्योगिक आणि साधनांसाठी\nटायटॅनियम मेटल इंजेक्शन मोल्डिंग (TiMIM)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपावडर मेटलग्री सेवा समाधान\nमिम मेटल इंजेक्शन मोल्डिंग\nएमआयएम टूलिंग आणि डिझाइन\nइलेक्ट्रिक वाहने -प्रेशर डाय कास्टिंग उत्पादने\nचायना डाय कास्टिंग मोल्ड एक्सपर्ट\nमेटल इंजेक्शन मोल्डिंग अॅल्युमिनियम\nनिंगबो जिहुआंग चियांग इलेक्ट्रॉनिक टेक कं, लि.एक अग्रगण्य एक थांबा आहेधातूचे भागचीनमधील सोल्यूशन प्रदाता. आमच्���ा टीमकडे सानुकूल धातूचे भाग विकसित करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आमच्याकडे आहेपावडर धातू उत्पादनआणिमेटल इंजेक्शन मोल्डिंगभागआणिकास्टिंग उत्पादने मरतात(Alumimin diecasting आणि Znic Alloy die casting) आमची उत्पादने प्रामुख्याने 3C (संगणक, कम्युनिकेशन, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स) क्षेत्रांसाठी लागू केली जातात.ऑटो पार्ट्स, आणि उद्योग भाग.आम्ही तुमच्यासोबत प्रकल्प विकासाच्या सर्व टप्प्यांवर काम करू - आवश्यकता नियोजन, टूलिंग डिझाइन आणि बिल्ड, तेFOT आणि उत्पादन, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स पर्यंत. तुमची पहिली निवड होण्याची आशा आहे\n28000+ चौरस मीटर सुविधा\nअधिक प i हा\nआम्ही कसे सेवा करतो\nआम्ही ऑटोमोटिव्ह, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय आणि संरक्षण उद्योगांसह जगभरातील अनेक प्रसिद्ध आणि मागणी असलेल्या कंपन्यांसोबत काम करतो\nOEM कस्टम मेड पीएम पावडर मेटलर्जी सिंटर्ड टी...\nएमआयएम मेटल इंजेक्शन कॉफी मशीनचे भाग\nउच्च सुस्पष्टता ऑटो पार्ट्ससाठी एमआयएम\nसानुकूलित एमआयएम मेटल इंजेक्शन मोल्डिंग सेवा ...\nउच्च परिशुद्धता भाग यांत्रिक CAM पावडर मेटा...\nइअरफोन भागांसाठी मेटल एमआयएम उत्पादन\nसानुकूल वैद्यकीय चाकू हँडलसाठी एमआयएम\nमेटल इंजेक्शन मोल्डिंग मेडिकल सर्जिकल हँडल...\nमेटल इंजेक्शन मोल्डिंग प्रोकद्वारे मेडिकल स्केलपेल...\nMIM द्वारे वैद्यकीय दंत ऑर्थोडोंटिक ब्रॅकेट\nऑटोमोटिव्ह लॉकसाठी मेटल इंजेक्शन मोल्डिंग\nआम्ही तुमच्यासोबत प्रकल्प विकासाच्या सर्व टप्प्यांवर काम करू - आवश्यक नियोजन, टूलिंग डिझाइन आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन, FOT आणि उत्पादनापासून ते शिपिंगपर्यंत.\nअधिक प i हा\nतांत्रिक क्षेत्रात सहा वर्षांहून अधिक ऑपरेशन आणि सखोल लागवडीमुळे, कंपनीकडे 200 पेक्षा जास्त कामगार आहेत, 75 दशलक्षांपेक्षा जास्त वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या 15 उत्पादन लाइन आहेत.\nतुमच्यासाठी २४ तास सेवा\nआमची उत्पादने किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया तुमचा ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2022 : सर्व हक्क राखीव.\nपत्ता: रूम ३०६, सी-एरिया बिल्डिंग नंबर १०, आर अँड डी पार्क, नंबर ९९९, यांगफान रोड, हाय-टेक झोन, निंगबो शहर, ३१५०००, झेजियांग, चीन.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nविशिष्ट एमआयएम मेटल इंजेक्शन एम काय आहे...\n1.विच प्रक्रिया Wiech प्रक्रिया आहे...\nटायटॅ���ियम मिश्र धातु पावडर इंजेक्शन एम काय आहे...\nटायटॅनियम मिश्र धातु पावडर, एमआयएम टायटॅनियम भाग...\nग्लोबल आणि चायना मेटल इंजेक्शन बद्दल कसे...\nमेटल पावडर इंजेक्शन मोल्डिंग एक ब्रँक आहे...\nसिरेमिक इंजेक्शन मोल्डचे कोणते फायदे...\nहे अधिकाधिक कठीण होत चालले आहे...\nसिरेमिक इंजची प्रक्रिया आणि फायदे...\nसिरेमिक निवडीची सामग्री बनली आहे ...\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/56004?page=1", "date_download": "2023-05-30T05:17:51Z", "digest": "sha1:3KBSKB2JJ5BLFNOW2YIMCAPR644DICOU", "length": 8054, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१५ : स्पर्धांचे निकाल | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा गौरव दिन २०२३\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१५ : स्पर्धांचे निकाल\nमायबोली गणेशोत्सव २०१५ : स्पर्धांचे निकाल\nमायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा 'अशी ही अदलाबदली' ही पाककृती स्पर्धा तसेच 'तेचबूक' ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्‍या पहिल्या तीन प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.\nतर विजेते आहेत -\nअशी ही अदलाबदली - पाककृती स्पर्धा\n१) पहिला क्रमांक - मनीमोहोर - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी मँगो कोकोनट कॅनपीज\n२) दुसरा क्रमांक - लाजो - पाककृती क्र. ५: ओट्स चे मोदक - बदलून 'ओट्स & को सँडविच'\n३) तिसरा क्रमांक - विभागून - बाईमाणूस - पाककृती क्र.५ : ओटसचे मोदक - पायनँपल ओट्स बाईट्स\nतिसरा क्रमांक - विभागून - प्रभा - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी बदलून ''खजूर शेंगदाणा रोल ''\nतिसरा क्रमांक विभागून - आशिका - पाककृती क्र.१ गाजर आणि चणा डाळ वडी बदलून पनीर आणि बीट वडी\nतेचबूक - विनोदी लेखनस्पर्धा\n१) पहिला क्रमांक - मामी - तेचबूक\n२) दुसरा क्रमांक - विभागून - सोनू - तेचबूक\nदुसरा क्रमांक - विभागून - राहुल१२३ - तेचबुक - स्टेटस - मुपीफेम ज्यु. ब्रम्हे\n३) तिसरा क्रमांक - ललिता-प्रीति - तेचबूक\nस्पर्धेतील विविध गटात उत्साहाने भाग घेतलेल्या सर्वांचे, विजेत्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन \nसंयोजक, पहिल्याच वाक्यात 2014 झालंय चुकुन ते प्लीज 2015 करणार का \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/health/coronavirus-china/", "date_download": "2023-05-30T05:30:05Z", "digest": "sha1:ROMTVGOQ4PGLXOAVT34UXV344SYJG22V", "length": 8188, "nlines": 65, "source_domain": "www.tomne.com", "title": "चीनने खरेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली? जाणून घ्या – Tomne", "raw_content": "\nचीनने खरेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली\nसाधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वात प्रथम लागण झालेला रुग्ण हा चीनमध्ये सापडला होता व चीनमधूनच या आजाराचे सुरुवात झाली असे मानले जाते. सध्या या आजारावर औषधोपचारांची कमतरता भासत आहे.अजूनही पूर्णपणे या आजारावर उपचार करणारी लस किंवा औषधोपचार विकसित झालेले नाहीत.\nनिरनिराळे देश कोरोना व्हायरससाठी लस विकसित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये दहा हजारच्या आसपास त्यांचा आकडा गेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा चीन आणि अमेरिका हे दोन जागतिक महासत्ता असणारे देश मात्र कोरोना व्हायरसची निर्मिती ही जागतिक विनाशाच्या उद्देशाने केली असल्याचा आरोप एकमेकांवर करताहेत. ज्याप्रमाणे आण्विक अस्त्र असतात अगदी त्याचप्रमाणे जैविक अस्त्राद्वारे सुद्धा अन्य देशांवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात संहार केला जाऊ शकतो .जागतिक स्तरावर चीन व अमेरिका सध्या कोरोना व्हायरसची निर्मिती करुन ती संपुर्ण जगभरामध्ये पसरवून जगभरात मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवून आणण्याचा आरोप केला जात आहे. मात्र या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हे घटनाक्रमात द्वारे आपण जाणून घेणार आहोत.\nसर्वात प्रथम कोरोना व्हायरसची माहिती मिळाली तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनाद्वारे कोरोना व्हायरस हा एखाद्या विषारी प्राण���या मार्फत सर्वत्र पसरला आहे असे निष्कर्ष काढण्यात आले होते व आज पर्यंत या निष्कर्षावर जागतिक आरोग्य संघटना ठाम आहे.\nबोटाओ शिआओ आणि ली शिआओ या दोन चिनी संशोधकांनी कोरोना व्हायरस चीनमधील वुहान शहरातूनच सुरू झाल्याचा दावा केला आहे.\nबोटाओ शिआओ आणि ली शिआओ यांनी असे सांगितले आहे की वुहानमधील सेंटर फोर डिसिज कंट्रोल च्या लॅबमध्ये कोरोना वायरसची लागण झालेल्या प्राण्यांचे शव तसेच पडलेले होते व त्याद्वारे कोरोना व्हायरस सर्वत्र पसरला गेला असण्याची शक्यता आहे.या लँबमध्ये 605 वटवाघुळे होते .कोरोना वायरस वटवाघुळ द्वारेच पसरला असल्याचे सर्वत्र सांगितले जात आहे.\nअमेरिकन सरकारने देशामध्ये कोरोना व्हायरस पसरल्याचे लक्षात आल्यानंतर चीन सरकारने वेळीच उपाय न करता खबरदारीचे उपाय अवलंबण्यामध्ये खूप उशीर लावला व त्यामुळेच संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसचा फैलाव झाला असल्याचा आरोप केला होता यावर चार न सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेनेच कोरोना व्हायरसची निर्मिती करून आपल्या लष्कराद्वारे हे जैविक अस्त्र सोडल्याचा आरोप केला आहे.\n३१ डिसेंबर २०१९ ला चीनने जागतिक आरोग्य संघटनेला न्युमोनिया सद्रश रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे कळवले.यांपैकी बहुतांश रुग्ण हे वुहानमधील मच्छीमार्केटमध्ये काम करणारे कर्मचारी होते.\nशनीची साडेसाती मंग ‘हे’ उपाय करा शनिदेव संकटे हि दूर करतील व आशीर्वाद देतील\nजाणून घ्या शीलाजीत खाण्याचे फायदे\nचंदनाच्या शेतीतून कमवा करोडोरुपये. जाणून घ्या चंदनाची शेती कशी केली जाते\n‘या’ ४ अभिनेत्री पहिल्याच चित्रपटातून बनल्या होत्या सुपरस्टार. ३ अभिनेत्री दिसते खूपच सुंदर\nमुली ‘या’ स्वभावाच्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22282/", "date_download": "2023-05-30T03:55:46Z", "digest": "sha1:UWK67L6AE6T4PXQFVDSWXIP47CDFBKAT", "length": 15670, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गॉवर, जॉन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगॉवर, जॉन : (१३३० —१४०८). इंग्रज कवी. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा यॉर्कशरचा किंवा केंटचा असावा. चॉसरचा तो मित्र होता आणि ‘मॉरल गॉवर’ असा त्याचा उल्लेख चॉसरने एका ठिकाणी केलेला आढळतो. गॉवर हा राजदरबारी मान्यता पावलेला कवी होता. १४०० मध्ये तो आंधळा झाला, असे दिसते. इंग्रजी, फ्रेंच आणि लॅटिन ह्या तीनही भाषांत त्याने काव्यरचना केली. कन्फेशिओ आमांतिस हे त्याचे चौतीस हजार ओळींचे इंग्रजी काव्य त्याच्या प्रमुख काव्यांपैकी एक होय. १३८६ ते १३९० ह्या काळात झालेल्या त्याच्या तीन आवृत्त्या मिळतात. प्रीती हा जरी ह्या काव्याचा विषय असला, तरी ‘सात घोर पापे’ आणि ती निवारण्याचे मार्ग दर्शविणाऱ्या कथांची माला, असेच या ग्रंथाचे एकंदर स्वरूप ���हे. ह्या ग्रंथाची तत्कालीन लोकप्रियता मोठी होती. स्पेक्युलुम मेदितांतिस किंवा मिर्‌वार द लॉम (तीस हजार ओळी) हे त्याचे काव्य फ्रेंचमध्ये लिहिलेले आहे. ‘सात घोर पापे’ आणि ‘सात सद्‌गुण’ ह्यांचे वर्णन त्यात आहे. १३८१ पूर्वी त्याची रचना झालेली दिसते. व्हॉक्स क्लामांतिस (सु. १३८२ —१४०८). इंग्रज कवी. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा यॉर्कशरचा किंवा केंटचा असावा. चॉसरचा तो मित्र होता आणि ‘मॉरल गॉवर’ असा त्याचा उल्लेख चॉसरने एका ठिकाणी केलेला आढळतो. गॉवर हा राजदरबारी मान्यता पावलेला कवी होता. १४०० मध्ये तो आंधळा झाला, असे दिसते. इंग्रजी, फ्रेंच आणि लॅटिन ह्या तीनही भाषांत त्याने काव्यरचना केली. कन्फेशिओ आमांतिस हे त्याचे चौतीस हजार ओळींचे इंग्रजी काव्य त्याच्या प्रमुख काव्यांपैकी एक होय. १३८६ ते १३९० ह्या काळात झालेल्या त्याच्या तीन आवृत्त्या मिळतात. प्रीती हा जरी ह्या काव्याचा विषय असला, तरी ‘सात घोर पापे’ आणि ती निवारण्याचे मार्ग दर्शविणाऱ्या कथांची माला, असेच या ग्रंथाचे एकंदर स्वरूप आहे. ह्या ग्रंथाची तत्कालीन लोकप्रियता मोठी होती. स्पेक्युलुम मेदितांतिस किंवा मिर्‌वार द लॉम (तीस हजार ओळी) हे त्याचे काव्य फ्रेंचमध्ये लिहिलेले आहे. ‘सात घोर पापे’ आणि ‘सात सद्‌गुण’ ह्यांचे वर्णन त्यात आहे. १३८१ पूर्वी त्याची रचना झालेली दिसते. व्हॉक्स क्लामांतिस (सु. १३८२ ) ह्या दहा हजार ओळींच्या लॅटिन काव्यात १३८१ मध्ये झालेल्या शेतकरी-कामकऱ्यांच्या बंडाचे चित्रण असून तत्कालीन समाजातील भ्रष्टाचार उघड केला आहे. गॉवरच्या काव्यात काव्यगुणांपेक्षा कारागिरीचाच प्रत्यय अधिक येतो. केवळ रचनेची सफाई व भाषेचा अप्रतिहत ओघ हेच त्याचे प्रमुख गुण. चॉसरचा नर्मविनोद आणि वैशिष्ट्यपूर्ण उपरोध त्याच्या काव्यात नाही मात्र मध्ययुगीन जीवनदृष्टी आणि कलामूल्ये ह्यांचा तो एक लक्षणीय प्रतिनिधी आहे. साउथवर्क येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postगिब्ज, जोसिआ विलर्ड\nबायरन, जॉर्ज गॉर्डन, लॉर्ड\nसेंट्‌सबरी, जॉर्ज एडवर्ड बेटमन\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172853/", "date_download": "2023-05-30T05:43:28Z", "digest": "sha1:EZZOIVARHS7UDPI5HLFJ5D2HKATNTWLG", "length": 8756, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "संबोधी बौद्ध विहारला' ध्वनीक्षेपण संच' भेट - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ संबोधी बौद्ध विहारला’ ध्वनीक्षेपण संच’ भेट\nसंबोधी बौद्ध विहारला’ ध्वनीक्षेपण संच’ भेट\nसडक अर्जुनी.-येथील संबोधी बौद्ध विहारला सेवानिवृत्त शिक्षक तथा पत्रकार आर.व्ही.मेश्राम व सेवा निवृत्त शिक्षिका प्रज्ञा मेश्राम या दाम्पत्यांकडून स्मृतीशेष ‘ नीलकमल ‘ च्या स्मृती प्रीत्यर्थ ध्वनीक्षेपण संच ‘ रविवारी (ता.२१) दान स्वरू��ात भेट देण्यात आला.\nसर्वप्रथम बौद्ध विहारात पूजन करून सामूहीक बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्षा\nतथा नगरसेविका शशिकला टेंभूर्णे, नगरसेविका दीक्षा भगत, नगरसेवक अश्लेष अंबादे, पत्रकार प्रा.डॉ. राजकुमार भगत, पत्रकार डॉ. सुशिल लाडे यांच्या हस्ते ध्वनीक्षेपण संच भेट देण्यात आला.यावेळी समाज कल्याण बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष विदेश टेंभूर्णे, उपाध्यक्षा रंजीता मेश्राम,कोषाध्यक्ष रूपचंद खोब्रागडे व संस्थेचे सदस्य यांनी ध्वनीक्षेपण संच स्वीकारला.याप्रसंगी दानदाते आर.व्ही.मेश्राम व प्रज्ञा मेश्राम तसेच प्रा.संतोष रामटेके, प्रा. दिवाकर कांबळे, चंद्रकांता मेश्राम, गिता खोब्रागडे, शिला सूर्यवंशी, मनिषा शाहारे, मंगला मेश्राम, चंद्रकांत गणवीर, रजनीश मेश्राम, पुण्यशिल कोटांगले, राहूल गणवीर, परसराम सूर्यवंशी, राकेश शहारे,नयनकुमार बडोले, गजानन गजभिये, अजय शाहारे,सावन शाहारे आदी उपस्थित होते. यावेळी संबोधी बौद्ध समाज कल्याण बहु उद्देशिय संस्थेचे पदाधिकारी आणि समाज बांधवांनी दानदाते सेवानिवृत्त शिक्षक आर.व्ही.मेश्राम व सेवानिवृत्त शिक्षिका प्रज्ञा मेश्राम यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.\nप्रा.संतोष रामटेके यांनी संचालन करून आभार मानले.\nPrevious article‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nNext articleआंतरराष्ट्रीय जैव विविधता दिनानिमित्ताने पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nरूफटॉप सोलरमुळे गृहनिर्माण संस्थांच्या वीजबिलात मोठी कपात, संस्थांचा वाढता प्रतिसाद\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_14.html", "date_download": "2023-05-30T04:26:18Z", "digest": "sha1:3TJZHUX5U4NFL2R7RFOHIJMRCCCD2Y2F", "length": 6318, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); गणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nगणेशोत्सवासाठी कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ\nमुंबई ( २६ ऑगस्ट २०१९) : गणेशोत्सवासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली.\nगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, राष्ट्रीय महामार्गाचे देशपांडे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, \"यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असून, ते तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याचबरोबर अनेक भाविक मुंबई-कोल्हापूर मार्गे कोकणात जात असतात. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई -कोल्हापूर मार्गे कोकणात जाणा-या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.\"\nपावसाने उघडीप दिल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही जलदगतीने सुरु असून, जिथे रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तिथे आवश्यक़तेनुसार, रोड स्ट्रीप्स, सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%B5/", "date_download": "2023-05-30T05:40:17Z", "digest": "sha1:3HZBGFVWHJIRIWAWLSQJPJZSUIYKRTLV", "length": 5595, "nlines": 67, "source_domain": "www.tomne.com", "title": "स्मार्टफोनमधील स्टोरेज वाढण्याची चिंता आहे? Google Photos मधील ‘हा’ पर्याय वापरा – Tomne", "raw_content": "\nस्मार्टफोनमधील स्टोरेज वाढण्याची चिंता आहे Google Photos मधील ‘हा’ पर्याय वापरा\nस्मार्टफोनमधील स्टोरेज वाढण्याची चिंता आहे Google Photos मधील ‘हा’ पर्याय वापरा\nGoogle सेवा कशी वापरायची याबद्दल अधिक जाणून घ्या…\nGoogle Photos ही Google द्वारे प्रदान केलेली सेवा आहे. Google Photos प्रत्येक Android स्मार्टफोनवर उपलब्ध आहे.\nबहुतेक वापरकर्ते त्यांचे फोटो स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याऐवजी Google Photos मध्ये सेव्ह करतात. अनेकांना असे वाटते की यामुळे फोटोचा दर्जा खराब होतो. खरं तर, Google Photos संचयित करताना मूळ गुणवत्ता जतन केली जाते.\nसध्या मोठ्या आकाराचे फोटो देखील क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह केले जाऊ शकतात. लोक गेल्या काही वर्षांत Google Photos मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत कारण ते फोटो आणि इतर फाइल्सचा देखील बॅकअप घेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या खात्याची जागा भरली जात आहे.\nअँड्रॉइड सिस्टीम सुरळीत चालण्यासाठी स्मार्टफोनच्या स्टोरेजमध्ये ठराविक जागा आवश्यक आहे. अन्यथा फोन नीट काम करणार नाही. ही समस्या टाळण्यासाठी मोकळी जागा वापरली जाऊ शकते. मोकळी जागा कशी वापरायची संग्रहित डेटा (फोटो, व्हिडिओ, फाइल्स) दोन ठिकाणी राहतो, क्लाउड आणि स्मार्टफोन.\nGoogle Photos मधील रिक्त स्थान साधन वापरून कोणत्याही बॅकअप केलेल्या फायली सुरक्षितपणे हटवल्या जाऊ शकतात. या साधनाचा वापर केल्याने स्टोरेज संबंधित समस्या दूर होतात. मोकळी जागा वापरण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा.\nGoogle Photos अॅप उघडा आणि लायब्ररी टॅबवर क्लिक करा. पाहिले जाईल. त्यातील स्थानिक फोटो कॉपी हटवण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा.\nटीप: ही प्रक्रिया सुरू झाल्यावर, क्लाउडवर कॉपी केलेले फोटो Google द्वारे हटवले जातील. स्मार्टफोनमध्ये स्थानिक फोटो सुरक्षित असतील. डेटा हटवण्यास किती वेळ लागतो हे डेटाच्या आकारावर अवलंबून असते\nया 7 क्षेत्रात चमकेल तुमचे करिअर\nखाली पहा फोटो, नीता अंबानीच्या खासगी गरजा पूर्ण करणारा रोबोट…\nलफडीबाज-चरित्रहीन महिला एका मिनीटात ओळखा, ‘हे’ गुण दिसल्यास समजुन घ्या\nनवरा घरी नसल्यावर बायका हे काम करतात \nयुनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत ०६ पदांची भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/tribal-departments-decision-to-make-eight-month-roads-perennial", "date_download": "2023-05-30T04:50:35Z", "digest": "sha1:SB4GTOBCTNKSCCJXB2EXROIUNR5UMR4G", "length": 7572, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आठमाही रस्ते बारमाही करण्याचा आदिवासी विभागाचा निर्णय |Tribal department's decision to make eight-month roads perennial", "raw_content": "\nआठमाही रस्ते बारमाही करण्याचा आदिवासी विभागाचा निर्णय\nजिल्ह्यात इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या आदिवासी बहुल तालुक्यांमधील (Tribal-Dominated Taluka) प्रमुख ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग यांची कामे झाली असली तरी दोन गावांना जोडणारे अथवा वाडी वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांची कामे झालेली नाही. यामुळे हे कच्चे रस्ते केवळ आठमाही आहेत. त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाने बिरसा मुंडा रस्तेजोड योजनेतून आदिवासी उपायोजना क्षेत्रातील आठमाही रस्ते बारमाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यादृष्टीने आता यंत्रणांकडून प्रस्ताव मागवले जात आहेत...\nआदिवासी विकास विभागाने (Tribal Development Department) मागवलेल्या प्रस्तावांनुसार या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्ये १०३ किलोमीटर लांबीचे रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी ६६.४५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पाठवला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यांसाठी वनविभागाची व खासगी जमीन अधिग्रहित करण्यासाठी साधारणपणे ३२.३९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nपावसाळ्यामध्ये (Rain) हे रस्ते वाहतुकीच्या लायक नसतात. त्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना घेऊन जाण्यासाठी तेथे वाहने जाऊ शकत नसल्यामुळे नागरिकांना अनेक किलोमीटरपर्यंत रुग्ण डोलीमध्ये टाकून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत असल्यामुळे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी या आठमाही रस्त्यांचे रुपांतर बारमाही करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडला होता. या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली असून अर्थसंकल्पात यासाठी बिरसामुंडा रस्तेजोड योजनेची घोषणा केली आहे. आदिवासी विकास विभागाच्या बिरसा मुंडा या योजनेच्या निधीतून ही कामे केली जाणार आहेत.\nदरम्यान, या पाच तालुक्यांमध्ये सदर योजनेतून एकूण ४८ रस्ते तयार केले जाणार असून त्य�� रस्त्यांचा ३५ हजारांवर नागरिकांना लाभ होणार आहे. या रस्त्यांसाठी ६६.४५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचेही प्रस्तावात नमूद केले आहे. या ४८ रस्त्यांपैकी सहा रस्त्यांसाठी वनविभागाची जागा लागणार असून ती जागा मिळवण्यासाठी साधारणपणे ९.६५ कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच नऊ रस्त्यांसाठी खासगी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार असून त्यासाठी २२.४७ कोटी रुपये खर्च येणार आहे.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shirdi-saibaba-sansthan-trustee-selection-process-started", "date_download": "2023-05-30T05:01:30Z", "digest": "sha1:6XJRGJ4W3SFFAQHE2PTGE3RWKBV7JZGK", "length": 11339, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Shirdi Saibaba Sansthan Trustee selection process started साईबाबा संस्थान विश्वस्त निवडीच्या हालचाली सुरू", "raw_content": "\nसाईबाबा संस्थान विश्वस्त निवडीच्या हालचाली सुरू\nविधी व न्याय विभागाने मागविले इच्छुकांकडून अर्ज\nसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती बाबत विधी व न्याय विभागाने जाहिरातीद्वारे इच्छुकांकडून अर्ज मागविले असून प्रथमच विश्वस्त मंडळ निवडीची प्रक्रिया अर्जाद्वारे होत असल्याने नियम व अटी लागू असलेल्या या पदासाठी आपण पात्र आहोत का याची चाचपणी इच्छुकांनी सुरू केली आहे.\nसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी देशातील अनेक मातब्बर व्यक्तींनी या पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विश्वस्त होण्याचा मान मिळविला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया झाल्यानंतर सदरची निवड प्रक्रिया नियमावलीला धरून न झाल्यामुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेऊन ही निवड प्रक्रिया रद्द केली. परिणामी बन्याच दिवसांपासून साई संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समितीच्या निगराणी खाली सुरू आहे.\nनिपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO\nआ. आशुतोष काळे याचा काही महिन्यांचा कार्यकाळ वगळता गेल्या अनेक वर्षांपासून साई संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. साईबाबा संस्थानची विश्वस्त मंडळाची निवड झाली की निवड प्रक्रिया असलेल्या त्रुटीवर अनेकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्यामुळे विश्वस्त मंडळ निवड प���रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही राज्याच्या विधी व न्याय विभागाने मंगळवारी यासंदर्भात साईबाबा संस्थान विश्वस्त निवड प्रक्रियेसाठी प्रथमच जाहिरात देण्यात आली आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त पदासाठी तीन वर्षाकरिता ही नेमणूक करण्यात येणार असून १७ मे २०२३ परत अर्ज मागवण्याची अंतिम तारीख आहे.\nApple ची भारतात धमाकेदार एन्ट्री, मुंबईत उघडलं पहिलं स्टोअर... खासियत जाणून आवक् व्हाल\nअर्जाचा नमुना व इतर तपशील शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रिया बाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे शिर्डीसह राज्यात विश्वस्त मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी विधी व न्याय खात्याने दिलेल्या नियमावलीची तपासणी करून आपण या नियमात बसू शकतो का अशी चाचपणी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी तपासण्यास सुरुवात केली आहे.\nIMD कडून राज्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट... आरोग्याची ‘या’ पद्धतीने काळजी घ्या आणि सुरक्षित रहा\nतसेच विधी व न्याय खाते हे भाजपकडे असल्यामुळे या विश्वस्त मंडळात आपल्या जवळच्या व्यक्तीला संधी मिळावी यासाठी भाजपच्या नेत्यांकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने या विश्वस्त मंडळात कोणाची वर्णी लावायची तसेच नियमावलीला धरूनच निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांना मोठी डोकेदुखी ठरणार आहे.\nMission No Pendency म्हणत फडणवीसांकडून कामाची आवराआवर... नव्या चर्चांना उधाण\nनिवड प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावी व निवड झालेल्या सदस्यांवर पुन्हा आरोप होऊ नये यासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनेकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे समजते. असे असले तरी विश्वस्त निवडीबाबत सातत्याने न्यायालयात दाखल होणारी याचिकेमुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. १७ मे नंतर किती अर्ज दाखल झाले व नियमावलीला धरून पात्र सदस्य कोण असेल याबाबत नागरिकांना उत्कंठा लागली आहे. परंतु खरे चित्र विश्वस्त मंडळ निवडीनंतरच स्पष्ट होईल.\nअनेक वर्षापासून शिर्डी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया न्यायालयाच्या चकाट्यात सापडल्यामुळे साईबाबा संस्थान मधील विविध विकास कामे कासवाच्या गतीने सुरू आहे. परिणामी अद्यावत दर्शन रांग, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची भरती, हॉस्पिटलसाठी रुग्णांना लागणारी नवीन मशनरी खरेदी, संस्थान मधील कायम कंत्राटी कामगारांचा प्रश्न, नवीन कंत्राटी कामगार भरती, संस्थाच्या मालकीच्या असलेल्या विविध जागेत होणारे विकास कामे आशा अनेक कामांना विश्वस्त मंडळ नसल्यामुळे तात्काळ निर्णय घेता येत नाही. परिणामी अनेक वर्षापासून साईबाबा संस्थानच्या होणाऱ्याला विकासाला चालना मिळत नाही यासाठी तात्काळ विश्वस्त मंडळ निवड होणे गरजेचे असल्याचे मत साई भक्तांनी व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indistatus.com/marathi/thanks", "date_download": "2023-05-30T05:17:26Z", "digest": "sha1:YCMZMYLFAKF5JAEHZK72LYG4WJZWROVZ", "length": 4440, "nlines": 74, "source_domain": "www.indistatus.com", "title": "17 Thanks Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook", "raw_content": "\nआपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद \nअसेच तुमचे प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आपले मानापासून आभार मानतो.\nआपल्या शुभेच्छांचा मी अखंड ऋणी राहील आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार, धन्यवाद\nआपणा सर्वांचे मनापासून आभार आपले प्रेम अखंड माझ्यावर असेच राहो ही प्रार्थना.\nआपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार तसेच आपणा सर्वांचे खूप खूप आभार.\nज्यांनी साथ दिली त्यांचे उपकार ज्यांनी साथ सोडली त्यांचे आभार.\nएक मोठा धन्यवाद त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी वेळ काढून मला स्मित केलं.\nआपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या वर्षावाबद्दल मी आपणांस मनापासून धन्यवाद देतो. असेच आपले स्नेह आमच्यावर राहो. आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकाल टिको हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nआपण दिलेल्या शुभेच्छयारूपी फुलांचा माझ्यावर जणू वर्षावच झाला, पाहून प्रेम तुम्हा सर्वांचे मनी माझ्या हर्ष झाला. असेच आयुष्यभर पाठीशी उभे रहा. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.\nआपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार करतो, आणि असेच आपले नाते अतूट राहील याची सर्व समक्ष ग्वाही देतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.\nअसेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे, आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे, शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे. आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.\nआपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार करतो, आपल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%B2%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2023-05-30T04:21:13Z", "digest": "sha1:BXH2XP6X6NSS6DTFWNVHAXPQFP3MKJEN", "length": 10340, "nlines": 221, "source_domain": "www.navakal.in", "title": "व्हॉट्सॲपवर पाठवलेला मेसेज एडिट करता येणार - Navakal", "raw_content": "\nव्हॉट्सॲपवर पाठवलेला मेसेज एडिट करता येणार\nमुंबई – जगात सर्वात लोकप्रिय असलेले चॅटिंग ॲपलीकेशन व्हॉट्सॲप सातत्याने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन सुविधा घेऊन येत असते. आता व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी एडिट मेसेज फीचर घेऊन आले आहे. यामुळे वापरकर्त्याने एकदा पाठवलेला मेसेज एडिट करता येणार आहे. सध्या काही बीटा चाचणी वापरकर्त्यांसाठी हे फिचर उपलब्ध करण्यात आले आहे.\nव्हॉट्सॲप मेसेज एडिट बटण फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सध्या उपलब्ध झाले आहे. जगातील सर्व बीटा वापरकर्त्यांसाठी कंपनी ही दमदार सुविधा घेऊन आली आहे. व्हॉट्सॲपने अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी एडिट बटण रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी व्हॉट्सॲपने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला व्हॉट्सॲप वेबवर एडिट फीचर सादर केले होते, आता कंपनी हेच फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देखील आणत आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीला पाठवलेला मेसेज एडिट केला असता, त्या व्यक्तीला कळेल की तुम्ही पाठवलेल्या मेसेजमध्ये बदल केले आहेत.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते ��पघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/father-reached-the-collector-office-with-the-baby-dead-body-in-the-two-wheeler-dicky-122102000018_1.html", "date_download": "2023-05-30T03:43:01Z", "digest": "sha1:U5OU33I36HG7KUCQQ3O2IIF3KPY6EC5D", "length": 17954, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डिक्कीत बाळाचा मृतदेह घेऊन तरुणाने कलेक्टर कार्यालय गाठले - father reached the collector office with the baby dead body in the two wheeler dicky | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nदलित समाजाचा निषेध, मुलीला शाळेत पाठवण्यावरून वादाचे प्रकरण\nमशिदीबाहेर सीसीटीव्ही का लावले जात आहेत\nदोन डोकी तीन हाताचे बाळ, डॉक्टर म्हणाले - आयुष्य जास्त नाही\nपीएम मोदींचे मिशन लाइफ, का म्हणाले- कारमध्ये जिममध्ये जाण्याऐवजी पायी घाम गाळा\nराम मंदिराचे दरवाजे: महाराष्ट्रातील जंगलातील सागवान लाकूड वापरण्यात येणार\nदिनेश भारती 17 ऑक्टोबर रोजी पत्नी मीनासोबत प्रसूतीसाठी सिंगरौली जिल्हा रुग्णालयात पोहोचले होते मात्र येथे तैनात असलेल्या डॉ. सरिता शहा यांनी प्रसूती करण्याऐवजी महिलेला सरकारी रुग्णालयातून खासगी दवाखान्यात पाठवले. क्लिनिकमध्ये तैनात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनीही त्याच्याकडून 5000 रुपये घेतले.\nबाळाला गर्भातच मृत्यू झाल्याचे क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डिलिव्हरी झाली. तेव्हा नातेवाइकांनी मुलाचा मृतदेह त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी शव वाहन देण्याची मागणी केली. यावर रुग्णालय व्यवस्थापनाने मृतदेह देण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.\nत्यानंतर मीनाचे पती दिनेश यांनी मुलाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nमहिलेला घरी डॉक्टरांना दाखवण्यात आले ���णि त्यानंतर रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांच्याकडून पाच हजार रुपयेही घेतले. शव वाहन उपलब्ध नसल्यामुळे लाचार बापाला डिक्कमध्ये ठेवून मृतदेह आणावे लागले.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन ���मबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2023-05-30T05:07:01Z", "digest": "sha1:QNQTYURQNPEY4XWCZTJ6RQ2ZJZLW4UXJ", "length": 8169, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nYou are at:Home»Breaking»“बापाकडून” “बेट्यावर” परोपकार, पाकला देणार 4.5 कोटी डोस\n“बापाकडून” “बेट्यावर” परोपकार, पाकला देणार 4.5 कोटी डोस\nऑनलाईन टीम / इस्लामाबाद :\nभारत-पाकमधील संघर्ष साऱ्या जगाला माहीत आहेत. सीमेवर पाक सैन्याने आणि दहशतवाद्यांनी हजारो जवान मारले असतानाही नरेंद्र मोदी पाकसोबत व्हॅक्सीन डीप्लोमसी करत त्यांना 4.5 कोटी लसीचे डोस देणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या महामारीत सुद्धा “बाप बाप होता हैं और बेटा बेटा होता हैं” हे जगाला दिसून आले.\nपाकिस्तानला ‘गावी’ कराराच्या अंतर्गत भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या ‘कोविशिल्ड’लसीचे 4.5 कोटी डोस देण्यात येणार आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे सचिव आमिर अशरफ ख्वाजा यांनी तेथील स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती दिली आहे.\nख्वाजा म्हणाले, विकसनशील आणि गरीब देशांना ‘गावी’ कराराअंतर्गत लस पुरवठा केला जातो. पाकिस्तानलाही याच कराराअंतर्गत भारताकडून 4.5 कोटी लसीचे डोस मिळणार आहेत. यामधील 1.6 कोटी डोस हे जून महिन���यापर्यंत उपलब्ध होतील. कोरोनाशी लढण्यासाठी पाकिस्तान हर्ड इम्युनिटी आणि चीन व कोवॅक्सकडून मदत म्हणून मिळणाऱ्या लसीवर अवलंबून आहे.\nपाकिस्तानला यापूर्वी चीनकडून लसीचा पुरवठा झाला होता. त्यानुसार 27.5 दशलक्ष लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि जेष्ठांचा समावेश होता.\nPrevious Articleबेंगळूर: क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलंबित\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nगुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनेव्हिगेशन सॅटेलाईट ‘एनव्हीएस-01’चे प्रक्षेपण\nकेंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/07/blog-post_10.html", "date_download": "2023-05-30T04:26:28Z", "digest": "sha1:QKARSNTLDYNNXRCUYI7EDQRS62JVLZOZ", "length": 6994, "nlines": 105, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: यशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी नावे सुचविण्याचे आवाहन", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी नावे सुचविण्याचे आवाहन\nरत्नागिरी - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पारितोषिकासाठी सुयोग्य व्यक्ती किंवा संस्थेचे नाव सुचविण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या स्मृतिदिनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुंबईत स्थापना झाली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिष्ठानचे कामकाज चालते. प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा दरवर्षी दोन लाख रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिकही दिले जाते. यावर्षी कृषी-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन किंवा प्रशासन, सामाजिक एकात्मता, ग्रामीण विकास, मराठी साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रात भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला हे पारितोषिक दिले जाणार आहे. रोख दोन लाख रुपये आणि मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.\nया पारितोषिकासाठी सुयोग्य व्यक्ती किंवा संस्थेचे नाव विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाशी (जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-२१) संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे कोकण विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी केले आहे. नावे सुचविण्याची अंतिम मुदत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आहे.\nप्रेषक – राजाभाऊ लिमये, कोकण विभाग अध्यक्ष, रत्नागिरी. (फोन - ९४२३०५१९७४))\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nलोकमान्यांच्या गीतारहस्यावर रत्नागिरीत आजपासून चर्...\n‘झोंपाळ्यावरची गीता`चे आज रत्नागिरीत पुनर्प्रकाशन\nविद्वत्ता आणि व्यासंगाचा चंदनी टिळा - लोकमान्य टिळक\n\"गीतारहस्य' चर्चासत्रानिमित्ताने आयोजित शोभायात्रा...\nगीतारहस्यविषयक चर्चासत्रासाठी कतारमधून अठरा हजाराच...\nकाजरघाटी येथील मठात १७ जुलै रोजी टेंब्ये स्वामींची...\nबारामतीजवळच्या संग्रहालयासाठी शंखशिंपले पाठविण्याच...\nयशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी नावे सुचविण्याचे आवाहन\nगीतारहस्य शताब्दीनिमित्ताने निबंध स्पर्धांचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16273/", "date_download": "2023-05-30T03:37:41Z", "digest": "sha1:QJO27NIJ7IXQOCUPTHGWZ34JHGDPHBFX", "length": 14821, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कांडवेल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकांडवेल : (हिं. हडजोरा, हर्संकर, हर्जोरा; गु. चोधारी, हडसंकल; क. मंगरवळ्ळी, सांदुवळ्ळी, सं. अस्थिसंहारी, कांडवल्ली, वज्रवल्ली; इं. एडिबल-स्टेम्ड व्हाइन; लॅ. व्हायटिस (सिसस) काड्रँग्युलॅरिस; कुल-व्हायटेसी). या प्रतानारोहीचा (तनाव्याच्या मदतीने चढणाऱ्या वनस्पतीचा) प्रसार भारतातील उष्ण व रुक्ष भागांत सर्वत्र आहे, शिवाय जावा, पू.आफ्रिका, मलाया व श्रीलंका येथेही ती आढळते. जुन्या खोडाला पाने नसतात. कोवळा भग चतुष्कोणी, सपक्ष, हिरवाचार, पेऱ्याजवळ संकुचित, मांसल व गुळगुळीत असतो. प्रतान पर्णसंमुख (पानाच्या समोर) जाड व लांब असते. पाने जाड, रुंदट, अंडाकृती किंवा वृक्काकृती (मूत्रपिंडाकृती), कधी तीन ते सात खंड सलेली, सूक्ष्मदंतुर व गुळगुळीत असतात. फुले लहान चवरीसारख्या शाखित वल्लरीवर जुलैमध्ये येतात. फुलाची सामान्य संरचना ⇨व्हायटेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे.\nमृदुफळ गोलसर, पिकल्यावर लाल व एकबीजी असते. पाने व कोवळे प्ररोह (कोंब) दीपक (भूक वाढविणारे) व आरोग्य पुनःस्थापक असून त्यांचे चूर्ण पचनाच्या तक्रारींवर देतात. खोडाचा रस स्कर्व्हीनाशक (क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा विकार नाहीसा करणारा) व अनियमित आर्तवावर (मासिक पाळीवर) गुणकारी आहे. अस्थिभंगावर रस पोटात देतात व बाहेरून लेप लावतात. दम्यावर त्याचे चाटण करून देतात. खोड आणि मुळापासू��� वाख काढतात. कोवळे रसाळ खोड आमटीत घालतात. ही वेल मांडवावर चढवली असता अनेक लांबचलांब लोंबती मुळे फुटतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postकाकिनोमोतो नो हिदोमारो\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/contribution-by-amravati-district-in-sanyukta-maharashtra-movement/", "date_download": "2023-05-30T04:11:58Z", "digest": "sha1:S6IV3LFH6XWNNTJYJFLP7XY6TCP2PHOR", "length": 42142, "nlines": 224, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमरावती जिल्ह्याचे योगदान (Contribution by Amravati District in Sanyukta Maharashtra Movement) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव इतिहास संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमरावती जिल्ह्याचे योगदान (Contribution by Amravati District in Sanyukta...\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन हा स्वतंत्र भारतातील एक ऐतिहासिक संघर्ष मानला जातो. स्वातंत्र्यापूर्वी कॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस श्रेष्ठी भाषावार प्रांतरचनेला विरोध करू लागले. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या उद्देशपत्रिकेत व त्या पक्षाच्या कार्यक्रमातही प्रांतरचनेचा आग्रह धरलेला होता. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र हा स्वतंत्र एकभाषिक प्रांत व्हावा अशी घोषणा केली होती. न.चि. केळकर यांनी ‘केसरी’तून महाराष्ट्र एकीकरण चळवळीला चालना देण्यास सुरुवात केली होती. महात्मा गांधी यांनी भाषावार प्रांतरचनेचा ठराव नागपूर अधिवेशनात 1921 साली मांडला. वि.दा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाड-मुंबईसह महाराष्ट्राचा एकभाषिक प्रांत त्वरित बनवावा अशी मागणी 15 ऑक्टोबर 1938 रोजी करण्यात आली. लगेच पुढील वर्षी नगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. तेथे मराठी भाषा प्रदेशांचा मिळून जो प्रांत असेल त्याला संयुक्त महाराष्ट्र हे नाव द्यावे असे ठरले. तेथून पुढे संयुक्त महाराष्ट्र हा शब्द रूढ झाला. विदर्भातील प्रभावशाली नेते रामराव देशमुख यांनी मुंबईत वऱ्हाडच्या मागणीसाठी संस्था स्थापन करण्याचे 1940 मध्ये ठरवले. ग.त्र्यं.माडखोलकर यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पुन्हा 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात मांडला. त्यात मुंबई, मध्यप्रांत, वर्‍हाड, मराठवाडा, गोमंतक यांच्या सरहद्दीवरील सर्व मराठी भाषा प्रांतसुद्धा संयुक्त महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी होती. त्याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली.\nविदर्भ हा मध्य प्रांताचा एक भाग स्वातंत्र्यपूर्व काळापासून होता. विदर्भातील लोकप्रतिनिधी मध्य प्रांताच्या सरकारमध्ये निवडून जात होते, पण विदर्भाचे भाषिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या त्या प्रांताशी मनोमीलन कधीही झाले नाही. विदर्भ मनाने मध्यप्रांतात एकरूप कधीच होऊ शकला नाही. मध्यप्रांतामधील हिंदीभाषक प्रांतातून मराठी भाषा विदर्भ प्रांत स्वतंत्रपणे बनवण्यात यावा यासाठी बॅरिस्टर रामराव देशमुख यांच्या नेतृत्वात महाविदर्भ (1940) चळवळ चालू झाली होती. त्या मागणीतून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणीही नंतरच्या काळात पुढे आली.\nसंयुक्त महाराष्ट्राची मागणी दार कमिशनसमोर करणे व वऱ्हाड-नागपूरच्या मनात संयुक्त महाराष्ट्���ाच्या मागणी संदर्भात कोणतीही शंका नाही हे दाखवणे यासाठी अकोला करार 8 ऑगस्ट 1947 ला करण्यात आला. त्या करारावर सतरा नेत्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यात शंकरराव देव, ग.त्र्यं.माडखोलकर, रामराव देशमुख, पंढरीनाथ पाटील यांचा समावेश होता. त्या करारानुसार विदर्भाचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवण्यात आले होते. आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या सोबत आहोत, पण जर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती होऊ शकली नाही तर आमच्याकडून महाविदर्भ हा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वतोपरी केले जातील, असेही कलम त्यामध्ये नमूद केले होते.\nदार कमिशन भाषावार प्रांतरचनेतील प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. तेव्हा जवाहरलाल, वल्लभभाई, पट्टभी (जेव्हीपी) कमिशन स्थापन करण्यात आले. त्या कमिशननेही वऱ्हाड आणि संयुक्त महाराष्ट्र यांची मागणी फेटाळली. मुंबईसहित महाराष्ट्र निर्मितीला तर कमिशनने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अकोला कराराचे ऐतिहासिक महत्त्व संपुष्टात आले. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या विभागांना समपातळीवर सामावून घेण्याच्या दृष्टीने 28 नोव्हेंबर 1952 ला नागपूर करार जन्माला आला. त्यात मुंबई, मध्य प्रदेश व हैदराबाद राज्यांतील सर्व मराठी भाषिक प्रदेशांचे मिळून एक राज्य बनवण्यात यावे, मुंबई ही त्याची राजधानी राहील, या तरतुदींसोबत विदर्भ व मराठवाडा यांच्या विकासासाठी काही बाबींची तरतूदही करण्यात आली. त्या करारावर महाविदर्भाच्या वतीने रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, रा.कृ.पाटील, पु.का.देशमुख व शेषराव वानखेडे यांनी सह्या केल्या होत्या. स.का. पाटील यांनी या नागपूर करारालाही विरोध केला. संयुक्त महाराष्ट्राच्या या मागणीला कायम विरोध करणाऱ्यांमध्ये स.का.पाटील यांच्यासोबत मोरारजी देसाई होते. मोरारजी देसाई हे तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आंदोलन दडपून टाकण्यात आघाडीवरच होते.\nविदर्भात संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत सरळसरळ दोन गट पडलेले होते विदर्भवादी म्हणून प्रसिद्ध असणारे दादासाहेब कन्नमवार, लोकनायक बापूजी अणे, दादासाहेब खापर्डे, ब्रिजलाल बियाणी, रा. कृ. पाटील, पी. के. देशमुख, दीनदयाल गुप्ता, जांबुवंतराव धोटे, खासदार तुमपल्लीवार तर संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने रामराव देशमुख, पंजाबराव देशमुख, कॉम्रेड सुदाम देशमुख, कॉम्रेड रामचंद्र घंगारे, व्ही.डी. देशपांडे, रा.सु.गवई हे नेते होते.\nअमरावती जिल्ह्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान केलेले आहे. अगदी रामराव देशमुख यांनी महाविदर्भ संकल्पना स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून मांडली होती. त्यामुळे जिल्ह्यात वातावरण निर्मिती झाली होती. पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बाजूने जनमत वाढले. अमरावती जिल्ह्यातील डाव्या विचारांची पुरोगामी मंडळी आणि काँग्रेसमधील संयुक्त महाराष्ट्रवादी नेते यांनी ती चळवळ गतिमान केली. अमरावती जिल्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र विदर्भात बनला. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यास अनुमती दिल्यामुळे त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांचे बळ त्या आंदोलनास मिळाले.\nअमरावती येथे संयुक्त महाराष्ट्र मेळावा झाला. कॉम्रेड व्ही.डी.देशपांडे यांनी हैदराबाद विधानसभेत पारित झालेल्या संयुक्त महाराष्ट्र ठरावाचे रोमांचकारी वर्णन त्या वेळी केले. ते डाव्या, पुरोगामी शक्तीच्या बळावर घडून आले हे सांगण्यास कॉम्रेड विसरले नाहीत. त्यांनी शेतकरी, शेतमजूर व श्रमिक जनता यांनी त्यांची शक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या पाठीमागे उभी करावी असे आवाहन केले. आंध्रात भाषावार प्रांतरचनेसाठी आंदोलन पेटले होते. त्या वेळेस आंध्राबाहेर केवळ अमरावतीमध्ये बंद पाळला गेला \nपंजाबराव देशमुख यांनी ‘मराठी प्रदेश’ नावाचे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करण्यासाठी चालवले. त्या वृत्तपत्राची जबाबदारी त्यांचे सहकारी दौलतराव गोळे आणि श्रीराम अत्तरदे यांच्यावर होती. नागपूरचे विदर्भवादी नेते टी.जी.देशमुख यांनीही तिकडे ‘विदर्भ वाणी’ हे वृत्तपत्र सुरु केले होते. टी.जी. देशमुख आणि श्रीराम अत्तरदे यांचे वाद त्या दोन वृत्तपत्रांमधून झडत असत.\nबाबुराव भोसले यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद नागपूरला पंजाबराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती. पुणे महानगरपालिकेने भारताचे कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांना 1955 मध्ये मानपत्र दिले. त्या वेळेस पंजाबराव देशमुख यांनी विदर्भासह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. पंजाबराव देशमुख यांचे भाषण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रातील पहिल्या पानावर प्रसिद्ध झाले होते.\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार���य अमरावतीमध्ये जोमात असताना 1955 च्या फेब्रुवारी महिन्यात कट्टर विदर्भवादी असणारे नामदार मारोतराव कन्नमवार, आमदार ब्रिजलाल बियाणी, खासदार तुमपल्लीवार यांच्या नेतृत्वात विदर्भवाद्यांची सभा अमरावतीत भरली. ती सभा विदर्भ महाविद्यालयातील (किंग एडवर्ड) विद्यार्थी जांबुवंतराव धोटे, अजबराव चोरे, यशवंतराव खापर्डे, सुरेश भट, रामदास पाटील इत्यादी तरुणांनी उधळून लावली होती.\nअचलपूरचे सुदाम देशमुख हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक धगधगते पर्व होते. सुदाम देशमुख यांनी कायम कष्टकरी, शोषित, श्रमिक आणि सर्वहारा यांचा पक्ष घेतला. सुदाम देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप दिले. त्यांनी खेड्यापाड्यातील जनतेला संघटित करून मोठे मोठे लढे उभारले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एस.एम.जोशी, श्रीपाद अमृत डांगे, नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, अमरशेख, आचार्य अत्रे या नेत्यांच्या भव्य सभांचे आयोजन जिल्ह्यात ठिकठिकाणी केले होते. रा.सु.गवई हेसुद्धा सुदाम देशमुख यांच्यासोबत चळवळीमध्ये सक्रिय होते.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सत्याग्रहाकरता अमरावतीमधील अनेकांना सक्तमजुरी व जिल्ह्यातील शेकडो सत्याग्रहींना तुरुंगवासाची सजा फर्मावली गेली. सुदाम देशमुख यांच्या नेतृत्वातील तुकडीने शासनाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध कारागृहातही तीव्र लढा दिला. श्रीपाद अमृत डांगे यांच्या उपस्थितीत विदर्भ संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या बैठकीचे आयोजन नागपूरला झाले होते. त्यात विद्यार्थी संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अधिवेशन अमरावतीला घेण्याचे ठरले. अमरावती येथील पहिल्या अधिवेशनात विद्यार्थ्यांनी उभारलेले प्रचंड आंदोलन, विराट मिरवणुका- त्या मिरवणुकांमधील तरुणांचा प्रचंड सहभाग वाखाणण्यासारखा होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी शंकरराव देव यांची एक विराट सभा अमरावतीला झाली. त्या सभेत विदर्भवाद्यांची नाचक्की झाली होती. डॉ.सोमण यांच्या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग. एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, अमरशेख यांच्या अमरावती येथील सभांमधील विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग संस्मरणीय होता. विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे प्��मुख केंद्र म्हणून मुंबई-पुण्यानंतर अमरावती शहराचा उल्लेख केला जातो. त्यात अचलपूरचा वाटा हा फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते अण्णासाहेब वैद्य यांनी ‘विचार विविधा’ या ग्रंथातील ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या लेखात अशी बरीच माहिती नोंदवली आहे.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने विद्यार्थ्यांच्या तत्कालीन पिढीला आंदोलनाची एक दिशा दिली, स्वप्न दिले, जीवनाला अर्थ दिला. सार्वजनिक जीवनाचे पहिले पाठ गिरवण्याचा सराव दिला. त्यातून नवनिर्माण कार्यासाठी एक पिढी उभी राहिली. त्यामध्ये जांबुवंतराव धोटे, बबनराव मेटकर, भैय्यासाहेब देशमुख तळवेलकर, नानाभाऊ एंबडवार, कृष्णा वानखेडे, बाळासाहेब घुईखेडकर, यशवंत शेरेकर, बी.टी.देशमुख, हरीश मानधना, राजाभाऊ देशमुख, भाऊसाहेब चौधरी, इ.डी.देशमुख, देवीसिंह शेखावत अशा, नंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत मोठ्या होत गेलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. त्यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची पहिली बाराखडी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गिरवली आहे.\nकोणतेही पद न भूषवणाऱ्या यशवंत खापर्डे यांचेही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. त्यांचा केवळ संयुक्त महाराष्ट्राच्या नव्हे तर शहरात झालेल्या कृषी विद्यापीठातील अनेक चळवळींमध्येही सहभाग होता. सुरेश भट, देवराव पोहेकर, बच्चू कुऱ्हेकर, वसंता देवधर, बाळासाहेब मराठे, ग.वा.लहाडकर यानीही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग घेऊन कारावास भोगला आहे. मुलींमध्ये मालती वामनराव जोशी, निर्मला लठ्ठा, गुणवंती चौधरी, कुमुद पुजारी, मंदार देशपांडे, नीता पांगारकर, रसिका पन्नीवार, उषा साठे, रानडे, सुमन बापट व बेबी बापट यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.\nअमरावती जिल्ह्याच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्यांमध्ये पंजाबराव ढेपे पाटील (मांजरी म्हसला), नारायणराव देशमुख (देवरा), उत्तमराव महल्ले (नवसारी), नानासाहेब वानखडे (मंगरूळ मोर्शी), यशवंतराव सराड (सोनेगाव, चांदूर रेल्वे) कॉम्रेड दत्ता पाटील (धामक नांदगाव खंडेश्वर), कॉम्रेड खंडेराव देशमुख (राजुरा, चांदूर रेल्वे), सुमेरसिंह नाहटा (कुऱ्हा) कॉम्रेड जानरावजी सातपुते (तिवसा), कृष्णराव वानखडे (इत्तमगाव, वरूड), रामकृष्ण बांडे (तळवेल), आबासाहेब टवलारकर (टवलार), स��थी हंबर्डे (टाकरखेडा शंभु), अण्णासाहेब वाटाणे, शंकरराव वाटाणे, वामनराव मानकर, बाबासाहेब करडे (आसेगाव पूर्णा), नारायणराव चौधरी (करजगाव), काशीनाथ पाटील सगणे (टाकरखेडा पूर्णा), देविदास बोबडे (विरूळ पूर्णा), महादेव पाटील (कोल्हा), बाळासाहेब देशमुख (जरूड) अण्णासाहेब वाटाणे (हिवरा), बाबासाहेब सांगळूदकर (दर्यापूर), मामराजजी खंडेलवाल (अचलपूर), राजाभाऊ बारलिंगे, हिर्डीकर हे तरुण होते. त्यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनातून त्यांच्या कार्याची दिशा निश्चित केली. नंतरच्या काळात त्यांतील अनेकांनी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. ते वेगवेगळ्या विचारधारा मानणारे होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजजीवनावर सकारात्मकतेने घडून आला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील पुरोगामी आणि विकासोन्मुख चळवळीला बळ मिळाल्याचे दिसते.\nकाशीनाथ विनायक बऱ्हाटे हे अचलपूर कँपमधील छगनलाल मूलजीभाई कढी कला महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांचा एकूण आदिवासी लोकजीवन व त्यांच्या भाषा हा आस्थेचा विषय आहे. तत्संबंधात त्यांनी छोटेमोठे सहा प्रकल्प पुरे केले आहेत. त्यांनी कोरकू बोलीचा विशेष अभ्यास करून पीएच डी प्राप्त केली आहे. त्यांची स्वत:ची सहा पुस्तके व आणखी काही संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. ते राज्य व राष्ट्र पातळींवरील चाळीस परिचर्चांत निबंध वाचून वा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. ते सरकारच्या व विद्यापीठाच्या विविध समित्यावर आहेतच; त्याखेरीज, ते साहित्यसंघ, प्राध्यापक परिषद, राष्ट्रसेवा दल यांसारख्या स्वायत्त संस्थांमध्ये स्वयंस्फूर्त कार्य करत असतात.\nकाशीनाथ विनायक बऱ्हाटे हे अचलपूर कँपमधील छगनलाल मूलजीभाई कढी कला महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांचा एकूण आदिवासी लोकजीवन व त्यांच्या भाषा हा आस्थेचा विषय आहे. तत्संबंधात त्यांनी छोटेमोठे सहा प्रकल्प पुरे केले आहेत. त्यांनी कोरकू बोलीचा विशेष अभ्यास करून पीएच डी प्राप्त केली आहे. त्यांची स्वत:ची सहा पुस्तके व आणखी काही संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. ते राज्य व राष्ट्र पातळींवरील चाळीस परिचर्चांत निबंध वाचून वा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. ते सरकारच्या व विद्यापीठाच���या विविध समित्यावर आहेतच; त्याखेरीज, ते साहित्यसंघ, प्राध्यापक परिषद, राष्ट्रसेवा दल यांसारख्या स्वायत्त संस्थांमध्ये स्वयंस्फूर्त कार्य करत असतात.\nमुरूड : वंदनीय विद्यार्थ्यांचे विद्यालय\nहर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप\nएक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग \nकाशीनाथ विनायक बऱ्हाटे हे अचलपूर कँपमधील छगनलाल मूलजीभाई कढी कला महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांचा एकूण आदिवासी लोकजीवन व त्यांच्या भाषा हा आस्थेचा विषय आहे. तत्संबंधात त्यांनी छोटेमोठे सहा प्रकल्प पुरे केले आहेत. त्यांनी कोरकू बोलीचा विशेष अभ्यास करून पीएच डी प्राप्त केली आहे. त्यांची स्वत:ची सहा पुस्तके व आणखी काही संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. ते राज्य व राष्ट्र पातळींवरील चाळीस परिचर्चांत निबंध वाचून वा उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. ते सरकारच्या व विद्यापीठाच्या विविध समित्यावर आहेतच; त्याखेरीज, ते साहित्यसंघ, प्राध्यापक परिषद, राष्ट्रसेवा दल यांसारख्या स्वायत्त संस्थांमध्ये स्वयंस्फूर्त कार्य करत असतात.\nपरंपरा जपणारे शिंदी बुद्रुक May 22, 2023\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/?option=com_content&view=article&id=259507%3A2012-11-03-18-01-55&catid=55%3A2009-07-20-04-00-45&Itemid=13", "date_download": "2023-05-30T04:38:45Z", "digest": "sha1:CIDOIKI4S4FDTZVQOR2O7MSIXMKMTBLB", "length": 39269, "nlines": 475, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News - Latest मराठी बातम्या News Today Online मराठी न्यूज लाइव्ह Breaking News Marathi | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nWrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचे भाजपावर प्रहार; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nHoroscope : राशीभविष्य, मंगळवार ३० मे २०२३ प्रीमियम स्टोरी\nMoney Mantra : गुंतवणुकीचा अमृतकाळच, पण परताव्यासाठी संयम, सबुरी हवीच\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\n“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल\nविश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय\nनाटकांची आवड, बँकेत नोकरी, मिस इंडियाशी लग्न; हरहुन्नरी परेश रावल यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का\n“हे तुमच्या नाकाखाली घडतंय”, प्रसिद्ध गायिकेची तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाली, “१७ महिलांनी तुमच्या मित्रावर…”\n“शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”\nअनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला ��दल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”\n“हे तुमच्या नाकाखाली घडतंय”, प्रसिद्ध गायिकेची तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाली, “१७ महिलांनी तुमच्या मित्रावर…”\n“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल\n“IPL फायनलमध्ये श्रद्धा कपूरमुळे पाऊस पडला”, अभिनेत्रीने शेअर केलं मीम, म्हणाली…\n“मुस्लिमांचा द्वेष ही फॅशनच…” नसीरुद्दीन शाह यांचं सत्ताधारी पक्षाबद्दल मोठं वक्तव्य\nतंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…\nपरिणीतीच्या साखरपुड्यात वडील झाले होते भावुक; भावाने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत\nआजच पाहा ‘सायबर कवच’: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचावाचे मार्ग याची सविस्तर माहिती\n“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला”, दीपिका कक्करचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाली, “शोएबने…”\n“याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nOla, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर\n“लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खासदार बाळू धानोरकरांना वाहिली श्रद्धांजली\n“आमच्या नऊ प्रश्नांची उत्तरे द्या”, भाजपा सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेसकडून प्रश्नांची सरबत्ती\nIIFA 2023 च्या विजेत्यांची यादी; आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी तर रितेशच्या ‘वेड’ला खास पुरस्कार\nPhotos: ‘या’ गाण्याच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार वैदेही परशुरामी\nButtermilk Benefits : उन्हाळ्यात ताक का प्यावं फायदे वाचाल तर अवाक् व्हाल\n“गौरीने मला कधीच गिफ्ट दिले नाही, कारण…” शाहरुख खानचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल, पत्नीविषयी केला होता मजेशीर खुलासा\nVideo: “लाड करून घेणारी, मला मारणारी, आईचे फटके खाणारी…,” मृण्मयी द��शपांडेच्या वाढदिवशी गौतमीची हटके पोस्ट\n२४व्या दिवशीही ‘The Kerala Story’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी\n“तान्हाजीराव घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा चढले याची नोंद नाही”, कुशल बद्रिकेच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट, अभिनेता म्हणाला “तुमचं बरोबर पण…”\nरुपाली चाकणकरांच्या लेकाच्या पहिल्या मराठी चित्रपटातील गाणं प्रदर्शित, व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या…\nVideo: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव करणार वेब सिरीजमध्ये पदार्पण, डार्क कॉमेडी ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर प्रदर्शित\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nफ्रान्समध्ये आता कमी अंतराच्या देशांतर्गत विमान उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.\nअमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने\nजनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग जीएम बियाणे किती सुरक्षित\nविश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार\nविश्लेषण: शेअर बाजारात लागू झालेल्या ‘टी+१’ व्यवहार प्रणालीचे फायदे काय\nविश्लेषण : काँग्रेस की भाजपा लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला कर्नाटकच्या राजकारणात १७ टक्के मतदारांचे महत्त्व काय\nनोकरीचे आमिष दाखवून पंजाबमधील महिलांची ओमानला तस्करी; महिलांना जाळ्यात ओढणारे रॅकेट कसे काम करते\nविश्लेषण: मुख्य न्यायमूर्ती धनुकांचा कार्यकाळ तीनच दिवसांचा कसा केंद्र सरकार, न्यायवृंदामधील वादाचे पडसाद\nविश्लेषण: मुंबईला यंदाही ‘आयपीएल’ अजिंक्यपदाची हुलकावणी, रोहितच्या अपयशाचा फटका\nगोशाळा-अनुदानाची सुधारित योजना कशी आहे\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nतुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते\nगुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nभाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकांची तयारी\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nHoroscope : राशीभविष्य, सोमवार २९ मे २०२३ प्रीमियम स्टोरी\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\nChanakya Niti: चाणक्य नीतीनुसार ‘या’ तीन चुकीच्या सवयींमुळे महिला येऊ शकतात अडचणीत, आजच सावध व्हा; नाही तर…\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच दुसऱ्या फेरीत नॉरी, फॉगनिनीचीही आगेकूच\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\nमासिक पाळीदरम्यान ‘ही’ फळे नक्की खा\nआजचं राशीभविष्य – मंगळवार, ३० मे २०२३\n‘या’ सवयींमुळे वाढते केसगळती\nIIFA 2023: काळ्या कट-आऊट ड्रेसमध्ये शर्वरी वाघ\nकाळ्या फॉर्मल सूटमध्ये क्रिती सेनॉनचा बॉसी लूक\nमहाराष्ट्रत ‘या’ ठिकाणी असतो काजवा महोत्सव\nरॉयल ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ग्लॅमरस रकुल प्रीत\nपोपटी रंगाच्या साडीत कविता मेढेकर\n“हा नियम सगळ्याच पक्षांसाठी लागू होतो”; जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ‘तो’ मुद्दा केला स्पष्ट\nमणिपूर मधील हिंसाचाराप्रकरणी लष्कर आणि आसाम रायफल्सकडून बचाव कार्य सुरु\nरेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाहीये टेन्शन घेऊ नका फक्त रेल्वेचे हे खास नियम लक्षात ठेवा\nअहिल्याबाई आणि सावित्रीबाई यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल\nमुंबई च्या बातम्या मुंबईपुणेठाणेनवी मुंबईवसई विरारपालघरनाशिक / उत्तर महाराष्ट्रनागपूर / विदर्भछत्रपती संभाजीनगरकोल्हापूर\n छताच्या पंख्याच्या आवाजामुळे वैतागला आहात हे पाच सोपे उपाय ठरतील फायदेशीर\nHealth special: वृद्धत्व व त्वचारोग\nHealth special:आपल्या शरीराला किती कॅलरीज लागतात\nHealth special: वृद्धांना उन्हाळा अधिक का बाधतो\nमहिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर\nएमजी मोटर्सचे ग्लोस्टर Blackstorm Edition झाले लॉन्च, क्लासिक मेटल ब्लॅक कलर थीमसह अनेक अत्याधुनिक फीचर, किंमत आहे..\nMG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये कंपनी देणार…\nUPI पेमेंट मध्येच अडकू नये म्हणून काय करावे जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स\nBGMI खेळताना अडचणी येत आहेत स्मार्टफोनवर अपडेटेड Battlegrounds Mobile India खेळण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स\nAirtel चे २०० रुपयांच्या आतमधले ‘हे’ प्रीपेड प्लॅन पाहिलेत का\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nGold-Silver Price on 30 May 2023: सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीही झाली स्वस्त, आजचा भाव जाणून घ्या\nMoney mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी\nMoney Mantra : विमा म्हणजे काय रे भाऊ\nसमलिंगी विवाहाबद्दलचे नऊ अनुत्तरित प्रश्न\nविरोधकांच्या ऐक्याची ‘पॉवरबँक’ पवार\nअन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nचावडी: शासन आपल्या दारी पोहोचले\nमक्याचे गाव अग्रण धुळगाव\nवाढत्या तापमानात केळी पिकाचे संरक्षण\nकुणी(मराठी सिनेमाला) घर देता का घर\n आत्ताचे: खुल्लम खुल्ला खोताळकी..\nमासिक पाळी पुरुषांच्या मनातली कुबट अंधारी झोपडी\nस्पर्श : चांगले – वाईट\nकलावंतांचे आनंद पर्यटन : दगडांच्या आणि फुलांच्याही देशा\nअवकाशाशी जडले नाते : सौरकुलाच्या सफरीवर\nBusiness Idea : कमी खर्चात ‘हे’ तीन बेस्ट बिझनेस सुरू करा अन् कमवा बक्कळ पैसे\nSSC CHSL Recruitment 2023: कर्मचारी निवड आयोगातर्फे ४५२२ पदांवर होणार भरती, जाणून घ्या किती मिळेल पगार\nMSTC Recruitment: मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये होतेय ‘या’ जागांसाठी भरती; ११ जूनपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर\nजाहल्या काही चुका : बकुळीचे झाड\nअनिश्चित काळात कसे कराल गुंतवणूक व्यवस्थापन\nप्राप्तिकर कायद्यातील ई-पडताळणी योजना माहीत आहे का जाणून घ्या तिचे फायदे\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा आणि सहकारी गृहनिर्माण संस्था\nघर स्वप्नातलं : स्वयंपाकाच्या ओटय़ाचं बांधकाम\nबालमैफल : लाकडाला आकार देताना..\nबालमैफल : मनातला आवाज.. माझे बाबा\nहास्यतरंग : माझी बायको…\nलोकमानस: कार्यशैली आकर्षकच, पण..\nपहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nउलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nकुतूहल : समुद्रातील ‘वलयांकित’\nकुतूहल : गोंडवनावर संशोधन करणारी शास्त्रज्ञ\nआमदारांच्या राष्ट्रीय संमेलनात ‘सांस्कृतिक राजकारण’ असावेच…\nहरित इंधन, निरभ्र आकाश\nअग्रलेख : ‘सावित्री’च्या वाटेवरून..\nअग्रलेख : बाळबोध बहिष्कारास्त्र\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः ���ॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T05:35:14Z", "digest": "sha1:RYFKZQL6MLSABLIBMSQCFKSAGE2TKOA7", "length": 6317, "nlines": 113, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\n‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा’\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nYou are at:Home»Breaking»लातूरजवळ झालेल्या अपघातात दोघे जण ठार\nलातूरजवळ झालेल्या अपघातात दोघे जण ठार\nलातूर ते बाभळगाव रोड वर सकाळी ८ वाजता झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात दुचाकी व हायवा टिप्पर यांच्यात झाला असुन अपघातात ठार झालेले दत्तात्रय कोंडीबा पांचाळ या तरूण शिक्षक व मुलीचा समावेश आहे सदर शिक्षक हे पान चिंचोली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षकाच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे लातूर ते जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग वर घटना घडली.\n#solapur अपघात दोघे जण ठार लातूर लातूर ते बाभळगाव शिक्षकाच्या निधनाने हळहळ\nPrevious Articleअर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर; GDP 8 टक्के राहण्याचा अंदाज\nNext Article ते बिबट्याचे पिल्लू नसून ऊदमांजर…\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nमुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदी\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nखा. बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक\nसंसदेच्या उद्घाटन सोहळ्याला उगाचच वादाची किनार लागली..\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/?s=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T03:55:00Z", "digest": "sha1:S5LXLZ6X6FPVSHYJJY7FVBSZQCP5UPRH", "length": 13403, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "शिमगा | Search Results | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nबाळा��ाहेब चांगदेव तळेकर - May 17, 2017 0\nपंचाळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गाव. गावामध्ये थोरात, तळेकर, माळोदे, मोरे, आसळक, सहाने, रहाने, जाधव अशी मराठा कुळे आहेत. परंतु विविध समाजांचे व धर्मांचे...\nटिप्‍परघाई – वडांगळी गावचा शिमगा\nशिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...\n'काय वाटेल ते झाले तरी स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याला मी संमती देणार नाही'या शब्दांत नेहरूंकडून वचन घेऊन शंकरराव देव महाराष्ट्रात परतले. त्यांच्या स्वागतासाठी...\nविसापूर – दापोलीच्या छायेत\nविसापूर म्हणजे गुणवत्तेची खाण निसर्ग आणि मनुष्यसंपत्ती- दोन्हींची श्रीमंती. गाव दापोली तालुक्याहून मंडणगडकडे जाताना लागते. एकीकडे दापोली व दुसरीकडे खेड, हे दोन्ही तालुके प्रत्येकी बावीस किलोमीटरवर येतात. मंडणगड तालुका अठरा किलोमीटरवर तर महाड तालुका बत्तीस किलोमीटरवर आहे. म्हणून ते गाव मध्यवर्ती ठिकाण. गावाची रचना म्हणजे मध्यवर्ती विसापूर व सभोवताली नऊ वाड्या. गावाभोवती चहुबाजूंनी हिरवेगच्च डोंगर आहेत, गावातून कालवा काढलेला असावा अशी नदी वाहते...\nदापोली तालुक्यातील देगाव दापोली आणि खेड या दोन्ही तालुका शहरांपासून सुमारे तीस किलोमीटर दूर आहे; समुद्र सपाटीपासून उंचावर आहे. त्यामुळे थंड हवेचे व निसर्गसौंदर्याने नटलेले असे निरव शांततेचे आहे. तेथील सकाळ व संध्याकाळ विविध पक्षांच्या किलबिलाटाने आगळी असते. दक्षिणेकडील डोंगर-रांगेच्या कुशीत भर दुपारीही उन्हाला मज्जाव करणारे पाचकुडीचे दाट जंगल आहे. गावात भडवळ टेप, रावण टेप अशा टेकड्या आहेत...\nरसिक राजकारणी जानोजी निंबाळकर\nजानोजी निंबाळकर हे केवळ समशेरीचे फर्जंद नव्हते, तर ते एक अव्वल रसिक राजकारणी होते आणि राजकारणी व्यक्तिमत्त्वाच्या ठिकाणी सहसा न आढळणारे साहित्यिक गुण त्यांच्या ठिकाणी वास करत होते, हे त्यांच्या पत्रात आलेल्या काव्यविभ्रमावरून स्पष्ट होते...\nकेळशी देवीचा उत्सव : समाजजीवनाचे प्रतिबिंब\nकेळशीच्या महालक्ष्मी मंदिराचा उत्सव खूपच मोठा असतो. मंदिर हा पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. उत्सवास केवळ धार्मिक स्वरूप नाही; तर त्यातून केळशी गावाचे समाजजीवन ��्रतिबिंबित होते. उत्सव चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या कालावधीत होतो.\nसोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर हे राष्ट्रीय चळवळीकडे विद्यार्थिदशेतच ओढले गेले होते. अंत्रोळीकर यांना गांधीजींची धडपड नेमकी भावली होती. गांधीजींचे सारे प्रयत्न सामान्यातील सामान्य माणूस त्या चळवळीत समाविष्ट करावा यासाठी होती. त्यामुळे अंत्रोळीकर यांनी आयुष्यभर तो मार्ग अनुसरला. तोपर्यंत सोलापूरमधील चळवळ ही प्रामुख्याने उच्च शिक्षितांची होती...\n‘मार्शल’ हे खरे तर लष्करी संबोधन, परंतु तेच संबोधन महात्माजींना दैवत मानून ज्याने अहिंसेची व अनात्याचाराची शपथ घेतलेली आहे अशा जाजू नावाच्या सोलापूरातील गांधीवादी समाजसेवकाच्या नावापुढे पाहून मोठा विरोधाभास वाटतो. रामकृष्ण गणेशराम जाजू \nपरीटाचा दिवा – कोकणातील मानसन्मानाची रीत (Washerman Community – Ritual in Konkan)\n‘परीटाचा दिवा’ हा शब्द कोकणात एकेकाळी प्रसिद्ध होता. तेव्हा परीट समाजाकडून दिवाळीत दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची गावोगावी मानली जात असे.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/who-are-aniksha-and-anil-jaisinghani-who-tried-to-bribe-amrita-fadnavis-directly-mhda-850408.html", "date_download": "2023-05-30T04:07:56Z", "digest": "sha1:FCHSEYKGK53UCMCJBXQBTP4YQ34KZZXM", "length": 13793, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी? ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्या��ा प्रयत्न केला – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला\nकोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला\nडिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.\nडिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.\nराज ठाकरे-फडणवीसांमध्ये खलबतं, सव्वा तासानंतर उपमुख्यमंत्री बाहेर आले\nपावसाआधी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, शिंदे-फडणवीस घेणार मोठा निर्णय\nफडणवीसांच्या 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांना सतावतेय 'ती' भीती\n'आपल्याला कोणी उठवू नये..' खुर्ची नाट्यावर भाजप नेते राम शिंदे यांचं स्पष्टीकरण\nमुंबई, 17 मार्च : डिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. आपल्या वडिलांना एका चुकीच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्यात आलं आहे, त्यांना त्या प्रकरणातून सोडवण्याची मागणी अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याकडे केली होती. एवढंच नाही तर अमृता यांना धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणात वीस फेब्रुवारी रोजी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीविरोधात मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणात अनिक्षाला चौकशीसाठी डीबी मार्ग पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं, चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. अनिक्षा आणि तिच्या वडिलांवर मुंबई पोलिसांनी भादवीच्या 120 ब अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.\nकोण आहे अनिक्षा जयसिंघानी\nअनिक्षा जयसिंघानी बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. या प्रकरणात खुलासा करताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. मलबार हिल पोलिस स्टेशनच्या अधि��ाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आपण एक डिझायनर असून, कपडे, चपला आणि दागिने जिझाईन करत असल्याचा दावा अनिक्षाने केला आहे. अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांना तिने डिझायीन केलेले कपडे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घालण्याची विनंती केली होती. ज्यामुळे तिच्या उत्पादनाचा प्रचार होऊ शकेल.\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nदेवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांची पहिली भेट 2015-16 मध्ये झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची पुन्हा भेट झाली. अनिक्षा गेल्या सोळा महिन्यांपासून अमृता यांच्या संपर्कात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अनिक्षाने अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला तेव्हा तिने अमृता फडणवीस यांना काही बुकींबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या वडिलांची सुटका करण्यासाठी अमृता फडणवीस यांना थेट एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न तिने केला. या प्रकारानंतर अमृता फडणवीस यांनी अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीविरोधात तक्रार दाखल केली. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइ��� News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2023-05-30T04:58:43Z", "digest": "sha1:UWGCFDKXS6H37AK32Z2GHDU3LDIVR3FO", "length": 16367, "nlines": 224, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्गर किंग - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nफास्ट फूड रेस्टॉरंट चेन\nफास्ट फूड रेस्टॉरंट चेन\nमायामी-डेड काउंटी, फ्लोरिडा (5505 Blue Lagoon Drive, 33126, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, 25°46′55.2″N 80°17′8.9″W)\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशिन ट्रान्सलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयासासंबंधित मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात. मशीन ट्रान्सलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थित अनुवादित वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशीन ट्रान्सलेशन/नीती काय आहे\nहेसुद्धा करा : विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपास : ऑनलाईन शब्दकोश, अन्य साहाय्य: भाषांतर प्रकल्प.\n\"बर्गर किंग\" एक आंतरराष्ट्रीय अन्न एजन्सी आहे जी एसची विक्री करीत होती. त्याची पहिली खोली 1954, मियामी, फ्लोरिडा.\nबर्गरच्या राजाच्या आवडत्या खास वैशिष्ट्यांचा एक प्रकार म्हणजे हॅम्बर्गर याला \"व्हॉप्पर\" म्हणतात.\nजेव्हा बर्गर किंगने ऑस्ट्रेलिया मध्ये आपले कार्य वाढविण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना हे ठाऊक होते की त्यांच्या व्यवसायाचा एक लहानसा सोपा अन्न स्टोअरच्या धावपटूचा ट्रेडमार्क आहे. खरं तर, पर्थ मध्ये स्थापन केलेल्या बर्गर किंग कॉप्लाझ या पहिल्या ऑस्ट्रेलियन फ्रॅंचायझीला मॅटेलैना जॅक असे लेबल केले गेले आणि त्याचे नाव बदलण्यात आले. जॅक कोविन जॅक वर्तमान बर्गर श्रेणी विकतो हे सुनिश्चित करा, तसेच ऑस्ट्रेलियन विशेषज्ञ, बर्गर ऑसी हे बर्गर ऑस्ट्रेलियातील आवडत्या मासे आणि मसाज चव वर आधारित आहे, ज्यात अंड्यांचा समावेश आहे, बेकन, कांदे आणि बीट्रोॉट आणि मांस, सॉस आणि टोमॅटो.\nमराठी लेखनात व��याकरणाची गल्लत झालेले लेख\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/sand-online-registration-setu-centre-shrirampur", "date_download": "2023-05-30T03:50:24Z", "digest": "sha1:QR4C37Y43TPQNSPR32RWEDIH24OTQH4C", "length": 7110, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वाळूची ऑनलाईन नोंदणी आता सेतू केंद्रांद्वारे करता येईल - जिल्हाधिकारी", "raw_content": "\nवाळूची ऑनलाईन नोंदणी आता सेतू केंद्रांद्वारे करता येईल - जिल्हाधिकारी\nसर्वसामान्य नागरीकांना वाळू 600 रु प्रती ब्रास या दराने वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने महाखनिज प्रणालीवर वाळूची नोंदणी करणे गरजेचे असून ही ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी आपआपल्या गावातील सेतू केंद्रांद्वारे करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.\nयाबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत वाळू उत्खननास व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री साठवणूक तसेच विक्री व्यवस्थापन याबाबत सर्वंकष धोरण शासन स्तरावर राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे वाळू डेपो उभारण्यात आला आहे. वाळू डेपोमध्ये पुरेसा वाळूसाठा नायगाव व मातुलठाण येथील मंजूर वाळू गटातून करण्यात आला आहे. काल सोमवार दि. 15 मे 2023 पासून नायगाव वाळू डेपोमधून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाळू 600 रुपये प्रती ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nऑनलाईन पध्दतीने वाळू नोंदविताना रेशनकार्ड, आधार कार्ड, घरकूल प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, इ. कागदपत्रे व मोबाईल क्रमांक अनिवार्य आहेत. तसेच घरकूल योजनेतील लाभार्थी यांना 5 ब्रास मोफत वाळू मिळेल तसेच इतरांसाठी 600 रुपये प्रती ब्रास किमतीने 10 ब्रास इत��्या मर्यादेत वाळू मिळेल. सर्वांना वाळूची नोंदणी करतांना 25 रुपये प्रती नोंदणी फी सेतू केंद्रात भरणा करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर 15 दिवसांत वाळू डेपोतून वाळू उपलब्ध होईल.\nनोंदणीनंतर बुकींग आयडी असलेली पावती सेतू केंद्रामधून प्राप्त करून ती पावती वाळू डेपोवरील डेपो मॅनेजरला दाखवून वाहतूक पावती (शढझ) प्राप्त करून घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी धारकाची राहील. वाळू डेपोपासून वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनांची नोंदणी सेतू केंद्रातून करण्यात येईल. सदर वाहनांना ॠझड यंत्रणा बसविणे आवश्यक राहील.\nऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी आपआपल्या गावातील सेतू केंद्रांना भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/7-common-reasons-why-some-people-never-get-succeed-in-life/", "date_download": "2023-05-30T04:51:16Z", "digest": "sha1:CVEJGJZTXA3UY6C7TNM23R6JKBDD77NF", "length": 15932, "nlines": 207, "source_domain": "www.itworkss.in", "title": "7 Common Reasons Why Some People Never Get Succeed", "raw_content": "\nप्रामाणिक कष्ट करून सुद्धा यश न मिळण्याची ७ कारणे\nप्रामाणिक कष्ट करून सुद्धा यश न मिळण्याची ७ कारणे….\nमला खूप लोकांनी प्रश्न केले की, ताई मी खूप मेहनत करतो, कष्ट करते पण हवं तसा यश मिळत नाही. काही उपाय सांगा. मी काही उपाय द्यायच्या आधी आपण आधी आपल्याच आयुष्यात डोकावून बघूया म्हणजे आपले कुठे चुकत तर नाही ना \nतुम्ही हुशार आणि मेहनती आहात, लोकांमध्ये तुम्ही अगदी काय म्हणतात ते फेमस आहात पण हवं तसं यश नाही, कष्टाचा मोबदला नाही हे आज 80 टक्के लोकांचे मत आहे. एखादी परिक्षा असो, स्पर्धा असो वा नोकरीसाठी मुलाखत, पण आपली निवड झाली नाही की मनात शंका येते, निराशा येते. मात्र यावेळी नेमकी कोणती चूक हे मात्र सुचत नाही.\nअशावेळी मनस्ताप करून घेत नशिबाला दोष देण्यापेक्षा आपली चूक शोधून ती सुधारली तर निश्चितच भविष्यात अपयशाला सामोरे जावे लागणार नाही ह्या गोष्टीचा आपण विचारच करत नाही.\nसगळंच चुकतंय, आपण प्रयत्न करतोय पण काहीच मनासारखं घडत नाही. ह्यामुळे सतत टेन्शन राहते आणि आपण त्याच त्याच गोष्टीचा विचार करून इतर चांगल्या घडणाऱ्या गोष्टींकडे चक्क दुर्लक्ष करतो. आपल्याकडे कष्ट करायची तयारी आहे, गुणवत्ता आहे, क्षमता आहे, हिम्मत आहे, काही नाही असे मुळीच ना���ी पण शंका घेऊन आपण आपल्यालाच कमी लेखत असतो.\nप्रामाणिक कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे. परंतु ते करून सुद्धा तुम्हाला यशाची चव चाखायला मिळत नसेल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि ते आपण शोधून काढलं पाहिजे.\nह्याची काही कारणे आहेत जी अनेक लोकांशी बोलताना लक्षात आली आहेत. त्यावर थोडा प्रकाश टाकते –\n१) यश अपयशाची सतत चिंता करणे –\nआपल्या आयुष्यात यश आणि अपयश ह्याची आपण सारखी चिंता करतो. चिंता ही चीतेला जवळ आणते. चिंता म्हणजे काळजी करून आपण नाही त्या आजारांना आमंत्रण देतो. काळजी करून जर काही छान घडणार असेल तर बसा करत काळजी. काळजी करून काही मिळत नाही होते ती फक्त डोकेदुखी.\n२) स्वतःशी प्रामाणिक नसणे –\nआपल्या मनात जर सतत कपट, कारस्थान असेल आणि आपण दुसऱ्याला पाण्यात पाहत असू तर आपल्या सोबत हेच होणार आहे. पृथ्वी गोल आहे, करावे तसे भरावे. स्वतःशी प्रामाणिक रहा. चांगले विचार करा.\n३) स्वतःच्या कामाविषयी तक्रार करणे –\nआपण कितीही काहीही केले तरी कौतुक दुसऱ्याचे हे मला खूप वेळा ऐकायला मिळते. स्वतःच्या कर्तृत्वावर भरोसा ठेवा. यश मिळेल. आपल्या कामावर प्रेम करा, काम तुमच्यावर प्रेम करून यश देईल. सतत तक्रार करणे बंद करा.\n४) तुम्ही तुमच्या मनाचा कौल ऐकत नाही –\nआजकाल ऐकावे जनाचे करावे मनाचे हे कोणी आचरणात आणतच नाही, सतत दुसऱ्याच्या विचारांचे गुलाम. हा असा म्हणाला मग मी हे करतो/करते. तो ते म्हणाला मग मी ते करते/करतो. अरे का तुम्हाला स्वतःच डोकं नाही का तुम्हाला स्वतःच डोकं नाही का मन नाही का आपल्याला काय परवडू शकते, आपल्याला काय जमू शकते हे न समजण्याईतके आपण बालबुद्धी आहोत का हे न समजण्याईतके आपण बालबुद्धी आहोत का समोरची व्यक्ती लाख म्हणेल मर्सिडीज घे आणि फिर काय होत नाही. पण गाडी घेतल्यावर त्याचे हफ्ते फेडायला आणि पेट्रोल घालायला सल्लागार नाही येणार आहे. तुमचेच पैसे जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्याच्या डोक्याने चालणं बंद करा. आणि स्वतःच्या मनाचे ऐका.\n५) इतरांशी तुलना करणे –\nआजच्या जगात प्रत्येकाने आपले अंथरूण बघून पाय पसरावे. जे आहे ह्यात समाधान मानायला शिकणे खूप महत्वाचे आहे. कारण इतरांशी तुलना करताना आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त करायला जातो आणि कर्जबाजारी होतो. त्यामुळे प्रत्येकाचे नशीब, गरज, आयुष्य वेगळे आहे हे समजून घ्या आणि तुलना करणे बंद करा. प��रत्येकाचे वेगळे महत्व आहे जगात त्याचे वेगळे स्थान आहे ते जपा.\n६) नकारात्मक वातावरण –\nआपल्याच नकारात्मक विचारांनी आपण आपल्या आजूबाजूला नकारात्मक विचारांचे बीज पेरतो. एक म्हण आहे,- पेराल ते उगवेल. मग आयुष्य पण तसेच होते. म्हणून चांगल बोला, सकारात्मक रहा आणि मग बघा तुमचे चांगलंच होईल.\n७) स्वतःला जगापुढे न आणणे –\nभित्या पाठी ब्रह्म राक्षस. घाबरु नका. स्वतःबद्दल मनात न्यूनगंड बाळगू नका. कोण काय म्हणेल ह्याचा विचार करू नका. स्वतः साठी जगा. लोकांच्या समोर यायला घाबरु नका. तुमच्या दिसण्यावर काही नसतं. विचार महत्वाचे असतात.\nपृथ्वी गोल आहे आणि अध्यात्म खूप खोल आहे. जप करा आणि यशाचा मार्ग सुकर करा\nयशश्री जोशी (ताई) – 7249073958\nप्रामाणिक कष्ट करून सुद्धा यश न मिळण्याची ७ कारणे….\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/regarding-the-unjust-decision-of-the-non-teaching-staff-of-class-iv-statement-to-asgavkar/", "date_download": "2023-05-30T03:36:19Z", "digest": "sha1:CD2VCG3SSKZ2CHNVCVQH4T2ZZB3BC4O5", "length": 11065, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन | Live Marathi", "raw_content": "\nHome शिक्षण/करिअर चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन\nचतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निर्णयाबाबत आ. आसगावकरांना निवेदन\nकळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने ११ नोव्हेंबर २०२० रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनश्रेणी काढून ठोक भत्यावर नियुक्त करण्याबाबत निर्णय जारी केला आहे. हा शासन निर्णय चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्गावर अन्याय करणारा आहे. राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले व्हावे, म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांची वेतन श्रेणी काढून तकलादू भत्यावर नेमणूक म्हणजे त्यांच्या जगण्याचा घटनात्मक अधिकार नाकारण्याचा प्रकार निंदनीय आहे.\nशासनाने तातडीने हा निर्णय रद्द करून पूर्ववत वेतन श्रेणी वर नियुक्त करण्याची कायदेशीर तरदूत कायम ठेवावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा आशयाचे निवेदन पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना कोल��हापूर जिल्हा माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आले.\nयावेळी राज्य पदाधिकारी नंदकुमार पाटील, तानाजी पाटील, जिल्हा पदाधिकारी शिवाजी वरपे, श्रीधर गोंधळी, अजित गणाचारी, युवराज लाटकर, कृष्णात पाटील, रघुनाथ सावंत, राजेंद्र कदम, तालुका पदाधिकारी संभाजी चांदेकर, सतीश खामकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.\nPrevious articleएकनाथ खडसेंचा पहिला धक्का : भाजप आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर\nNext articleटीआरपी घोटळा : रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nअखेरच्या श्वासापर्यंत मुश्रीफांना साथ देऊ : संजयबाबा घाटगे\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गा���धी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71023101143/view", "date_download": "2023-05-30T03:46:56Z", "digest": "sha1:GVCK2FLQ7SR4MXLQCDEAXE2ZS56HVNHA", "length": 7892, "nlines": 100, "source_domain": "www.transliteral.org", "title": "वरुणस्थापना व पूजा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दिपावली|श्री लक्ष्मी कुबेर पूजा|\nश्री लक्ष्मी कुबेर पूजा\nदिपावली म्हणजे दीपोत्सव हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे आणि प्रकाशाच्या वाटेने जाणे.\nश्रीलक्ष्मीपूजनासाठी कलशाची स्थापना करावयाची असते. प्रथम हात जोडून भूमीची प्रार्थना करावी.\n(नंतर पसाभर तांदूळ केळीच्या पानावर किंवा पाटावर पसरावेत, त्यावर पाण्याने अर्धा भरलेला कलश ठेवावा. कलशाची स्थापना करताना असे म्हणावे.) -\n(कलशाला बाहेरून तीन बोटे उभे गंध लावावे व फूल चिकटवावे.) -\n(कलशावर आंब्याचा टहाळा, पाने उताणी ठेवून ती चारी बाजूस कलशावर बसतील अशा प्रकारे, ठेवावा.) -\n(कलशात दोन दूर्वा घालाव्यात.) -\n(कलशात दोन सुपार्‍या घालाव्यात.)\n(कलशात सोने, चांदीची नाणी, रत्‍न यथाशक्ती घालावे.) -\n पुष्पं तुलसीदलमक्षतान् च समर्पयामि \n( कलशात फूल, तुळशीचे पान व थोड्या अक्षता घालाव्यात. )\n( कलशावर ताम्हन किंवा धातूचे सुंदर तबक ठेवावे. त्यात पसाभर तांदूळ पसरावेत. तांदळांवर कुंकवाने स्वस्तिक काढावे. त्यावर एक नारळ ठेवावा.) -\n अस्मिन् कलशे वरुणं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकमावाहयामि \n(कलशाला दोन्ही हात लावावेत.) -\n(ताम्हनावरच गंधाक्षता व फूल अर्पण करावे.) -\nकलश प्रार्थना - (हात जोडून पुढील श्लोक म्हणावेत.) -\nउत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृत�� विष्णुना स्वयम् ॥१॥\nत्वत्तोये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः \nत्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्ठिताः ॥२॥\nशिवः स्वयं त्वमेवासि विष्णुस्त्वं च प्रजापतिः \nआदित्य वसवो रुद्रा विश्वेदेवा सपैतृकाः ॥३॥\nत्वयि तिष्ठ्नति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः \nत्वत्प्रसादादिमां पूजां कर्तुमीहे जलोद्भव ॥४॥\nसान्निध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ॥\n(कलशात वरुणदेवता स्थानापन्न झाली आहे.)\nनाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय\nSee : मूर्खता, अप्रवीणता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/national-marathi-news/the-prime-minister-had-stopped-the-russia-ukraine-war-for-three-hours-ravi-shankar-prasad-122060500004_1.html", "date_download": "2023-05-30T03:40:36Z", "digest": "sha1:MMHSBTKQYAAB4H6BAA66T2BG3K5H5R4P", "length": 17136, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवलं होतं - रविशंकर प्रसाद - The Prime Minister had stopped the Russia-Ukraine war for three hours - Ravi Shankar Prasad | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nप्रियकराला तुरुंगात टाकणारी पोलीस अधिकारीच आता अटकेत\n5 वर्षांच्या मुलीमध्ये आढळली मंकीपॉक्ससारखी लक्षणे, नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले\nविमानाच्या स्वछतागृहात तस्करांनी फेकलेले 9 किलो सोने सापडले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण\nवॉटर पार्कमध्ये अपघात, स्लाईड वरून आलेल्या तरुणाची धडक लागल्याने तरुणाचा मृत्यू\nDCGI ने बायोलॉजिक्स ई च्या कॉर्बेव्हॅक्स लसीला बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली\nभारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून काढण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तीन तास युद्धविराम झाला होता असा दावा रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे.\nयापूर्वीही असा दावा करण्यात आला होता. केंद्र सरकारने हा दावा फेटाळला होता. 3 मार्च 2022 रोजी परराष्ट्र मंत्रालयान हा दावा फेटाळला होता.\nरविशंकर प्रसाद म्हणाले, युद्ध शिगेला पोहचले असताना ही घटना घडली होती. पंतप्रधानांनी नेत्यांना सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यात येईल. त्यांनी केलेल्या चर्चेनंतर युद्ध तीन तास थांबवलं आणि विद्यार्थ्यांना परत आणलं.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगा���नांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AC%E0%A5%AF", "date_download": "2023-05-30T04:49:00Z", "digest": "sha1:GS7ZNXGBXUDVDEITH4M5P2RCVI2WCRSO", "length": 5539, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४६९ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे - पू. ४४० चे\nवर्षे: पू. ४७२ - पू. ४७१ - पू. ४७० - पू. ४६९ - पू. ४६८ - पू. ४६७ - पू. ४६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४६० चे दशक\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/political/170422/", "date_download": "2023-05-30T04:38:16Z", "digest": "sha1:7LFA7X6M7TJQPALHKJ2TSYZNR5CBUC7Z", "length": 15027, "nlines": 130, "source_domain": "www.berartimes.com", "title": "'भाजप हटाव - देश बचाव' देशव्यापी जनजागरण मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविणार - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome राजकीय ‘भाजप हटाव – देश बचाव’ देशव्यापी जनजागरण मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविणार\n‘भाजप हटाव – देश बचाव’ देशव्यापी जनजागरण मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविणार\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत निर्धार; पोस्टर व प्रचार पत्रकाचे प्रकाशन\nमुंबई, ता.4 : देशात गेली ९ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व विषमतेच्या खाईत लोटली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली असून, एकूण लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. अशा परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीचे निर्णय घेणाऱ्या आणि जनविरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजपला सत्तेतून हद्दपार करणे हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १४ एप्रिल ते १५ मे पर्यंत ‘भाजप हटाव – देश बचाव’ ही जनजागरण मोहीम देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबई येथे आज झालेल्या राज्य कौन्सिल बैठकीत करण्यात आला.\nमुंबईतील प्रभादेवी येथील भुपेश गुप्ता भवन येथे पक्षाची राज्य कौन्सिल बैठक राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. बबली रावत व कॉ. ईश्वरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.\nबैठकीत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो म्हणाले, की भाजप सरकारने गेल्या ९ वर्षांच्या काळात संसदीय लोकशाही पद्धतीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आणि भ्रष्टाचार यांचा जवळचा संबंध हिंदेनबर्ग रिपोर्टच्या निमित्ताने अधिक उघड झाला आहे. सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही लेबल लावून विरोधी स्वर दाबण्याचा प्रकार होत आहे. भाजप सरकारने सामाजिक न्यायाच्या तत्वाला पूर्णपणे हरताळ फसला असून, एकीकडे दलितांवरील अत्याचार वाढत असताना, विविध घटनांमध्ये दोषी असणाऱ्या आरोपींना सरकार मोकाट सोडत आहे. अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून, समाजात दुही निर्माण केली जात आहे.\nकेंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून व राज्यपाल पदाचा दुरुपयोग करून विविध राज्यातील सरकार पाडण्याचे कारस्थान भाजपाकडून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रातही हाच प्रकार गेल्यावर्षी दिसून आला असून, त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येऊ लागली आहे. याशिवाय बेरोजगारीचे प्रश्न वाढत असून, शेतीव��� देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होते आहेत. कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असून, या कडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अशा भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी त्यांना सत्तेवरून हटविण्यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन डॉ. कानगो यांनी केले.\nपक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे यांनी या मोहिमेचा आढावा घेताना देश आणि राज्याच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच राज्यात स्थापन झालेले असंविधानिक सरकार आणि त्यासाठी भाजपने केलेले कुटील कारस्थान यावर प्रकाशझोत टाकला. राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असून, जनतेला सशक्त डावा पर्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.\nयावेळी राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या राज्य कौन्सिल सदस्यांनी आणि जिल्हा सेक्रेटरींनी महाराष्ट्रात ही मोहीम राबविण्याबाबतचा कृतीआराखडा सादर केला. तसेच यावेळी मोहिमेच्या पोस्टर व प्रचार पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nयाप्रसंगी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. तुकाराम भस्मे, कॉ. राजन क्षीरसागर, कॉ. राम बाहेती, कॉ. राजू देसले,कॉ नामदेव चव्हाण, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. श्याम काळे, कॉ. माधुरी क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात राज्य कौंसिल सदस्य व भंडारा जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके,नागपूर जिल्हा सचिव काॅ.अरून वणकर,गोंदिया जिल्हा सचिव काॅ.मिलिंद गणवीर,रामचंद्र पाटील इ.चा समावेश होता.\nप्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर खटले दाखल करा..\nमहाराष्ट्रात सध्या हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून, दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल अशी प्रक्षोभक भाषणे या निमित्ताने केली जात आहेत. अशा प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांवर पोलिसांनी खटले दाखल करावेत, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत एकमताने करण्यात आला.\nPrevious articleम्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ\nNext articleरेल टिकट के साथ अवैध दलाल गिरफ्तार, 57 टिकट बरामद\nगोरेगाव बाजार समिती सभापतीपदी गिरधारी बघेले तर उपसभापतीपदावर तेजेंद्र हरिणखेडेची निवड\n“सुगत शिंदे गटात गेला तरी मी राष्ट्रवादीतच राहणार”; मनोहर चंद्रिकापुरेंची स्पष्टोक्ती\nराष्ट्रवादीने अमरावती वरील हक्क सोडावा,काँग्रेसकडेच सक्षम उमेदवार:प्रदेश काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/encroachments-in-saraf-bazaar-order-to-take-action-by-nmc-commissioner", "date_download": "2023-05-30T04:55:52Z", "digest": "sha1:KYABUX62LFDIRA4NQ5O5L7DPW42LEIWL", "length": 6657, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "encroachments in Saraf Bazaar; order to take action by NMC commissioner", "raw_content": "\nसराफ बाजाराला अतिक्रमणांचा विळखा\nमनपाची सलग 15 दिवस निर्मूलन मोहीम\nसराफ बाजार व परिसरात अवैध फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, सराफ बाजार, कपडा व भांडी बाजारात व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.अतिक्रमित व्यवसायीकांमुळे व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र आहे. हा अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी सराफ संघटनेने मनपा आयुक्तांकडे केली आहे. आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सलग 15 दिवस अतिक्रमण मोहीम राबविण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.\nमनपा आयुक्तांनी अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे यांना बोलवून तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. उपायुक्तांनी तातडीने परिसरात अतिक्रमण मोहीम राबवून रस्ते मोकळे केले. या कारवाईचा रिपोर्टही आयुक्तांना दिला. आयुक्तांनी व्यावसायीकांना ही कारवाई सलग 15 दिवस सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. पुन्हा पंधरा दिवसांनी याप्रश्नी आढावा बैठक घेण्याचे आश्वासीत केले असल्याची माहिती अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली आहे.\nदरम्यान, आयुक्त व सराफ शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर याप्रश्नी हालचाली गतीमान दिसून आल्या असून दुपारी अतिक्रमण उपायुक्त करूणा डहाळे , पश्चिम विभागाचे विभागिय अधिकारी नितीन नेर यांनी तत्काळ सराफ बाजारात येऊन परिस्थितीची पाहणी केली. मनपाच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करुन रस्ते मोकळे केले आहेत. मात्र हे चित्र सलग दिसणे गरजेचे आहे. तात्पुरती मलमपट्टी करुन भागणार नसल्याची प्रतिक्रिया सराफ व्यावसायीकांनी दिली.\nयावेळी सराफ असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष गिरीश नवसे, सचिव किशोर वडनेरे, माजी अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, राजेंद्र ओढेकर, सुनील महालकर, सचिन वडनेरे, राजेंद्र कुलथे, योगेश दंडगव्हाळ, मुकुंद शहाणे, मनोज साकुरकर, प्रमोद कुलथे, राजेश नागरे, मोनिश भावसार यांसह क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, रामेश्वर जाजू, प्रसाद चौधरी, नितिन वसानी,अमर सोनवणे,अवतारसिंग फनफेर व इतर व्यावसायीकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राजेंद्र दिंडोरकर व राजेंद्र ओढेकर यांनी याप्रश्नी समस्या मांडल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/ambejogai-ampc-market-election-mahavikas-aghadi-gains-victory", "date_download": "2023-05-30T05:21:09Z", "digest": "sha1:WGMNBCSJRLTS57UJ4P2OVCQH6TROB4LJ", "length": 3917, "nlines": 75, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बीडमध्ये मविआची सरशी; आंबाजोगाई बाजार समितीवर दणदणीत विजय | ambejogai ampc market election mahavikas aghadi gains victory", "raw_content": "\nबीडमध्ये मविआची सरशी; आंबाजोगाई बाजार समितीवर दणदणीत विजय\nबीड जिल्ह्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा धक्का दिला आहे.आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून यात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे...\nअंबेजोगाई बाजारसमितीच्या निवडणुकीमध्ये एकूण अठरा जागांपैकी तब्बल १५ जागांवर मविआने बाजी मारली आहे. तर फक्त तीन जागांवर भाजपचा विजय झाला असून एका जागेचा निकाल अद्याप बाकी आहे.\nदरम्यान, या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. ही निवडणूक मविआच्या पॅनलमध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यानंतर आज अखेर या निवडणुकीचा निकाल हाती आला असून महाविकास आघाडीने या निवडणूकीत बाजी मारली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/23-may", "date_download": "2023-05-30T05:16:50Z", "digest": "sha1:44B5HF5O26C3TT7O4U6ONC4NHOEIDKL3", "length": 5515, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२३ मे - दिनविशेष", "raw_content": "\n२३ मे - दिनविशेष\n१९९५: जावा प्रोग्रामिंग लँग्वेज - पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली.\n१९८४: बचेन्द्री पाल - यांनी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर केले. हे शीखर सर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.\n१९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.\n१९५१: सतरा बिंदू करार - तिबेट आणि चीन देशांमध्ये तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी केला.\n१९४९: जर्मनी - पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.\n१९६५: वूर्केरी रमण - क्रिकेटपटू\n१९५१: अनातोली कार्पोव्ह - रशियन बुद्धीबळपटू\n१९४३: कोवेलमूडी राघवेंद्र राव - पटकथालेखक आणि दिग्दर्शक\n१९४३: पीटर केनिलोरिया - सोलोमन बेटांचे पहिले पंतप्रधान (निधन: २४ फेब्रुवारी २०१६)\n१९३३: मोहन वेल्हाळ - मुद्रितशोधन तज्ञ\n२०२२: शिवाजी पटनायक - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: १० ऑगस्ट १९३०)\n२०१५: जॉन फोर्ब्स नॅश ज्युनियर - अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: १३ जून १९२८)\n२०१४: माधव मंत्री - भारतीय क्रिकेटर (जन्म: १ सप्टेंबर १९२१)\n१९६०: आयडा एस. स्कडर - भारतीय डॉक्टर आणि मिशनरी (जन्म: ९ डिसेंबर १८७०)\n१९६०: जॉर्जेस क्लॉड - नीऑन लाईटचे संशोधक (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00325342-CSR0603JTR160.html", "date_download": "2023-05-30T04:21:52Z", "digest": "sha1:TTMLWCMOOVU4XE3UCZD5SBY5GXW6YXQY", "length": 16081, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " CSR0603JTR160 किंमत डेटाशीट Stackpole Electronics, Inc. CSR0603JTR160 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान कर���.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर CSR0603JTR160 Stackpole Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये CSR0603JTR160 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. CSR0603JTR160 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/sharad-pawar-showed-how-what-did-not-happen-happened/", "date_download": "2023-05-30T05:06:38Z", "digest": "sha1:HXIPVBBAOE6QGZOJH3D2CHY6KVAPGDL4", "length": 10364, "nlines": 99, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "ज्याचं नव्हतं, त्याचं होतं कसं झालं, हे शरद पवारांनी दाखवले | Live Marathi", "raw_content": "\nHome राजकीय ज्याचं नव्हतं, त्याचं होतं कसं झालं, हे शरद पवारांनी दाखवले\nज्याचं नव्हतं, त्याचं होतं कसं झालं, हे शरद पवारांनी दाखवले\nपिंपरी (प्रतिनिधी) : होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं ही म्हण ऐकत होतो. पण, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्याचं होत त्याचं नव्हतं कसं झालं आणि ज्याचं नव्हतं त्याचं होतं कसं झालं, हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे, असे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.\nते पुढे म्हणाले की, सध्याची लोकशाही फार बदललेली असून ६४ आमदारांचा मुख्यमंत्री होतो. ५४ आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो. ४४ आमदारांचा मंत्री होतो आणि १०५ आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचे उभ्या देशाला दर्शन घडवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांच्या वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा देशातील सत्ताधारी पक्ष धसका घेत आहेत. अशा नेत्यांचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. एखाद्या २५ वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे.\nPrevious articleशिवसेना महापालिका निवडणुकीचे ‘धनुष्य’ कसे पेलणार \nNext articleशिरोलीत औद्योगिक वीज ग्राहकांसाठी शुक्रवारी संवाद मेळावा\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nकोणत्याही ओळखपत्र��शिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_62.html", "date_download": "2023-05-30T03:28:46Z", "digest": "sha1:UYTCCCUPCPKOZMED4Z4WAT6RCYKYYUTK", "length": 7615, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); रुग्णवाहिका ठरली चाकावरचे प्रसुतीगृह | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nरुग्णवाहिका ठरली चाकावरचे प्रसुतीगृह\nमुंबई ( २० ऑगस्ट २०१९) : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nरस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 108 हा क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.\n2014 ते जुलै 2019 पर्यंत सुमारे 3 लाख 46 हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध 13 प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत.\nलक्षणीय बाब म्हणजे ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसुतीगृह ठरले असून आतापर्यंत पाच वर्षांत 33 हजार प्रसुती या रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. त्यामध्ये 2014 मध्ये 2 हजार 100, 2015 मध्ये 4 हजार 213, 2016 मध्ये 6 हजार, 2017 मध्ये 6 हजार 580, 2018 मध्ये सर्वाधिक 11 हजार 141 तर 31 जुलै 2019 पर्यंत 2 हजार 900 अशा सुमारे 33 हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nया सेवेंतर्गत 937 रुग्णवाहिका राज्यात चालविल्या आहेत. दोन वर्षांपूर्���ी राज्यात मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत 22 हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये 18, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण 30 बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_95.html", "date_download": "2023-05-30T05:39:31Z", "digest": "sha1:ZELRJXT3GXCVLVPNESWQWAA27E7GRHCW", "length": 4870, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); पूरबाधितांनी तक्रार अथवा मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपूरबाधितांनी तक्रार अथवा मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा\nनियंत्रण कक्ष क्रमांक 9370333932 / 8208689681, टोल फ्री क्रमांक 1077\nसांगली ( २० ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती ओसरल्यानंतर पूरपश्चात उपाययोजना करण्यासाठी सर्वच यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्नशील आहेत. पूर बाधित गावांना, तालुक्यांना मदत व पुनर्वसन अंतर्गत सानुग्रह अनुदान वाटप, धान्य वाटप, पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, पंचनामे इत्यादी बाबत कामे अत्यंत गतीने चालू आहेत. याबरोबरच स्वच्छता, औषध फवारणी, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, आवश्यक तेथे टँकरची उपलब्धतता, पूरबाधित गावांमध्ये प्रत्येक गावात आरोग्य पथकांमार्फत औषधोपचार, मृत जनावरांची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट, जनावरांना लसीकरण या सर्व बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे.\nया सर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने नागरिकांना काही शंका, अडचण अथवा तक्रार असल्यास अथवा मदत हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 9370333932 / 8208689681 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/page/5/", "date_download": "2023-05-30T04:43:58Z", "digest": "sha1:QEJYTHNNIHH7NWDGX6VSJ5Y7UVJ5AXNF", "length": 11274, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सिंधुदुर्ग | थिंक महाराष्ट्र | Page 5", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...\nपोखरबाव येथील शांततेची अनुभूती\nदेवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते. इतिहासाच्या...\nमधु मंगेश कर्णिक : रिता न होणारा मधुघट\nसुहास बारटक्के - June 24, 2015 3\nकोकणातील 'करुळ' या खेड्यात जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत फडकावणा-या मधु मंगेश यांची जीवनकहाणी रोचक, रंजक आणि स्नेहाची...\nरंगीत लाकडी खेळण्यांची सावंतवाडीतील परंपरा\nसावंतवाडी हे साडेतीनशे वर्षांची परंपरा असणारे कोकण विभागातील एकेकाळचे लहानसे संस्थान. तेथील सावंत भोसले राजघराण्याने सदैव अध्यात्म, कला आणि शिक्षण या क्षेत्रांना राजाश्रय दिला....\nविजयदुर्ग किल्ल्यातील मराठ्यांच्या पराक्रमात तेथील दुर्गरचना, आरमारी गोदी आणि समुद्रांतर्गत तटबंदी यांचाही समावेश करता येईल. तेथील बलाढ्य आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी...\nमुणगे गावचा आध्यात्मिक वारसा\nमुणगे हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवरील गाव. ते मोडते देवगड तालुक्यात. गावाच्या एका बाजूस अथांग अरबी समुद्र असून सागरी महामार्गावरून आचरे ते कुणकेश्वर...\nवेंगुर्ले नगर वाचनालय – १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान\nवेंगुर्ले नगर वाचनालय ही संस्था 142 वर्षे ज्ञानदानाच्या तसेच, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य करत आहे. वाचनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला विवेकानंद, सावरकर, तुकडोजी महाराज,...\nवंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद\nवंदना करंबेळकर या, ‘त्यांनी स्वार्थापोटी समाजसेवेचा मार्ग पत्करला’ असे प्रामाणिकपणे व नि:शंकपणे सांगतात त्या म्हणाल्या, की स्वत:साठी आनंद मिळवणे हा माझा स्वार्थ आहे आणि...\nस्यमंतक – भिंतींपलीकडील शाळा\n--- रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’ व ‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली...\nवेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/dadasaheb-phalkes-grandson-chandrasekhar-said-he-lost-his-eyesight-while-making-the-film-131239863.html", "date_download": "2023-05-30T03:27:03Z", "digest": "sha1:2URPS3JS7ANVXPCWXH32R6VXOUGJ5KUA", "length": 31718, "nlines": 81, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर म्हणाले – चित्रपट बनवताना त्यांची डोळ्यांची दृष्टी गेली होती | Dadasaheb Phalke's grandson Chandrasekhar said – he lost his eyesight while making the film - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाझ्या आजोबांना लोक वेडे म्हणायचे:दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर म्हणाले – चित्रपट बनवताना त्यांची डोळ्यांची दृष्टी गेली होती\nलेखक: इफत कुरैशी/किरण जैनएका महिन्यापूर्वी\n3 मे 1913 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी दादासाहेब फाळके यांचा 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला. पहिला चित्रपट बनवण्यासाठी दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या घरातील भांडी, फर्निचर ���णि पत्नीचे दागिने सर्वकाही गहाण ठेवले होते. त्यामुळे लोक त्यांना वेडा म्हणू लागले. दादासाहेब फाळके स्वतः लंडनला जाऊन चित्रपटनिर्मिती शिकले होते.\nयानंतरचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. हिरोईन बनणे हे त्याकाळी वाईट समजले जायचे. रेड लाईट एरियात काम करणाऱ्या महिलांनीदेखील त्यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. अनेक अडचणींनंतर दादासाहेबांनी एका पुरुषाला हिरोईन बनवले, पण शूटिंगवेळी कलाकारांच्या हातात तलवारी बघून पोलिसांनी त्यांना अटकदेखील केली होती. कारण त्याकाळी शूटिंग हा शब्द भारतात कधीच ऐकिवात नव्हता.\n‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या चित्रपटाला 110 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांच्याकडून या चित्रपटाच्या निर्मितीची कथा जाणून घेऊया.\nभारतातील पहिला चित्रपट कसा तयार झाला\nचंद्रशेखर सांगतात- 'दादासाहेब फाळके यांची चित्रपट बनवण्याची कोणतीही योजना नव्हती. ते त्याकाळी लक्ष्मी प्रेस चालवत असत. त्यांच्या जोडीदाराला पैशाची आणि आजोबांना (आईचे वडील) गुणवत्तेची लालसा होती. एक वेळ अशी आली की, यातून एक रुपयाही नको, पण पुढे काम करणार नाही, असे सांगून दादासाहेबांनी आपली लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस सोडली. दादासाहेबांनी नोकरी सोडल्याने घरात पत्नी सरस्वती फाळके त्यांच्यावर रागावल्या होत्या. दरम्यान ते लहान मुलगा बालचंद्र याच्यासोबत गिरगाव येथे फिरायला गेले.'\nवाटेत त्यांना तंबूत बांधलेले नाट्यगृह दिसले. रात्रीची वेळ होती, आतून प्रकाश दिसत होता, बँड वाजत होता. तेव्हा मुलगा बालचंद्र म्हणाला, दादा (वडील) आपण आत जाऊन चित्रपट पाहू, तेव्हा त्यांनी होकार दिला. आत गेल्यावर दोघांनी अमेझिंग अॅनिमल नावाचा परदेशी चित्रपट पाहिला. जेव्हा बालचंद्र घरी गेला आणि त्याने आपल्या आईला स्क्रीनवर प्राणी फिरताना पाहिल्याचे सांगितले तेव्हा आईचा विश्वासच बसला नाही. दादासाहेबांनी पत्नीला सांगितले की, मी तुलादेखील उद्या चित्रपट दाखवतो. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी लाइफ ऑफ जीझस क्राइस्ट नावाचा परदेशी चित्रपट दाखवण्यात आला. हा चित्रपट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.\nचित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की, किती काळ आपण पाश्चिमात्य संस्कृती क��ंवा त्यांच्या देवी-देवतांना बघणार, राम-कृष्णाला पडद्यावर कोण दाखवणार. लोकांना आपली संस्कृती कोण सांगणार त्यानंतर त्यांनी ही जबाबदारी उचलली. त्यावेळी चित्रपटांबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यांनी चित्रपटाबद्दल जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही माहिती मिळू शकली नाही. बरीच पुस्तके वाचली, पण तिथेही काही सापडले नाही. त्यांना एबीसी सिनेमा हे पुस्तक मिळाले, पण त्यातही फक्त मशिन्सचा उल्लेख होता.\nदादासाहेबांनी त्याच दिवशी एक खेळण्यांचा कॅमेरा, रिळ आणि मेणबत्त्या विकत घेतल्या. त्यांनी घरीच प्रयोग सुरू केला. रोज रात्री चित्रपट पाहणे आणि नोट्स काढणे या कामात त्यांचे दिवस जाऊ लागले. ते दिवसाला 3 तास क्वचितच झोपत असत. लंडनला जाऊन ते फिल्ममेकिंग शिकले आणि तिथल्या बायोस्कोप मासिकाचे सदस्य झाले. याचा फायदा असा झाला की, त्यांना तेथून कॅटलॉग मिळू लागले, पण त्यासाठी त्यांच्याकडे अधिकचे पैसे नव्हते. प्रिंटिंग प्रेस सोडल्यानंतर कमाईचे कोणतेही साधन नव्हते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसे जमा करण्यासाठी दादासाहेबांनी घरातील फर्निचर व भांडी विकून टाकली होती.'\nदादासाहेब आणि त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके.\nत्यांचे कामाविषयीचे समर्पण एवढे वाढले की, ते एकेदिवशी काम करताना त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते आंधळे झाले. हा एक मोठा अपघात होता, पण नशिबाने त्यांना एक चांगले डॉक्टर प्रभाकर मिळाले. डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की, दादांनी आता पडद्यावर नाटक बघणे बंद करावे (पूर्वी चित्रपटांना नाटक म्हटले जायचे) आणि त्यांच्या डोळ्यावर ताण येता कामा नये. पण दादा तर दादा होते, ते ऐकणार थोडी होते.\nचित्रपट अधिक समजून घेण्यासाठी दादासाहेबांना लंडनला जायचे होते. पण त्यासाठी पैशांची गरज होती. त्यांनी त्यांच्या सर्व मित्रांना निरोप पाठवला की, मला चित्रपट बनवायचा आहे, ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल, त्यासाठी मला 10,000 रुपये हवे आहेत.\nहे ऐकून लोक त्यांना वेडा म्हणू लागले. लोक म्हणायचे की, ते दिवसा स्वप्न पाहत आहेत. त्यावेळी दादासाहेब फाळके यांचे एक मित्र होते, त्यांचे नाव नाणकर्णी होते. मेट्रो सिनेमाजवळ त्यांचे स्पोर्ट्सचे दुकान होते. त्यांचा दादांवर विश्वास होता. लंडनला जाण्यासाठी पैसे लागतात हे दादांनी सांगताच त्यांचा पहिला प्रश्न होता ��ी, तुमच्याकडे गहाण ठेवण्यासाठी काय आहे. दादांनी सांगितले की, त्यांची 12 हजार रुपयांची विमा पॉलिसी आहे. हे समजताच त्यांना मारवाडी करारातून त्यांना 10 हजार रुपये मिळवून दिले.\nलंडनमध्ये दादांच्या ओळखीची कोणीही व्यक्ती नव्हती, म्हणून ते थेट बायोस्कोपच्या ऑफिसमध्ये गेले आणि तेथील एडिटर केब्बत यांना भेटले आणि मला भारतात सिनेमा बनवायचा आहे, असे त्यांना सांगितले. एडिटरने उत्तर दिले, इथे बरेच निर्माते आहेत. तुमचा भारतात चित्रपट बनवण्याचा विचार वेडेपणा आहे. पण दादा आपल्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी त्यांचे पुस्तकी ज्ञान सांगितल्यावर एडिटर अवाक् झाले.\nत्या एडिटरने दादांना पर्क नावाच्या एका प्रसिद्ध निर्मात्याकडे पाठवले, त्यांनी त्यांना चित्रपट बनवण्याची प्रक्रिया सुरुवातीपासून शिकवली. दादांचे प्रशिक्षण 20-25 दिवसांत पूर्ण झाल्यावर, लंडनमध्येच फिल्म कॅमेरे, रील्स आणि प्रोसेस मशीनची ऑर्डर देऊन ते भारतात परतले. (तेव्हा भारतात फक्त फोटो कॅमेरे उपलब्ध होते)\nदादासाहेब फाळके सेटवर कलाकारांना प्रशिक्षण देताना...\nत्यावेळी दादा गिरगावात राहात होते आणि दादर हे फक्त जंगल होते. त्यावेळी दादांना मथुरादास नावाच्या माणसाचा बंगला मिळाला, तो खूप मोठा होता. बंगला मिळाल्यावर त्यांचे कुटुंब गिरगावातून दादरला राहायला गेले. लंडनहून कॅमेरा आल्यावर त्यांनी आपल्या मुलांच्या मदतीने मार्गदर्शक पुस्तक वाचून त्याचे सर्व भाग जोडून कॅमेरा तयार केला. चित्रपटाची सुरुवात कशी करायची हा प्रश्न होता. सुरुवातीला त्यांनी मुलांचे रेकॉर्डिंग करुन रील प्रोसेस करुन पाहिली. आता चित्रपटाचा विषय काय असेल हा प्रश्न होता. मुंबईत धार्मिक वातावरण अधिक असल्याचे त्यांनी पाहिले, म्हणून त्यांनी राजा हरिश्चंद्र यांच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या विषयावर त्यांनी यापूर्वीही एक नाटक केले होते.\nआता पुन्हा पैशांचा प्रश्न निर्माण झाला. फायनान्सर शोधण्यासाठी त्यांनी घराबाहेर एक रोप लावले, पावसाळा होता त्यामुळे शूटिंग वगैरे शक्य नव्हते. दादासाहेब रोज त्या रोपाची वाढ शूट करायचे. त्या रोपाला ते कुणालाही हात लावू देत नव्हते. रोपाची झालेली वाढ दाखवण्यासाठी दादांनी गिरगावात लोकांना एकत्र जमवले. पडद्यावर झपाट्याने वाढणारे रोप पाहणे प्रत्येकासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते. सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या आणि अंकुराची वाढ (ग्रोथ ऑफ ए पी प्लांट) हा भारतातील पहिला वैज्ञानिक चित्रपट ठरला. त्यावेळी कुणीतरी म्हटले की, तुम्ही सिनेमाचे बीज पेरले.\nचित्रपट बनवण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते\n'पैसे अजूनही कमतरता होती. दादांची पत्नी सरस्वती प्रत्येक पावलावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. काही फायनान्सर सापडले, पण दादांकडे तारण ठेवण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नव्हते. अशा स्थितीत मी माझे मंगळसूत्र सोडून सर्व दागिने गहाण ठेवण्यास तयार असल्याचे त्यांच्या पत्नी सरस्वती यांनी सांगितले. राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचे शूटिंग अनेक अडचणीतून सुरू झाले.\nचित्रपटातील कलाकारांसाठी थिएटर कंपनीकडून मदत घेण्यात आली होती, मात्र चित्रपटाची प्रमुख भूमिका असलेल्या तारामतीच्या भूमिकेसाठी कोणीही सापडले नाही. त्याकाळी महिलांचे चित्रपटांमध्ये काम करणे अत्यंत खालच्या दर्जाचे मानले जात होते. काही महिला या व्यवसायात होत्या, परंतु त्यांचे मानधन खूप अधिक होते. दुसरा पर्याय न सापडल्याने दादासाहेब नायिकेच्या शोधात रेड लाईट एरियात पोहोचले. तिथल्या वेश्यांनीही आम्ही अशा व्यवसायात जाणार नाही, असे उत्तर दिले. काहींनी होकार दिल्यावर किती पैसे देणार, असे विचारले. दादाने 80 रुपये सांगितले, ज्यावर वेश्येने उत्तर दिले की, आम्ही एका रात्रीत एवढे कमावतो.\nढाब्यावरील एका नोकरात त्यांना हिरोईन सापडली\nनिराश होऊन दादा तारामतीचे काय करावे या विचारात परतले. एकेदिवशी हॉटेलमध्ये चहा प्यायला आलेल्या दादांना अण्णा साळुंके नावाचा तरुण चहा द्यायला आला. दादांना त्यांची तारामती मिळाली. दादांनी विचारले इथे पगार किती मिळतो. पगार 15 रुपये होता, म्हणून दादांनी 25 रुपये देऊ केले आणि त्या तरुणाला तारामतीची भूमिका साकारण्यासाठी राजी केले.\nचित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काढलेले छायाचित्र. डावीकडे - तारामतीच्या भूमिकेत अण्णा साळुंके.\n'जेव्हा अण्णा साळुंखे शूटसाठी साडी नेसून सेटवर आले, तेव्हा अण्णांना मिशी होती, म्हणून दादांनी त्यांना खडसावले की, तारामती एवढी सुंदर राणी आहे, मग तिला मिशी कशी असणार. अण्णांनी सांगितले की, आमच्या समाजात वडिलांच्या निधनानंतरच मिशा काढल्या जातात. दादांनी अण्णांच्या वडिलांना हाक मारली आणि म्हणाले, तुमचा मुलगा राजा हरिश्चंद्राच्या कथेत अभिनय करून पुण्यकर्म करतो आहे. मिशी घेऊन तो तारामती झाला तर कसं वाटेल ते ऐकून अण्णा साळुंके यांच्या वडिलांनी त्यांना मिशी काढण्याची परवानगी दिला.\nशूटिंग इनडोअर झाले, घराभोवती सेट तयार करून त्यांनी दादरमध्येच शूटिंग केले. (चित्रपटाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी झाले तो मार्ग आता दादासाहेब फाळके मार्ग म्हणून ओळखला जातो.) वांगडी येथे क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला. सर्वजण ट्रेनने निघाले, पण दादांना काही काम असल्याने ते नंतर पोहोचणार होते. सर्व कलाकारांनी ट्रेनमध्येच कपडे बदलले तेव्हा पौराणिक पात्रांप्रमाणे कपडे घातलेले आणि हातात तलवारी घेऊन असलेले हे लोक कोण आहेत हे पाहून गावकरी घाबरले. काही दरोडेखोर रेल्वेत चढल्याची तक्रार गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी पोहोचून त्या सर्वांना तुरुंगात टाकले.\nदादानंतरच्या ट्रेनने पोहोचले तेव्हा फक्त एकच मुलगा तेथे होता. तो घाबरुन झाडावर चढून बसला होता. आम्ही शूटिंगसाठी आलो आहोत, असे दादासाहेबांनी पोलिसांना सांगितल्यावर कोणालाच समजले नाही. त्यावेळी कोणाला सिनेमा माहित नव्हता मग त्यांना शूटिंग कसे कळणार. आपला मुद्दा समजावून सांगण्यासाठी दादासाहेबांनी पोलिस ठाण्यातच शूटिंग करुन दाखवले.\nदादासाहेब फाळके चित्रपटाचे पोस्टर.\nकसा तरी हा चित्रपट बनवला गेला. चित्रपटाचा प्रीमियर 21 एप्रिल 1913 रोजी ऑलिंपिया थिएटरमध्ये काही निवडक लोकांसाठी झाला. या प्रीमियरला मोठे पत्रकार, उद्योगपती, न्यायालयाचे न्यायाधीश आणि शहरातील प्रसिद्ध लोक उपस्थित होते. त्यावेळी दादासाहेब खूप तणावात होते. त्यावेळी दादांची मुलगी मंदाकिनी हिला खूप ताप आला होता. ती भारतातील पहिली महिला बाल कलाकार आहे. दादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी प्रीमियरला उपस्थित राहण्यास नकार दिला, पण दादांच्या भावाने त्यांचे मन वळवले. दोघेही मनावर दगड ठेवून प्रीमियरला पोहोचले.\nचित्रपट संपल्यावर प्रेक्षकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. थिएटर मालक आणि वितरकांनी दादांना हा चित्रपट त्यांच्या थिएटरमध्ये ठेवणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण दादांनी यावरही उपाय शोधला. आज होणारे चित्रपटाचे प्रमोशनही दादांनी त्याच काळात सु���ू केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही शो आयोजित केले, ज्यांची तिकिटे स्वस्त होती. काही शो फक्त महिलांसाठी ठेवेल. लकी ड्रॉ ठेवले.\nथिएटरच्या मालकांपैकी एक पिठाच्या गिरणीचा मालक होता, म्हणून दादांनी ऑफर सुरू केली की, जो एक किलो पीठ विकत घेईल त्याला बाल्कनीचे तिकीट विनामूल्य मिळेल. चित्रपटाला प्रमोशनचा सर्व प्रकारे फायदा झाला. परदेशी चित्रपट फक्त 3-4 दिवस दाखवले जायचे, पण प्रमोशनमुळे राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 20 दिवस चालला.\nदादांनी आपल्या चित्रपटांमधून भारतीय संस्कृती परदेशात नेली. दादांनी त्यांचे चित्रपट परदेशात दाखवल्यावर तिथल्या प्रसिद्ध निर्मात्या हेपवर्कने त्यांना परदेशात चित्रपट बनवण्याची ऑफर दिली. ऑफर होती - 300 पौंड पगार, चित्रपटाचा 20 टक्के नफा, कार, बंगला. पण दादांनी साफ नकार दिला. मी परदेशात राहिलो तर भारतीय चित्रपटसृष्टीचे काय होईल, असे ते म्हणायचे.\n'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाला 110 वर्षे पूर्ण:दादासाहेब फाळकेंची स्वतःच्याच शहरात ओळख हरपली, स्मारक फक्त नावालाच, स्टुडिओही मोडकळीस\nमहाराष्ट्रातील नाशिक शहर. येथून 27 किमी अंतरावर आहे त्र्यंबकेश्वर हे गाव. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगासाठी प्रसिद्ध आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म याच गावात झाल्याचे फार कमी लोकांना माहीत असावे. त्यांनीच भारतातील पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवला होता. हा चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारने गौरव केला जातो.\nयेथे वाचा संपूर्ण कहाणी -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/devendra-fadnavis-on-sharad-pawar-ncp-resignation-lok-majhe-sangati-131236121.html", "date_download": "2023-05-30T04:43:52Z", "digest": "sha1:5IRWUNXYR7JSXRZ3XY636S7S2YPQ7WAK", "length": 7092, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शरद पवारांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | Devendra Fadnavis Reaction On Sharad Pawar Resignation; Lok Majhe Sangati | BJP | Sharad Pawar - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचर्चा तर होणारच:शरद पवारांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया\nशरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग��रेस पक्षाच्या अक्ष्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याला पक्षातून तीव्र विरोध होत आहे. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्यावर आत्ताच बोलणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.\nशरद पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्रात तीव्र राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, रोहित पवार, सुभाष देसाई, अनिल देसाई पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झालेत.\nशरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर आत्ताच बोलणे खूप प्री मॉच्यूअर होईल.\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणी दोन दिवसांनी बोलू. त्यासाठी आम्हाला वाट पाहावी लागेल. काय होत आहे, का होत आहे. हे सगळे ठरू द्या. नंतर त्यावर बोलेन. मी शरद पवारांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आत्ता बोलणार नाही. मात्र, मलाही पुस्तक लिहायचे आहे. योग्यवेळी लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\n'लोक माझे सांगाती'चे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, कुठे थांबायच हे मला कळत. गेली सहा दशके राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम केल्यानंतर मी आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काही जणांना अस्वस्थ वाटेल. मात्र, मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळीच पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घातले. मात्र, त्यांनी आपण निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.\nभाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही\nलोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2023-05-30T03:43:54Z", "digest": "sha1:Q7UKRODS2YELSUC535CAWEDOZ2WIUPEI", "length": 9418, "nlines": 213, "source_domain": "navakal.in", "title": "ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग - Navakal", "raw_content": "\nओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग\nजोगेश्वरी : जोगेश्वरी पश्चिम जवळील ओशिवरा घास कम्पाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला सोमवारी सकाळी ११ सुमारास आग आली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तास शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे लोळ दूरपर्यन्त दिसत असल्याने आगीची दाहकता दिसून येत होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या भीषण आगीमध्ये तब्बल 20 ते 25 फर्निचरची दुकाने जळून खाक झाली आहेत. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर��वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/summer-crops-increased-by-86-thousand-hectares-in-the-state-this-year", "date_download": "2023-05-30T04:00:36Z", "digest": "sha1:C5MTUFSWEO2AICHWEEKH33GI32KVDW2P", "length": 7299, "nlines": 61, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Summer Sowing । राज्यात यंदा उन्हाळी पिके८६ हजार हेक्टरनी वाढली । summer crops increased by 86 thousand hectares in the state This year", "raw_content": "\nSummer Sowing : राज्यात यंदा उन्हाळी पिके८६ हजार हेक्टरनी वाढली\nराज्यात यंदा उन्हाळी क्षेत्रात सरासरीपेक्षा ४८ हजार ८५८ हेक्टरनी, तर गतवर्षीच्या तुलनेत ८६ हजार ६३८ हेक्टरनी वाढ झाली आहे.\nसूर्यकांत नेटके : अॅग्रोवन वृत्तसेवा\nSummer Sowing राज्यात यंदा उन्हाळी क्षेत्रात सरासरीपेक्षा ४८ हजार ८५८ हेक्टरनी, तर गतवर्षीच्या तुलनेत ८६ हजार ६३८ हेक्टरनी वाढ झाली आहे. यंदा राज्यात ३ लाख ९८ हजार ६१७ हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली आहे. त्यात भात, बाजरी, ज्वारी, मक्याचे क्षेत्रही वाढले आहे. सोयाबीन, भुईमुगाचे क्षेत्र मात्र कमी झाले आहे. यंदा या उन्हाळी पिकांची अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मोठी हानी झाली आहे.\nराज्यात उन्हाळी पिकांचे ३ लाख ४९ हजार ७५९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६१७ हेक्टरवर या पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी ३ लाख ११ हजार ९७९ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा पहिल्यांदाच उन्हाळी भाताची ९२ हजार ४८१ हेक्टरवर, तर सरासरीपेक्षा ८१ हजार हेक्टरवर अधिक पेरणी झाली आहे. बाजरीची पेरणीही गतवर्षीपेक्षा दुप्पट झाली आहे.\nSummer Sowing : पुणे विभागात १२६ टक्के उन्हाळ पेरण्या\nराज्यातील जळगावात २६ हजार ६००, नगरमध्ये ९ हजार ६५२, पुण्यात १४ हजार ३३९, सोलापूरमध्ये १२ हजार ७४८, छत्रपती संभाजीनगर १६ हजार ७८१, बीडला १२ हजार ३६१, नांदेडला ३० हजार ३५३, हिंगोलीला ११ हजार ४५३, यवतमाळला १६ हजार ७७३, गोंदियात ७७ हजार २७७, भंडाऱ्यात ६३ हजार ८५७ हेक्टरवर उन्हाळी पिके घेतली आहेत. राज्यातील १७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक उन्हाळी पिके यंदा घेतली आहेत.\nSummer Sowing : यंदाच्या उन्हाळी हंगामात मुगाला मिळतेय पसंती\nराज्यात महिनाभरापासून सातत्याने अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. आतापर्यंत ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उन्हाळी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा अंदाज आहे. बाजरी, ज्वारी, मका, मूग, सोयाबीन यां��ारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.\nपीक- क्षेत्र (हेक्टर)-सरासरी क्षेत्र\n- गतवर्षीच्या तुलनेत भात लागवडीत मोठी वाढ\n- बाजरी, ज्वारी, मक्याचे क्षेत्रही वाढले\n- सोयाबीन, सूर्यफुलाच्या क्षेत्रात मात्र घट\n- १७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक उन्हाळी पिके\n- ५० हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांना अवकाळीचा फटका\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/animal-care/animal-diseases/animal-hoof-health-management-animal-care", "date_download": "2023-05-30T03:34:46Z", "digest": "sha1:SGXAENDXJHAQ5ZWBPWHOAYCLX4L7ESD6", "length": 9935, "nlines": 69, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Animal Health Management | जनावरांच्या खुरांचे आरोग्य व्यवस्थापन | Animal hoof health management animal care", "raw_content": "\nAnimal Health Management : जनावरांच्या खुरांचे आरोग्य व्यवस्थापन\nAnimal Care : जनवरांच्या शरीरात पायांचे खूर हे एक अतिशय महत्त्वाची अशी रचना आहे. खुरांची वाढ होणे ही एक नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया आहे.\nडॉ. जी. एस. सोनवणे, डॉ. व्ही. एम साळुंके\nAnimal Husbandry : जनवरांच्या शरीरात पायांचे खूर हे एक अतिशय महत्त्वाची अशी रचना आहे. खुरांची वाढ होणे ही एक नैसर्गिक आणि सततची प्रक्रिया आहे. जी जनावरे सतत चालतात किवा श्रमाची कामे करतात त्या वेळी खुरांची जमिनीशी घर्षण होऊन ती प्रमाणात वाढतात.\nसध्या मात्र अयोग्य व्यवस्थापन प्रणालीतून, तसेच अतिशय छोट्या बंदिस्त जागेत जनावरांना बांधून दुग्ध व्यवसाय करणे, व्यवस्थित काळजी न घेणे, वेळेवर खुरांची छाटणी न करणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे खुरांची अतिरिक्त वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे बंदिस्त गोठ्यात जास्त प्रमाणात जाणवते.\nयाचा सर्वांत मोठा परिणाम हा उभे राहणे, हालचाल आणि होऊन आरोग्यावर दिसू लागतो. जनावर अशक्त दिसू लागतात. त्यामुळे त्यांची उत्पादनक्षमता कमी होते. खुरांची अतिरिक्त वाढ ही केवळ मोठ्या जनावरांत म्हणजे गाई आणि म्हशीतच नसून ती शेळीसारख्या लहान प्राण्यांत पण आढळून येते. वेळेत यावर उपाययोजना केली नाहीतर आर्थिक नुकसान सहन करावे लागते.\nजनावरांच्या खुरांच्या आरोग्यकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते कारण या आजाराचा त्यांच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर होणारे परिणाम चटकन लक्षात येत नाहीत. खुरांची ��मस्या आपण पूर्णपणे रोखू शकत नसलो तरी सक्षम खूर व्यवस्थापन प्रक्रिया राबवून या समस्येवर मात करता येते.\nAnimal Husbandry Scheme : पशुसंवर्धन विभागातर्फे ‘जत्रा शासकीय योजनांची’\nखुरांच्या अतिरिक्त वाढीची प्रमुख कारणे:\n१) जनावरांना एकाच जागेवर जास्त वेळ बांधून ठेवल्याने खुरांचा जमिनीशी घर्षण नसल्याने सतत वाढतात.\n२) आनुवांशिक, वंशागत गुणाचे संक्रमण किंवा शारीरिक विकृतीमुळे खुरांची अतिरिक्त वाढ आढळते.\n३) जास्त वय झाल्याने खुरांची अतिरिक्त वाढ आढळते.\n४) कॅल्शियमचे शरीरातून अतिप्रमाणात स्राव निघाल्याने खुरांची अतिरिक्त वाढ दिसते.\n५) जनावर कमजोर असल्यास, संतुलित आहार नसल्यास, हालचाल कमी असल्यास.\n१) खुरांची अतिरिक्त वाढ होऊन जनावरे चालण्यास असमर्थ होतात.\n२) जनावरे आहार कमी घेऊ लागतात. जनावरे लंगडतात.\n३) जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते. खुरांत जखमा होतात.\n४) माद्या माज दाखवत नाहीत, नर पशू प्रजननात उदासीनता दाखवतो.\n५) खुरांच्या अतिरिक्त वाढीने चालताना जखमा होऊन त्यातून रोगजंतूचा शरीरात प्रसार होतो.\n६) जनावर अशक्त आणि आजारी दिसते.\nAnimal feed : उन्हाळ्यात जनवारांना कसा आहार द्यावा\n१) ज्या जनावरांत खुरांची अतिरिक्त वाढ आहे त्यांना बाजूला घेऊन पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य प्रकारे आणि योग्य अंतरावर कापणी करावी. नाहीतर रक्तस्राव होऊन त्यात जखम होऊ शकते.\n२) शक्यतो तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीकडूनच खुरांची अतिरिक्त भाग कापावा.\nउपाय आणि प्रतिबंध :\n१) जनावरांना एकच जागेवर जास्त काळ बांधू नये.\n२) शक्य असल्यास जनावरांना थोडा काळ चरण्यासाठी पाठवावे जेणेकरून खुरांची झीज होऊन ती अमर्याद वाढणार नाहीत.\n३) खुरांची अतिरिक्त वाढ असणाऱ्या नर आणि माद्याची निवड करू नये.\n४) कमी जागेत जास्त जनावरे ठेवू नयेत.\n५) गोठ्यातील पृष्ठभाग हा एकदम गुळगुळीत किवा मऊ नसावा.\n६) गोठ्याची नियमित स्वच्छता करावी.\n७) खुरातील जखम कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा. शेण, गोमूत्राचा जखमेशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा.\n८) जनावरांच्या खुराच्या नाजूक भागात काटा, खिळा, तार अथवा खडा रुतला असता, तत्काळ खूर स्वच्‍छ करून काटा काढल्यास पुढील संभाव्य जखमेपासून जनावरांना वाचवता येते.\nसंपर्क : डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)\nताज��या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.puneripundit.com/2016/03/natural-history-architecture/", "date_download": "2023-05-30T03:32:00Z", "digest": "sha1:IMJ5C6ZS2NBRMZRD3UMTTJXZKL2BMIVB", "length": 5225, "nlines": 81, "source_domain": "marathi.puneripundit.com", "title": "निसर्ग इतिहास आणि वास्तुकला – पुणेरी पंडीत", "raw_content": "\nनिसर्ग इतिहास आणि वास्तुकला\nलंडनच्या नॅचरल हिस्टरी म्युझियममध्ये जाण्याचा नुकताच योग आला. नेमकी गुड फ्रायडे आणि ईस्टरची मोठी सुट्टी आल्याने प्रचंड गर्दी होती. गर्दीचा जसा त्रास होतो, वेळ जातो तसा बऱ्याचदा फायदा देखील होतो. अशा जगप्रसिद्ध जागी देशोदेशीचे लोक एकत्र बघायला मिळतात. बहुतेक जण त्यांच्या कुटुंबियांबरोबर असतात त्यामुळे वागण्यात मोकळेपणा असतो. पाश्चिमात्य जगात कुटुंबं आपल्यासारखीच एकमेकांना बांधून असतात, मुलांच्या खोड्या चालू असतात हे पाहतांना मजा वाटते आणि जग तितकेही काही वाईट नाही असा सकारात्मक विचार जाणवतो.\nया गर्दीत वाट पाहतांना माझे लक्ष मध्येच कॅमेरा चालवण्याकडे वळले आणि या देखण्या इमारतीची छायाचित्रे घेताना मला लक्षात आली ती त्याच्या रचनेतील बारकावे व ज्या कारणाने ही इमारत बांधली त्याचे प्रतीक म्हणून कोरलेली सौंदर्यपूर्ण शिल्पे. खांबांवरील मधमाशीच्या पोळ्याचे षट्कोन, पाने, वेलबुट्ट्यांबरोबरच वेगवेगळे प्राणी व पक्षी यांचा अंतर्भाव या इमारतीची रचना करणारे वास्तुतज्ञ व त्यातील बारकावे साकारणारी कारागीर मंडळी यांना दाद आपोआप मनापासून निघते. ब्रिटिश साम्राज्याच्या या राजधानीत फिरताना सारखे हे वैभव यांनी माझ्या देशाला लुटून मिळवले अशी ठसठस मनांत रहाते पण जेंव्हा असा सौंदर्यपूर्ण अविष्कार व निसर्गासारख्या जागतिक विषयाचे ज्ञानभांडार समोर असते तेंव्हा त्या ठसठशीची तीव्रता खूप कमी होते.\nPrevious Previous post: रेल्वे स्थानक आणि पियानो\nनिसर्ग इतिहास आणि वास्तुकला\nरेल्वे स्थानक आणि पियानो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/educational/173070/", "date_download": "2023-05-30T04:23:56Z", "digest": "sha1:24LSZAOMFLN7IZTYLLBCMKFDZM26WUOW", "length": 7950, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया \"एचएससी बोर्ड चा उत्कृष्ट निकाल\" - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते ��वीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome शैक्षणिक एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया “एचएससी बोर्ड चा उत्कृष्ट निकाल”\nएस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया “एचएससी बोर्ड चा उत्कृष्ट निकाल”\nगोंदिया -शिक्षण संस्था अंतर्गत संचालित एस. एस. गर्ल्स कॉलेजचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 80 टक्के लागला कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 94 टक्के तर कला शाखेचा निकाल 70 टक्के लागला.\nविज्ञान शाखेतील कु. श्रुती मोहन प्रसाद तिवारी 86% , कु. रिया विकास कापसे 78% ,कु. यामिनी देवराज बिसेन 69.33% तर कला शाखेमधून कु.हिना महेश लांजेवार 78%, कु. यामिनी गजानन उमरे 73. 17 टक्के ,कु. प्राची राजेंद्र मेश्राम 68% प्राप्त केले महाविद्यालयाकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.\nगोंदिया शिक्षण संस्थेचे संरक्षक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षाताई पटेल, सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले तसेच कॉलेजचे प्रा.संजय कळंबे, प्रा.भारती खरवडे,प्रा.डॉ.दिशा गेडाम,प्रा. ओमप्रकाश नागपुरे, प्रा. कविता वरखडे, प्रा.अरविंद कानतोडे, प्रा. दिलीप कठाने,प्रा. लालाजी सपाटे प्रा. कांचन भांडारकर, प्रा.संगीता सहारे, प्रा.डहाके व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यात च्या शुभेच्छा दिल्या .\nPrevious articleआयआयएचटी बरगढ किंवा वेंकटगिरी येथे प्रथम व द्वितीय वर्षाकरिता प्रवेश सूचना\nNext article“शोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचा” व्याख्यानमाला सत्रास अंतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद\nविद्या निकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nगुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे-जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले\nमॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मधील विज्ञान शाखेतून प्रतीक्षा बोपचे तालुक्यात प्रथम\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंस�� समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/indian-railways-recruitment-2023/", "date_download": "2023-05-30T03:45:04Z", "digest": "sha1:7GWVJGMWKGD5JDIENGQXI6TOAM5Z4TFV", "length": 48037, "nlines": 334, "source_domain": "www.govnokri.in", "title": "RRB Recruitment 2023 - Indian Railways Recruitment 2023", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nभारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती – Railways Bharti 2023\nभारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती – Railways Bharti 2023\nRRB ALP Recruitment-कसं बनता येतं लोको पायलट, कशी मिळेल नोकरी\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nभारतीय रेल्वेत २.८ लाख जागांवर भरती; तरुणांना मोठ्या प्रमाणावर मिळणार रोजगार\nभारतीय रेल्वे (RRB) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. मंडळाकडून गट क आणि गट ड च्या २.८ लाख पदांवर लवकरच भरती केली जाईल. अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल. यापूर्वी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार प्रमोद तिवारी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की बोर्डाकडून २.८ लाख पदांसाठी लवकरच भरती केली जाईल. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल�� लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nरेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व २१ आरआरबींकडून रिक्त पदांची मागणी केली आहे. २०२३ पर्यंत रेल्वेमध्ये दीड ते दोन लाख रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे. यामध्ये, गट ड आणि गट क संबंधित पदांवर पुनर्नियुक्ती केली जाईल. त्याची तयारी सुरू आहे.\nमध्य रेल्वे यावर्षी २ लाखांहून अधिक पदांची भरती करणार आहे, ज्यामध्ये गट C आणि D पदांवर जास्तीत जास्त भरती केली जाईल. पूर्व, दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम विभाग वगळता प्रत्येक झोनमध्ये १० हजारांहून अधिक जागा रिक्त असतील.\nयाशिवाय मंडळ लवकरच अ आणि ब गटातील पदांसाठी भरती सुरू करणार आहे. ही भरती यूपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. २०२० पासून ग्रुप-ए आणि बी पदांची भरती झालेली नाही. मात्र, या दोन्ही भरतीच्या अधिसूचनेबाबत भारतीय रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.\nएप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात भरतीची अधिसूचना निघू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी रेल्वेकडून ग्रुप डीच्या १ लाखाहून अधिक पदांवर भरती करण्यात आली होती.\nभारीत्य रेल्वे आता सुस्साट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत ७५००० नवीन नोकरी भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. रेल्वेच्या नवीन योजनेकरिता ७५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.\nनव्या योजनांसाठी 75 हजार कोटी\nभारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.\nरेल्वेत तब्बल 3 लाख जागांचे रिक्त पदे\nरिक्त पदे भरण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालय करीत असले तरी १ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार रेल्वेत तीन लाखांहून अधिक रिक्त पदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा आणि वाहतूक विभागांसह रेल्वेच्या विविध विभागात राजपत्रित आणि अराजपत्रित श्रेणींमध्ये रिक्त पदांचा समावेश आहे. रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे. भरतीसाठी निश्चित कालमर्यादाही नाही ही रिक्त पदे कधी भरता येतील याबाबत रेल्वेने कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही. विशेष म्हणजे, रेल्वेने गेल्या पाच वर्षांत १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली. मात्र, या कालावधीत यापैकी एकाही शिकाऊ उमेदवाराला कायम करण्यात आलेले नाही. रेल्वे अप्रेंटिसशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.\nकर्मचारी कपातीची मानसिकताकर्मचाऱ्यांना बदललेल्या वातावरणात प्रशिक्षित करणे आणि स्वत:ला पुन्हा दिशा देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आकार कमी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.\nतीन सदस्यीय टास्क फोर्स नोकरशाहीमध्ये पंतप्रधानांच्या ‘कर्मयोगी’ संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांनी इन्फोसिसचे माजी सीईओ एस. डी. शिबू लाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेतील तीन लाखांसह केंद्र सरकारमध्ये १० लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तेही भरून काढण्याची सरकारला घाई नाही हेच यावरून दिसते.\nएकूण रिक्त पदेविभाग पदसंख्या\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) रेल्वे मंत्रालयाने मोठी जबाबदारी दिली आहे. या जबाबदारी अंतर्गत आता UPSC ला रेल्वे मंत्रालयाच्या परीक्षेचे आयोजन करावे लागेल, जी 2023 मध्ये घेतली जाईल. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, ‘इंडियन रेल्वे मॅनेजमेंट सर्व्हिस’ (IRMS) ची भरती खास तयार केलेल्या परीक्षेद्वारे केली जाईल. युनियन लोकसेवा आयोग (UPSC) 2023 पासून ही भरती परीक्षा आयोजित करेल.\nमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा परीक्षा (IRMSE) ही दोन टप्प्यांची परीक्षा असेल ज्यामध्ये प्राथमिक स्क्रीनिंग परीक्षा आणि त्यानंतर मुख्य लेखी परीक्षा आणि मुलाखत असेल. मंत्रालयाने एका निवेदनात म्हट��े आहे की पात्र उमेदवारांना परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच IRMS (मुख्य) लेखी परीक्षेत बसण्यासाठी नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षेत बसावे लागेल.\nआयआरएमएस (मुख्य) परीक्षेत सेट केलेल्या विषयामध्ये पारंपारिक निबंध प्रकारच्या प्रश्नांसह चार पेपर असतील. पहिल्या पेपरमध्ये दोन पात्रता पेपर असतील, जे 300-300 गुणांचे असतील. पेपर A उमेदवाराने निवडलेल्या भारतीय भाषेत असेल. तर, बी पेपर इंग्रजीमध्ये घेण्यात येईल. तेथे ऐच्छिक विषयाचे 250 गुणांचे दोन पेपर असतील. 100 गुणांची व्यक्तिमत्व चाचणीही घेतली जाईल.\nस्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि वाणिज्य आणि लेखा हे पर्यायी विषय आहेत. पात्रता पेपर आणि पर्यायी विषयांचा अभ्यासक्रम नागरी सेवा परीक्षा (CSE) सारखाच असेल. CSE आणि IRMS (मुख्य) परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराला दोन्ही परीक्षांसाठी वरीलपैकी कोणताही पर्यायी विषय निवडण्याचा पर्याय असेल. त्याला पर्यायी विषय स्वतंत्रपणे निवडण्याचा पर्यायही असेल.\nपात्रता पेपर आणि वैकल्पिक विषयासाठी भाषा माध्यम आणि लिपी सीएसई (मुख्य) सारखीच असेल. वयोमर्यादा आणि उमेदवाराला परीक्षेला बसण्याचा पर्याय CSE प्रमाणेच असेल. IRMSE परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता म्हणून अभियांत्रिकी, वाणिज्य किंवा चार्टर्ड अकाउंटन्सीची पदवी असणे आवश्यक आहे.\nUPSC गुणवत्तेच्या क्रमाने चार विषयांनुसार अंतिम यादी तयार करेल आणि जाहीर करेल. CSE आणि IRMSE या दोन्हींसाठी प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेच्या फेऱ्या एकाच वेळी घेतल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की CSE सोबत IRMSE ला सूचित केले जाईल. UPSC च्या 2023 च्या परीक्षेच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, CSE (Prelims) अनुक्रमे 1 फेब्रुवारी रोजी अधिसूचित केले जाईल आणि परीक्षा 28 मे रोजी घेतली जाऊ शकते.\nरेल्वे विभागात 35 हजार पदांची भरती; डेडलाईन जाहीर\nरेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे\nया निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.\nरेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.\nआरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.\nरेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जातील. याची माहीती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.\nरेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nया पदांसाठी आहे संधी\nहावडा डिवीजन – 659 पद\nलिलुआ ऑफिस- 612 पद\nसियालदह डिवीजन – 440 पद\nकांचरापाडा ऑफिस – 187 पद\nमालदा डिवीजन – 138 पद\nआसनसोल ऑफिस – 412 पद\nजमालपुर ऑफिस – 667 पद\nकोण करू शकतो अर्ज\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्ड���, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत.\nओबीसी आणि ईडब्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.\nरेल्वेत तब्बल 2 लाख पदं रिक्त; कुठल्या झोनमध्ये किती आहेत जागा पाहा\nकेंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी काल राज्यसभेत सांगितलं की, रेल्वेच्या विविध विभागांत 2,65,547 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 2,177 राजपत्रित आणि 2,63,370 अराजपत्रित पदं आहेत. माकपचे खासदार डॉ. व्ही. शिवासदन (Dr. V. Shiva Sadana) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिलीय. विविध झोनमध्ये रिक्त असलेल्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहाला नुकतीच दिली.\nरेल्वे मंत्री म्हणाले, मध्य रेल्वेत 56 राजपत्रित (Gazetted) आणि 27177 अराजपत्रित (Non-Gazetted) पदे रिक्त आहेत. तर ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये 87 राजपत्रित आणि 8477 अराजपत्रित पदे रिक्त आहेत. शिवाय, पूर्व मध्य रेल्वेत 170 राजपत्रित आणि 15268 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. पूर्व रेल्वेमध्ये 195 राजपत्रित आणि 28204 अराजपत्रित पदं, तर मेट्रो रेल्वेत 22 राजपत्रित आणि 856 अराजपत्रित पदं रिक्त असल्याचं त्यांनी सांगितलं.\nउत्तर मध्य रेल्वे – 141 राजपत्रित, 19366 अराजपत्रित\nईशान्य रेल्वे – 62 राजपत्रित, 14231 अराजपत्रित\nनॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे – 112 राजपत्रित, 15677 अराजपत्रित\nउत्तर रेल्वे – 115 राजपत्रित, 37436 अराजपत्रित\nउत्तर पश्चिम रेल्वे – 100 राजपत्रित, 15049 अराजपत्रित\nदक्षिण मध्य रेल्वे – 43 राजपत्रित, 16741 अराजपत्रित\nदक्षिण पूर्व मध्य रेल्वे – 88 राजपत्रित, 9422 अराजपत्रित\nदक्षिण पूर्व रेल्वे – 137 राजपत्रित, 16847 अराजपत्रित\nदक्षिण रेल्वे – 161 राजपत्रित, 19500 अराजपत्रित\nदक्षिण पश्चिम रेल्वे – 65 राजपत्रित, 6525 अराजपत्रित\nपश्चिम मध्य रेल्वे – 59 राजपत्रित, 11073 अराजपत्रित\nपश्चिम रेल्वे – 172 राजपत्रित, 26227 अराजपत्रित\nरेल्वेमंत्री पुढे म्हणाले, इतर युनिटमध्ये 507 राजपत्रित आणि 12760 अराजपत्रित पदं रिक्त आहेत. ती पदं निर्माण करणं आणि भरणं ही सतत प्रक्रिया सुरुय. मात्र, कोरोना महामारी आणि विविध राज्यांनी लादलेल्या लॉकडाउनमुळं परीक्षेच्या प्��क्रियेवर परिणाम झालाय. देशात कोविडची (Coronavirus) पहिली लाट संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर RRB नं 15 डिसेंबर 2020 पासून टप्प्याटप्प्यानं रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. गेल्या पाच वर्षांत रेल्वे भरती बोर्डानं 1,89,790 लोकांची नियुक्ती केलीय, असं त्यांनी सांगितलं.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nRakesh Sanjeev Natekar 12 pass शिक्षण B, S, C, टायपिंग ऐमेसियाटी पास आय टि या डिझेल मेकॅनिक गारमेंट पास 9960328372\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00320470-RG1608N-1151-P-T1.html", "date_download": "2023-05-30T05:34:25Z", "digest": "sha1:AU6Q6ECDHA3HKRUKPRV4RS6E7ALOYLMT", "length": 16095, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RG1608N-1151-P-T1 किंमत डेटाशीट Susumu RG1608N-1151-P-T1 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RG1608N-1151-P-T1 Susumu खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RG1608N-1151-P-T1 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RG1608N-1151-P-T1 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईक���मर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_36.html", "date_download": "2023-05-30T04:22:28Z", "digest": "sha1:HWYFU6LQTFRHERX4EGYVBYPLTXRDJZMT", "length": 6837, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); अतिरिक्त पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सकारात्मक - गिरीष महाजन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nअतिरिक्त पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सकारात्मक - गिरीष महाजन\nमुंबई ( १ जुलै २०१९ ) : अतिरिक्त पाणी असलेल्या खोऱ्याचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने नदीजोडसारखी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले.\nअहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील साखळाई उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री राहूल जगताप, अजित पवार आणि शरद सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाजन म्हणाले, साखळाई उपसा सिंचन योजनेमध्ये कुकडी प्रकल्पाचे 3 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलावात सोडण्याचे व तेथून ते उपसा सिंचन योजना राबविण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, सन 2000 मध्ये पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेशन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तयार केलेल्या पाणी उपलब्धता अहवालात या योजनेसाठी पाणी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कृष्णा पाणीवाटप लवादाच्या निर्णयानुसार राज्याला अनुज्ञेय असलेल्या पाणी वापराच्या नियोजनात या योजनेचा अंतर्भाव नसल्याने योजनेबाबतची पुढील कार्यवाही झाली नाही.\nकुकडी प्रकल्पातील मूळ नियोजनातील बॅकवॉटरमधील गावांनाही अद्याप सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. तसेच दुसरा कृष्णा पाणी वाटप लवादाकडे राज्याला अतिरिक्त पाणी वाटप होण्याची मागणी असून ती मान्य झाल्यास जादाचे पाणी असलेल्या डिंभे प्रकल्पाचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवणे शक्य होईल. त्यानुसार डिंभे- माणिकडोह बोगदा करण्याबाबत विचार सुरू असून त्यानंतर या उपसा सिंचन योजनेसाठी 3 टीएमसी पाणी उपलब्ध करुन देणे शक्य होईल. नवीन प्रकल्पांचे सिंचनाचे पाणी मोठ्या बंद पाईपलाईनने देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या कालव्यांची गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीवरही निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://yshintre.blogspot.com/2011/04/", "date_download": "2023-05-30T04:27:15Z", "digest": "sha1:IBCRJG63HA3QIQBD7CSTQMVDPP3ATQWB", "length": 42938, "nlines": 75, "source_domain": "yshintre.blogspot.com", "title": "yogesh: April 2011", "raw_content": "\nमित्राच्या लग्नानिमित्ताने नागपुरला जाण्याचा योग आला, नागपुर म्ह्टले कि ताडोबा आलेच, ते कोण चुकविणार, लगेचच ताडोबाला जाण्याचे ठरले.\nआम्ही ४ डिसेंबर २०१० रोजी पहाटे ५:५० च्या पुणे-नागपुर विमानाने सकाळी ७:०० वाजता नागपुरास पोहोचलो, लगेचच नागपुर बस स्थानक गाठले. विमानतळापासुन बस स्थानक साधारणतः २ कि.मी आहे. बस स्थानकाच्या बाहेरच नागपुर-चंद्रपुर खाजगी गाड्या निघण्याच्या तयारीतच उभ्या होत्या, त्यामुळे नाश्त्याला फाटा देऊन चंद्रपुरला जाणारी गाडी पकडली नागपुर-चंद्रपुर अंतर १५० कि.मी आहे, ११:०० वाजता आम्ही चंद्रपुरात दाखल झालो.\nतेथुन लगेच खाजगी तवेरा गाडी बुक केली ताडोबाला जाण्यासाठी. चंद्रपुर्-ताडोबा साधारणपणे ३० कि.मी आहे. एव्हाना सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते म्हणुन आधी जेवण करण्याचा निर्णय झाला.\nआता ड्रायव्हर बरोबर चांगली ओळख झाली आसल्याने ताडोबाची आधिक माहिती मिळवायला सुरवात केली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ताडोबा मधे सफारी चे आगोदर बुकिंग करावे लागते, आणि ते बुकिंग चन्द्रपुर मधे होते. ही गोष्ट आमच्या साठी नवीन होती, आमच्या माहिती प्रमाणे थेट ताडोबा गेट वरुनच सफारी चे बुकिंग होते, असे समजले होते. त्यातच प्रत्येक गेट वरुन सफारी साठी ठराविक गाड्यांनाच प्रवेश दिला जातो हे माहित असल्यामुळे सर्वांचेच धाबे दणाणले. आता एव्हढ्या लांब येउन सफारी मिळणार कि नाही ह्याची खात्री नव्हती.\nबाकी सर्वांना हॉटेलात सोडुन आम्ही २ मित्र आणि ड्रायव्हर वनाधिकारी कार्यालयात बुकिंग मिळते का ते पाहण्यास निघालो. सुदैवाने ते कार्यालय हॉटेल पासुन जवळच होते. तिथे गेल्यावर समजले की ताडोबा अभयारण्यात फिरण्यासाठी सकाळी ६:०० ते ११:०० आणि दुपारी २:०० ते ५:४५ अश्या दोन वेळा आहेत. मंगळवारी अभयारण्य बंद असते.\nताडोबा मधे प्रवेश करण्यासाठी खालील प्रमाणे एन्ट्री गेट्स आहेत. कंसात प्रवेश देण्यात येणार्‍या गाड्यांची संख्या.\nमोहार्ली गेट सोडुन बाकी गेट्स आगोदरच फुल्ल असल्याने, मोहार्ली गेट चे २ दिवसांचे बुकिंग केले.\nवनविभाग हा सरकारी खात्याचा भाग असल्याने सुरवातीला अधिकार्‍यांच्या वर्तणुकीबाबत थोडे टेंशन होते परन्तु, येथील कार्यालयात अत्यंत सुखद अनुभव आला. येथील वनाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी खुपच सहकार्य केले, आणि न कंटाळता आम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे दिली.\nजंगल सफारी साठी स्वतःचे वाहन नेता येते, परंतु गाईड कंपल्सरी आहे. पण स्वतःच्या गाडी पेक्षा 'जिप्सी' (open gypsy) हा सर्वोत्तम पर्याय आहे. प्रत्येक सफारी साठी हिचा रेट Rs.1300/- आहे. ह्यामधे ६ माणसे बसु शकतात. जंगल जवळुन अनुभवायचे असेल तर ह्या जिप्सी ला पर्याय नाही.\nबुकिंग मिळाल्या मुळे सर्वांचे चेहरे आता खुलले होते, त्यातच भरपेट जेवण पण झाले असल्यामुळे उत्साहाने चंद्रपुर-मोहार्ली प्रवासाला सुरवात केली. हास्य्-विनोदात हा प्रवास केंव्हा संपला हे कळालेच नाही. आम्ही दुपारी ५:०० च्या सुमारास मोहार्ली च्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या गेस्ट हाउसपाशी पोहोचलो.\nताडोबा अभयारण्य विदर्भातील मोजक्या अभयारण्यांपैकी एक महत्त्वाचे अभयारण्य आहे. ताडोबा चे जंगल हे पानगळी वृक्षांच्या प्रवर्गामधे मोडते. ६५० चौ. कि.मी परीसरात पसरलेले हे जंगल वाघांसाठी उत्तम आश्रयस्थान आहे. वाघांव्यतिरीक्त येथे बिबट्या, अस्वल, गवे, रानकुत्रा, चितळ, सांबर, भेकर, नीलगाय, तरस, कोल्हा, मगर इत्यादि ८० प्रकारचे सस्तन प्राणी आणि २८० प्रकारचे पक्षी आढळतात. (साधारणपणे ज्या जंगलात वाघ तसेच रानकुत्रा हे प्राणी आढळतात, ते जंगल परिपुर्ण जंगल मानले जाते)\nजंगलाचा प्रदेश मोठा असल्याने वनखात्याने त्याचे ३ भागात विभाजन केले आहे. त्याला रेंज असे म्हणतात, (ताडोबा रेंज, मोहार्ली रेंज आणि कोळसा रेंज)\nमोहार्ली रेंज जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे (MTDC) चे अत्यंत सुंदर गेस्ट हाउस आहे. मोहार्ली गावापासुन १ ते १.५ कि.मीअंतरावर असलेल्या ह्या गेस्ट हाउस चे वैशीष्ट्य म्हणजे ह्याच्या ३ बाजुस तलाव असुन एका बाजुस गावाकडुनयेणारा रस्ता आहे. येथील तलावावर सकाळ संध्याकाळ विविध पक्ष्यांची गर्दी असते.\nगेस्ट हाउसमध्ये खोल्या आधीच आरक्षीत केल्या असल्यामुळे काहीच त्रास झाला नाही. शहरातुन जंगलात आल्याचा अनुभव तेंव्हा आला, जेंव्हा खोलीपाशी पोहोचताक्षणी नागराजाने दर्शन दिले, साहेब खोलीपुढच्या व्हरांड्यातुन शांतपणे सरपटत झाडीत दिसेनासे झाले. ह्या प्रकाराने सर्व जण खुपच excited झालो होतो. आणी आता पुढील २ दिवसात काय काय अनुभवायला मिळेल ह्याचाच विचार करत होतो.\nदिवसभराच्या प्रवासामुळे थकलो असल्याने आम्ही उरलेला दिवस आराम करण्यात घालवला.\nदुसर्‍या दिवशी दुपारची सफारी बुक केली असल्यामुळे सकाळचा वेळ तसा मोकळाच होता, त्यामुळे लवकर उठण्याची घाई नव्हती, पण जंगल सतत खुणावत असल्याने सकाळी ६:३० वाजताच आम्ही काही उत्साही मंडळी पदभ्रमंतीसाठी बाहेर पडलो. MTDC व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार तलावाजवळच भटकंती करण्याचे ठरले. संपुर्ण तलावाकाठी खुप मोठ्या आकाराचे शंख आढळले, पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे शंख किनार्‍यालगत येतात, आणि पाणी ओसरल्यावर तिथेच पडुन राहतात.\nजवळच एका नि���्पर्ण वृक्षावर विविध प्रकारच्या बगळ्यांनी ठाण मांडले होते, समोरच्या हिरवळीवर वेडे राघू सकाळचा नाष्टा करण्यात मग्न होते. गवताच्या पात्यामधे दडलेले किटक फस्त करताना ते मजेशीरपणे इकडे-तिकडे उडत होते.\nपरतीच्या मार्गावर नीलकंठ ह्या अत्यंत सुंदर पक्ष्याने दर्शन दिले. हे गर्द निळ्या रंगाचे पाखरु पंख पसरुन उडताना अत्यंत सुरेख दिसते.\nसकाळची भटकंती आटोपुन ९:३० वाजता परत विश्रामगृहापाशी पोहोचलो, एव्हाना भुका लागल्या होत्या, म्हणुन आधी नाष्टा उरकुन घेतला. आज दुपारी २:०० वाजता सफारीला जायचे होते, ही आमच्या ताडोबा ट्रीप मधील पहिली सफारी असल्याने आम्ही सर्व खुप excited होतो. जिप्सी चे बुकींग MTDC मध्ये आल्यावरच केले होते, त्याप्रमाणे बरोबर १:३० वाजता जिप्सी MTDC च्या आवारात दाखल झाल्या, आणी बरोबर २:०० वाजता आम्ही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्रवेश केला.\nप्रवेश करताक्षणीच गजराजांचे दर्शन झाले, हे पाळीव हत्ती होते, ताडोबा मधे हत्ती वरुन सुद्धा सफारीचा पर्याय आहे. इथे एकुण २ प्रौढ आणी १ लहान हत्ती होते.\nकाही अंतरावरच एका चितळांच्या कळपाने लक्ष वेधुन घेतले, ३ प्रौढ आणि २ हरिण शावके हिरवळीवर चरण्यात मग्न होती, गाडी थांबताक्षणी बावरलेल्या डोळ्यांनी आमचा अंदाज घेत चरणे सोडुन तिथेच थांबुन राहीली.\nमोहार्ली रेंजमधे सर्वात मोठा पाण्याचा साठा असणारे ठिकाण म्हणजे तेलिया लेक, येथे बंधारा बांधुन पाणी अडवले आहे, संपुर्ण तलावाच्या कडेचा रस्ता साधारणपणे १.५ ते २.० कि.मी आहे. पाणवठ्यावर वाघाच्या पाउलाचे ठसे पहायला मिळाले, एकुणच सुरवात तर झकास झाली होती.\nइतर पर्यटकांप्रमाणे आम्ही फक्त वाघ पहायला आलो नव्हतो तर एकुणच जंगलाचा एकांत आणि थरार अनुभवण्याची प्रत्येकाचीच इच्छा होती, त्यामुळे ह्या भ्रमंतीत कोणीच जास्त बोलत नव्हतो,उलट जमेल तितके जंगल डोळ्यांनी पिउन घेत होतो. ह्या उलट जेव्हा तळ्यापाशी जिप्सी थांबवली तेंव्हा आमच्या बाजुलाच आजुन एक जिप्सी होती, त्यात आमच्याच वयाची काही तरुण मुले-मुली होती, त्यापैकी एका मुलीने मोठ्या आवाजात गाणी लावुन ठेवली होती, आपल्यामुळे शांततेचा भंग होत आहे ह्याची जरसुद्धा जाणीव त्या तरुणांना नव्हती. त्यांचा उद्धार करण्याचा मोह कसाबसा आवरुन पुढील भ्रमंतीला सुरवात केली.\nसफारी संपण्याची वेळ संध्याकाळी ५:४५ होती, आता जवळपास ५:१५ वाजत आले होते, आज दिवसभरात १०-१२ वानर, चितळांचे २-३ कळप, १ सांबर मादी आणि तिचे पिलू, १ रानडुक्कर, आणि १ मुंगुस इत्यादि प्राणी दिसले होते, पण अजुन जंगलाच्या राजाचे दर्शन झाले नव्हते, तरीही जंगलाच्या एकुणच वातावरणाने सर्वजण खुशीत होते.\nएव्हढ्यात आमच्या गाइडला फोन आला कि तळ्याजवळ आत्ताच एक वाघोबा पाण्यात बसले आहेत, आता आम्ही तळ्याच्या बरोबर विरुद्ध बाजुस होतो, तिथुन तळ्यापर्यंत जाण्यास किमान १०-१५ मिनीटे लागणार होती, मनोमन वाघ आजुन बराच वेळ पाण्यात बसुन राहु दे, अशी प्रार्थना करीत आम्ही तळ्याकडे मोर्चा वळवला.\nतळ्याच्या बाजुने जाणारा रस्ता वळणावळणाचा आहे, त्या रस्त्यावर आलो, १-२ वळणे ओलांडली असतील तोच, समोरच्या वळणापलीकडे साधारणपणे १ कि.मी अंतरावर बर्‍याच जिप्सी उभ्या असलेल्या दिसल्या, आम्ही तिथे पोहोचेस्तोवर ५:३० वाजले होते, आणि वाघ नुकताच तळ्यातुन पोहत पोहत पलीकडच्या किनार्‍यावर पोहोचला होता. पलिकडच्या गवतात आम्हाला तो प्रथम दिसला, एव्हढ्या लांबुन सुद्धा तो खुपच विलक्षण दिसत होता, तो रुबाबात पाउले टाकीत जंगलात दिसेनासा झाला. हे सर्व नाट्य अवघ्या २०-२५ मिनीटात घडले.\n२ मिनीटे कोणीच कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, गाइड म्हणाला, तुम्ही खुप भाग्यवान आहात कारण, तुम्हाला पहिल्या सफारीतच वाघ दिसला. बर्‍याच पर्यटकांना आठवडाभर फिरुन सुद्धा कधी कधी वाघ दिसत नाही.\nवाघ पाण्यावर आलेला प्रथम एका जिप्सी मधील पर्यटकांना दिसला, तळ्याच्या बाजुला रस्त्याचे काम चालु होते, तिथे काही मजुर बायका-पुरुष मंडळी काम करत होती, तेव्हा हा वाघ गवतात लपुन त्या बायकांवर उडी मारण्याच्या पवित्र्यामधे दबा धरुन बसला होता. परंतु गाडीच्या आणि पर्यटकांच्या आवाजामुळे त्याने तो नाद सोडला आणि तळ्याच्या पलिकडे चरत असणार्‍या चितळांच्या कळपाकडे मोर्चा वळवला. आम्हाला ही सर्व हकिकत तेथे रस्त्याच्या कामावर देखरेखीसाठी आलेल्या वनाधिकार्‍यांनी सांगितली. (वाघ शक्यतो उभ्या असलेल्या माणसांवर हल्ला करत नाही, बसलेल्या माणसावर तो हल्ला करतो, इथे त्या मजुर बायका खाली बसुन रस्त्याचे काम करत होत्या त्यामुळे वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात दबुन बसला होता.)\nवाघाचे हे प्रथम दर्शन खुपच रोमांचकारी होते. थोडी भीती, खुपसा आनंद आणि काहीशी हुरहुर अश्या मनस्थितीतच आम्ही अभयारण्याच्या बाहेर पडलो आणी MTDC चे विश्रामगृह गाठले.\nएकुणच आजचा दिवस सर्वांसाठी खुपच अविस्मरणीय ठरला होता, जेवण झाल्यावर कॅंपफायरपाशी सगळे आज दिवसभरातील घटनांबाबतच बोलत होते.दुसर्‍या दिवशी सकाळीच्या सफारी चे बुकींग केले होते, तेंव्हा आता उद्या अजुन काय पहायला मिळणार ह्या विचारातच कधी झोप लागली ते कळलेच नाही.\nसकाळच्या सफारीची वेळ ६:०० ते ११:०० अशी होती, आज पुन्हा आम्ही मोहर्ली रेंजमधेच फिरणार होतो. पहाटे ५:१५ वाजता उठुन सर्व आवरुन जिप्सीची वाट पहात तयार होउन थांबलो. बरोबर ६:०० वाजता आम्ही आमच्या दुसर्‍या जंगल सफारीला सुरवात केली. डिसेंबर महिना असल्यामुळे अजुन बाहेर अंधारच होता, जंगल नुकतेच जागे होत होते.\nआजसुद्धा सर्वप्रथम चितळांच्या कळपानेच सलामी दिली. पहाटेच्या शांत वातावरणात ते शांतपणे हिरवळीवर चरत होते. त्यानंतर दिसले ते मोठे कोळी अर्थात जायंट स्पायडर. झाडावर मोठमोठाली जाळी विणून हे भक्ष्याच्या शोधात निवांत बसुन होते, जिप्सीच्या मार्गावरच ते बर्‍याचदा इतके खाली आले होते की जिप्सीमधे उभे राहीले असता त्यांच्याशी धडक अटळ होती.\nमोहार्ली परीसरात सध्या १ नर आणि २ मादी वाघ वास्तव्यास होते, त्यापैकी एका मादीला ३ आणि दुसर्‍या मादीला ४ पिले होती. लहान पिले असणारी वाघीण हि धोकादायक असते आणि लवकर चिडते. त्यामुळे तिचा वावर असणारा परिसर सध्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाघीण आणी पिले एकत्र पाहण्याचा योग नव्हता,परंतु मातीच्या रस्त्यावरील वाघीण आणि पिलांच्या पावलांचे ठसे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होते.\nआज बहुतेक सर्व प्राण्यांनी अघोषित संचारबंदी पुकारली होती की काय नकळे परंतु आज जवळपास १-२ तास उलटुन सुद्धा कोणताच प्राणी दिसण्यास तयार नव्हता. पण म्हणतात ना की 'सब्र का फल मीठा होता है ' त्याचाच प्रत्यय आम्हाला पुढे येणार होता.\nसाधारणतः ९:०० वाजण्याचा सुमार असावा,आम्ही जंगलातील एका उपरस्त्यावरुन मुख्य रस्यावर आलो, काही अंतर जाताच थोड्या अंतरावर एक जिप्सी आमच्याकडेच तोंड करुन उभी असलेली दिसली, आम्ही पुढे जाण्यास सुरवात करताच त्या जिप्सी मधील गाइडने आम्हाला आहे तिथेच थांबण्याची खुण केली. ह्याचे कारण लगेचच लक्षात आले, आमच्या दोन जिप्सीच्या मधे, सफारी मधे दुर्मिळ पणे दिसणारी ३-४ रानकुत्री चक्क रस्त्यावर मजेत बसली होती. रानकुत्रा हा तसा लाजाळु प्राणी आहे, माणसाला तो घाबरतो, पण प्रसंगी ३-४ रानकुत्री एका वाघाला सुद्धा लोळवु शकतात, त्यामुळेच वाघ सुद्धा त्यांना सामोरे जायचे टाळतो.\nअशी ही रानकुत्री चक्क आमच्या समोर दिसल्याने आमच्यावर आनंदाने वेडे होण्याचीच पाळी आली. रानकुत्री आपली हद्द आखताना झाडावर आणि गवतावर आपल्या मूत्राची धार सोडतात, असे सर्व प्राणी करतात त्यात नवल काही नाही, परंतु रानकुत्र्यांची मुत्र विसर्जनाची पध्दत खरोखर खुप वेगळी असते, मुत्र विसर्जित करताना ते उडी मारतात आणि मागिल दोन्ही पाय एकत्रपणे हवेत उचलुन झाडावर तुतारी सोडतात. ही विलक्षण पध्दत पाहुन खुप अचंबा वाटला.\nकाही वेळाने त्यांचा हा खेळ थांबला, कारण बाजुच्या झाडीतील कुठल्यातरी गोष्टीने त्यांचे लक्ष वेधुन घेतले होते, आता त्यापैकी २ रानकुत्री जंगलात जाणार्‍या एका पाउलवाटेवरुन आत जात होती आणी काही वेळाने तशीच मागे पळत येत होती. हा प्रकार जवळपास १० मिनीटे चालु होता, त्यांच्या ह्या वागण्याचा खुलासा नंतर त्या दुसर्‍या जिप्सी मधील पर्यटकांनी केला, की पाउलवाटेवरुन जंगलात जाणार्‍या रस्त्यावरील एका झाडावर एक अस्वल बसले होते, रानकुत्री त्यालाच घाबरून पळत बाहेर येत होती.\nआता सफारीची वेळ संपत आली होती, ही आमच्या ताडोबा मुक्कामातील शेवटची सफारी होती, पण अजुन मनाप्रमाणे वाघ न बघता आल्याने थोडीशी हुरहुर वाटत होती, आज संध्याकाळी आम्ही नागपुर ला परत जाणार होतो, MTDC चे बुकींग खरे तर दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत होते, पण दुसर्‍या रेंज मधील सफारीचे बुकींग न मिळाल्यामुळे आम्ही आजच गाशा गुंडाळुन नागपुरला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. जंगलातुन बाहेर पडताना अचानकपणे सगळ्यांनीच एक दिवस अजुन जंगलाच्या सान्निध्यात राहण्याची ईच्छा व्यक्त केली, त्यातच गाडी मधील गाइडने आज संध्याकाळी जास्त गाड्यांचे बुकींग नसल्याने संध्याकाळच्या सफारीची तिकिटे मिळवुन देण्याचे आश्वासन दिले, मग एक दिवस थांबण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे मघाशी परत जाण्याच्या कल्पनेने हिरमुसलेले सर्वांचे चेहरे आनंदाने ओसांडुन वाहु लागले.\nआता ताडोबामध्ये एक दिवस वाढला होता, आजुन १ दिवस तरी निसर्गाच्या सान्निध्यात राहता येणार होते, पुढची सफारी कालच्याप्रमाणेच दुपारी २:०० वाजता होती, आणि सुदैवाने आम्हाला तिकीटे मिळाली होती. ठरलेल्यावेळी आमच्या तिसर्‍या सफरीला सुरवात झाली.\nव्याघ्रप्रकल्पात प्रवेश करुन आम्ही एनबोडी ह्या पाणवठ्याकडे जाणार्‍या रस्त्याला वळलो, ह्या रस्त्यावरुन पावसाळ्यात ओढा वाहतो, ओढ्याचे पात्र ओलांडल्यावर थोडा चढ आहे, तो चढुन वर आलो आणी बघतो तर काय, समोरच रस्त्यावर साधारणतः २००-३०० मीटर अंतरावरुन साक्षात एक वाघोबा डुलत डुलत रस्त्यावरुनच चालले होते, आमची गाडी त्यांच्या मागुनच काही अंतर ठेवुन चालली होती, थोड्याच वेळात गाडी चा कानोसा घेत ते बाजुच्या गवतात दिसेनासे झाले, जिथुन वाघ गवतात शिरला होता त्या जागेपाशी पोहोचायला आम्हाला फक्त अर्धा मिनीट लागला असेल, पण तिथे आता वाघाचा कोणताच मागमुस नव्हता.\nखेडेगावातील जनमानसात अनेक दंतकथा पसरलेल्या आहेत, जसे की, वाघाकडे काहीतरी दिव्य शक्ती असते तो कोणाचेही रूप घेऊ शकतो, तो कुठुनही गायब होवुन कुठेही प्रकट होवु शकतो. ह्या दंतकथा का पसरल्या असाव्यात ह्याचा आत्ताच घडलेल्या घटनेनी प्रत्यय आला. जंगलाशी एकरुप होणारा मातकट पिवळसर रंग आणि अंगावरील पट्टे ही वाघाला निसर्गतः मिळालेली देणगी आहे, त्यामुळे गवतात तो अगदी ५-१० फुटांवरुन सुद्धा चटकन ओळखता येत नाही.\nह्या चुटपुटत्या दर्शनानंतर आम्ही एनबोडीच्या पाणवठ्यावरुन २-३ चकरा मारल्या, परंतु काही विशेष पाहण्यास मिळाले नाही.\nपाणवठ्यावरुन मुख्य रस्त्यावर आलो, काही अंतर गेल्यावर पुन्हा एकदा वानरांची एक टोळी रस्त्याजवळच्या झाडावर दंगामस्ती करताना आढळली, चितळांचे कळप तर मधुन मधुन दिसत होतेच, अचानक पणे रस्त्याच्या कडेला , रस्त्याजवळच १ भेकर चरताना दिसले, हा पण अत्यंत लाजाळू आणि भित्रा प्राणी आहे, आम्ही त्याच्यापासुन काही अंतरावर गाडी उभी केली, ते गवत खाण्यात मग्न होते, तुकतुकीत कांतीचे ते भेकर खुपच छान दिसत होते. जरावेळ गवत खाउन ते उडी मारुन जंगलात दिसेनासे झाले.\nदरम्यान पुढे असणार्‍या एका गाडीतील लोकांना १ वाघ उजवीकडच्या जंगलातुन रस्ता ओलांडुन डावीकडच्या जंगलात जाताना दिसला होता. तो आता नक्की पाणवठ्यावर जाणार असे गाईडचे म्हणणे पडले त्यामुळे आम्ही तात्काळ पाणवठ्याकडे निघालो, ज्या बाजुला वाघ गेला होता तिथेच जंगलात एक रानकोंबडा खुप जोर-जोराने ओरडत होता, हा त्याने वाघ पाहिल्याचा अलार्म क��ल होता.\nमुख्य रस्त्यापासुन एनबोडीचा पाणवठा आतल्या अंगाला १.५ कि.मी वर होता, आम्ही त्या जागी जाउन थांबलो. जंगलातील जबरदस्त शांतता आता आम्ही अनुभवत होतो. गाडीतील सर्वजण मेल्याप्रमाणे चिडीचुप बसलो होतो, त्या शांततेचा भंग व्हावा असे कोणालाच वाटत नव्हते. आता फक्त माशांची गुणगुण आणि एकमेकांच्या श्वासाचे आवाज तेव्हढे ऐकु येत होते. जवळपास अर्धा पाउण तास असाच गेल्यावर गाईडच्या व्हायब्रेटर वरील मोबाईल ने शांततेचा भंग केला, फोनवर दुसर्‍या गाडीतील गाईडने एक वाघ मुख्य रस्त्याजवळ वन्य प्राण्यांसाठी तयार केलेल्या एका पाणवठ्यावर पाणी पीत पाण्यातच बसुन आहे असे सांगितले, आमची वरात पुन्हा एकदा मुख्य रस्त्याकडे मार्गस्थ झाली.\nदुरुनच पाणवठ्यापाशी आधीच २ जिप्सी उभ्या असलेल्या दिसल्या, पाणवठ्यावर पोहोचताक्षणी गेले २-३ दिवस जो आटापिटा केला होता त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले, गाड्यांकडे दुर्ल़क्ष करुन वाघोबा शांतपणे पाण्यात बसुन पाणी पिण्यात मग्न होते. वाघाला जंगलाचा राजा का म्हणतात हे त्याच वेळी उमगले, आमच्या उपस्थितीची त्याला अजिबात फिकीर नव्हती, जंगलाचे ते वैभव आम्ही जवळपास ५-१० मिनीटे शांतपणे निरखीत होतो, सर्वजण जणु कोणीतरी गारुड केल्याप्रमाणे निर्जीव पुतळ्यांसारखे स्तब्ध उभे होते. एव्हाना अंधार पडायला सुरवात झाली होती, सफारीची वेळसुद्धा आता संपत आली होती, एव्हढ्यात एका अति-उत्साही परदेशी पर्यटकाच्या कॅमेर्‍यातुन फ्लॅश उडाला. वाघाने गुरगुरत गाडीकडे नापसंतीचा एक कटाक्ष टाकला आणि उठुन उभा राहीला, मग कसलीही घाई न करता शांतपणे पावले टाकीत जंगलात दिसेनासा झाला.\nहा आम्ही पाहीलेला मोहार्ली परिसरातील सर्वात मोठा वाघ होता, त्याची शेपुट दुसर्‍या वाघाबरोबर झालेल्या झटापटीत वाकडे झालेले होते, त्याच्या बेभरवशीपणामुळे वनकर्मचार्‍यांनी त्याचे 'येडा अण्णा' असे नामकरण केले होते.\nआता परतीचा प्रवास लवकरच सुरु होणार होता, गेले २ दिवस आम्ही ह्या जंगलाशी अगदी एकरूप झालो होतो, परत जाण्यास मन तयार होत नव्हते, परंतु आता जाणे भागच होते. ह्या २ दिवसात आम्हाला वाघ, चितळ, सांबर, भेकर, रानकुत्रे, रानडुक्कर, मुंगुस, नीलपंख (इंडियन रोलर), स्वर्गिय नर्तक (पॅराडाइज फ्लायकॅचर), हरीयल (ग्रीन पीजन), मोर, वेडे राघु इत्यादि अनेक प्राणी आणि पक्ष्यांचे दर्श�� झाले होते.\nपुढील वर्षभरात पुन्हा एकदा ताडोबाला येण्याचे मनोमन ठरवतच ताडोबाचा निरोप घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2015-11-28T20:07:00%2B05:30&max-results=7", "date_download": "2023-05-30T03:48:05Z", "digest": "sha1:SWICQRPHZPDLCVSXXZQX4OR7I5H2WBWT", "length": 21582, "nlines": 116, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nअण्णा शिरगावकरांचे कार्य समाजाला दिशा देणारे\nडॉ. सुभाष देव : यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार प्रदान\nरत्नागिरी : ``पुराणपुरुष अण्णा शिरगावकर यांनी ध्येयाने प्रेरित होऊन केलेले कार्य समाजाला निश्चित दिशा देणारे आहे``, असे गौरवोद्गार रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी आज येथे काढले.\nमुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे विभागीय स्तरावर प्रथमच सुरू झालेला यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार दाभोळ (ता. दापोली) येथील इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर यांना प्रदान करण्यात आला. पंधरा हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पटवर्धन हायस्कूलच्या नाटेकर सभागृहात झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देव बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, उपाध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हाध्यक्ष बापू काणे, माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष विनायक हातखंबकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. देव यांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांची राजकीय आणि साहित्यिक कामगिरी विशद केली. त्यांचे कृष्णाकाठ हे दोन भागांतील आत्मचरित्र राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत समोर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. अण्णा शिरगावकर यांनी इतिहासाच्या संशोधनासाठी केलेल्या धडपडीचाही त्यांनी आढावा घेतला. समाजासाठी कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना पाठबळ देण्याचे काम संस्थांनी करायचे असते. अण्णांना पुरस्कार देऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ते केले आहे, असेही डॉ. देव म्हणाले.\nअण्णा शिरगावकर यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.\nसमाजसेवेची प्रेरणा आपल्याला आईकडून मिळाल्याचे प्रारंभी नमूद करून सत्काराला उत्तर देताना अण्णा शिरगावकर म्हणाले, ``स्वातंत्र्यासाठी लढा देणारे आपले अनेक पूर्वज फाशी गेले, तुरुंगात गेले. अनेक हालअपेष्टा त्यांनी सोसल्या. त्���ा काळात पुरस्कार नव्हते. त्यांचे वाढदिवस साजरे होत नव्हते. आजकाल मात्र कोणाचे ना कोणाचे पुरस्कार आणि वाढदिवस सतत सुरूच असतात. त्यामुळे खरे समाजकार्य करणारे दुर्लक्षितच राहतात. पण समाजसेवेची दखल घेणारे आजही आहेत, याचे समाधान वाटते. शेवटपर्यंत कार्यरत राहायची माझी इच्छा आहे.``\nडॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानतर्फे विभागीय स्तरावर प्रथमच सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण पुरस्काराविषयी तसेच प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या गीतारहस्य चर्चासत्राविषयी माहिती दिली. या चर्चासत्रातील निबंध संकलित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. हे चर्चासत्र आणि पुस्तकाच्या प्रकाशनाविषयीची माहिती पुस्तकाचे संपादक डॉ. सुरेश जोशी यांनी दिली. ते म्हणाले ``लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या शतकोत्सवी ग्रंथाविषयी महाराष्ट्रात कोठेच चर्चासत्र झाले नाही. लोकमान्यांच्या जन्मभूमीत ते व्हावे, अशी इच्छा राजाभाऊ लिमये यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर गेल्या १ आणि २ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत हे सांगोपांग चर्चासत्र झाले. ते पुस्तकस्वरूपात तयार करण्यासाठीही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. हाताशी कोणतीही अभ्यासाची सामग्री नसताना लोकमान्यांनी तुरुंगावसात गीतारहस्य लिहिले. पीएचडीचे प्रबंध लिहिणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या आजच्या तरुणांना ते आजही मार्गदर्शक आहे.`` राजाभाऊ लिमये यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह एम. के. गावडे यांनी आभार मानले. निशा काळे यांनी सूत्रसंचालन केले.\nगीतारहस्य चर्चासत्र पुस्तकाचे प्रकाशन\nप्रतिष्ठानच्या पुण्यातील कृषी-सहकार व्यासपीठाने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या `कथा जोतिबा सावित्रीची` या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. ते शिक्षक असे : लीलाधर मोहन कूड (द्वितीय क्रमांक, ७५० रु.- शिवार आंबेरे, रत्नागिरी), योगेश पेढांबकर (तृतीय ५०० रु., चिपळूण) आणि विश्वनाथ रामचंद्र चिले (उत्तेजनार्थ ३०० रु., - वरवडे, ता. रत्नागिरी).\nसत्काराला उत्तर देताना अण्णा शिरगावकर पत्नीच्या आठवणीने भावनावश झाले. ते म्हणाले, ``आतापर्यंत मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या पत्नीकडे देत असे. यमराजाने जीवनगौरव पुरस्कार देऊन तिला आमच्यातून नेले. त्यामुळे आता मी पुरस्कार कोणाला देऊ, हा प्रश्न पडला आहे. मी मात्र माझे काम अखेरपर्यंत करत राहणार आहे. मी इतिहासाचा अभ्यास करताना जमविलेल्या वस्तू ठाण्याच्या प्राच्यविद्या संस्थेला दिल्या. आताही माझ्याकडे जुना अमोल ग्रंथसंग्रह आहे. तो रत्नागिरी जिल्ह्यातल्या संस्थेने स्वीकारावा आणि अपरान्त संशोधन केंद्र सुरू करावे, अशी माझी अपेक्षा होती. त्यासाठी कोणत्याच संस्थेने स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे नाइलाजाने हा ठेवाही जिल्ह्याबाहेर द्यावा लागणार आहे.``\nझाशीच्या राणीचा इतिहास तरुणांच्या मनावर ठसवायला हवा\nडॉ. सच्चिदानंद शेवडे : सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत ही खंत\nकोट (ता. लांजा) : “झाशीच्या राणीचा प्रेरणादायी इतिहास आजच्या तरुणांसाठी आदर्श आहे. खरा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच सैन्यात जायला तरुण तयार होत नाहीत,’’ अशी खंत इतिहासाचे प्रगाढ अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे व्यक्त केली.\nझाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यात कोलधे आणि कोट येथे आहे. तिचा इतिहास आजच्या पिढीला समजावा आणि तिचे स्मारक गावात उभारले जावे कोट आणि कोलधे ग्रामस्थांनी स्मारक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत कोट येथे राणीची १८१ वी जयंती काल (ता. १९) उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ. शेवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ``कोणत्याही व्यक्तीचे मूळ महत्त्वाचे असते. राणी लक्ष्मीबाई बालपणात या गावांमध्ये आली की नाही, याला महत्त्व नाही. त्यांचे मूळ गाव महत्त्वाचे आणि त्यांची आठवण ग्रामस्थांकडून ठेवली जाते, हे त्याहून महत्त्वाचे आहे. रणरागिणी लक्ष्मीबाईचा इतिहास तेजस्वी आहे. इतिहास शाईने नव्हे, तर क्रांतिकारकांच्या रक्ताने लिहिला जातो. राणीने १८५७ साली स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला आणि त्यानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे सांगितले, शिकविले जाते. ते चुकीचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे मागितल्यानंतर मिळणारे दान किंवा भीक नव्हे. ज्ञात-अज्ञात असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताने स्वातंत्र्य मिळविले आहे. तसेच सांगितले गेले पाहिजे. ते न सांगितले गेल्यामुळे आजच्या पिढीला स्व���तंत्र्य सहज मिळाले, असे वाटते. त्यामुळे स्वातंत्र्याचे मोल कळत नाही. म्हणूनच देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्हायला तरुण मिळत नाहीत. प्रेरणादायी कविता, धडे अभ्यासातून काढून टाकले गेले. त्यामुळे प्रेरणादायी खरा इतिहास मुलांना समजतच नाही. देशाच्या सीमा तलवारीच्या टोकाने आखल्या जातात, चरख्याच्या सुताने नव्हेत, हे तरुणांना पटविणे आवश्यक आहे.``\nराणी लक्ष्मीबाईचे शौर्य, तिचा संघर्षमय जीवनप्रवास, १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, त्याबाबत ब्रिटिशांनी लिहून ठेवलेल्या चुकीच्या नोंदी, चुकीचा इतिहास शिकविल्यामुळे झालेले नुकसान, स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला मिठावरील कर, न्यायव्यवस्थेमुळे विश्वासाला गेलेला तडा इत्यादीविषयी शेवडे यांनी ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. त्यामुळे सभागृह भारावून गेले. संत आणि राष्ट्रपुरुष एखाद्या जातीसाठी, समाजासाठी नव्हे, तर देशासाठी कार्य करतात, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.\nप्रारंभी अंध कलाकार योगिता अरुण तांबे हिचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. अॅड. विलास कुवळेकर यांनी प्रास्ताविक केले. राणी लक्ष्मीबाईच्या स्मारकाला पर्यटनस्थळाचा नव्हे, तर स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिनकर नेवाळकर यांनी डॉ. शेवडे यांचा सत्कार केला.\nसमारंभाला आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह परिसरातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते..\nस्मारकासाठी २५ लाखाची तरतूद\n``राणी लक्ष्मीबाईच्या कोट येथील नियोजित स्मारकासाठी जिल्हा नियोजन मंडळातून २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल आणि समितीच्या येत्या बैठकीत त्याची नोंद घेतली जाईल, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले आहे``, अशी माहिती राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी केली. या स्मारकासाठी आपणही प्रयत्नशील राहू आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन श्री. साळवी यांनी यावेळी दिले.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/mumbai_78.html", "date_download": "2023-05-30T04:50:15Z", "digest": "sha1:2BNUT64OBQ355JXRK23URWSVVHLM5UMZ", "length": 5391, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); 370 कलम हटवणे हा केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय - जयकुमार रावल | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\n370 कलम हटवणे हा केंद्र सरकारचा क्रांतिकारी निर्णय - जयकुमार रावल\nमुंबई ( ५ ऑगस्ट २०१९) : राष्ट्राची वर्तमान आवश्यकता लक्षात घेऊन जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याबाबत केंद्र सरकारने आज घेतलेला निर्णय हा सर्वांगाने देशहितकारी व अभिनंदनीय आहे. भारतीय राजकीय इतिहासातील ही क्रांतिकारक घटना आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या या निर्णयातून देशाचे हित साध्य होईल. देशातील जनतेच्या भावना आणि एकसंघ भारताची संकल्पना याचे प्रतिबिंब या निर्णयात आहे. 370 कलम हटवण्याबरोबरच जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन लढाख हा स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापनेचा आणि जम्मू-काश्मीरलाही केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णयही कौतुकास्पद आहे. यामुळे आता एक भारत- श्रेष्ठ भारत, एक संविधान-एक निशाण या संकल्पना प्रगल्भतेने देशात रूढ होतील. जम्मू काश्मिर प्रदेशातील जनतेच्या वेगवान विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. शांतीपूर्ण विकासातून जनतेचे सर्वांगीण हित होणार आहे, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.\nया क्रांतिकारी निर्णयाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dragarwal.com/mr/study/", "date_download": "2023-05-30T04:37:26Z", "digest": "sha1:YBLCYELDTHOZHTGVHCURESWOVZ5W5LO6", "length": 18841, "nlines": 178, "source_domain": "www.dragarwal.com", "title": "डॉ. अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टोमेट्री द्वारा ऑफर केलेल्या ऑप्टोमेट्री कोर्सेसची यादी", "raw_content": "\nआम्ही आयकेअरचे भविष्य बदलत आहोत.\nडॉ. अग्रवाल यांच्याकडे, आम्ही डोळ्यांच्या काळजीचे भवितव्य एका मजबूत दृष्टीने बदलत आहोत बॅचलर आणि ऑप्टोमे��्रीमध्ये पदव्युत्तर पदवी, आम्ही ऑप्टोमेट्रीमध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी विस्तृत अभ्यासक्रम ऑफर करतो. आमच्याबरोबर अभ्यास करा\nडॉ. अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टोमेट्री हे डॉ. अग्रवाल ग्रुप ऑफ नेत्र रुग्णालय आणि नेत्र संशोधन केंद्रांचे एकक आहे. चेन्नई या दोलायमान शहरात वसलेले, आम्ही 2006 मध्ये आमच्या पहिल्या बॅचमध्ये फक्त सहा विद्यार्थ्यांसह सुरुवात केली पण भारतातील आघाडीच्या ऑप्टोमेट्री महाविद्यालयांपैकी एक म्हणून विकसित झालो आहोत.\nअसोसिएशन ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेस ऑफ ऑप्टोमेट्री (ASCO) अंतर्गत नोंदणीकृत, अभ्यासक्रमाची रचना नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रमाणित आहे. डॉ. अग्रवाल येथे आम्ही केवळ अग्रगण्य अभ्यासक्रमच देत नाही तर आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातही मदत करतो.\nआमच्या सर्वसमावेशक शैक्षणिक संरचनेत केवळ अभ्यासक्रमच नाही तर परस्परसंवादी सत्रे, प्रशिक्षण आणि फील्ड वर्क देखील आहे. हे आमच्या विद्यार्थ्यांना उत्तम व्यावसायिक बनण्यास मदत करते\nविद्यमान अभ्यासक्रमाला आव्हान देणारे आमचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रख्यात प्राध्यापक सदस्य, ग्राउंड ब्रेकिंग पद्धतींचे ज्ञान देतात\nआमचा सिद्ध झालेला ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ आमच्या प्रशंसेचे प्रदर्शन नाही तर नेत्र काळजी उद्योगातील सीमा तोडण्यासाठी आमच्यासाठी सतत दबाव आहे.\nअत्याधुनिक जैव प्रयोगशाळांना अत्याधुनिक उपकरणे आणि उत्कृष्ट कर्मचारी यांच्याशी जोडून, आम्ही उद्योगातील काही सर्वोत्तम व्यावहारिक अनुभव प्रदान करतो\nबीएससी ऑप्टोमेट्री (ऑप्टोमेट्रीमध्ये विज्ञान पदवी)\nऑप्टोमेट्री हा एक आरोग्यसेवा व्यवसाय आहे जो डोळा आणि दृष्टी काळजी हाताळतो. ऑप्टोमेट्रिस्ट हे प्राथमिक हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्स आहेत ज्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अपवर्तन आणि वितरण, डोळ्यांच्या स्थिती शोधण्यात आणि व्यवस्थापन करण्यात मदत करणे आणि व्हिज्युअल सिस्टमच्या परिस्थितीचे पुनर्वसन समाविष्ट आहे.\nऑप्टोमेट्री हा एक आरोग्यसेवा व्यवसाय आहे जो भारतामध्ये ऑप्टोमेट्री कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे नियंत्रित (परवाना/नोंदणीकृत) केला जातो आणि ऑप्टोमेट्रीस्ट हे डोळा आणि व्हिज्युअल सिस्टमचे प्राथमिक आरोग्यसेवा व्यवसायी आहेत. ऑप्टोमेट्रिस्ट फंक्शन्स करतात ज्यात अपवर्तन आणि चष्मा घालणे आणि डोळ्यातील रोगाचे निदान आणि व्यवस्थापन करण्यात मदत करणे समाविष्ट आहे. ते कमी दृष्टी/अंधत्व असलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी देखील मदत करतात.\nऑप्टोमेट्री मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nबीएससी ऑप्टोमेट्री (ऑप्टोमेट्रीमध्ये विज्ञान पदवी)\nऑप्टोमेट्री हा एक आरोग्यसेवा व्यवसाय आहे जो डोळा आणि दृष्टी काळजी हाताळतो. ऑप्टोमेट्रिस्ट हे प्राथमिक हेल्थकेअर प्रॅक्टिशनर्स आहेत ज्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अपवर्तन आणि वितरण, डोळ्यांच्या स्थिती शोधण्यात आणि व्यवस्थापन करण्यात मदत करणे आणि व्हिज्युअल सिस्टमच्या परिस्थितीचे पुनर्वसन समाविष्ट आहे.\nऑप्टोमेट्री हा एक आरोग्यसेवा व्यवसाय आहे जो भारतामध्ये ऑप्टोमेट्री कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे नियंत्रित (परवाना/नोंदणीकृत) केला जातो आणि ऑप्टोमेट्रीस्ट हे डोळा आणि व्हिज्युअल सिस्टमचे प्राथमिक आरोग्यसेवा व्यवसायी आहेत. ऑप्टोमेट्रिस्ट फंक्शन्स करतात ज्यात अपवर्तन आणि चष्मा घालणे आणि डोळ्यातील रोगाचे निदान आणि व्यवस्थापन करण्यात मदत करणे समाविष्ट आहे. ते कमी दृष्टी/अंधत्व असलेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी देखील मदत करतात.\nऑप्टोमेट्री मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम\nडॉ अग्रवाल आय हॉस्पिटलमध्ये हा दोन महिन्यांचा ऑप्टोमेट्री कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर, मी अनुभवाच्या सहाय्याने नवीन तंत्रांचा सखोल अभ्यास केला आहे. शस्त्रक्रिया करणार्‍या रूग्णांसाठी शस्त्रक्रियापूर्व चाचण्यांपासून, डेटा पोस्टचे विश्लेषण करण्यापर्यंत - ऑपरेटिव्हरीत्या, हे सर्वांगीण शिक्षण होते. मला स्वतंत्रपणे विसर्जन, ऑप्टिकल आणि संपर्क बायोमेट्री करण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम सर्वसमावेशक होता आणि मला मॅन्युअल केराटोमेट्री, स्पेक्युलर मायक्रोस्कोपी, बीएसकॅन अल्ट्रासोनोग्राफी आणि नासोलॅक्रिमल सिरिंगिंगची माहिती मिळाली. माझ्या करिअरच्या प्रगतीसाठी ऑप्टोमेट्रीचा हा अत्यंत आवश्यक अभ्यासक्रम होता.\nऑप्टोमेट्रीमधील प्रमाणन अभ्यासक्रमाने मला संकल्पना शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी दिली. ऑप्टोमेट्रिस्ट अत्यंत सहाय्यक होते आणि मी सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्स प्रशिक्षणाच्या 2 महिन्यांत विविध पैलू कव्हर केले आहेत. लेन्स समजून घेऊन, वितरीत केल्याने रु��्णाच्या डोळ्यांचे आरोग्य आणि समाधान सुनिश्चित करण्यासाठी माझा आत्मविश्वास वाढला आहे. एकूण एक्सपोजर हे माझ्या कारकिर्दीत एक मोठे मूल्यवर्धन आहे. कॉन्टॅक्ट लेन्स डिस्पेन्सिंगमध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मी कोर्सची शिफारस करेन\nस्क्विंट लसिक शस्त्रक्रिया पोस्टरियर सबकॅप्सुलर मोतीबिंदू कॉर्टिकल मोतीबिंदू युव्हिटिस जन्मजात काचबिंदू रोझेट मोतीबिंदू नेत्ररोग तज्ज्ञ स्क्लेरल बकलिंग वंदना जैन मोतीबिंदू सबकॅप्सुलर मोतीबिंदू चेन्नई आय हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आफ्टरकेअर अर्धांगवायू स्क्विंट विभक्त मोतीबिंदू रेटिनल होल पिगमेंटरी ग्लॉकोमा मोतीबिंदू शस्त्रक्रिया ब्लेडलेस लसिक ऑक्युलोप्लास्टी केरायटिस अपवर्तक शस्त्रक्रिया पोस्टरियर कॅप्सुलर मोतीबिंदू डॉ अक्षय नायर आघात मोतीबिंदू नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार ऑप्टोमेट्रीमध्ये फेलोशिप RelexSmile शस्त्रक्रिया लॅसिक किती सुरक्षित आहे अहमदाबादमधील नेत्र रुग्णालय नेत्र रुग्णालय कोईम्बतूर फोटोकोग्युलेशन\nनेत्र रुग्णालये - राज्य आणि केंद्रशासित प्रदेश\nनेत्र रुग्णालये - शहर\nसर्व रोग आणि परिस्थिती\nडोळा शरीरशास्त्र आणि उपचार\nकोरोनाच्या काळात डोळ्यांची काळजी\nकॉन्टॅक्ट लेन्स आणि कमी दृष्टी\nडोळयातील पडदा बद्दल सर्व\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी बद्दल सर्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/16-april", "date_download": "2023-05-30T04:47:34Z", "digest": "sha1:X6I7ZAUKL53ZG3X5OO5WR3GQC6N2OJBQ", "length": 5251, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१६ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n१६ एप्रिल - दिनविशेष\n१९९९: चालकरहित निशांत विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे चाचणी करण्यात आली.\n१९९५: निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना ऑनेस्ट मॅन ऑफ इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n१९७२: केप कॅनव्हेरॉल, फ्लोरिडा येथून अपोलो-१६ या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.\n१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) - सुरवात.\n१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला.\n१९९१: आशिष खाचणे - चित्रपट आणि नाटक अभेनेते\n१९७८: लारा दत्ता - मॉडेल आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री\n१९७२: कोंचिता मार्टिनेझ - स्पॅनिश लॉनटेनिस खेळाडू\n१९६३: सलीम मलिक - पाकिस्तानी क्रिकेटपटू\n१९६१: जर्बोम गॅमलिन - अरुणाचल प���रदेशचे ७वे मुख्यमंत्री (निधन: ३० नोव्हेंबर २०१४)\n२०००: अप्पासाहेब पवार - लेखक\n१९९५: रमेश टिळेकर - अभिनेते आणि वकील\n१९६६: नंदलाल बोस - भारतीय जगविख्यात चित्रकार - पद्म विभूषण (जन्म: ३ डिसेंबर १८८२)\n१८५०: मेरी तूसाँ - मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियमच्या संस्थापिका (जन्म: १ डिसेंबर १७६१)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/28-may", "date_download": "2023-05-30T04:52:00Z", "digest": "sha1:M2QVLJJXFLSYWNUWBHZZNEM64VHYGWXY", "length": 5831, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२८ मे - दिनविशेष", "raw_content": "\n२८ मे - दिनविशेष\n२०२२: UEFA चॅम्पियन्स लीग - रिअल माद्रिद फुटबॉल क्लब विक्रमी १४ वेळेस विजयी.\n१९९९: द लास्ट सपर - लिओनार्डो दा विंची यांचे चित्र इटली मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.\n१९९८: पाकिस्तान - देशाने बलुचिस्तानच्या चगाई भागात पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.\n१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) - स्थापना.\n१९५८: स्वातंत्र्यवीर सावरकर - यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.\n१९५८: गौतम शोम (सीनियर) - भारतीय क्रिकेट खेळाडू (निधन: १० फेब्रुवारी २०२३)\n१९४६: के. सच्चिदानंदन - भारतीय कवी आणि समीक्षक\n१९२३: एन. टी. रामाराव - आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री (निधन: १८ जानेवारी १९९६)\n१९२१: पं. दत्तात्रय पलुसकर - शास्त्रीय गायक (निधन: २५ ऑक्टोबर ��९५५)\n१९०८: इयान फ्लेमिंग - दुसऱ्या महायुध्दातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचे जनक (निधन: १२ ऑगस्ट १९६४)\n१९९९: बी. विट्टालाचारी - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १८ जानेवारी १९२०)\n१९९६: जोसेफ ब्रॉडस्की - रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार - नोबेल पारितोषिक (जन्म: २४ मे १९४०)\n१९९४: गणपतराव नलावडे - हिंदूसभेचे नेते\n१९६१: परशुराम कृष्णा गोडे - प्राच्यविद्या संशोधक (जन्म: ११ जुलै १८९१)\n१७८७: लिओपोल्ड मोत्झार्ट - ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur/young-researchers-from-maharashtra-have-discovered-a-new-species-of-lizard-on-the-coast-of-kerala-rgc-76-ssb-93-3556520/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T03:42:45Z", "digest": "sha1:L2GD7NT6PUQAYISVPFYGPDV5SH7N4OYA", "length": 23905, "nlines": 295, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी केरळच्या समुद्रकिनारी पालीच्या नव्या निशाचर प्रजातीचा लावला शोध | Young researchers from Maharashtra have discovered a new species of lizard on the coast of Kerala | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्�� किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nमहाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी केरळच्या समुद्रकिनारी पालीच्या नव्या निशाचर प्रजातीचा लावला शोध\nमहाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी उत्तर केरळच्या किनारी जंगलातून जमिनीवर राहणाऱ्या पालीची ‘चेंगोड्युमॅलेन्सिस’ ही छोटी, निशाचर प्रजाती शोधून काढली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nमहाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी केरळच्या समुद्रकिनारी पालीच्या नव्या निशाचर प्रजातीचा लावला शोध (छायाचित्र – लोकसत्ता टीम)\nनागपूर : तरुण संशोधकांना निसर्ग म्हणजे फक्त अनुभवायचा नसतो, तर त्या निसर्गातील नाविन्यही शोधून काढायचे असते. महाराष्ट्रातील तरुण सध्या हेच काम करत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या निसर्गातील मुशाफिरीत अनेक पालींच्या, सापाच्या नवनव्या प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. आताही त्यांनी उत्तर केरळच्या किनारी जंगलातून जमिनीवर राहणाऱ्या पालीची ‘चेंगोड्युमॅलेन्सिस’ ही छोटी, निशाचर प्रजाती शोधून काढली आहे.\nही छोटीशी पाल जमिनीवर पानांचा कचरा आणि जंगलातील खडकांमध्ये आढळते. फळबागा आणि छत आच्छादन असलेल्या इतर भागांसारख्या अंशतः मानवी बदललेल्या लँडस्केपमध्ये आढळते. ‘चेंगोड्युमाला’ किंवा ‘कोस्टल केरळ गेकोएला’ या पाली उत्तर केरळमधील कमी टेकड्या आणि किनारी जंगलात स्थानिक आहे.\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nहेही वाचा – अकोला : मुलगी झाली म्हणून छळ; आईने संपविले जीवन, पतीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा\n‘चेंगोड्युमाला’ ही कालिकत जिल्ह्यातील एक मध्यभागी टेकडी आहे. ‘चेंगोड्युमाला’ येथून वर्णन करण्यात आलेली पालीची दुसरी नवीन प्रजाती ही वस्तुस्थिती अधोरेखित करते की या कमी-उंचीच्या टेकड्यांमधील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात नाही आणि अजून अनेक प्रजाती शोधणे बाकी आहे.\nही टेकडी आणि उत्तर केरळमधील इतर ��िनारपट्टीवरील टेकड्या बेकायदेशीर खाणकाम आणि अंदाधुंद वृक्षतोडीमुळे प्रचंड दबावाखाली आहेत आणि स्थानिक जैवविविधतेला आधार देणाऱ्या या अनोख्या अधिवासांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे.\nहेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनीही समाजमाध्यमांवर ठेवले ‘मी सावरकर’ लिहिलेले छायाचित्र\n‘सोसायटी फॉर द स्टडी ऑफ एम्फिबियन्स अ‍ॅण्ड रेप्टाइल्स’, यूएसएचे आंतरराष्ट्रीय प्रकाशन ‘जर्नल ऑफ हर्पेटोलॉजी’मध्ये गुरुवारी या नवीन प्रजातींचे वर्णन करणारा पेपर प्रकाशित झाला. ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन, मुंबईचे इशान अग्रवाल आणि अक्षय खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथक होते. त्यात सेंट जोसेफ कॉलेज आणि केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, केरळमधील उमेश पावकुंडी आणि संदीप दास आणि विलानोव्हा युनिव्हर्सिटी, यूएसएमधील ॲरॉन एम. बाऊर यांचा समावेश होता.\nमराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनीही समाजमाध्यमांवर ठेवले ‘मी सावरकर’ लिहिलेले छायाचित्र\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल\nMaharashtra Breaking News : किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल-अनिल परब\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nपुणे:नैसर्गिक आपत्तींमुळे पिके मातीमोल, खरिपातील ४७ टक्के पिकांवर पाणी\nCSK vs GT, IPL 2023 : शेवट��ी ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nMore From नागपूर / विदर्भ\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nखासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव; चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती\nनागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर\nगोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड\nशेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार\nहिंगणघाटकरांची प्रतीक्षा संपली; जयपूर-चेन्नई ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली अन्..\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nभंडारा, मोहाडी तालुक्यात वादळी पावसाचे थैमान; झाडे उन्मळून पडली, घरांसह शाळेचे छतही उडाले\n सैन्यभरतीची तारीख ठरल���, तरुणांनो तयारीला लागा..\nकुनोच्या जंगलात आणखी एक चित्ता; आता इतर चित्त्यांचे काय…\nशालेय पोषण आहार योजना संकटात, अनेक अंगणवाडय़ांना इंधनाचा पुरवठा नाही; सेविकांवर आर्थिक बोजा\nखासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव; चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती\nनागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर\nगोंदिया : पटेल, पटोलेंच्या कार्यक्षेत्रात भाजपाची बाजी; गोरेगाव बाजार समितीवर सभापती, उपसभापतींची निवड\nशेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार\nहिंगणघाटकरांची प्रतीक्षा संपली; जयपूर-चेन्नई ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचली अन्..\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/my-success-has-only-one-father-satyajeet-tambe-1202516", "date_download": "2023-05-30T03:45:36Z", "digest": "sha1:2NUP66RVH7HT6TXOQHSXXBYSCHMF4WZR", "length": 6883, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "माझ्या यशाला एकच बाप आहे : सत्यजीत तांबे", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > माझ्या यशाला एकच बाप आहे : सत्यजीत तांबे\nमाझ्या यशाला एकच बाप आहे : सत्यजीत तांबे\nकाँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे आमदार झाल्यानंतर निवडुकीत मिळालेल्या यशावर भाष्य करत इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स`, यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं सांगितलं.\nनाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातुन आमदार म्हणुण निवडुन आल्यानंतर याच्यावर भाष्य केलं आहे, यावेळी त्यांनी अनेक लोक आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही निवडून आले अस बोलतं असल्याचं सांगितलं. त्याच बरोबर “माझा यशाचा ��कच बाप आहे,” असं मत सत्यजित तांबेनी व्यक्त केल. ते निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच चोपडा (Chopda) तालुक्यात आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी शिक्षण मंडळ (Mahatma Gandhi Shikshan Mandal Choda) संचलित कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयात पदवीधर शिक्षकांची भेट घेतली.\nसत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक लोकं येतात आणि सांगतात की आम्ही तुम्हाला मदत केली, आमच्यामुळे तुम्ही निवडून आला आहात. परंतु, माझ्या विजयाचं खरं श्रेय माझ्या वडिलांच्या कामाला आहे. मागच्या १४ /१५ वर्षात माझ्या वडीलांनी कुणाची जात पाहीली नाही, कुणाचा धर्म पाहीला नाही, कुणाचा पक्ष पाहीला नाही,त्यांनी प्रत्येकाशी संबंध ठेवले म्हणून सर्वजण माझे पाठीशी उभे राहिले. याची मला जाणीव आहे.” असं सत्यजीत तांबे यावळी म्हणाले. “माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे” “इंग्रजीत एक म्हण आहे की, ‘सक्सेस हॅज मेनी फादर्स`, यशाला अनेक बाप असतात. प्रत्येकजण म्हणतो की, माझ्यामुळे निवडून आला. मात्र, माझ्या यशाचा एकच बाप आहे आणि तो माझा बाप आहे,” असं बेधडक वक्तव्य सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं. “बापाच्या आणि मुलाच्या कामाची तुलना होण्याचा महाराष्ट्राला आणि भारताला फार मोठा इतिहास आहे,”अस सुचक विधानही सत्यजित तांबे यांनी यांनी यावेळी केलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/maratha-reservation-issue-maratha-samaj-kranti-chowkat-andolan-for-inclusion-of-obc-kunbi-aurangabad-news-131232914.html", "date_download": "2023-05-30T04:04:48Z", "digest": "sha1:FL6IU2QHJZ3NAF6AOMETUQUMGU5UGSTX", "length": 8388, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ओबीसीत सरसकट समावेशासाठी मराठा समाजातर्फे क्रांती चौकात महाराष्ट्र दिनापासून बेमुदत ठिय्या | Maratha reservation issue, Maratha Samaj Kranti Chowkat Andolan for inclusion of OBC | Kunbi | Aurangabad News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआंदोलन:ओबीसीत सरसकट समावेशासाठी मराठा समाजातर्फे क्रांती चौकात महाराष्ट्र दिनापासून बेमुदत ठिय्या\nप्रतिनिधी|छत्रपती संभाजीनगर|मराठा समाजाने व मराठा समाजाच्या सर्व संघटना गेल्या तीन दशकांपासून गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली. त्यामध्ये अनेक मराठा बंधू भगिनींनी प्राण त्यागले. मराठा समाज हा शतकानुशतके शेतीची मशागत, कुणबीक करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. बोटावर मोजता येतील इतकेच मराठा लोक जमीनदार आहेत. आज पन्नास टक्के मराठा भूमिहीन असून मजूर, शेतमजूराचे काम करत आहे. त्यामुळे इतर मागासवर्गात सरसकट समावेश करावा, या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे क्रांती चौकात महाराष्ट्र दिनापासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.\nमराठा आणि कुणबी, कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचे अनेक पुरावे आम्ही सरकारला आजपर्यंत खत्री आयोग,बापट आयोग, सराफ आयोग, भाटिया आयोग, राणे समिती, म्हसे आयोग, गायकवाड आयोग याच्या सर्वांच्या या अगोदर तोंडीं, लेखी पुरावे स्वत: सादर केले आहेत. मराठा हा शब्द जातीवाचक नसून तो समुहवाचक, धर्म, उपाधी वाचक आहे. जसे १९७०,८० च्या दशकापर्यंत शाळेत सर्वांच्या नोंदी जसे मराठा-तेली, मराठा-कुणबी, मराठा-माळी, मराठा-धनगर, मराठा-न्हावी, मराठा-लोहार अशी असायची. शासनाने जात, धर्मावरून नव्हे तर त्यांच्या व्यवसायावरून ज्याना त्याना आरक्षण दिले गेले, त्यामध्ये बहुसंख्य म्हणून व काही प्रमाणात मराठ्यांना जमीनदार म्हणून डावलले गेले. आजही मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील चार पाच जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात मराठा समाजाला मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा एकच असल्याचे ओबीसी इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात येते, ते त्यांचा लाभही घेतात. याचाच संदर्भ घेऊन तत्कालीन महाराष्ट्र सरकारने १जुन २००४ रोजी अध्यादेश (जीआर) काढून मराठा-कुणबी समकक्ष असल्याचे शेतीच्या खासरा उतारा, जन्म मृत्यू नोंदणी चे पुरावे सादर करून ८३ चे ओबीसी प्रमाणपत्र दिले जाते, तेच प्रमाणपत्र उर्वरित सर्वांना त्वरित द्यावेत.आम्ही मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून करीत असल्यामुळे, केंद्र सरकारने यांची दखल घेऊन,१४ नोव्हेंबर १९९९ ला सरकारने न्यायमुर्ती श्यामसुंदर यांचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पाठवला होता. मराठा समाजाच्या मागण्यासाठी व इतर मागासवर्गात समावेशासाठी मुंबई मंत्रालयामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला आपल्याकडे असणारे कागदपत्रे पुरावे सादर करण्यासाठी बोलावले होते. तेव्हा आम्ही स्वत: मुंबईमध्ये हजर राहून लेखी पुरावे सादर केले होते.त्यामुळेच तत्कालीन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग न्यायमुर्ती व नौ.सी.खत्री यांनी महाराष्ट्रात मराठा समाजाचा सर्वे केला. त्या अहवालाच्या आधारेच तत्कालीन सरकारने १ जुन २००४ ला अध्यादेश (जीआर) काढला आणि म���ाठा व कुणबी समकक्ष एकच असल्यामुळे मराठा समाजाचा ओबीसी ८३ चे प्रमाण पत्र दिले गेले. परंतु मराठवाडा व महाराष्ट्रातील काही जिल्हे कागदपत्रे पुरावे मिळत नसल्याने ते आजपर्यंत या लाभापासून वंचित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/dr-manes-bail-application-hearing-adjourned/", "date_download": "2023-05-30T05:33:48Z", "digest": "sha1:FLUKJRIZ5ZIDE7VPOAXA6V54HQUT4ZBA", "length": 14872, "nlines": 407, "source_domain": "krushival.in", "title": "डॉ. माने यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब - Krushival", "raw_content": "\nडॉ. माने यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब\nin sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |\nपोलीस भरती महिला उमेदवारांकडून खंडणी प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या अटकपुर्व जामिनाची मुदत संपल्यावर त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दि.1 जुनपर्यंत तहकूब करण्यात आल्याने पुन्हा एकदा डॉ. माने यांना दिलासा मिळाला आहे. आपली अटक टाळण्यासाठी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेत अटकपुर्व जामीन मंजुर झाल्याने दि.25 मे पर्यंत त्यांना अटक करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र दि.30 मे रोजी त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याचे उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी सांगितले.\nरायगड पोलीस दलात भरतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू होती. ही तपासणी करताना 15 महिला उमेदवारांकडून प्रत्येकी 1500 रुपयांची रक्कम जिल्हा शल्यचिकित्सकांचे लिपिक प्रदीप ढोबळ याने वसूल केले. पैसे दिले नाहीत तर वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरविण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ढोबळ याला अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुहास माने तडकाफडकी रजेवर गेले होते. रजेवरून परत येताच त्यांची पोलिस चौकशी करण्यात आलीत्र यावेळी त्यांना पुन्हा दि.30 मे रोजी चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.\nगुरुवारी डॉ. सुहास माने यांच्या अटकपुर्व जामिनाची मुदत संपल्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र न्यायालयासमोरील कामकाज जास्त असल्याने त्यांच्या जामीनअर्जावरील सुनावणी दि.1 जुनपर्यंत तहकूब करण्यात आली असल्याची माहिती ॲड प्रविण ठाकूर यांनी दिली.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग���यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/28-april", "date_download": "2023-05-30T05:22:12Z", "digest": "sha1:6J4VD2QAJOPF7BQXUKJ4MTRJ2Q3PS3JN", "length": 5543, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२८ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n२८ एप्रिल - दिनविशेष\n२००३: ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.\n२००१: डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.\n१९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.\n१९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.\n१९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.\n१९७५: चार्ल्स स्टर्ट - भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक (निधन: १६ जून १८६९)\n१९६८: अँडी फ्लॉवर - झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू\n१९३६: जटू लाहिरी - भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे आमदार (निधन: १६ फेब्रुवारी २०२३)\n१९३१: मधु मंगेश कर्णिक - लेखक\n१९२९: भानु अथैया - वेशभूषा डिझाईनर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: १५ ऑक्टोबर २०२०)\n१९९८: रमाकांत देसाई - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: २० जून १९३९)\n१९९२: विनायक कृष्ण गोकाक - कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)\n१९७८: मोहम्मद दाऊद खान - अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष (जन्म: १८ जुलै १९०९)\n१९४५: बेनिटो मुसोलिनी - इटलीचे हुकूमशहा (जन्म: २९ जुलै १८८३)\n१९२७: ली डझाओ - चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सह-संस्थापक (जन्म: २९ ऑक्टोबर १८८९)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00337048-ERA-8ARB1241V.html", "date_download": "2023-05-30T04:37:25Z", "digest": "sha1:PFWDUPA5AA3TDWZA5NG3DMVST2XUUHTN", "length": 16092, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " ERA-8ARB1241V किंमत डेटाशीट Panasonic ERA-8ARB1241V | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर ERA-8ARB1241V Panasonic खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये ERA-8ARB1241V चे 457 तुकडे उपलब्ध आहेत. ERA-8ARB1241V साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01192994-0603J0630333KXT.html", "date_download": "2023-05-30T05:33:57Z", "digest": "sha1:CS6INZJA2Q5GVHWFXTXMG37XEGII6QNY", "length": 16555, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 0603J0630333KXT किंमत डेटाशीट Syfer 0603J0630333KXT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 0603J0630333KXT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 0603J0630333KXT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 0603J0630333KXT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:63V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसां���्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2023-05-30T05:59:24Z", "digest": "sha1:PZPLDFXV2OK7USPFXE3H53TMGGS5RW74", "length": 4332, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राफाएल बेनिटेझ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nराफाएल बेनिटेझ लिव्हरपूल या इंग्लिश फुटबॉल क्लबचा प्रशिक्षक आहे.\nइ.स. १९६० मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०२० रोजी १३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/i-knew-who-poisoned-me-lata-mangeshkar/", "date_download": "2023-05-30T03:38:13Z", "digest": "sha1:6WZZYNBQKPX4YZ6MREA7PLDRILQ24MXP", "length": 10652, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, ते मला कळले होते : लता मंगेशकर | Live Marathi", "raw_content": "\nHome सामाजिक माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, ते मला कळले होते : लता मंगेशकर\nमाझ्यावर विषप्रयोग कुणी केला, ते मला कळले होते : लता म��गेशकर\nमुंबई (प्रतिनिधी) : माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, ते मला कळले होते. पण त्या व्यक्तीविरोधात काहीही कारवाई करता आली नाही, कारण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचे आम्हाला नवल वाटले होते, असा गौप्यस्फोट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत केला.\n१९६३ मध्ये लता मंगेशकर प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. याबाबत खुलासा करताना लता मंगेशकर यांनी सांगितले की, हा विषप्रयोग कुणी केला हे मला कळले होते, पण माझ्याकडे पुरावा नव्हता.\nमाझ्यावर विषप्रयोग झाल्यानंतर मी खूप आजारी पडले होते. मी जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला या आजारातून बरे केले. तीन महिने माझे गाणेही बंद होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. मला उठून चालताही येत नव्हते. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न पडला होता. तसेच लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या अफवा ठरल्या, असेही लता मंगेशकर यांनी सांगितले.\nPrevious articleचंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झालाय… : ना. हसन मुश्रीफ (व्हिडिओ)\nNext articleचित्रपट महामंडळाचे ऑफिस कोल्हापुरातून हलविण्याचा वर्षा उसगावकरांचा विचार : मेघराज राजेभोसले (व्हिडिओ)\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nअखेरच्या श्वासापर्यंत मुश्रीफांना साथ देऊ : संजयबाबा घाटगे\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T03:41:13Z", "digest": "sha1:MSI26J3ORS2RLMJTYYWXQBSQC6DWUGKF", "length": 12839, "nlines": 215, "source_domain": "navakal.in", "title": "पोलिसांची परवानगी नसतानाही सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा - Navakal", "raw_content": "\nपोलिसांची परवानगी नसतानाही सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा\nछत्रपती संभाजीनगर : सकल हिंदू समाजाकडून नामांतरणाच्या समर्थनात आज \\’हिंदू जनगर्जना मोर्चा\\’ काढण्यात आला होता. पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नाकारली होती. पण तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला होता. गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी या मोर्च्याच्या माध्यमातू�� करण्यात आली. या मोर्च्याला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते. मोर्च्यात उपस्थित असलेल्या अनेकांच्या हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, श्री रामाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे पोस्टर होते. आजच्या मोर्च्याला क्रांती चौक येथून आरंभ झाला आणि शांततेच्या मार्गाने सभा घेत औरंगपुरा इथे समारोप करण्यात आला.\nऔरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला केंद्राने परवानगी दिल्यानंतर राज्यात एकच जल्लोष करण्यात आला. पण औरंगाबादच्या नामांतरणाला एआईएमआईएम महाराष्ट्र प्रमुख इम्तियाज जलील यांनी विरोध करत साखळी उपोषण केले होते. यामुळे काही दिवस जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण नामांतरणाच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक नेते देखील सहभागी होते. क्रांती चौक येथून या मोर्च्याला सुरुवात झाली होती. जिल्हा कोर्ट, विवेकानंद कॉलेज, निराला बाजार येथून हा मोर्चा मार्गस्थ होत औरंगपुरा येथे या मोर्च्याची सांगता करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील नामांतराला पाठिंबा देण्यासाठी असाच एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी काही वेळातच या मोर्च्याला अडवले होते.\nराज्याचे सहकार मंत्री अतुल सावे हे सुद्धा या मोर्च्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे आणि मगच जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हान मंत्री अतुल सावे यांनी केले.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठ��ीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_43.html", "date_download": "2023-05-30T05:38:49Z", "digest": "sha1:UNNGRC2OSIKZPXQRQW5IWODZAZIPBYQW", "length": 5958, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे - मुख्य सचिवांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे - मुख्य सचिवांचे निर्देश\nमुंबई ( २२ जून २०१९ ) : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.\nमंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.\nमंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे सां��तानाच मुख्य सचिवांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.\nपाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सगणे, मंत्रालयातील बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंत्रालयातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/doctor-rupesh-patkar-wrote-a-blog-on-escort-services-black-reality-1175275", "date_download": "2023-05-30T05:36:26Z", "digest": "sha1:4WS6VAMW5N5H7ZLAZSLI5J526KSJ2J36", "length": 20031, "nlines": 114, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "अर्ज भाग १ : सिंधूदूर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > मॅक्स ब्लॉग्ज > अर्ज भाग १ : सिंधूदूर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस\nअर्ज भाग १ : सिंधूदूर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस\nहेडलाईनमध्ये अर्ज आणि एस्कॉर्ट सर्व्हिस हे दोन्ही शब्द एकत्रच वाचल्याने आपण ही अचंबीत झाला असाल. आता हे दोन्ही शब्द एकत्र का आले आहेत त्यात सिंधूदुर्ग चा कसा समावेश आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वाचाव लागेल डॉ. रूपेश पाटकर यांचा हा लेख.....\n२०१९ च्या जुलै मधली गोष्ट. तारीखही आठवडे २५ जुलै माझा पत्रकार असलेला मित्र भगवान शेलटे सहज भेटायला आला होता. तो त्या वेळी सिंधुदुर्ग लाईव्ह नावाच्या स्थानिक चॅनलसाठी काम करत होता. बोलता बोलता तो सह महणाला, \"सर, एखादी नवीन स्टोरी सुचवा ना.\"\nपाच दिवसानंतर ३० जुलै आहे. त्या निमित्ताने स्टोरी करणार का\n\" त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला.\n३० जुलै हा मानवी तस्करी विरोधी दिन'. म्हणून म्हटले, या���र स्टोरी करणार का\nत्याला हा विषय बातमीदाराच्या नजरेतून इंटरेस्टिंग वाटला. पण बातमी काय करायची हा त्याच्या पुढचा प्रश्न होता. त्याला जनरल माहिती सांगण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्याने काही साध्य देखील होणार नाही हे त्याला ठाऊक होते.\n\"सर, विषय सनसनाटी आहे पण लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे, अशी स्टोरी करायला हवी. काय करूया\n\"माझे एक मित्र आहेत. अरुण पांडे त्यांचे नाव. ते गोव्यातील वास्को या किनारपट्टीच्या भागात मानवी तस्करी विरोधी काम करतात, त्यांचा नंबर देतो. ते तुला सुचवतील\" मी म्हणालो.\n\"मग तर उत्तमच झाले. मी त्यांचीच मुलाखत घेतो\" भगवान म्हणाला.\n\"पण आता दिवस थोडे राहिलेत. तू लगेचच कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घे\", मी म्हणालो.\nसर ते खूप सिनियर असतील ना मला त्यांच्याशी बोलायला थोडी भीड वाटेल. तुम्हीच कॉल करून माझ्यासाठी अपॉइंटमेंट घ्याना\" त्याने मलाच गळ घातली.\nमी लगेच त्यांना कॉल केला. कोणतेही आढेवेढे न घेता ते म्हणाले, \"तुमच्या मित्राच्या चॅनलली मी केव्हाही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. पण तुम्हाला जर तुमच्या बातमीने समाजावर काही फरक पडावा असे वाटत असेल तर मी सांगतो तसे कराल माझा इंटरव्ह्यू करू नका.\"\n\"गुगल सर्चवर जा आणि सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस हे शब्द टाइप करा आणि सर्च बटण प्रेस करा. तिथे तुम्हाला अनेक साईट दिसतील, अगदी कॉन्टॅक्ट नंबर सकट. त्यातील कोणत्याही एका नंबरवर कॉल करून पाहा. तुमची शोध पत्रकारीताही होईल\nत्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गुगल सर्चवर गेलो. सिंधुदुर्ग एस्कॉर्ट सर्व्हिस टाइप केले आणि आम्हाला अक्षरशः शेकडो रेफरन्स मिळाले. त्यात अनेक मोबाईल नंबर होते. त्यातील एक मोबाईल नंबर घेऊन भगवानने कॉल केला. \"हॅलो, एस्कॉर्ट सर्व्हिस \n आप वॉट्स अप पे 'हाय' भेजीए\n वॉट्स अप पे मेसेज भेजीए\nएवढ्याच संभाषणानंतर पलीकडच्या माणसाने कॉल कट केला. त्याच्या नंबरवर व्हॉट्सअप वरून 'हाय' मेसेज भगवानने पाठवला. त्यावर त्या माणसाने भगवानच्या व्हॉट्सअपवर पुढील उत्तर पाठवले,\n\"१. येस सर. मिल जायेगी सर्व्हिस कहा से बोल रहे हो आप\n२. मेरे पास २ अवर्स के लिये ६,००० और फूल नाईट ८,००० तक की लडकी अव्हेलेबल है....\n३. ५०% पेमेंट में अॅडव्हान्स लेता हूँ, पेटीएम या बँक अकाऊंट में, ५० परसेन्ट पेमेंट आप को मॅडम को देना है. ओके सर \nआणि त्यानंतर त्या माणसाने भगव��नच्या व्हॉट्सअप वर २० तरुणींचे फोटो पाठवले. खरं सांगायचं तर भगवान घाबरून गेला. इतक्या राजरोसपणे देहविक्रीचा धंदा चालू आहे, याचा त्याला धक्का बसला.\nत्यानंतर त्याने आपल्या मित्रांशी या अनुभवाबाबत चर्चा केली, तेव्हा त्यांनी त्याला आणखी धक्कादायक माहिती ऐकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातील कोणकोणत्या हॉटेलात देहविक्रीसाठी जागा पुरवली जाते, त्याची त्यांनी माहिती दिली.\nभगवानने त्याचा हा सर्व अनुभव जेव्हा माझ्या त्या वास्कोतील मित्रांशी शेअर केला तेव्हा ते म्हणाले की, \"गोवा पोलिसांनी २०१८ या वर्षात एकूण ८१ महिलांची सुटका केली, त्यात महाराष्ट्रातून आलेल्या महिलांची संख्या २८ होती, म्हणजे सर्वांत जास्त महिला तुमच्या महाराष्ट्रातून आणण्यात आल्या होत्या. पूर्वी रेडलाईट एरिया पुरता मर्यादित असलेला देहविक्रयाचा बाजार आता सर्वत्र पसरला आहे. मसाज पार्लरच्या नावाखालीदेखील तो चालवला जातो. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 'ऑनलाइन' चालवला जातो आहे. गोव्यातील किनारपट्टीच्या भागात हा फोफावला आहेच; पण मोपा विमानतळ प्रकल्पानंतर तो तुमच्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात फोफावेल.'\nवास्कोतील त्या मित्रांच्या बोलण्याने माझ्या मनात आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या; पण आपल्याला जाणीव नसलेल्या एका भयानक वास्तवाची जाणीव निर्माण झाली आणि भगवानसाठी बातमी हा विषय माझ्या डोक्यातून बाजूला पडला.\nखरं सांगायचं तर ऑनलाईन धंद्याचं बाजूलाच राहू द्या. २००७ पर्यंत देहविक्री, वेश्या, भडवे, घरवाल्या, रेडलाईट एरिया हे शब्द मला फक्त ऐकून माहीत होते. त्यातलं वास्तव मला अजिबात माहीत नव्हतं.\n२००७ मध्ये मी गोव्यातील बांबुळीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्यूमन बिहेवीअर' या संस्थेत सिनियर रेसिडेंट म्हणून काम करत होतो. ही संस्था म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज सायकियाट्री डिपार्टमेंट.\nसकाळच्या ओपीडीत पेशंटांची नेहमीच गर्दी असायची. उदास वाटते, चिंता वाटते, रागावर ताबा राहात नाही अशा अनेकांच्या तक्रारी. त्यांच्या या तक्रारींसाठी सल्ला देणे आणि औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिणे हे माझे काम होते. तिथल्या ओपीडीत पेशंट आणि त्यांचे नातेवाईक वगळून इतर कोणी भेटायला यायचंच नाही. अर्थात, अगदीच नाही म्हणायला, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्���ा औषधांच्या जाहिरातींसाठी भेटायचे, तेवढेच\nएक दिवस बिंसी एक कार्ड घेऊन आली. अर्थात, ती काही मला पहिल्यांदाच भेटत नव्हती. ती अनेकदा वेगवेगळ्या पेशंटांच्या सोबतीला यायची. ती एका संस्थेकडे काम करायची. बिंसीप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते पेशंटना घेऊन यायचे. या सर्वांनी आपली ओळख देताना आपली आणि आपल्या संस्थांची नावे सांगितलेली असली, तरी त्यांची नावे काही माझ्या लक्षात राहात नसत. मी त्यांना फक्त चेहऱ्याने ओळखत असे.\nत्यादिवशी बिंसी आली तेव्हादेखील मी तिला केवळ चेहऱ्याने ओळखले. तिच्या हातातले कार्ड बघून मला ती त्यांच्या संस्थेच्या कसल्यातरी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वाटली. ते कार्डही तसे आकर्षक नव्हते. पिवळसर रंगावर पांढरट गोल वर्तुळे आणि त्यावर 'स्विफ्ट वाश' असे मोठ्या अक्षरात लिहिले होते.. माझ्या हातात ते कार्ड देत बिंसी म्हणाली, \"आपके योगदान के लिए बहोत बहोत धन्यवाद\nमला काहीच अर्थबोध होईना. मी त्या कार्डेवरून नजर फिरवत असतानाच तिने ते माझ्या हातून परत घेतले आणि कार्डच्या मागच्या बाजूवर लिहिलेल्या एका ओळीवर बोट ठेवत तिने त्यावर त्यांच्या संस्थेसाठी योगदान देणाऱ्यांच्या यादीत छापलेले माझे नाव दाखवले. ते पाहून मला आश्चर्य वाटणे साहजिक होते.\n\"हे तुमच्या संस्थेचे कार्ड ना मी कुठे योगदान दिलेय तुमच्या संस्थेत मी कुठे योगदान दिलेय तुमच्या संस्थेत \nमाझ्या या प्रश्नावर ती म्हणाली, \"तुम्ही आमच्या पेशंटना पूर्वग्रह न ठेवता समानतेने वागवता.\"\n त्याच कामासाठी मी नोकरीवर आहे ना\" मी म्हणालो.\"\n\"पण इतर डॉक्टरांकडून अशी समानतेची वागणूक मिळत नाही. म्हणूनच आम्हाला तुमच्याकडून आमच्या पेशंटना मिळणारी वागणूक मोठी वाटली, ती म्हणाली.\nतिचे म्हणणे मला फारसे पटले नाही. कारण माझे काही सहकारी पेशंटशी बोलताना फारशी आपुलकी दाखवत नसले तरी ट्रीटमेंट देण्याबाबत कोणीही दुर्लक्ष करणार नाही, याची मला खात्री होती. डॉक्टर असले तरी शेवटी तेदेखील माणूसच ना, त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असणार हे साहजिकच मी असा विचार करत असतानाच त्या कार्डवरचा मजकूर चाळू लागलो. मला आढळले की, त्या कार्डवर छापलेले 'स्विफ्ट वाश' हे चक्क एका लाँड्रीचे नाव होते. पण ती एकी पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत चालवली जाणारी लाँड्री होती. त्या कार्डवर आणखी एक नाव होतं, 'अर्ज'.\nआता हा अर्ज नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा या मालिकेची पुढचा भाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90917025435/view", "date_download": "2023-05-30T04:57:26Z", "digest": "sha1:GVCZOM5WXXMU6TNIRSSV36IP7BQSZAJY", "length": 8648, "nlines": 103, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - पोरटें मुळावर आलें ! - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - पोरटें मुळावर आलें \nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n अग, काल त्याला दारावरुन जातांना मी पाहिला अन् तूं म्हणतेस, - चल अन् तूं म्हणतेस, - चल कांही तरी सांगते आहेस झालं कांही तरी सांगते आहेस झालं तसे नाही ग, तूं खोटं सांगतेस असं नाहीं म्हणत मी. पण बाई, असं होईल तरी कसं तसे नाही ग, तूं खोटं सांगतेस असं नाहीं म्हणत मी. पण बाई, असं होईल तरी कसं काल संध्याकाळी तो चांगला होता ना काल संध्याकाळी तो चांगला होता ना मग - आतां तूंच तर म्हणालीस, की ' रात्री चांगला जेवला, बाहेरुन फिरुन आला, ' अन् मग एकाएकींच हें - अरे शेवटीं अफू खाऊन मेला ना - कसं तरणं ताठं पोर - कसं तरणं ताठं पोर अन् काय ग त्याला आठवलं हें अन् काय ग त्याला आठवलं हें - खरंच का कुणाची चोरी केली होती त्यानं त्या .... यांची पण मी म्हणतें जीव द्यायचं काय येवढं - आपल्याला धरतील, अन् तुरुंगांत टाकतील म्हणून का - काय - ही - संगत - काय - ही - संगत संगत भोंवली बरं त्याला ही संगत भोंवली बरं त्याला ही - सदा मेली ती दारु अन् जुगार - सदा मेली ती दारु अन् जुगार होतं नव्हतं त्याचं वाटोळं केलं, अन् शेवटीं बिचारा अस्सा जिवानिशीं गेला - अग, परवाच तो मरायचा होतं नव्हतं त्याचं वाटोळं केलं, अन् शेवटीं बिचारा अस्सा जिवानिशीं गेला - अग, परवाच तो मरायचा या कोपर्‍यावरचीच आपल्या गोष्ट या कोपर्‍यावरचीच आपल्या गोष्ट अंधारांत - रस्यांत आपला हा झिंगून पडलेला अंधारांत - रस्यांत आपला हा झिंगून पडलेला त्या टागेवाल्याची नजर केली, म्हणून बरं त्या टागेवाल्याची नजर केली, म्हणून बरं नाही तर त्याच वेळेला याचं भरायचं नाही तर त्याच वेळेला याचं भरायचं बिचारी बायको मात्र फुक्कट बुडाली हो बिचारी बायको मात्र फुक्कट बुडाली हो - सारखी रडते आहे ना - सारखी रडते आहे ना - रडेल नाहीं तर काय करील - रडेल नाहीं तर काय करील - कोणाचा आधार का आहे तिला आतां - कोणाचा आधार का आहे तिला आतां सांग - बरं, का ग, तिला कांही पोरबाळ - कांही नाही ना - कांही नाही ना - बरं, कांहीं दिवसबिवस तरी - बरं, कांहीं दिवसबिवस तरी - लोटले आहेत ना पांचसहा महिने - लोटले आहेत ना पांचसहा महिने - असो चला तेवढाच तिच्या जिवाला आधार - हो, तें तर खरंच ग - हो, तें तर खरंच ग आलं पोरटं तें बापाच्याच मुळावर आलं पोरटं तें बापाच्याच मुळावर \nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/103944/", "date_download": "2023-05-30T04:32:07Z", "digest": "sha1:IHIMNOPAWGPMLB42MYHSOVXOAAMUMQYE", "length": 12025, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Maharashtra News Nashik News 83 Workers Missing After Jindal Fire Claim By Shinde Sena Igatpuri | Maharashtra News", "raw_content": "\nNashik Jindal Fire : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्ममध्ये एक जानेवारी रोजी झालेला भीषण आग दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे. कंपनी व्यवस्थापन जाणून बुजून आकडेवारी लपवून ठेवत आहे. मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी भेट देऊन गेले असताना देखील कंपनी व्यवस्थापन माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी व मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.\nनाशिकच्या (Nashik) इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल कंपनीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोटाची घटना घडली. यानंतर भीषण आग लागून दोन कामगारांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले. मात्र कंपनी प्रशासन कामगाराचा आकडा लपवत असल्याचे सांगून अद्यापही अनेक कामगार बेपत्ता असल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या जिंदाल कंपनी व्यवस्थापनाची कसून चौकशी करावी अशी मागणी यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष संपतराव काळे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील जिंदाल कंपनीतील (Jindal Company fire) काम करणारे सातशेहून अधिक कामगार घोटी (Ghoti) शहरात राहतात. त्यापैकी 83 कामगारांशी संपर्क होत नसल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. त्यामुळे या कामगारांचा शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या इगतपुरी तालुक्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी (collector) गंगाथरण डी यांच्याकडे केली आहे.\nनाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गंगाथरण डी यांची भेट घेत कंपनी प्रशासन कामगाराची माहिती लपवत असल्याची तक्रार केली. यावेळी काशिनाथ मेंगाळ म्हणाले कि, कंपनी तीन शिफ्ट मध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये किमान 2 हजारहून अधिक कामगार कार्यरत असतात. यातील कंपनीत काम करणारे असंख्य कामगार हे घोटी शहरात वास्तव्य करतात. त्यापैकी 100 कामगार हे घटना घडली त्या दिवशी कंपनीत कामावर गेले होते. या कामगारांपैकी 17 जणांशी संपर्क झाला असून 83 कामगारांशी कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला आहे. हे कामगार बेपत्ता झाल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. बेपत्ता कामगारांचा शोध घ्यावा, मृत कामगारांच्या वारसांना कंपनीकडून प्रत्येकी 50 लाख रुपयांचे मदत मिळवून द्यावी, अशा मागणी यावेळी करण्यात आल्या.\nकंपनीची कसून चौकशी करावी..\nदरम्यान दुर्घटनेच्या चौकशीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे दिले आहे. यामुळे या शिष्टमंडळाने पारधी यांची भेट घेतली. कंपनी व्यवस्थापन जाणून मृतांची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाची कसून चौकशी करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शिवाय मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण दुर्घटनेनंतर नाशिकमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामधील कंपन्यांच्या फायर ऑडिटचा विषय ऐरणीवर आला आहे. एमआयडीसीतील 4000 कंपन्यांपैकी 30 टक्के कंपन्यांनी फायर ऑडिट केलेच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कंपन्यांना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही अशी माहिती समजते आहे.\nमहत्त्वाच्या इतर बातम्या :\nNashik Jindal Fire: नेमकं ‘त्या’ दिवशी किती कर्मचारी हजर होते कंपनी प्रशासनाकडून महत्वाची माहिती\nPrevious articleरायगड : वरंधा घाटात माकडाला खाऊ घालताना पाय घसरला, ३८० फूट खोल दरीत पडून शिक्षकाचा मृत्यू\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपाठ निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nsamsung galaxy a23: कमी किंमतीत दमदार फीचर्स Samsung ने भारतात लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन्स,...\nमुख्यमंत्री दुर्घटनास्थळी लगेच का पोहोचले नाहीत; शिवसेनेनं दिलं उत्तर\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3", "date_download": "2023-05-30T04:43:17Z", "digest": "sha1:FFZSZ3PKAOPCRANFDQUEA5VTPXE5HYQY", "length": 3622, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिपळूण - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nचिपळूण तालुका‎ (१ क, ४ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०२३ रोजी ००:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/113656/", "date_download": "2023-05-30T03:55:47Z", "digest": "sha1:6W23WCXZFZHCZK5YLQFATZKXZR523UI5", "length": 12158, "nlines": 112, "source_domain": "mnews.esy.es", "title": "eknath shinde camp, तुम्ही सरकार स्थापन केलेलं नाही, तर राजकीय व्हीआरएस घेतलाय; आदित्य ठाकरेंनी ४० बंडखोरांना डिवचलं – shinde camp 40 mla’s take political vrs says aaditya thackeray in mumbai | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra eknath shinde camp, तुम्ही सरकार स्थापन केलेलं नाही, तर राजकीय व्हीआरएस घेतलाय;...\neknath shinde camp, तुम्ही सरकार स्थापन केलेलं नाही, तर राजकीय व्हीआरएस घेतलाय; आदित्य ठाकरेंनी ४० बंडखोरांना डिवचलं – shinde camp 40 mla’s take political vrs says aaditya thackeray in mumbai\naditya thackeray | आदित्य ठाकरे यांनी वरळीतील सभेत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी शिंदे गटातील ४० बंडखोर आमदारांना इशारा दिला. तसेच एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिले.\nआदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे\nअलीबाबा आणि ४० चोरांचे हे सरकार अल्पायुषी आहे\nया सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही\nमुंबई: एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या ४० आमदारांना आपण सरकार स्थापन केले, असे वाटत असेल. पण प्रत्यक्षात या ४० आमदारांनी राजकीय व्हीआरएस घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना लक्ष्य केले. एवढेच नव्हे तर शिंदे गटातीलच काही लोक अधिवेशनाच्या काळात आपल्याला गुप्तपणे मदत करत असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला. उद्या जेव्हा अधिवेशन सुरू होईल, तेव्हा त्यांचीच (शिंदे गट) आणि मित्र पक्षातले (BJP) लोक आपल्याकडे येतात आणि घोटाळ्याचे कागद देतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी वरळीच्या जांबोरी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या निर्धार सभेत बोलत होते.\nया मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर घणाघाती टीका केली. गद्दार लोकांनी नाव चोरलं, चिन्हं चोरलं. पण या खुर्च्या चोरू शकत नाही. अलीबाबा आणि ४० चोरांचे हे सरकार अल्पायुषी आहे. या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, त्यापूर्वीच हे सरकार कोसळेल. शिवसेना पक्ष फोडणाऱ्या ४० आमदारांना, आपण नवे सरकार स्थापन केले, असे वाटत असेल. पण प्रत्यक्षात त्यांनी राजकीय व्हीआरएस घेतली आहे. केवळ शिवसेना पक्ष फोडण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.\nठाकरे सरकार फडणवीसांना अटक करणार होते, त्या योजनेचा मी साक्षीदार; एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा\nयावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. वरळीतून माझं डिपॉझिट जप्त होईल, असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्याविरोधात ठाण्यातून लढायला तयार आहे. मी तुमच्या कोपरी-पाचपाखाडी परिसरात येऊन निवडणूक लढवेन. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. यावर आता शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.\nThackeray Vs Shinde: शिवसेनेची बँकेतील खाती ताब्यात घेऊन ठाकरेंची आर्थिक रसद तोडणार\nशिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप\nआजपासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले होते. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्व ५५ आमदारांना व्हिप म्हणजे पक्षादेश बजावण्यात आला आहे. दोन आठवडे कोणीही व्हिप न बजावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले असतानाही हा व्हिप बजावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nमहत्वाचे लेखवायुवेगाने मन लेकीकडे धावतंय पण…; कणखर रणरागिणी सुषमा अंधारे यांची पोस्ट वाचून डोळे पाणावतील…\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nIndia Reclaims 5th Spot in World’s Top Equity Markets; चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी\nMumbai Central Railway Reaction To Train Delays; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…\nst bus driver wife agitation, एसटी चालक नवऱ्याला सुट्टी मिळेना; बायकोचं थेट बस डेपोत झोपून...\nPM Narendra Modi, प्रताप सरनाईक पुन्हा ईडीच्या रडारवर, मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी… वाचा, मटा ऑनलाइनचे...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/foshan-victory-tile-crystal-mosaic-tiles-glass-foshan-mosaic-factory-crystal-mosaic-product/", "date_download": "2023-05-30T05:03:01Z", "digest": "sha1:2HHHJDIAK6HJGJ3UUOGJCUIW3ZCA5I5O", "length": 10569, "nlines": 218, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " सर्वोत्��ृष्ट फोशान व्हिक्ट्री टाइल क्रिस्टल मोज़ेक टाइल्स ग्लास फोशान मोझॅक फॅक्टरी क्रिस्टल मोज़ेक निर्माता आणि कारखाना |विजय मोज़ेक", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nअॅल्युमिनियम सिलसह मॅजिक लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल...\nआधुनिक सजावट संगमरवरी दगड मिक्स मिरर ग्लास टाइल...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि...\nबॅकस्प्लॅश बाथरूम बेव्हल्ड एज ग्लास मोज़ेक टाइल f...\nयुरोपियन मार्केट ग्लास आणि स्टोन मिश्रित टाइल मोज़ेक Eu...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली गरम...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास...\nफोशान व्हिक्टरी टाइल क्रिस्टल मोज़ेक टाइल्स ग्लास फोशान मोझॅक फॅक्टरी क्रिस्टल मोज़ेक\nस्थापित करणे सोपे: सोपे DIY, कोणतीही विशेष साधने आणि गोंधळ नाही, आणि अनुभवाची आवश्यकता नाही, कट करणे आणि चिकटविणे सोपे आहे.\nप्रीमियम ग्लास मोज़ेक: मोठ्या मोज़ेक टाइल्स इको-फ्रेंडली साहित्य, उष्णता आणि आर्द्रतेला प्रतिरोधक, अपग्रेड केलेला मजबूत बॅक ग्लू, मजबूत टिकाऊपणा, 3D टेक्सचरसह वास्तववादी टाइल प्रभाव.\nसुलभ देखभाल: हे प्राचीन मोज़ेक कालांतराने कधीही पिवळे होत नाही, स्थिर चिकट, डाग काढून टाकण्यासाठी सोपे पुसतेस्थापनेनंतर कोणतेही विकृतीकरण नाही, सोलणे नाही.\nटाइलचा आकार: चमकदार फिनिशमध्ये 11 शीट मोज़ेक सबवे टाइलच्या बॉक्समध्ये या, प्रत्येक टाइलचा आकार: 12\" X 12\", जे 10\"x10\" टाइल कव्हरपेक्षा 40% अधिक क्षेत्र व्यापते.\nआंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या स्वतंत्र अटी आहेत, परदेशातून विकल्या जातात आणि स्थानिक उत्पादनांपेक्षा भिन्न असू शकतात, ज्यात फिट, वय रेटिंग आणि उत्पादनाची भाषा, लेबलिंग किंवा सूचना समाविष्ट आहेत.\nशीटचा आकार (मिमी) ३००*३००\nचिप आकार (मिमी) २३*२३+४८*४८+२३*४८+२३*७३+७३*७३\nवस्तूची जाडी (मिमी) 8\nरंग पांढरा, काळा, सोनेरी, बेज\nसमाप्त प्रकार चकचकीत काच, स्वच्छ करणे सोपे\nशैली बॅकस्लॅश टाइल, वॉल टाइल, बॉर्डर टाइल\nकाठ प्रकार स्ट्रेट ऑफ रेक्टिफाइड\nव्यावसायिक / निवासी दोन्ही\nफ्लोअरिंग लुक नमुनेदार देखावा\nमजला उत्पादन प्रकार मोज़ेक टाइल\nस्थान किचन बॅकस्प्लॅश, बाथरूमची भिंत, फायरप्लेसची भिंत, शॉवरची भिंत\nपाणी संरक्षण पाणी प्रतिरोधक\nबॉक्सचे प्रमाण (पत्रके/बॉक्स) 11\nबॉक्सचे वजन (किग्रा/बॉक्स) 18\nपॅलेट प्रति बॉक्स ६३/७२\nपॅलेट्स प्रति कंटेनर 20\nउत्पादन तारीख सुमारे 30 दिवस\nउत्पादक हमी खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी उत्पादकाच्या दोषांविरुद्ध उत्पादनाची हमी आहे\nमागील: मोजॅक बाथरूम अॅक्सेसरीज मोझॅक बॉर्डर टाइल्स बाथरूम मोज़ेक टाइल कल्पना\nपुढे: मोज़ेक सबवे टाइल मोठ्या मोज़ेक टाइल्स वुड मोज़ेक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nइंकजेट गोल्ड लीफ मोज़ेक डिजिटल प्रिंटेड मोज़ेक...\nसिल्क थ्रीसह हाताने पेंट केलेले ट्रॅपेझॉइडल मोज़ाइक...\nफ्लॉवर मोज़ेक ग्लास आणि स्टोन मोज़ेक टाइल स्टोन...\nइलेक्ट्रोप्लेटिंग ग्लास मोज़ेक स्क्वेअर मोझॅक टाइल्स...\nमोजॅक बाथरूम अॅक्सेसरीज मोझॅक बॉर्डर टाइल्स...\nमोजॅक किचन बॅकस्प्लॅश मोझॅक बाथरूमची भिंत ...\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/candidate-of-shinde-group-and-thackeray-group-from-adul-in-paithan-bazar-committee-election-131155867.html", "date_download": "2023-05-30T04:00:06Z", "digest": "sha1:TOREUVUDVR75SKABJEVRK6OVV4LWGOR7", "length": 5619, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पैठण बाजार समिती निवडणुकीत प्रथमच आडूळच्या उमेदवारांची एंट्री; शिंदे गट अन् ठाकरे गटाचाही उमेदवार | Candidate of Shinde Group and Thackeray Group from Adul in Paithan Bazar Committee Election - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजकारण तापले:पैठण बाजार समिती निवडणुकीत प्रथमच आडूळच्या उमेदवारांची एंट्री; शिंदे गट अन् ठाकरे गटाचाही उमेदवार\nपैठण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण 18 संचालकपदांच्या जागांसाठी 129 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात आठ जणांचे छाननी दरम्यान अर्ज बाद झाल्याने आता तब्बल 121 उमेदवार रिंगणात आहेत. हि निवडणुक 28 एप्रिलला होणार आहे.\nउमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 20 एप्रिल असून त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यंदा प्रथमच आडूळ येथून विविध कार्यकारी सोसायटीमधून उद्धव ठाकरे गटाकडून शुभम पिवळ यांनी तर मुख्यमंञी एकनाथ शिंदे गटातर्फे व्यापारी मतदारसंघातून शेख इलियास नूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मह���विकास आघाडी विरूद्ध शिवसेना शिंदे गट अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत.\nपहिल्यांदाच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी आडूळ येथील उमेदवारांना पसंती दिल्याने व त्यांचीच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता असल्याने आडूळ येथील राजकिय वातावरण कमालीचे तापले आहे. सहकार कायद्याचा विचार करता पक्षीय राजकारण यात नसले तरी अप्रत्यक्षरीत्या त्यात विविध पक्षांचा हस्तक्षेप असतोच त्यामुळे व राज्यातील सत्तासंघर्ष नंतर तालुक्यात शिवसेनेचे दोन गट पडल्याने व एक गट महा विकास आघाडी सोबत असल्याने आता महाविकास आघाडी, शिंदे शिवसेना व भाजप असे मतांचे ध्रुवीकरण बाजार समिती निवडणुकीत होईल असे चित्र तालुक्यातील प्रत्येक गावात पहावयास मिळते आहे.\nनिवडणूक चुरशीची होईल या भिती पोटी इच्छुक अर्ज दाखल करणाऱ्या इतरांना माघार घेण्यासाठी मनधरणी करीत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. या निवडणुकांमध्ये सहकारातील राजकारण्यांचाही चांगलाच कस जाणकार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A4", "date_download": "2023-05-30T05:59:07Z", "digest": "sha1:LOLCSRIDRI6BXB23Y6JJLL6U65FSMD7S", "length": 20240, "nlines": 720, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्हत - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nअर्हत किंवा अर्हंत ही थेरवादी बौद्ध धम्मातील संज्ञा असून त्याचा अर्थ \"जो योग्यतापूर्ण तथा मौलिक आहे\" असा होय.[१] \"परिपूर्ण व्यक्ती\"[१][२] किंवा निर्वाण \"अवस्था प्राप्त व्यक्ती.[२][१] अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त भिक्खू वा भिक्खूणी ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दुःख, भ्पम ह्यापासूनमुक्त असते. बौद्ध परंपरेरील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु बुद्धत्व प्राप्ती न झालेला भिक्खू वा भिक्खूणी.[३]\nबौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/strict-enforcement-of-anti-witchcraft-laws", "date_download": "2023-05-30T05:44:11Z", "digest": "sha1:P4KU4TRCODCAO4732Q7EXKWSOKL4ZE7V", "length": 5876, "nlines": 44, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Jadutona Virodhi Kayada | जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा | Strict enforcement of anti-witchcraft laws", "raw_content": "\nJadutona Virodhi Kayada : जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा\nAnti-Witchcraft Act : जादूटोणा, अघोरी प्रथा या समाजासाठी घातक असून राज्यात असले प्रकार वाढता कामा नये यासाठी अस्तित्वात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.\nSolapur News : जादूटोणा, अघोरी प्रथा या समाजासाठी घातक असून राज्यात असले प्रकार वाढता कामा नये यासाठी अस्तित्वात असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.\nतसेच जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यासाठी अधिक जनजागृतीबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या.\nजादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सहा. आयुक्त नागनाथ चौगुले, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलिस निरिक्षक सुहास जगताप, उपस्थित होते.\nFarmers Union Elections : पाचोरा शेतकरी संघाच्या निवडणुकीत ‘मविआ’ उतरणार\nराज्यात जादूटोणा, अनिष्ट व अघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.\nतसेच या कायद्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असून, जादूटोणा व��रोधी कायद्याच्या प्रचार व प्रसारा सोबतच कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.\nअनिष्ट प्रथा परंपरा व जादूटोणा समाजाच्या प्रगतीत मोठा अडथळा निर्माण करतात. यासाठी समाजाने सुद्धा प्रत्येक घटनेकडे जागृक नागरिक म्हणून पहावे असेही ठोंबरे यांनी सांगितले.\nतसेच जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/sampadkiya/milk-prices-continue-to-fall-despite-low-supply-agrowon", "date_download": "2023-05-30T04:50:41Z", "digest": "sha1:WJNRHOAUOL7NIUFUUCVWEFQR3XUFQWBH", "length": 10758, "nlines": 51, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Latest Milk Rate | दूध पुरवठा कमी असतानाही दरात घसरण सुरुच | Milk prices continue to fall despite low supply Agrowon", "raw_content": "\nLatest Milk Rate : दूध पुरवठा कमी असतानाही दरात घसरण सुरुच\nMilk Price : उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होऊन मागणी-पुरवठ्यातील तफावतीने दर वधारत असतात. परंतु सध्या दूधदरात घसरण सुरू आहे.\nMilk Rate Update : गेल्या काही महिन्यांपासून गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३८ रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यात नुकतीच प्रतिलिटर एक-दोन रुपयांनी घसरण झाली आहे. म्हशीच्या दुधाचे दरही ५३ ते ५४ रुपये (फॅटनुसार) प्रतिलिटरवरून ५० ते ५१ रुपयांवर आले आहेत.\nअर्थात, म्हशीचे दूधदरही कमी झाले आहेत. खरे तर उन्हाळ्यात दुधाला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असतो. या काळात मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे दुधाला अधिक दर मिळणे अपेक्षित असते. परंतु सध्या दूध दरात मात्र घसरण होतेय.\nअलीकडच्या काळात दूध उत्पादन ७ ते १० टक्क्यांनी वाढले असल्याचे कळते. दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थ आयातीच्या चर्चेमुळे देखील दुधाचे दर कमी झाले असल्याचे सांगितले जातेय. उन्हाळ्यात चारा-पाणीटंचाई असते.\nतापमान जास्त असताना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी गाई-म्हशीची अधिक ऊर्जा खर्ची पडते. त्यामुळे उन्हाळ्यात दूध उत्पादन घटते. अशावेळी उन्हाळ्यात वाढत्या दूध उत्पादनाचे रहस्य भेसळयुक्त अथवा कृत्रिम दुधात तर नाही ना\nदुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीमालासह शेतीपूरक उत्पादने यांची आयात-निर्यात किती संवेदनशील आहे, हेही आपल्या लक्षात यायला पाहिजे. मागील महिन्यात दुधाचे वाढते दर केंद्र सरकारच्या डोळ्यात खुपत असताना त्यांनी परदेशातून तूप, लोणी आयातीच्या हालचाली सुरू केल्या होत्या.\nMilk Business : गाई, म्हशींच्या दूध वाढीसाठी बायपास प्रथिनांचे तंत्र काय आहे\nत्या वेळी आयातीची गरज पडली तर ती ‘एनडीडीबी’च्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे देशांतर्गत दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांचे दर पडणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आता आयातीच्या केवळ चर्चेनेच दुधाचे दर कमी होत असताना ते नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र-राज्य सरकार काय पावले उचलत आहेत, हे स्पष्ट झाले पाहिजेत.\nमागील दीड-दोन दशकांपासून दुग्धोत्पादन व्यवसाय संकटात आहे. एकापाठोपाठ एक दूध उत्पादकांवर आघात होत आहेत. एकतर दुष्काळ नाहीतर अतिवृष्टीने शेतकरी तसेच शासन पातळीवरील चारा नियोजन विस्कळीत झाले आहे.\nनैसर्गिक आपत्तीत देशातील पशुधन कमी झाले आहे. दोन वर्षे कोरोना काळात प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपयांवर दुधाला दर मिळाला नाही. कोरोना आपत्तीनंतर पशुधनाच्या लम्पी स्कीन या आजाराने दूध उत्पादकांना चांगलेच मेटाकुटीस आणले आहे. लम्पी स्कीनने पशुधन कमी झाले, वाचलेल्या पशुधनाचे दूध उत्पादन कमी झाले.\nयातून महाराष्ट्रातील दूध उत्पादक सावरत असताना त्यांना दराच्या बाबतीत फटका बसतोय. महागाईच्या या काळात चारा तसेच पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले आहे. मजुरीचे दरही चांगलेच वाढले आहेत. अशावेळी गाईच्या दुधाला ४० ते ४२ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर दर मिळाला तर उत्पादकांची खर्च - उत्पादनाची तोंडमिळवणी कशीबशी होऊ शकते.\nत्यामुळे राज्यातील तोट्यात असलेला दुग्ध व्यवसाय कमी झालेल्या दराने अधिक तोट्यात जाणार आहे. राज्यातील दुग्धोत्पादन वाचवायचा असेल, तर सतत कमी-अधिक होणाऱ्या दरावर नियंत्रण आणावे लागेल. दुधाला ‘एफआरपी’ची मागणी उत्पादक तसेच त्यांच्या संघटनांकडून होतेय.\nMilk Production : उन्हाळ्यातही कशी झाली दुग्धोत्पादनात वाढ\nराज्य शासनाने दुधाला ‘एफआरपी’ (रास्त आणि किफायतशीर) देण्याबाबत आता गांभीर्याने विचार करायला हवा. या धोरणानुसार दुधाला एफआरपी देण्यासाठी एकूण उत्पादन खर्चावर निश्चित नफा अथवा ८०ः२० हा रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्म्यूला वापरायला ह���ा.\nयानुसार दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया केल्यानंतर होणाऱ्या विक्रीतील ८० टक्के हिस्सा उत्पादकांना, तर २० टक्के प्रक्रियादार अथवा दूध संघांना मिळायला हवा. अशा प्रकारच्या धोरणाने दूध उत्पादकांना रास्त दर मिळेल.\nशिवाय सर्व दूध संघांना समान दरही द्यावे लागतील. दुधाचा खप वाढण्यासाठी केंद्र-राज्य शासन पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. दुधातील भेसळ ही उत्पादकांबरोबर ग्राहकांच्याही मुळावर उठणारी असून, त्यावरही प्रतिबंध घालावा लागेल.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/4-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-7-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2023-05-30T05:01:31Z", "digest": "sha1:MKMG3RZAG34P6H6WDAQOLZW4THO7JN22", "length": 10523, "nlines": 122, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nYou are at:Home»विशेष वृत्त»4 वर्षीय मुलाला 7 भाषा अवगत\n4 वर्षीय मुलाला 7 भाषा अवगत\nब्रिटनचा सर्वात कमी वयाचा मेन्सा सदस्य\nब्रिटनचा सर्वात कमी वयाचा मेन्सा सदस्य होण्याचा मान 4 वर्षीय मुलाने मिळविला आहे. पोर्टिशेड समरसेट येथे राहणारा टेडी हॉब्स हा 7 भाषांमध्ये वाचू आणि त्यातील अंक मोजू शकतो. टेडीने वयाच्या दुसऱया वर्षीच स्वतःहून वाचणे आणि शिकणे सुरु केले होते.\nमेन्सा जगातील सर्वात मोठ आणि सर्वात जुना हाय-आयक्यू समुदाय आहे. एका मान्यताप्राप्त बुद्धी परीक्षणावर 98 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणाऱया लोकांचा यात समावेश केला जातो. टेडीने वयाच्या दुसऱया वर्षीच टीव्ही पाहत आणि टॅबलेटवर खेळत स्वतःच वाचण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान त्याच्या आईवडिल त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देत नव्हते. त्याने वयाच्���ा केवळ 26 महिन्यात वाचणे शिकले होते असे त्याची आई बेथ हॉब्सने सांगितले.\nटीव्हीवरून नक्कल करत शिकला\nमुलांचे टेलिव्हिजन शो आणि अक्षरांच्या आवाजाची नक्कल करत तो हे सर्व शिकला होता. त्यानंतर टेडीने चीनच्या मांदरिन भाषेत 100 अंक कसे मोजावेत याचे शिक्षण घेतले. वेल्श, प्रेंच, स्पॅनिश आणि जर्मनसह अन्य विदेशी भाषांमध्ये तो 100 अंकापर्यंत आकडे मोजू शकतो.\nमुलाला खेळ आणि टीव्हीत कुठलेच स्वारस्य नाही, याऐवजी त्याला शब्द शोधणे अधिक पसंत आहे. नेहमीच तो पुस्तकांमध्ये रुची दाखवत असल्याने त्याच्या आसपास अनेक पुस्तके असतील हे आम्ही पाहिले आहे. लॉकडाउनदरम्यान त्याने वाचनावर अधिक लक्ष दिले, मग तो अंक शिकत गेल्याचे बेथ हॉब्स यांनी सांगितले आहे.\nस्वतः शिकला चिनी गणना\nगेम खेळण्यासाठी टेडीला आम्ही एक टॅबलेट दिला होता, त्याचा वापर त्याने मांदरिन भाषेत 100 पर्यंत अंक मोजण्यासाठी केल्याची माहिती त्याच्या आईने दिली आहे. त्याच्या प्रतिभेने दंग आईवडिलांनी त्याला तपासणीसाठी डॉक्टरांकडे नेले होते. त्यावेळी तो केवळ 3 वर्षे आणि 7 महिन्यांचा होता. तज्ञांनी एक तासापर्यंत त्याचे ऑनलाईन मूल्यांकन केले.\nटेडीने स्टॅनफोर्ड बिनेट टेस्टमध्ये 160 पैकी 139 गुण प्राप्त करत आयक्यू टेस्ट पास केली. टेडीला मागील वर्षाच्या अखेरीस मेन्सामध्ये भरती करण्यात आले. पुढील आकलनातून तीन वर्षे आणि 8 महिन्यांच्या वयातच टेडीकडे 8 वर्षे आणि 10 महिन्यांच्या मुलाइतकी अक्षर अन् अंकओळख होती असे आढळून आले. सप्टेंबरमध्ये शाळेत जाण्यास सुरुवात करणाऱया टेडीला मेन्साचे एक प्रमाणपत्र प्राप्त झाले असून यामुळे तो या समुदायात सामील होणारा देशातील सर्वात कमी वयाचा सदस्य ठरला आहे.\nNext Article हेंडाची स्मार्ट ‘की’ असणारी ऍक्टीव्हा लाँच\nकॉफी…गाईच्या नव्हे, आईच्या दुधाची\nअवती-भवती २७ मे २०२३\n15 वर्षांनी ज्यू विवाहाचा साक्षीदार ठरला केरळ\nझोपडपट्टीतील मुलीला मिळाली मोठी संधी\nघरगुती कामाच्या वाटणीसाठी अँप\nव्हेलमाशाचा दांत ठरवितो विवाह\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/tension-on-footpath-at-bagwada-morji/", "date_download": "2023-05-30T04:43:12Z", "digest": "sha1:S3JCAUC4XRXAUHXW7X3SNL3U3X5W3ULG", "length": 14618, "nlines": 121, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nपावसाळ्यापूर्वी शहरातील ना��्यांची स्वच्छता करा\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nYou are at:Home»आवृत्ती»गोवा»बागवाडा मोरजी येथे पायवाटेवरून तणाव\nबागवाडा मोरजी येथे पायवाटेवरून तणाव\nकंपनीच्या महिला बाउन्सरकडून स्थानिक महिलांना मारहाण\nबागवाडा मोरजी येथील शापोरा नदी किनारी भागातील जमीन एका दिल्लीतील उद्योजकाने विकत घेऊन त्या ठिकाणी हॉटेल उभारण्याची योजना मागच्या 19 वर्षांपासून चालू आहे. आज स्थानिकांच्या घराकडे जाणाऱया पारंपरिक पायवाट अडविण्याचा प्रकार घडल्यामुळे संतप्त नागरिकांनी जमा होऊन जोपर्यंत वाट मोकळी करेपर्यंत जागेवरून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यापूर्वी काही कंपनीच्या महिला बाउन्सरनी स्थानिकांना मारहाण केल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पेडणे पोलीसांकडे नोंद केली आहे.\nदरम्यान, पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत मंडळ घटनास्थळी येऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु स्थानिक नागरिक आक्रमक होत जोपर्यंत आमच्या पारंपरिक पायवाटेवर टाकलेले दगड आणि पत्र्यांचे घातलेले कंपाऊंड हटवले जात नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावाचे बनले आहे.\nसविस्तर माहितीनुसार, बागवाडा मोरजी शापोरा नदीकिनारी स्थानिकांच्या जमिनी दिल्लीतील व्यावसायिकाने एकोणीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या आहेत. बागवाडा या भागाची पारंपरिक पंधरा घरे आहेत. स्थानिकांची त्या स्थानिकांना या जमिनीतून पारंपरिक वाट आहे. पारंपरिक वाट मोकळी ठेवण्याचे आश्वासन जमीन मालकाने स्थानिकांना दिले होते. आणि त्यानुसार तीन ते साडेतीन मीटर पायवाट आणि त्या वाटेसाठी मोकळी जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते. आणि उर्वरित जागेसाठी पत्रे घालण्याचे काम सुरू केले होते. परंतु जी पाय वाट जिथून स्थानिक नागरिक जात होते. त्या ठिकाणीदेखील 22 रोजी कंपनीने एक ट्रक दगड टाकून पूर्ण पायवाट बंद केली होती. याबाबत कंपनीच��या अधिकाऱयांना जाब विचारला असता कंपनीने त्या ठिकाणी महिला बाउन्सर आणल्या. या महिला बाउन्सरनी दोन तीन स्थानिक महिलांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे स्थानिक मोठय़ा संख्येने या ठिकाणी जमा झाले व वातावरण संतप्त बनले. तोपर्यंत महिला बाउन्सर आणि कंपनीच्या माणसांनी घटनास्थळावर पलायन केले. त्यानंतर त्या ठिकाणी पेडणे पोलीस उपनिरीक्षक आपल्या फौजफाटय़ासह उपस्थित झाले, शिवाय मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच सदस्य संपदा शेटगावकर, पंचक पवन मोरजे, पंच प्रकाश शिरोडकर,पंचक उमेश गडेकर , पंच विलास मोरजे, शिवाय नागरीक त्याच प्रमाणे गोवा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर,सुधीर कांनायीक, स्थानिक दिलीप बागकर, भक्त दास बागकर, सुधीर कानाईक अमित मोरजे, मच्छींद्रनाथ शेटगावकर आदी मंडळी या ठिकाणी आली.\nसंतप्त महिलांनी आणि नागरिकांनी यावेळी पंचायत मंडळांना ठणकावून सांगितले जोपर्यंत आमची पायवाट मोकळी होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही, असा इशारा दिला त्यानंतर पंचायत मंडळाने संतप्त ग्रामस्थांची चर्चा करून वाट मोकळी करून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो, आणि त्यानुसार पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांनी मुख्य वाटेवर टाकलेले दगड काढून वाट मोकळी केली.\n…तोपर्यंत नाहरकत दाखला नाही\nस्थानिक सरपंच वैशाली शेटगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जोपर्यंत कंपनी स्थानिकांचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत आम्ही कोणतेही नाहरकत दाखले देणार नाही. मागच्या चार दिवसापूर्वी स्थानिक आणि याविरोधात पंचायतीकडे एक निवेदन दिले होते. परंतु कंपनीनेच मधोमध जी पारंपारिक पाय वाट आहे ती पायवाट बंद करण्याचा प्रकार घडल्याने संतप्त नागरिकांनी या ठिकाणी आता आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. पंचायत मंडळाचे स्थानिक ग्रामस्थाना पूर्ण सहकार्य असून ही पायवाट पूर्णपणे मोकळी करण्याची ग्वाही सरपंच वैशाली शेटगावकर यांनी दिली.\n…तर कायदा हातात घ्यावा लागेल\nसंबंधित पायवाट मोकळी न केल्यास किंवा पुन्हा अडथळे निर्माण केले तर स्थानिकांना हातात कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिलीप बागकर यांनी दिला. दरम्यान, ज्यांना मारहाण झाली त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र अद्याप कुणावर गुन्हा नोंद केला नाही. दरम्यान पंचायत मंडळाच्या उपस्थितीत नागरिकांनी वाट मोकळी करून घेतली.\nPrevious Articleयुबीएस बँकेनेही घटवला भारताचा जीडीपी दर\nNext Article पंचायत निवडणुकांचा मान्सूनपूर्व कामांना फटका\nदर आठवड्याला पाच मुले,महिला ठरतात गुह्यांचे बळी\nबांबोळी ते दाबोळीपर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ यशस्वी\nशनायाने गाठले माऊंट एव्हरेस्ट शिखर\nदीपनगर कुर्टी येथे स्मशामभूमीसाठी डोंगर पोखरण्यापूर्वी सिमांकन का केले नाही\nवास्कोत चोरी प्रकरणी महिलांच्या टोळक्याला अटक, चोरीसाठी लहान मुलांचा वापर\nकाणकोणात माध्यान्ह आहाराची जबाबदारी एकट्या गटावर\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/116735/", "date_download": "2023-05-30T04:11:18Z", "digest": "sha1:NQUTK5H6KHP7YAHL7A7ELCQNCFOWNKIM", "length": 9655, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "zilla parishad sham patil sarpanch beaten, उपसरपंचाच्या निवडीसाठी मतभेद; भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याच्या कार्यालयात सरपंचाला मारहाण – sarpanch malangad beaten in the office of kalyan bjp office bearer sham patil | Maharashtra News", "raw_content": "\nठाणे : मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या मलंगवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच तुषार पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप पदाधिकारी शाम पाटील यांच्या कार्यालयात मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये सरपंच तुषार पाटील आणि त्यांचे बंधू बिपीन पाटील तसेच वडील मधुसूदन पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू सुरू आहे.\nमलंगवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच निवडीसाठी मिटींग चालू असताना फिर्यादी आणि आरोपी यांच्यात आपसात मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपी प्रतीक भोलानाथ पाटील, चेतन भोलानाथ पाटील, विकी भोलानाथ पाटील, शिवाजी पाटील आणि सुनिल चौधरी यांनी शिवीगाळ करत सरपंच तुषार पाटील यांना आणि त्यांचे बंधू बिपीन पाटील तसचे वडील मधुसूदन पाटील यांना देखील मारहाण केली.\nकोकणातील आमदाराने पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली, अजित पवारांनी ताडकन उभं राहत वाक्य मागे घ्यायला लावलं\nदरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आणि पोलिसांनी फिर्यादी यांची तक्रार घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस सूत्रा���नी सांगितलं की, गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी यांना शिवीगाळी आणि दमदाठी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे वडील मधुसुदन पाटील, भाऊ बिपीन पाटील यांना देखील बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा केली म्हणून भा.द.वि. कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४९, १४७ प्रमाणे हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप पदाधिकारी शाम पाटील यांच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे.\nपत्नी-मुलाचा खून करुन आयटी इंजिनिअरने स्वतःला संपवलं, पुण्यातील हत्याकांडाचं गूढ उकललं\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपाठ निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nIndia Reclaims 5th Spot in World’s Top Equity Markets; चीनची ढासळती स्थिती, अदानींच्या शेअर्सनी बदलला खेळ; भारतीय शेअर मार्केटची उंच भरारी\n'कोविन प्लॅटफॉर्म'ची सुविधा सर्व देशांना उपलब्ध होणार', PM मोदींची घोषणा\nfake alert: दिल्लीत मुस्लिमांची एकत्र नमाज अदा, नाही हा व्हिडिओ लॉकडाऊन आधीचा आहे\nnashik devlali students death in accident, पेपरला जाताना काळाचा घाला, भरधाव ट्रकची ॲक्टिव्हाला धडक; दोघांचा...\nराज ठाकरे मोबाईल नंबर: दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात; सुजात आंबेडकरांचे वादग्रस्त विधान –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/preshita-more-has-made-his-mark-in-the-field-of-drummer-in-mumbai-799199.html", "date_download": "2023-05-30T04:10:43Z", "digest": "sha1:NWSOSNBYGLYALJQJZIPEX65HA67MST5F", "length": 13049, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mumbai : पुरुषी मक्तेदारीला छेद देत ढोलकी वाजवणारी मराठी मुलगी, पाहा Video – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai : पुरुषी मक्तेदारीला छेद देत ढोलकी वाजवणारी मराठी मुलगी, पाहा Video\nMumbai : पुरुषी मक्तेदारीला छेद देत ढोलकी वाजवणारी मराठी मुलगी, पाहा Video\nपुरुष ढोलकी वाजवतो आणि त्याच्या तालावर महिला नाचतात असं आपण अनेकदा बघितलंय. पण, आता ढोलकी वादनातही एका मराठी मुलीनं दमदार एन्ट्री घेतली आहे.\nपुरुष ढोलकी वाजवतो आणि त्याच्या तालावर महिला नाचतात असं आपण अनेकदा बघितलंय. पण, आत��� ढोलकी वादनातही एका मराठी मुलीनं दमदार एन्ट्री घेतली आहे.\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\nलग्नाची शुभ मुहूर्त निघत होता..., मग थेट दुचाकीवरून सासरी पोहोचला वरमुलगा VIDEO\nया ऐतिहासिक मंदिराचे बांधकाम केलं आहे एका मुस्लिम राजाने,पाहा इतिहास VIDEO\nघर आहे की गार्डन, सर्व झाली अवाक्; सोलापूरकराचा भन्नाट प्रयोग, VIDEO\nमुंबई, 13 डिसेंबर : आजवर आपण अनेक महिलांना ढोलकीच्या तालावर नाचताना पाहिलं असेलं. ढोलकीच नाव घेतलं की वादक हे पुरुषच असतील, असा विचार मनात येतो. मात्र, पुरुषी मक्तेदारीला छेद देत मुंबईच्या प्रेषिता मोरे या तरुणीने ढोलकी वाजवण्याच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये तिने उपस्थिती लावलेली असून आपल्या ढोलकीच्या तालामुळे एक वेगळी ओळख रसिकांमध्ये निर्माण केली आहे.\nकशी झाली ढोलकी वादनाची सुरुवात\nमुंबईत विक्रोळी परिसरात राहणारी प्रेषिता हिने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीतून ‘लोकवाद्य’ या विषयात डिप्लोमा केला. त्यांनतर ढोलकी वादनामध्ये करिअर करणाऱ्याचं प्रेषिता मोरेने ठरवलं. प्रेषिताला ढोलकी वाजविण्यासाठी घरातून हवं तसं वातावरण मिळालं. त्यानंतर प्रेषिताने मेहनतीनं ढोलकी सारख्या लोकवाद्याच्या सूक्ष्म तालीचा, लयीचा अभ्यास केला. ढोलकीत दडलेला नाद तिनं अपार कष्टाने आणि अत्यंत नजाकतीने कमावला आहे.\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने ���िली गर्भपाताला परवानगी\n 27 वर्षांपासून एक पैसा न घेता महाराजांची सेवा करणारे मेहबूब हुसेन, Video\nप्रेषिता सांगते की, सुरुवातीला जेव्हा मी ढोलकी वाजवली तेव्हा घरच्यांचा पूर्ण पाठींबा होता. मात्र, समाजाला स्वीकारायला थोडा वेळ लागला. सुरुवातीला अनेक जण म्हणायचे मुली ढोलकी वाजवत नाहीत. मुलींनी ढोलकी वाजवली तर त्यांच्या हाताला चव राहत नाही. मात्र, हे किती खरं आहे मला माहित नाही माझ्या हाताला आजही चव आहे. प्रेषिता ही ढोलकी सोबत संबळ, पखवाज असे वाद्य वाजवते. सुरुवातीला असं वाटायचं जमेल का नाही जमेल, कारण माझ्या दिसण्यापेक्षा ढोलकी जड वाटत होती. पण आता प्रेक्षक डोक्यावर घेतात. त्यांचा प्रतिसाद बघून आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते.\nमाझ्या आवडीने स्वस्त बसू दिलं नाही\nकाही ठिकाणी ढोलकी वाजवत असताना एखादा पुरुष त्या तालावर लावणी सादर करत असतो. बघितलं तर आज दोन जागा बदलल्या आहेत. जिथे स्त्री लावणी करत होती तिथे आज पुरुष आहे आणि पुरुष ढोलकी वाजवतात तिथे आज एक स्त्री आहे. एक अनुभव असा पण होता की अपघातानंतर डॉक्टरांनी ढोलकी वाजवायची नाही असं बजावलं होत. मात्र मला माझ्या आवडीने स्वस्त बसू दिलं नाही. पुन्हा सराव सुरू केला. थांबलेली बोटं पुन्हा ढोलकी वर पडली आणि एका ठराविक वेळेनंतर ढोलकीने मला पुन्हा स्वीकारलं असं प्रेषिता सांगते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%9B%E0%A4%97%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T04:42:26Z", "digest": "sha1:DGSUI2INT2KGRORCO2C5HQ6GRSUTOLY3", "length": 9457, "nlines": 215, "source_domain": "navakal.in", "title": "छगन भुजबळांनाकोरोनाची लागण - Navakal", "raw_content": "\nयेवला – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी येवला येथे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणीनंतर अहवालातून कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या ���ोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे आढळून आल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून, काळजी करण्याचे कारण नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00449270-SG73S2ATTD47R5D.html", "date_download": "2023-05-30T03:41:20Z", "digest": "sha1:CGMG6C6B5OGRS2EYGGWF7DICM3BZNFNM", "length": 16205, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " SG73S2ATTD47R5D किंमत डेटाशीट KOA Speer Electronics, Inc. SG73S2ATTD47R5D | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/व���ळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर SG73S2ATTD47R5D KOA Speer Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये SG73S2ATTD47R5D चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. SG73S2ATTD47R5D साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/dgde-recruitment-2022-marathi/", "date_download": "2023-05-30T04:10:08Z", "digest": "sha1:S72GPRPCWTGXLSDVKJI4H37ZDXQSO67C", "length": 11030, "nlines": 89, "source_domain": "majhijobs.com", "title": "DGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती", "raw_content": "\nDGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\n1 DGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\n1.1 DGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटने मार्फत 97 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे DGDE Recruitment 2022 संरक्षण संपदा संघटना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि इतर पदाच्या एकूण 97 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 संरक्षण संपदा संघटना भरती 2022 कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि इतर 97 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 10 वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Directorate General Defence Estates अधिसूचना जारी केली आहे. संरक्षण संपदा संघटना भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे संरक्षण संपदा संघटना द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात संरक्षण संपदा संघटना भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 DGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\nDGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\nDGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटने मार्फत 97 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे DGDE Recruitment 2022 संरक्षण संपदा संघटना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि इतर पदाच्या एकूण 97 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अन���वार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nसंरक्षण संपदा संघटना भरती 2022 कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि इतर 97 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 10 वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Directorate General Defence Estates अधिसूचना जारी केली आहे. संरक्षण संपदा संघटना भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे संरक्षण संपदा संघटना द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात संरक्षण संपदा संघटना भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nDGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 04 डिसेंबर 2021\nऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 04 डिसेंबर 2021\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 कनिष्ठ हिंदी अनुवादक\n2 उपविभागीय अधिकारी ग्रेड -II\nपद क्र :- 1 :- हिंदी, इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी, इंग्रजी पदवी + हिंदी, इंग्रजी भाषांतर डिप्लोमा, प्रमाणपत्र, 02 वर्षे अनुभव\nपद क्र :- 2 :- 10वी उत्तीर्ण आणि सर्वेक्षण, ड्राफ्ट्समनशिप [ सिव्हिल ] डिप्लोमा, प्रमाणपत्र.\nपद क्र :- 3 :- 10वी उत्तीर्ण आणि हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि\n* वयाची अट [ 15 जानेवारी 2022 रोजी ]\nपद क्र:- 1 18 ते 30 वर्षे\nपद क्र:- 2 18 ते 27 वर्षे\nपद क्र:- 3 18 ते 27 वर्षे\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nDGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती\nCategories 10 वी पास, डिप्लोमा, पदवी, सर्व जाहिराती Tags संरक्षण संपदा संघटना, संरक्षण संपदा संघटना भरती 2022\nIARI Recruitment 2022 in marathi भारतीय कृषी संशोधन ���ंस्थेत 641 जागांसाठी भरती[Update]\nCISF Recruitment 2022 Marathi केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या 249 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/salman-khan-pays-homage-to-lata-didi-song-video-goes-viral-bollywood-gossips-news-bollywood-marathi-122021300003_1.html", "date_download": "2023-05-30T04:14:17Z", "digest": "sha1:PVJJ76SXJKKQUFZM66UJ56LGS5UJGRBW", "length": 16758, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सलमान खानने लता दीदींचं गाणं गात श्रद्धांजली वाहिली, व्हिडीओ व्हायरल - Salman Khan pays homage to Lata Didi song, video goes viral Bollywood Gossips News Bollywood Marathi | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nअंधेरी कोर्टाने शिल्पा शेट्टी, बहीण शमिता शेट्टी आणि आई सुनंदा शेट्टी यांना समन्स बजावले, 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश\nरवीना टंडनच्या वडिलांचे निधन, अभिनेत्री झाली भावूक, लिहली पोस्ट\nपिंजऱ्यातून मुक्त व्हा; हिजाब वादावर कंगना राणौत बोलली\nमृणाल ठाकूरला ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या का करायची होती\nअल्पावधीतच या व्हिडिओला 13 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते सलमान खानच्या गाण्याचं कौतुक करत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, सलमान खानने ज्या पद्धतीने हे गाणे गायले आहे, ते पाहता सलमानला लतादीदींची मनापासून आठवण येत असल्याचे दिसते.त्याच्या चेहऱ्यावर दुःख असल्याचे दिसत आहे.\n92 वर्षीय लता मंगेशकर दीर्घकाळ आजारी होत्या, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता तसेच त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. नंतर त्यांचा कोविड निगेटिव्ह आला, पण असे असूनही त्यांना खूप अशक्तपणा आला होता आणि वाढत्या वयामुळे किरकोळ समस्या कायम होत्या.\nलता मंगेशकर यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार्‍या डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात होते. मात्र, असे असूनही त्यांना वाचवता आले नाही आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यात अनेक दिग्गज सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित होते.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nगणपतीपुळे मंदिर इतिहास , गणपती आरती उत्सव पूर्ण माहिती\nगणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे आणि गणपती मंदिर व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे.\nअभिनेता करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा पर्यंत गुलाबी रंगाची फॅशन करणारे फॅशनिस्ट अभिनेते \nSuperstars in Pink Blazer पिंक ब्लेझर ट्रेंड ची अनोखी झलक दाखवणारे हे खास अभिनेते गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण ��लीकडे बॉलीवुड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोब ची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशन ची एक झलक पाहूया \nअर्जुन कपूरचा सेमी न्यूड फोटो मलायका अरोराने शेअर केला, लिहिले- माय लेझी बॉय\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात. हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतं आणि त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga\nनर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित, ओंकारेश्वरला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलीनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक 'ओम' चे स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे नाव 'ओंकारा' वरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे. मांधाता बेटांवर स्थित, ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत. तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे.\nरणदीप हुड्डा यांनी वीर सावरकर जयंतीला टीझर लाँच केला, गांधीजींचाही उल्लेख\nSwatantrya Veer Savarkar Teaser Out वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, \"भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक, ज्यांना ब्रिटीश सत्ता घाबरत होती. त्याचा इतिहास कोणी मारला ते जाणून घ्या.\" या चित्रपटात रणदीप हुड्डा वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/strip-shine-crystal-glass-mosaic-classical-style-hot-sale-glass-mosaic-for-kitchen-backsplash-tiles-3d-inkjet-classic-moroccan-design-colorful-glass-material-mosaic-backsplash-tile-product/", "date_download": "2023-05-30T04:52:45Z", "digest": "sha1:ZIOQXP46CQ7LWMWS45C7ZTE2M4WIJQNU", "length": 8931, "nlines": 213, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " किचन बॅकस्लॅश टाइल्स 3D इंकजेट क्लासिक मोरोक्कन डिझाईन कलरफुल ग्लास मटेरियल मोज़ेक बॅकस्प्लॅश टाइल उत्पादक आणि फॅक्टरी |विजय मोज़ेक", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nअॅल्युमिनियम सिलसह मॅजिक लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल...\nआधुनिक सजावट संगमरवरी दगड मिक्स मिरर ग्लास टाइल...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि...\nबॅकस्प्लॅश बाथरूम बेव्हल्ड एज ग्लास मोज़ेक टाइल f...\nयुरोपियन मार्केट ग्लास आणि स्टोन मिश्रित टाइल मोज़ेक Eu...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली गरम...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली किचन बॅकस्प्लॅश टाइलसाठी हॉट सेल ग्लास मोज़ेक 3D इंकजेट क्लासिक मोरोक्कन डिझाइन रंगीबेरंगी ग्लास मटेरियल मोज़ेक बॅकस्प्लॅश टाइल\nशीटचा आकार (मिमी) ३००*३००\nचिप आकार (मिमी) २३*९८\nवस्तूची जाडी (मिमी) 8\nरंग राखाडी, तपकिरी, काळा, निळा, लाल इ.\nसमाप्त प्रकार चकचकीत काच, स्वच्छ करणे सोपे\nशैली बॅकस्लॅश टाइल, वॉल टाइल, बॉर्डर टाइल\nकाठ प्रकार स्ट्रेट ऑफ रेक्टिफाइड\nव्यावसायिक / निवासी दोन्ही\nफ्लोअरिंग लुक नमुनेदार देखावा\nमजला उत्पादन प्रकार मोज़ेक टाइल\nस्थान किचन बॅकस्प्लॅश, बाथरूमची भिंत, फायरप्लेसची भिंत, शॉवरची भिंत\nपाणी संरक्षण पाणी प्रतिरोधक\nबॉक्सचे प्रमाण (पत्रके/बॉक्स) 11\nबॉक्सचे वजन (किग्रा/बॉक्स) 19\nपॅलेट प्रति बॉक्स ६३/७२\nपॅलेट्स प्रति कंटेनर 20\nउत्पादन तारीख सुमारे 30 दिवस\nउत्पादक हमी खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी उत्पादकाच्या दोषांविरुद्ध उत्पादनाची हमी आहे\nमागील: वॉल डेकोरेशनसाठी चायना फॅक्टरी स्ट्रिप गोल्डन ग्लास मोज़ेक मॉडर्न हाउस मेटल क्रिस्टल ग्लास वॉल डेकोर मोज़ेक टाइल्स\nपुढे: किचन वॉल बॅकस्प्लॅश पॅटर्न टाइल इंकजेट ग्लास मोज़ेक नवीन डिझाइन कलर मिक्स इंकजेट प्रिंटिंग ग्लास मोज़ेक वॉल टाइल्ससाठी\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nग्लॉसी स्ट्रिप लॅमिनेटेड ग्लास आणि अॅल्युमिनियम मोसा...\nवॉल डेकोरेटिव्ह बेव्हल्ड क्रिस्टल ग्लास ब्रिक सब...\nआयताकृती मोझॅक टाइल्स मेटॅलिक रँडम मिक्स मोसा...\nगोल्ड लीफ फ्लॉवर डिझाइन स्टेनलेस स्टील मेटल एम...\nकोरीव नमुना पांढरा/बेज/तपकिरी/काळा स्नानगृह...\nइनलेड कॉपर स्ट्रिप व्हाईट/ग्रे हेरिंगबोन मार्ब...\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आण�� मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/fm-radio-mandatory-in-mobile-cant-close-it-central-govt-131250706.html", "date_download": "2023-05-30T05:04:39Z", "digest": "sha1:K3NGP74E6GF5M3GPI6BBIK5F3A2YVAAO", "length": 4955, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मोबाइलमध्ये एफएम रेडिओ सक्तीचा; तो बंद करू शकत नाही : केंद्र सरकार | FM radio mandatory in mobile; Can't close it: Central Govt - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअडव्हायझरी:मोबाइलमध्ये एफएम रेडिओ सक्तीचा; तो बंद करू शकत नाही : केंद्र सरकार\nप्रत्येक मोबाइल फोनमध्ये एफएम रेडिओ रिसीव्हर किंवा फीचर अनिवार्यपणे उपलब्ध असावे. कोणत्याही मोबाइलमधील अंगभूत एफएम रेडिओ फीचर कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये,असे केंद्र सरकारने सर्व मोबाईल फोन उत्पादकांना सांगितले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मोबाइल फोन उत्पादकांना जारी केलेल्या अॅडव्हायजरीत म्हटले आहे की, ‘एफएम रेडिओ ही एक विश्वासार्ह प्रणाली आहे. एफएम स्टेशन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थानिक अधिकारी आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सरकारला रिअल टाइममध्ये माहिती देणे एफएम रेडिओशिवाय शक्य नव्हते.\nमंत्रालयाने इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) आणि मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एमएआयटी) यांना हा महत्त्वाचा सल्ला सर्व उद्योग संघटना आणि मोबाइल फोन उत्पादकांना प्राधान्याने पोहोचवण्यास सांगितले आहे. केंद्राने या अॅडव्हायजरीत इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन चाही (आयटीयू) हवाला दिला आहे. रेडिओ प्रसारण हा नैसर्गिक आपत्तीमध्ये लवकरात लवकर चेतावणी देण्याचा आणि जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे असा विश्वास आहे. कोरोना महामारीच्या काळात महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात रेडिओची मोठी मदत झाली. एफएम वाहिनी सर्वांसाठी विनामूल्य संगीत सुविधा प्रदान करते, त्यामुळे ते अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते असे उद्योग तज्ञांचे मत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-new-zealand-mumbai-test-virat-kohli-wait-for-century-may-end-at-wankhede-stadium-od-637969.html", "date_download": "2023-05-30T04:13:27Z", "digest": "sha1:IH66KR3RBYEWX5FWSSQYZEZQOPBXGBH7", "length": 9937, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket india vs new zealand mumbai test virat kohli wait for century may end at wankhede stadium od - IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये बदलणार विराटचं नशीब, 741 दिवसांची प्रतीक्षा संपणार! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये बदलणार विराटचं नशीब, 741 दिवसांची प्रतीक्षा संपणार\nIND vs NZ: मुंबई टेस्टमध्ये बदलणार विराटचं नशीब, 741 दिवसांची प्रतीक्षा संपणार\nकानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टचे सर्वांना वेध लागले आहेत.\nकानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टचे सर्वांना वेध लागले आहेत.\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\nChicken Price Hike : चिकनप्रेमींसाठी वाईट बातमी, राज्यासह देशात वाढले दर\nकमी उंचीमुळे झेललं ट्रोलिंग; पण या अभिनेत्रींनी अभिनयाच्या जोरावर घेतली मोठी झेप\nमुंबई, 2 डिसेंबर : कानपूर टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टेस्टचे सर्वांना वेध लागले आहेत. या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) परतणार आहे. विराटनं टी20 वर्ल्ड कपनंतर ब्रेक घेतला होता. विराटच्या पुनरागमनानंतर टीम इंडियातील कोणत्या खेळाडूला वगळले जाईल याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीकडं क्रिकेट फॅन्सचं लक्ष आहे.\nविराट कोहलीची रनमशिन अशी ओळख आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर 70 शतक झळकावत ही ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर त्याला गेल्या दोन वर्षांमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यानं शेवटचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध झळकावले होते. त्यानंतर त्याच्या शतकांना ब्रेक लागला आहे. या कालवधीमध्ये त्यानं डझनभर अर्धशतक झळकावली आहेत, पण यापैकी एकाचंही शतकामध्ये रूपांतर करणे त्याला जमले नाही.\nमुंबईत नशीब बदलणार का\nविराट कोहलीनं शेवटचं शतक झळकावून आता 741 दिवस झाले आहेत. त्याची ही प्रतीक्षा मुंबई टेस्टमध्ये संपू शकते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) विराट��ा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यानं या मैदानावरील 4 टेस्टमध्ये 72.17 च्या सरासरीनं 433रन केले आहे. यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा रेकॉर्ड आहे. विराटनं याच मैदानात 2016 साली इंग्लंड विरुद्ध 235 रनची खेळी केली होती. तसंच 2011 साली भारतामधील पहिली टेस्ट मॅच देखील विराटनं वानखेडेवरच खेळली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या त्या मॅचमध्ये विराटनं दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.\nIND vs NZ: टीम इंडियांच्या स्वप्नांवर पावसाचं पाणी मुंबईतील हवामानामुळे दुसरी टेस्ट संकटात\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक झळकावण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. त्यानं 100 शतक झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग 71 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉन्टिंगच्या या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून विराट फक्त 1 शतक दूर आहे. मुंबई टेस्टमध्ये विराटनं ही लांबलेली प्रतीक्षा संपवावी आणि पॉन्टिंगची बरोबरी करावी अशीच विराटची फॅन्सची अपेक्षा आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%AF-%E0%A4%A6/", "date_download": "2023-05-30T05:04:37Z", "digest": "sha1:267O3RELNFWMDHP2PDPTZZJF5WZPH7YA", "length": 10641, "nlines": 221, "source_domain": "navakal.in", "title": "शेअर बाजारातील गडगडला ९ दिवसांच्या तेजीला ब्रेक - Navakal", "raw_content": "\nशेअर बाजारातील गडगडला ९ दिवसांच्या तेजीला ब्रेक\nमुंबई : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर या आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. आयटी (तंत्रज्ञान) शेअर्समधील घसरणीमुळे भारतीय मार्केटमध्ये मोठी पडझड झाली ज्याचा सर्वाधिक फटका या क्षेत्रातील दुसरी आघाडीची कंपनी – इन्फोसिसला बसला. इन्फोसिसचे शेअर्स ९ टक्क्यांनी घसरले. मात्र दुपारच्या दरम्यान, बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजार सावरला.\nइन्फोसिसच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीने आयटी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये हजारो कोटी रुपये बुडाले. सोमवारी मार्केट उघडल्यानंतर काही सेकंदातच इन्फोसिसचे शेअर्स कोसळले, ज्यामुळे भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि मूर��ती कुटुंबासारख्या प्रमुख भागधारकांचे मोठे नुकसान झाले. मात्र दुपारी बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समधील खरेदीमुळे बाजार सावरला. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीतील खराब निकालाचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाल्याचे बोलले जात आहे. आजच्या व्यवहाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 524 अंकांनी घसरून 59,896 वर तर निफ्टी 126 अंकांच्या घसरणीसह 7,701 अंकांवर बंद झाला.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_19.html", "date_download": "2023-05-30T05:25:00Z", "digest": "sha1:Y5QHNYU7W7RR4U4CEPKLNTZMIJ2XLJ5B", "length": 10094, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामचे पैगंबर व मुस्लिमेतर विद्वान | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदु���्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nइस्लामचे पैगंबर व मुस्लिमेतर विद्वान\nमुस्लिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना तर महानतम व अंतिम ईशदूत मानतातच परंतु मुस्लिमेतर विद्वान पैगंबर (स.) यांच्या विषयी काय म्हणतात याचे संकलन या पुस्तकात लेखकाने केले आहे. लेखक महोदयाने आपल्या कडून काहीही लिहिलेले नाही तर भारत व युरोपच्या विद्वानांची मतंयात आलेली आहेत.\nत्या सर्वांनी पैगंबर (स.) यांच्या गुणांचा, सचोटीचा स्वीकार केला आणि सर्वांनी त्यांच्या महान व्यिक्तत्व, महान कार्य व महान शिकवणींची प्रशंसाच केली आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 56 -पृष्ठे - 32 मूल्य - 09 आवृत्ती - 3 (2008)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल ��ाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01244617-1825Y0160222JCR.html", "date_download": "2023-05-30T04:35:41Z", "digest": "sha1:KLORFXC6K74IIUP3JCPTHGWBO7FRM5RK", "length": 16591, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 1825Y0160222JCR किंमत डेटाशीट Syfer 1825Y0160222JCR | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 1825Y0160222JCR Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 1825Y0160222JCR चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 1825Y0160222JCR साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:16V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/mahesh-kothares-big-assurance-about-deccan-king-jotiba-series/", "date_download": "2023-05-30T05:36:16Z", "digest": "sha1:GBWDKU4DYPWOG5FDGE6W6ISA6IVJBMPP", "length": 12180, "nlines": 104, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन.. | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक अध्यात्म ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन..\n‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेबाबत महेश कोठारेंचे मोठे आश्वासन..\nवाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन प्रस्तुत ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका तिच्या कथानकामुळे वादात सापडली आहे. या मालिकेमधील कथा ही मूळ केदार विजय ग्रंथाला अनुसरून नाही, तसेच यामधील भाषा, वेशभूषा देखील मालिकेला साजेशी दिसून येत नाही, असे पुजारी आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.\nयासाठी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर, वाडीरत्नागिरी येथील हक्कदार पुजारी वर्ग, विश्वशक्ती मित्र मंडळ, जोतिबा क्रांती युवक संघटना, यांनी या मालिकेतील कथानकामध्ये योग्य तो बदल करावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या, शालिनीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत कोठारे व्हिजनचे प्रमुख महेश कोठारे, स्टार प्रवाहचे हेड, लेखक प्रा. विठ्ठल ठोंबरे, यांच्या समवेत मालिकेसंदर्भात मुंबई येथील बैठकीत विचार विनिमयाने चर्चा केली. यावेळी श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचे केदार विजय या ग्रंथाचे अभ्यासक जयवंत शिंगे, नेताजी दादर्णे, यांनी श्री जोतिबा देवाचा इतिहास केदार विजय ग्रंथाला अनुसरून मांडला.\nत्याचबरोबर कशाप्रकारे कोठारे व्हिजनने विरोधाभास निर्माण करणारी कथा प्रेक्षकांच्या समोर मांडली, आणि खरी कथा नेमकी कशी आहे याचे विवेचन त्यांनी केले. त्यावेळी कोठारे व्हिजनचे प्रमुख महेश कोठारे यांनी ही कथा ऐकल्यानंतर याप्रमाणे मालिकेमध्ये योग्य तो बदल करू आणि स्थानिक नागरिकांच्या मताला प्राधान्य देऊ, असे आश्वासन दिले.\nयावेळी या बैठकीला श्री क्षेत्र जोतिबा डोंगरचे हक्कदार पुजारी जयवंत शिंगे, नेताजी दादर्णे, जगनाथ दादर्णे, आनंदा लादे, सुनिल नवाळे, गोरख बुणे, अजित दादर्णे, विक्रम चौगले, नवनाथ लादे, महेश मिटके, अनिल मिटके, राजाराम चौगले, अमोल झुगर, केदार लादे, चेतन शिंगे, गणेश झुगर, दीपक बुणे, आदी उपस्थित होते.\nPrevious articleअमिताभ बच्चनच्या ‘या’ चित्रपटावरील बंदी कायम\nNext articleतपासासाठी सीबीआयला राज्यांची परवानगी आवश्यक : सर्वोच्च न्यायालय\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यां���ी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/pregnancy-baddal-2/", "date_download": "2023-05-30T04:24:52Z", "digest": "sha1:EKUHR2WWSOW7KYFGGB6OWYEPYYYEV2OW", "length": 5013, "nlines": 81, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "Maze way 21 warsh ahe maze lagn 2 warsha purvi zal pan ata mala ajun 4 warsh mul nako ahe - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nनको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी आज बाजारामध्ये अनेक प्रकारची गर्भनिरोधकं उपलब्ध आहेत. मात्र अशी गर्भनिरोधके वापरताना त्याच्या परिणामांची खात्री करुन घ्यायला हवी. संप्रेरकांच्या सहाय्याने मासिक पाळीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण करुन गर्भ वाढ होवून देत नाही, अशा गर्भनिरोधकांचे शरीरावर परिणाम होत असतात. याबद्दल अधिकमाहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा.\nत्यामुळे ती वापरताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही अशाप्रकारची गर्भनिरोधके डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा जास्त प्रमाणात वापरत असाल तर गर्भधारणेवर परिणाम होण्याची शक्यता वाढते. तुलनेने कंडोम हा जास्त सुरक्षित मार्ग आहे. गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/every-village-should-be-bahadoli-agrowon-article-by-dr-nagesh-tekale", "date_download": "2023-05-30T04:57:48Z", "digest": "sha1:RRZ4BI6EFC7AUOZJVGZDIJZ5S7GLYCL5", "length": 17614, "nlines": 61, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Jambhul Update | प्रत्येक गाव बहाडोली व्हावे | Every village should be Bahadoli agrowon article by Dr. Nagesh Tekale", "raw_content": "\nJambhul Cultivation: प्रत्येक गाव बहाडोली व्हावे\nJambhul Health Benefits : आज जांभूळ फळामुळे बहाडोली गावाला चांगलीच समृद्धी आली आहे. या फळाला दरही चांगला मिळत आहे. मधुमेह नियंत्रण, रक्तदाब आणि लोह कमतरतेवर प्रभावी असलेले हे फळ अनेक औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे.\nOrchard Management : काही मोजकी गावे, तालुके, जिल्हे एवढेच काय पण राज्यांना सुद्धा कृषी आणि फळबाग उत्पादनात स्वतःची खास ओळख असते. अर्थात, यासाठी तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असते.\nयामध्ये हवा, मातीची प्रत, सभोवतालचे जंगल, पाऊस-पाणी आणि सर्वांत म्हणजे तेथील शेतकरी आणि उत्पादकांनी त्या फळासाठी, धान्यासाठी जपलेली त्यांची निष्ठा म्हणूनच कोकणचा हापूस आजही तेथील जांभा दगड आणि वाहणारा खारा वारा यास सकारात्मक साद देत जिवंत आहे.\nअसाच प्रकार घोलवडच्या चिकूचा तेथील शेकडो चिक्कूच्या बागांमधील हजारो वृक्षांचे उत्पादन आज ५० टक्केसुद्धा नाही तरीही चिकू उत्पादक शेतकरी ब्रिटिश काळापासून जोपासलेल्या या बागांची आजही काळजी घेत आहेत.\nसध्याच्या वातावरण बदलाचे सर्वांत जास्त चटके शेतकऱ्यांना बसत आहेत. कर्ब आणि मिथेन वायू निर्मितीमध्ये अर्थात त्यांचाही सहभाग आहे. यावर उपाय म्हणून आपण वृक्ष लागवडीची सूचना करतो, त्यात शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था भाग घेतात, झाडांची संख्या लाखातून कोटीवर उड्या घेते, प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला, की त्याच त्या खड्ड्यांचे पुन्हा पुन्हा बारसे होते.\nमात्र वृक्ष काही तेथे आढळत नाहीत. संगमनेर तालुक्यामधील एक गाव ‘तिगाव’ जेथे मला गावच्या लोकसंख्येच्या अनेक पटीत वृक्ष आढळले. थोडक्यात गावचे नेतृत्व सक्षम असेल तर त्या गावात घनदाट वृक्ष सावली का नाही तयार होणार असेच एक पालघर जिल्ह्यामधील बहाडोली गाव. येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीला पर्याय म्हणून जांभूळ वृक्ष लागवड केली.\nआज या लहान गावात लोकसंख्येच्या चारपट म्हणजे तब्बल सहा हजार झाडे आहेत. कृषी क्षेत्रात एखाद्या पिकाचा त्याग केल्यावर त्यांना त्याजागी दुसऱ्या पिकाचाच पर्याय स्वीकारणे आवश्यक असते. मात्र तो शाश्‍वत आणि पर्यावरणास पूरक हवा.\nJambhul Farming : जांभूळ शेतीतून समृद्धीकडे वाटचाल\nआपण शेकडो पारंपरिक पिकांचा आणि त्याच बरोबर सेंद्रिय शेतीचा त्याग करून रासायनिक खतांचे तृप्त भोजन आणि त्यासोबत पाण्याचे भांडे रिकामे करून ढेकर देणारी सोयाबीन, कापूस, उसासारखी पिके निवडली आणि पर्यावरणाचा समतोल बिघडविण्यात मोलाचा सहभाग नोंदवला.\n ऐके काळी भारताचे भाताचे कोठार असलेल्या या राज्याने केवळ मजूर मिळत नाहीत म्हणून भात शेतीला मोठ्या प्रमाणावर तिलांजली दिली, शेतजमिनी विकसकांना विकून टाकल्या, पर्यावरण बिघडले. आज या राज्याला तेलंगणामधून भात पाठवला जातो.\nया दोन उदाहरणांच्या तुलनेत बहाडोलीने भात पिकास उपजीविकेपर्��ंत मर्यादित ठेवून उरलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर जांभूळ वृक्ष लागवड केली.\nकोकण कृषी विद्यापीठाने येथील स्थानिक पण दुर्लक्षित जांभूळ वृक्ष, त्यांचा बहर, फळांचा आकार, रस, स्वाद यांचा सविस्तर अभ्यास करून बहाडोली ही नवीन संकरित जात निर्माण केली. या जातीची याच गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर लागवड करून गावकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून दिला.\nबहाडोली आणि त्या परिसरामधील अनेक गावांमध्ये जांभूळ वृक्ष वाढीसाठी अतिशय पोषक वातावरण आहे, म्हणूनच ही यशोगाथा येथे फुलली आहे.\nबाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे पालघर येथे अद्ययावत संशोधन केंद्र आहे. या केंद्रातच येथील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नामधून हजारो बहाडोली रोपांची निर्मिती झाली आणि अतिशय अल्प किमतीत ती आदिवासी शेतकऱ्यापर्यंत पोहोचली सुद्धा मी स्वतः या केंद्रास भेट देऊन तेथील शास्त्रज्ञांशी चर्चा केली आणि शेकडो बहाडोली आणि केसर आंब्याची रोपे खरेदी करून 'कावळे' या आदिवासी गावांमधील चाळीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा या प्रमाणे ती वाटली.\nचार वर्षांपूर्वीच्या या प्रयत्नास आज चांगलेच यश प्राप्त झाले आहे. पालघर जिल्ह्याचा हा गुजरात सीमेपर्यंतचा पट्टा जांभूळ आणि केसर आंब्यासाठी खूपच पोषक आहे. पावसाळ्यात भात आणि नागलीचे पोटापुरते पीक घेऊन आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात रब्बी आणि उन्हाळ्यात वीट भट्ट्यांवर काम करण्यास लहान मुलाबाळांसह स्थलांतरित होतात.\nकारण तेथील पश्‍चिम घाटामधील जंगलात त्यांना उपजीविकेसाठी काहीही साधन उरलेले नाही. स्थलांतर हे बालकांच्या कुपोषणाचे मुख्य कारण आहे. आदिवासींचे स्थलांतर आणि त्यांच्या मुलांचे कुपोषण थांबवावयाचे असेल तर या भागात जांभूळ आणि केसर आंब्यास जास्त प्राधान्य देणे गरजेचे आहे.\nडिसेंबर, जानेवारीत जांभळास मोहर येतो आणि मे, जूनमध्ये ही झाडे काळ्या मोठ्या टपोऱ्या जांभळाच्या घोसाने लगडून जातात. बहाडोलीला ही पिकलेली जांभळे झाडावरून हळुवार पद्धतीने काढून, खोक्यात पॅक करून नंतर मुंबई, पुणे, बंगलोर आणि दिल्लीपर्यंत जातात. एक झाड प्रत्येक ऋतूमध्ये अंदाजे चाळीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न देते.\nशेतकऱ्याची स्वतःच्या मालकीची दहा ते वीस झाडे असतील तर यातून त्यांना चांगले अर्थार्जन होते. जे भात आणि नाचणीमधून कध��ही शक्य नव्हते. आज जांभूळ फळामुळे बहाडोली गावाला चांगलीच समृद्धी आली आहे.\nमला आठवते, लहानपणी माझ्या गावी ५-६ मोठमोठी जांभळाची झाडे होती. त्यातील दोन जांभळाची झाडे तर आमच्याच शेतात होती. त्या झाडांची जांभळे गावामध्ये कोणासही खाण्यास परवानगी होती. आता एप्रिल, मेमध्ये जांभळे बाजारात येणे हा वातावरण बदलाचा चमत्कार आहे.\nरोज सकाळीच पिशवीभर जांभळे घरी येऊन सर्वांना वाटत राहणे हा माझा नित्याचा उपक्रम, पण आता जांभळाची किंमत पाहिली की छातीत धडकीच भरते. परवाच ५० रुपयांत ५ मोठी टपोरी जांभळे मी घरी औषध म्हणून आणली आणि हरवलेले बालपण पुन्हा आठवले.\nFood Processing : शेंगालाडू ते जांभूळ, डाळिंब, आवळा सिरप; पंढरपूरच्या तरूणाचे प्रक्रिया उद्योगात यश\nपाऊस अनियमित झाल्यामुळे जांभळास टपटप जमिनीवर पडावे लागते. अशी फुटलेली फळे रस निर्मितीसाठी आणि त्यांच्या बिया वाळवून त्याचे चूर्ण करण्यासाठी वापरतात. ही दोनही उत्पादने औषधी आहेत. बहाडोलीमध्ये काही शेतकऱ्यांनी आता या उद्योगामध्ये सुद्धा प्रवेश केला आहे ही आनंदाची बातमी आहे.\nजांभूळ हा दीर्घायुषी डेरेदार वृक्ष आहे. जांभूळ फळ निर्मितीमध्ये मधमाश्यांचा फार मोठा सहभाग आहे. येथील शेतकऱ्यांनी जांभूळ वृक्ष संगोपन, फळ उत्पादन, त्याची विक्री, जांभूळ रस आणि बियांचे चूर्ण याबरोबरच मधमाश्यापालन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे. संशोधनामधून सिद्ध झाले आहे की ज्या जागी भरपूर मधमाश्या असतात तेथे फुलांना जास्त बहर येतो.\nबहाडोली जांभूळ, बहाडोली मध आणि यास जोडून बहाडोली पर्यटन करता आले तर हे छोटे गाव जांभळांच्या वृक्षामुळे भारतामध्येच काय पण जगाच्या नकाशावर सुद्धा येऊ शकते. आपण फक्त बहाडोली आणि त्याच्या लगतच्या खामलोलीपर्यंतच थांबावयाचे काय निश्‍चितच नाही. त्या परिसरात आज शेकडो गावे आहेत.\nआज ही सर्व गावे बहाडोली सहज होऊ शकतात आणि तसे झाले तर ती फक्त पर्यावरणाचीच सेवा होणार नाही तर त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता, स्थानिकांच्या आहाराचे पोषणमूल्य वाढवणारे आणि त्याचबरोबर स्थलांतर थांबणारे सुद्धा ठरणार आहे.\n(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/category/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF/page/3/?filter_by=popular", "date_download": "2023-05-30T05:52:19Z", "digest": "sha1:BK3D4TQ66YVNSCWZZOQISJRBJU5EZG2M", "length": 12400, "nlines": 137, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "लक्षणीय | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमहदंबा ऊर्फ महदाईसा मराठी साहित्यविश्वातील आद्य मराठी कवयित्री होय. या कवयित्रीला आणखी काही नावे होती. ती रूपाईसा या नावानेही ओळखली जात असे. तिने तिचे...\nभालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...\nश्रीदत्त उपासना मार्गातील परम अधिकारी पुरुष आणि योगसाधनेतील शक्तिसंक्रमण योगांचे दार्शनिक म्हणून श्री गुळवणी महाराज सर्वश्रुत आहेत. योगमार्गातील दीक्षागुरू श्री गुळवणी महाराज हे विख्यात...\nविश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी\nविश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली....\nदिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग (Environmentalist Dilip And Paurnima Kulkarni)\nश्रीकांत.कुलकर्णी - July 23, 2019 1\nदिलीप हे हाडाचे समाजशिक्षक आहेत. दिलीप यांनी स्वत: साधेपणाने जगून लोकांना साधेपणाने जगणे शिकवण्याचा अधिकार प्राप्त केला आहे. ते जे सांगतात ते स्वतः निरामय जीवनाचा अनुभव घेऊन लोकांना सांगतात. दिलीप कोणालाही व्यक्तिश: बांधील नाहीत. त्यांची फक्त स्वत:च्या तत्त्वांशी निष्ठा. ते स्वत: स्वतःच्या गरजा ठरवतात. त्यांची कोणतीही दैनंदिन गरज नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, जाहिराती ठरवत नाहीत, त्यांच्या पर्यावरणाच्या निष्ठेतून त्या ठरतात...\n‘केकावली’ ही मोरोपंताची रचना प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. मोरोपंत हे पंडित कवी. त्यांनी ‘श्लोक केकावली’ लिहिण्यापूर्वी ‘आर्या केकावली’ नावाची रचना केली होती. त्यातील आर्या...\nडॅा. रखमाबाई – भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी (Dr. Rakhmabai)\nआनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून ��ल्यावर...\nधर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था\nपुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे....\nधनश्री कुलकर्णी - May 29, 2018 0\nस्त्रिया त्यांच्या पतीचे नाव लग्नकार्य, मुंज, डोहाळेजेवण, बारसे अशा आनंदाच्या प्रसंगी लहान लहान, मात्र यमकबद्ध शब्दांची नेटकी मांडणी केलेल्या वाक्यरचनेमध्ये, कुशलतेने गुंफून थोड्या लाडिक स्वरात सर्वांसमक्ष घेतात; त्या प्रकाराला 'उखाणा' घेणे म्हणतात. स्त्रीने तिच्या पतीचे नाव घेऊ नये, त्याचा उल्लेख ‘हे’, ‘अहो’, ‘इकडून’, ‘स्वारी’ अशा संबोधनांनी वा सर्वनामांनी करावा अशी पद्धत, विशेषत: महाराष्ट्रात चालत आलेली आहे...\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amhimarathi.in/information/", "date_download": "2023-05-30T04:39:52Z", "digest": "sha1:ZJCAOPA247EPN722TA3F7IJKXILC43RH", "length": 23547, "nlines": 134, "source_domain": "amhimarathi.in", "title": "Information - Amhi Marathi", "raw_content": "\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nआयसीसी, एशियन क्रिकेट कौन्सिल, एमसीए यासह विविध राज्य क्रिक���ट संघटनांच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे, मनोरंजन कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना संध्याकाळी 4.30 वाजल्यापासून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे पोस्टर्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जIPL final match betweenआज अहमदाबाद, गुजरात येथील नरेंद्र … Read more\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\n51.7 मीटर उंच GSLV-F12 ने 2,232 kg NVS-01 नेव्हिगेशन उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 10.42 वाजता त्याच्या 15 व्या उड्डाणात सोडला. 27.5 तासांपूर्वी रविवारी सकाळी 7.12 वाजता प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली. भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथसह मिशन कंट्रोल सेंटरचे सर्व शास्त्रज्ञ प्रक्षेपणाच्या संपूर्ण प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून आहेत. भारतीय अंतराळ … Read more\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\n2000 रुपयांची नोट: केंद्र सरकारने काल 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. देशभरातून 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या बातमीच्या दरम्यान 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांबाबतही एक अपडेट समोर येत आहे. चलनी नोट बातम्या : केंद्र सरकारने काल २००० रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. आता देशभरातून 2000 रुपयांच्या नोटा … Read more\nDr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi: स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे त्यांच्या महान कार्यांसाठी ओळखले जातात. भारतीय इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. ते एक शिक्षक, तत्त्वज्ञ, दूरदर्शी आणि समाजसुधारक होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांची गणना विद्वानांमध्ये … Read more\nCategories Information Tags dr sarvepalli radhakrishnan chi mahiti marathi, Dr. Sarvepalli Radhakrishnan Information In Marathi, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन मराठी, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन विकिपीडिया, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भाषण Leave a comment\nSant Eknath Information In Marathi: महाराष्ट्रातील धर्म-आधारित इतिहासात, संत एकनाथ हा एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे. संत एकनाथ हे अभंगवाणीतील अग्रगण्य अभंगकार आणि भाकवींच्या भारतीय संस्कृतीवर आधारित अध्ययनांचे असे गुरू आहेत ज्यांनी अनेक लोकांना उत्तेजित केले आणि त्यांच्या शांतता व विवेकावर जोर दिले. हा लेख “संत एकनाथांची माहिती” हे त्यांच्या जीवनाबद्दल उपयोगी तथ्यांचे संग्रह आहे. हे … Read more\nCategories Information Tags sant dnyaneshwar information in marathi, संत एकनाथ प्रसिद्ध अभंग, संत एकनाथ प्रसिद्ध सुवचन, संत एकनाथ महाराजांचे पूर्ण नाव, संत एकनाथ यांचे आडनाव, संत एकनाथ यांचे कार्य, संत एकनाथांचा जन्म कोठे झाला, संत एकनाथांचा पहिला ग्रंथ कोणता Leave a comment\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\n23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत तुमच्या बँक खात्यात या नोटा जमा कराव्यात किंवा इतर मूल्यांसाठी त्या बदलून घ्या. पण तुम्ही एका वेळी फक्त 10 नोटा बदलू शकता. आरबीआयने असे का केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे . परंतु सध्याच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून कायम राहतील, असे आरबीआयने शुक्रवारी जाहीर … Read more\nSant Gadge Maharaj Information In Marathi: गाडगे महाराज, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. ते संत आणि समाजसुधारक होते. महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे, त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांची दूरदृष्टी आणि गावांचा विकास आजही देशभरातील अनेक धर्मादाय संस्था, राज्यकर्ते आणि राजकारण्यांना प्रेरणा देतो. त्यांच्या नावाने महाविद्यालये, शाळांसह अनेक संस्था सुरू झाल्या आहेत. त्यानंतर भारत सरकारकडून … Read more\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माहिती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव नेमके नेते आहे. त्यांच्या जीवनाची गोष्टी ही आपण शब्दांमध्ये वर्णन करण्यात मध्यस्थ झाली असतील. त्यांचे कार्यकलाप सामाजिक आणि राजकीय उत्साहाच्या दृष्टीकोनातून दर्शवितात. त्यांनी लोकांना समाजवाद, न्यायवाद, मुलांचे शिक्षण आणि स्त्री समाज मध्ये नाम घेतले. या लेखात आम्ही ज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जीवन आणि कार्यकलापाबद्दल … Read more\nPratapgad Fort Information in Marathi: प्रता���गड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला डोंगरी किल्ला आहे. महाबळेश्वरच्या हिल स्टेशनपासून हा किल्ला २४ किमी अंतरावर आहे. या किल्ल्यावरून कोकण किनारपट्टीचे सुंदर दृश्य दिसते. भवानी मंदिर आणि अफझलखानाची कबर ही इतर प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. (प्रतापगड किल्ला माहिती मराठी | Pratapgad Fort Information in Marathi) प्रतापगड किल्ला १६५६ मध्ये प्रसिद्ध मंत्री मोरपंत पिंगळे … Read more\n, प्रतापगड किल्ला दाखवा, प्रतापगड किल्ला नकाशा, प्रतापगड किल्ला माहिती मराठी, प्रतापगड किल्ल्याची माहिती मराठीत, प्रतापगड किल्ल्यात किती पायऱ्या आहेत, प्रतापगड कोणत्या जिल्ह्यात आहे, प्रतापगड कोणी बांधला, प्रतापगड फोटो, शिवनेरी किल्ला mahiti marathi, शिवनेरी किल्ला माहिती मराठी, शिवनेरी किल्ला माहिती मराठी मध्ये, सिंहगड किल्ला माहिती मराठी Leave a comment\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nजर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल किंवा हिंदू धर्माच्या गूढ जगाचा शोध घेण्यात स्वारस्य असेल तर तुम्ही Shri Shiv Stuti Marathi बद्दल ऐकले असेल. हे एक लोकप्रिय Shri Shiv Stuti आहे जे बहुतेक वेळा हिंदू त्रिमूर्ती सर्वोच्च देव भगवान शिव यांच्या स्तुतीमध्ये पाठ केले जाते. या लेखात, आपण Shiv Stuti Marathi चा अर्थ आणि महत्त्व … Read more\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\nRBI ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणणार राज्यपाल शक्तीकांत दास यांनी उत्तर दिले\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\nश्री हनुमान चालिसा मराठीत | Hanuman Chalisa Marathi\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nChanakya Niti: चाणक्याची 15 अमर वाक्ये\nमहादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माहिती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nChanakya Niti: चाणक्याच्या या 4 गोष्टी स्वीकारल्या तर संकटातही जीवन सुखी होईल\nMHADA Lottery Mumbai 2023: तारखा, निकाल, नोंदणी, पात्रता आणि बरेच काही-Apply Now\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nमहालक्ष्मीची आरती मराठी | Mahalaxmi Aarti Marathi\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nसमाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यां��ी माहिती | Shahu Maharaj Information In Marathi\nMaharashtrachi Hasya Jatra Cast | महाराष्ट्राची हस्या जत्रा कास्ट\nसंपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Marathi\nछत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना | Proud Shivgarjana In Marathi 2023\nCIDCO Lottery 2023-2024 : अर्जाचा नमुना, फ्लॅटची किंमत आणि शेवटची तारीख- Apply Now\nआम्ही मराठी (Amhimarathi.in) हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-2-0-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2023-05-30T05:11:54Z", "digest": "sha1:WRFHTKEPLPVGUNMWTDMS5V2U4PALAHUG", "length": 10444, "nlines": 105, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "हुवावे मोबाइल फोनसाठी हार्मनीओएस 2.0 चा अधिकृत बीटा सादर करतो गॅझेट बातम्या", "raw_content": "\nहुवावे मोबाईलसाठी हार्मनीओएस २.० चा अधिकृत बीटा सादर करतो\nपको एल गुटेरेझ | | वर अपडेट केले 05/01/2021 17:10 | आमच्या विषयी, टेलिफोनी\nटर्मिनल्ससाठी हुआवेईने विकसित केलेल्या ऑपरेटिंग सिस्टमची बीटा आवृत्ती अधिकृतपणे एचडीसी 2020 मध्ये बेजिंगमध्ये सादर केली गेली. ऑपरेटिंग सिस्टम जी Android ला त्याचे टर्मिनलचे इंजिन म्हणून पुनर्स्थित करते. इच्छुक अनुप्रयोग विकसक आता ह्यूमानोईस आवृत्ती 2.0 अधिकृत Huawei विकसक वेबसाइटवर विनंती करू शकतात. ही आवृत्ती अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेन्टची कार्यक्षमता वाढविण्यासाठी, एपीआयची एक मोठी संख्या आणि डेव्होको स्टुडिओ सिम्युलेटर सारखी शक्तिशाली साधने प्रदान करते.\nया चळवळीसह, ते आपल्या पर्यावरणातील नवीन भागीदारांसाठी दरवाजा उघडू इच्छित आहे आणि ते मोठ्या संख्येने वापरकर्त्यांना त्याच्या सेवांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतात. आमच्या वेअरेबल्स आणि मोबाईलमधील संवाद ब्राउझ करताना किंवा कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी 5 जी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज येते तेव्हा हार्मनीओस एक पायनियर बनू इच्छिते. हुवावेचा हेतू स्पष्ट आहे की, उद्योगास चालना देण्यासाठी आणि स्मार्ट व कनेक्ट आयुष्याकडे जाण्याची शक्यता आहे.\nहार्मनीओएस कडील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान\nहार्मोनीओएस हार्डवेअर उत्पादकांच्या व्यवसायात बदल घडवून आणणे आणि उत्पादनांना सेवांमध्ये बदलण्यात मदत करणे हे आहे. एखाद्या उत्पादनाची विक्री मर्यादित न ठेवता, ते एकमेकांशी जोडले जाऊ शकणार्‍या सर्व उपकरणांच्या हार्डवेअर संसाधनांचे पूल करेल. या नवीन व्यवसाय मॉडेलबद्दल धन्यवाद, 20 हून अधिक उत्पादक आधीपासूनच हार्मोनिओस इकोसिस्टमचा भाग आहेत.\nविविध साधनांमधील कनेक्शन समस्यांशिवाय प्राप्त केले गेले आहे, ज्यामुळे कोणत्याही वापरकर्त्यास इकोसिस्टममध्ये समाकलित केले जाऊ शकते एखाद्या उपकरणाला आपल्या फोनला फक्त स्पर्श करणे आणि त्वरित कनेक्ट करणे यासारख्या सुविधा आणि अशा प्रकारे आमच्या मोबाइलवर उपकरणाची सर्व माहिती दृश्यमान करा. त्याच वेळी, ही उपकरणे त्यांच्या ऑपरेशनबद्दल आम्हाला मूळपणे माहिती देण्यास सक्षम असतील.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nहार्मनीओएस नजीकच्या भविष्यात हुवेई उपकरणांच्या विस्तृत श्रेणीसाठी मुक्त स्रोत होईल. हुवावे विकसक इव्हेंटचा वेळ शांघाय आणि ग्वंगझूसह मोठ्या संख्येने मोठ्या शहरांमध्ये थांबत आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि प्रकल्पांवर मनोरंजक चर्चा करण्यासाठी.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » आमच्या विषयी » हुवावे मोबाईलसाठी हार्मनीओएस २.० चा अधिकृत बीटा सादर करतो\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n3 डी दाबा, पीएस 5 हेडफोन देखील मूलत: बदलतात [पुनरावलोकन]\nमेलोमॅनिया टच, केंब्रिज ऑडिओ मधील उत्कृष्ट हेडफोन\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/nagpur.html", "date_download": "2023-05-30T05:29:59Z", "digest": "sha1:3UGMYZQGC5SBRK7YYFHPIEV63K2EZPT7", "length": 6206, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nजलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर ( ३० जून २०१९ ) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी रामगिरी येथे ऐकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर मन की बातचा आज पहिलाच कार्यक्रम होता. या संबोधनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलसंरक्षणाकडे सर्व जनतेचे लक्ष वेधले असून जल संरक्षण हे जनआंदोलन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.\nमन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसोबत संवाद साधला असून जलसंधारण, जलयुक्त शिवार आदी पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे संरक्षण करण्यासारख्या उपक्रमाबद्दल देशातील सर्व ग्रामपंचायत सरपंचांना पत्र लिहून जलसंधारणाचे महत्व तसेच पाणी साठविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणात सरपंच व जनतेनेही श्रमदान करुन पाण्याचा संचय केल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.\nमहाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे पूर्ण झाल्यामुळे शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याला मदत झाली आहे. मागील पाच वर्षापासून सातत्याने व परिणामकारक या उपक्रमाची अमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाण्यासंदर्भातील सर्व विभाग एकत्र करुन स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय सुरु केले आहे. प्रधानमंत्री जनतेला या संदर्भात केलेले आवाहन राज्यातील जनता निश्चितच पूर्ण करेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/narayan-rane-on-thackeray-group-mla-will-leave-party-uddhav-thackeray-1203250", "date_download": "2023-05-30T05:01:22Z", "digest": "sha1:QF6GE7IIBRTXMF7ZWN43ATZQT7RHPZTB", "length": 9517, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Narayan Rane on Uddhav Thackeray : लवकरचं ठाकरे गटाचे १५ आमदार शिंदे गटात येणार- नारायण राणे | NARAYAN RANE ON THACKERAY GROUP MLA WILL LEAVE PARTY UDDHAV THACKERAY", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > Narayan Rane on Uddhav Thackeray : लवकरचं ठाकरे गटाचे १५ आमदार शिंदे गटात येणार- नारायण राणे\nNarayan Rane on Uddhav Thackeray : लवकरचं ठाकरे गटाचे १५ आमदार शिंदे गटात येणार- नारायण राणे\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे यानी आज एक सूचक विधान करुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. ठाकरे गटातील उर्वरित १५ आमदार लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले.\nरत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणातून शिंदे गटासह भाजपवर ( BJP ) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या सभेनंतर केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी सूचक व्यक्तव्य करुन ठाकरे गटाला टोला लगावला आहे.\nउद्धव ठाकरे यांची खेड येथील सभा पूर्वनियोजित असल्याचे राणे यांनी सांगितले. पूर्वी शिवसेनेच्या सभा जाहीर व्हायच्या. पण खेडला उद्धव ठाकरे येणार आहेत, हे कळल्यानंतर सगळे लोक स्वत:हून सभेला उपस्थित राहून सभेतील भाषण ऐकण्यासाठी आतूर असायचे. मात्र आता ते दिवस राहिलेले नाहीत. खेडच्या सभेसाठी मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून यावेळी माणसं आणावी लागल्याचे राणे यांनी सांगितले. आणि ही सभा विराट असल्याचे दाखवण्यात आले. तसेच ही सभा विराट असल्याचे दाखवण्यासाठी दोन खुर्चीमध्ये एक माणूस झोपेल इतकी जागा सोडण्यात आली होती. त्यामुळे ही सभा विराट तर नव्हतीच, पण या सभेला स्थानिक नागरिकही उपस्थित नसल्याचे राणे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी काहीही केलेले नाही. ठाकरे यांनी राज्याच्या विकासाबाबत आणि जनतेबद्दल काहीही बोलता येत असल्याचे राणे यांनी सांगितले. कोकणात अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते, त्याचे अद्यापही पैसे मिळाले नसल��याचा आरोप राणे यांनी केला. ठाकरे यांनी कोकणाला अडीच वर्षात किती नवीन योजना दिल्या याचे उत्तर द्यावे. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत फक्त अडीच तास मंत्रालयात गेले असल्याचे राणे यांनी सांगितले. अशा माणसाकडून राज्यातील जनतेने काय अपेक्षा करायची...त्यामुळे आता शिवसेना संपली आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीतपर्यंत उरलेले १५ आमदार सुद्धा शिंदे गटात सहभागी होतील, असे सूचक विधान नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी मुंबईतील विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.\nआता राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ताकतच उरलेली नसल्याचे राणे यावेळी म्हणाले. मंत्रालयात यायची त्यांची आता ताकत सुद्धा नाही, ते महाराष्ट्र कसा पिंजून काढणार जे चार पावलं चालू शकत नाहीत, ते महाराष्ट्राचा दौरा करणयाची भाषा करत आहेत. आता त्यांचं वय झाल्याचं राणे यावेळी म्हणाले. वयात असतानाही ते काही करु शकले नाहीत. आक्रमक शिवसैनिकांमुळे शिवेसेना घडली असल्याचे राणे म्हणाले. त्यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक टक्काही वाटा नसल्याचे राणे यांनी सांगितले. ठाकरेंनी कधीही एकाला कानफटात मारले नाही. हा त्यांचा इतिहास आहे. आघाडी जनतेच्या मनातून बिघडली असल्याचे सुद्धा राणे यावेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-political/narayan-rane-criticized-cm-udhav-thackrey-over-sidhudurg-airport-inauguration-1040981", "date_download": "2023-05-30T05:46:08Z", "digest": "sha1:4JGNZ2UJZV46FNSGIVKY2OUJ7LYZP7IW", "length": 6119, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "शनिवारी एकाच मंचावर येण्याआधी राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Max Political > शनिवारी एकाच मंचावर येण्याआधी राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार\nशनिवारी एकाच मंचावर येण्याआधी राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Oct 2021 1:03 PM GMT\nनारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्���ाचा पहिला अंक ताजा असतानाच आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे शनिवारी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय़ मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याआधी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर या विमानतळाचे श्रेय घेत असल्याची टीका केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.\nचिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव छोट्या फॉन्टमध्ये छापले गेल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा आपण वयाने आणि प्रोटोकॉलनुसार मोठे आहोत, तरीही आपले नाव खाली आणि छोट्या अक्षरात छापले गेले, अशी खंत राणे यांनी यावेळी व्यक्त केली.\nचिपी विमानतळाचं श्रेय आपलं आणि भाजपचे आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना पाहुणे म्हणून बोलावलं आहे, त्यांनी पाहुणे म्हणून यावे, पदाप्रमाणं काहीतरी द्या आणि जा, वाटले तर त्यांना म्हावरं खाऊ घालू, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपण केला आहे, त्याचे श्रेय कुणी घेऊ नये, असा इशाराही राणे यांनी दिला. शनिवारच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात काही होणार नाही, पण कुणी काही केलं तर सिंधुदुर्गातून बाहेर जाता येत नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/114101/", "date_download": "2023-05-30T05:39:26Z", "digest": "sha1:WZQNLGVBYOURRHXONSMBVSDQJWELTVYO", "length": 6926, "nlines": 98, "source_domain": "mnews.esy.es", "title": "आईने आयुष्य संपवलं, मग दोघी मुली विहिरीजवळ गेल्या अन्… अहमदनगरमधील सुन्न करणारी घटना | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra आईने आयुष्य संपवलं, मग दोघी मुली विहिरीजवळ गेल्या अन्… अहमदनगरमधील सुन्न करणारी...\nआईने आयुष्य संपवलं, मग दोघी मुली विहिरीजवळ गेल्या अन्… अहमदनगरमधील सुन्न करणारी घटना\nअहमदनगर : आईसह दोन मुलींनी केलेल्या आत्महत्येमुळे अकोले तालुका हादरला आहे. मन्याळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनिता जाधव (वय ४८), प्राजक्ता जाधव (वय २२) आणि शितल जाधव (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. घडलेल्या प्रकारामुळे गावात शोककळा परसली असून आत्���हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मन्याळे गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुलींची आई सुनिता जाधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. तर त्यांच्या मुली प्राजक्ता जाधव आणि शितल जाधव या दोघींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी देखील आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तिघींचेही मृतदेह सध्या अकोले ग्रामीण रुग्णालयात आहेत. पोलीस तपासानंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तिघीच्या आत्महत्येमुळे मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nIPL 2023 CSK VS GT Sara Ali Khan At Ipl Final Shubman Gill: सारा दीदी बेवफा है… शुभमन गिल आउट होताच स्टेडिअममध्ये दिसली सारा...\n…तर पाकव्याप्त काश्‍मीर निर्माणच झाला नसता\nभाजपकडून तृणमूलसह डाव्यांचा सुपडासाफ; त्रिपुरात मिळवल्या 334 पैकी 329 जागा, काँग्रेसला भोपळा\nमोठी बातमी : अजित पवारांकडून थेट PM मोदींसमोरच राज्यपालांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त – big news:...\nरत्नागिरी : विनायक राऊत यांची पोलिसांकडून मुक्तता\nnavneet rana: Navneet Rana vs Shivsena: नवनीत राणांना रोखण्यासाठी CSMT स्थानकावर शिवसैनिकांची ‘फिल्डिंग’ – shivsena...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/tag/doses/", "date_download": "2023-05-30T04:23:52Z", "digest": "sha1:WSDHUKS3MEGM4HUMEIW3EBYAXBADATEK", "length": 10299, "nlines": 378, "source_domain": "krushival.in", "title": "doses - Krushival", "raw_content": "\nमहापालिकेत प्रवेशासाठी दोन डोस बंधनकारक\nराज्य शासनाने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू आहेत. त्यानुसार पनवेल महानगरपालिका ...\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/today-spermicide-contraception/", "date_download": "2023-05-30T04:40:55Z", "digest": "sha1:RQ6VSYSM3IMN6G3MFNQJWJKKJOUWSOTL", "length": 5415, "nlines": 79, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "today golya kothai miltat ani tya yonimargat ksya thevaychya? - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nटुडे गोळ्या कोणत्याही औषधांच्या दुकानात मिळतात. या गोळ्या शुक्राणूनाशक म्हणजेच पुरुषबीजांचा नाश करणाऱ्या पदार्थांच्या बनलेल्या असतात. या तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या नाहीत. लैंगिक संबंधांदरम्यान संभोगाच्या किमान 20 मिनिटं आधी एक गोळी स्त्रीच्या योनीमार्गामध्ये जितकी आत शक्य आहे तितकी आत सरकवून ठेवायची. हे करताना बोटं स्वच्छ असणं आणि सावकाशपणे ही गोळी आत ठेवणं गरजेचं आहे. ती मेणासारख्या पदार्थांची बनलेली असते आणि त्यामुळे योनीमार्गामध्ये ठेवल्यावर ती वितळते. वीर्यातील पुरुषबीजं या गोळीतील पदार्थामुळे नष्ट होतात आणि त्यामुळे गर्भधारणा होत नाही.\nमात्र पाळीच्या मध्यावर जेव्हा अंडोत्सर्जन होण्याची शक्यता सर्वात जास्त असते तेव्हा फक्त टुडे गोळ्या वापरून उपयोग होईलच असं सांगता येत नाही. तेव्हा निरोधही वापरायला हवा कारण गर्भधारणेची शक्यता तेव्ही सर्वात जास्त असते.\nकाही स्त्रियांना या गोळीतील पदार्थामुळे योनीमार्गामध्ये खाज सुटू शकते तसंच काही पुरुषांनाही याचा त्रास होऊ शकतो. तसं काही जाणवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल दे��ील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/income-tax-raids-continues-after-24-hrs-in-premises-of-bmc-standing-committee-chairman-yashwant-jadhav-mhds-672956.html", "date_download": "2023-05-30T05:36:39Z", "digest": "sha1:CJ6W77ZIEXIZ4QKXONQVDYYR2CZ767XW", "length": 16170, "nlines": 176, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Income tax raids continues after 24 hrs in premises of BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav mhds - Yashwant Jadhav IT Raid: यशवंत जाधव यांच्या घरी 24 तासांनंतरही आयकर विभागाची छापेमारी सुरूच – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Yashwant Jadhav IT Raid: यशवंत जाधव यांच्या घरी 24 तासांनंतरही आयकर विभागाची छापेमारी सुरूच\nYashwant Jadhav IT Raid: यशवंत जाधव यांच्या घरी 24 तासांनंतरही आयकर विभागाची छापेमारी सुरूच\nयशवंत जाधव यांच्या एकूण संपत्तींची संख्या आता 53 झाली आहे. यात कैसर बिल्डींगचा समावेश आहे.\nYashwant Jadhav: मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला. आयकर विभागाची ही कारवाई 24 तासांनंतरही सुरूच आहे.\nपुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nमुंबई, 26 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, 24 तास उलटल्यानंतरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरूच आहे. यशवंत जाधव यांच्या घरी काल (25 फेब्रुवारी 2022) सकाळी साधारणत: सात वाजता आयकर विभागाने धाड टाकली आणि चौकशी सुरू केली. आयकर विभागाची ही चौकशी अद्यापही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Income Tax department raid at Yashwant Jadhav house continues from 24 hrs in Mumbai)\nभाजपच्या नेत्यांकडून यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली. गेल्या 24 तासांनंतर आताही आयकर विभागाची ही कारवाई सुरू आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीत काही व्यवहारांबाबत ठोस पुरावे, माहिती मिळाली की नाही याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nयशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेल्या या आयकर धाडीदरम्यान शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. यशवंत जाधव यांना आयकर विभागाचे अधिकारी घरातून नेणार असल्याची माहिती पसरली आणि मग रात्रीच शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. यशवंत जाधव यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला.\nशिवसैनिकांना शांतता राखण्याचं महापौरांचं आवाहन\nयशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्याचं वृत्त मिळातच काल (25 फेब्रुवारी) शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) या सुद्धा घटनास्थळावर पोहोचल्या. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट यशवंत जाधव यांच्या निवास्थानाखाली येऊन संतप्त शिवसैनिकांना शांत केलं तसेच कोणत्याही तपास यंत्रणांच्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. भाजपने सूडाचं राजकारण केलं तरी आम्ही घाबरणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितलं.\nवाचा : \"कारवाई इथेच थांबणार नाही, आणखी चौघांवर लवकरच कारवाई\" - किरीट सोमय्या\nमहापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, हे सर्व सुडबुद्धीने केलं जात आहे. करु दे... जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येईल. तपास यंत्रणेला त्रास द्यायचं नसतं त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करु नये. त्यांच काम त्यांना करु दे. मुंबई पोलिसांनाही त्रास देऊ नये. त्यामुळे शिवसैनिकांनी शांत रहावे आणि तपास यंत्रणेला काम करु द्या, हेच सांगण्यासाठी मी इथे आली आहे.\nयशवंत जाधव यांच्यावर काय आहे आरोप\nयशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शेल कंपन्यांबरोबरच्या व्यवहारातून पैसे कमवल्याचा आरोप आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतल्याचं दाखवलेलं आहे पण हा पैसा कर्जाचा नाही तर त्यांचाच असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.\nआयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटूंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटूंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/gautam-buddha-university-will-be-the-first-university-to-introduce-a-certificate-course-in-drone-studies-122032600014_1.html", "date_download": "2023-05-30T05:05:07Z", "digest": "sha1:K5TTLWSQA4JEOHTTIOUURDE6GAV3KDI5", "length": 19307, "nlines": 142, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गौतम बुद्ध विद्यापीठ हा अभ्यासक्रम सुरू करणारे यूपीचे पहिले विद्यापीठ ठरणार - Gautam Buddha University will be the first university to introduce a certificate course in drone studies | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nराज्यातील ९२१ केंद्रांवर ३ एप्रिलला ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’\nनिवडणूक प्रक्रियेवर अभ्यासक्रम : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे\nराज्य कर निरीक्षक पद मुख्य परीक्षा -२०१९ चा निकाल जाहीर\nसुशील मोदी म्हणाले, रेल्वेने परीक्षार्थींना होळीची भेट\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू राहणार\nहा अभ्यासक्रम सुरू झाल्याने देशात ड्रोनबाबत स्वावलंबन वाढेल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. यासोबतच दिल्ली एनसीआरमध्ये ड्रोनचे संशोधनही वाढणार आहे. यासाठी जीबीयूने संशोधनासाठी दोन सामंजस्य करार केले.\nपर्यावरण, औद्योगिक आणि नागरी क्षेत्रात वापरण्यासाठी ड्रोन विकसित करणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. सीईडीटीचे निमंत्रक नावेद जफर रिझवी यांच्या मते, यूपीमधील असे हे पहिले केंद्र आहे, जेथे विविध सरकारी, औद्योगिक, नागरी आणि आरोग्य संस्थांसाठी विविध प्रकारचे ड्रोन विकसित केले जातील.\nते म्हणाले की, विद्यापीठात आतापर्यंत एकूण 29 विद्यार्थ्यांनी एप्रिल सत्रासाठी नोंदणी केली आहे. आयसीटीच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच दोन क्वाडकॉप्टर ड्रोन बनवले आहेत. हे ड्रोन सुमारे 15 मिनिटे हवेत राहू शकतात आणि 300 प्रति तास वेगाने उडू शकतात.\nया ड्रोनचा वापर शेतावर निगराणी आणि वाहतूक नियंत्रणासाठी केला जातो. यात एक ड्रोन देखील आहे जो रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रक्ताचे नमुने पोहोचवू शकतो.\nअधिकाऱ्यांच्या मते, सीईडीटी पाच दृष्टिकोनांवर आधारित असेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ड्रोन तंत्रज्ञानात कौशल्य विकसित केले जाणार आहे. यासोबतच संशोधन विकास, चाचणी आणि इतर प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.\nजरी CEDT हे एक स्वतंत्र केंद्र असले तरी, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनीअरिंग, मायक्रोबायोलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या विद्यापीठातील इतर विभागातील विद्यार्थी संशोधनात सहकार्य करतील. हे केवळ GBU च्या विद्यार्थ्यांनाच नाही तर UP आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीतील इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना ड्रोन क्षेत्रात शिकवण्याची आणि प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हा���ा भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nYoga Tips: हंसासन करण्याची पद्धत आणि फायदे जाणून घ्या\nHansasana Benefits: धावपळीच्या जीवनात लोक त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे म्हातारपणी होणार्‍या शारीरिक समस्या लहान वयातच होऊ लागतात. शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, तसेच कमी शारीरिक हालचालींमुळे शरीर दुखणे आणि वजन वाढणे अशा तक्रारी असू शकतात. व्यस्ततेमुळे प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळ नसला तरीही अर्धा तास स्वतःसाठी काढा आणि नियमित योगासन करा. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगासन खूप फायदेशीर आहे.\nPotato Bread Balls Recipe:नाश्त्यासाठी बनवा बटाटा ब्रेड बॉल्स रेसिपी जाणून घ्या\nउन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. या महिन्यांत, लोक सहसा त्यांच्या कुटुंबासह नातेवाईक किंवा मित्रांना भेटायला जातात. अचानक आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्याची आगाऊ तयारी नसते. अशा परिस्थितीत पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही घरीच स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता. .पाहुण्यांसाठी घरच्या घरी क्रिस्पी बटाटा ब्रेड बॉल्स बनवा साहित्य आणि कृती जाणून घ्या.साहित्य: ब्रेड, बटाटा, लाल तिखट, जिरे, बडीशेप, कोथिंबीर, चिरलेली हिरवी मिरची, तेल, मीठ.\nCareer in Diploma In Textile Engineering : डिप्लोमा इन डिप्लोमा इन टेक्सटाईल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम शीर्ष महाविद्यालय,पगार, व्याप्ती जाणून घ्या\nडिप्लोमा इन टेक्सटाईल इंजिनीअरिंग हा 3 वर्षे कालावधीचा डिप्लोमा स्तरावरील अभ्यासक्रम आहे. जो दहावी नंतर विद्यार्थी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की 10वी केल्यानंतर, काही विद्यार्थी आहेत ज्यांना 12वी करण्याऐवजी थेट डिप्लोमा कोर्स करून लवकर नोकरी मिळवायची आहे. पॉलिटेक्निक टेक्सटाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजे काय वस्त्र अभियांत्रिकी - ही अभियांत्रिकीची एक शाखा आहे जी कापड निर्मिती प्रक्रियेत अभियांत्रिकी, रसायनशास्त्र आणि कापड प्रक्रियांची तत्त्वे वापरण्यावर लक्ष केंद्रित करते.\nScrubs For Oily Skin: तेलकट त्वचेसाठी सर्वोत्तम आहेत हे घरगुती फेस स्क्रब\nउन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपली त्वचा टॅन होणे सामान्य आहे. परंतु टॅन केलेल्या त्वचेपासून मुक्त होणे तितकेच कठीण आहे. अशा परिस्थितीत सनस्क्रीनशिवाय घराबाहेर पडू नये. दुसरीकडे, तुमची त्वचा तेलकट असली तरी उन्हाळ्यात खूप त्रास होतो. तुमची त्वचा देखील तेलकट असेल तर काही घरगुती टॅन स्क्रबच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासोबतच पिंपल्सपासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.\nलग्नाआधी येईल गुलाबी चमक, फॉलो करा या 8 टिप्स\nलग्नाची बाब निश्चित होताच आपण लग्नाच्या तयारीला लागतो, आपण फक्त शॉपिंग, डेकोरेशन, पार्लर आणि मेहंदी बुकिंग इत्यादीकडे जास्त लक्ष देतो. अधिक सुंदर दिसणे खूप महत्वाचे आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मेकअपने फक्त चेहरा सुंदर बनवता येतो, पण शरीराच्या सौंदर्यासाठी आतापासूनच लक्ष द्यावे लागेल. लग्नाची वेळ जवळ आल्यावर स्वतःची विशेष काळजी घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16714/", "date_download": "2023-05-30T05:42:13Z", "digest": "sha1:UA2KVPZUGEG6K4763KCEADWJ3T6FMRQ2", "length": 21019, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कँब्रियन – पूर्व – मराठी विश्वकोश प्रथमावृत��ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकँब्रियन-पूर्व : कँब्रियन कल्प हा सु. साठ कोटींपासून ते पन्नास कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा काल होय व कँब्रियन-पूर्व म्हणजे कँब्रियन कल्पाच्या आधीचा काल होय. पृथ्वीचे घन कवच प्रथम तयार झाले तेव्हा तिचा जन्म झाला, असे मानतात. पृथ्वीचे घन कवच तयार होऊन सु. चार अब्ज वर्षे लोटली आहेत. म्हणून कँब्रियन-पूर्व काल चार अब्ज वर्षांपूर्वी सुरू होऊन साठ कोटी वर्षांपूर्वी संपतो. म्हणजे ���्याची व्याप्ती पृथ्वीच्या एकूण इतिहासाच्या कालाच्या पाचषष्ठांशा इतकी प्रचंड भरते. एवढ्या कालातील घडामोडींविषयी अगदी तुटपुंजीच माहिती आपणास आहे.\nपृथ्वीवरील सर्व खंडांत कँब्रियन-पूर्व खडक आढळतात. उदा., कॅनडाच्या ईशान्येकडचा बहुतेक भाग, ब्राझील, आफ्रिका, अरबस्तान, भारताचे द्वीपकल्प व ऑस्ट्रेलिया यांचे बरेचसे भाग कँब्रियन-पूर्व खडकांनी व्यापलेले आहेत. स्वीडन, नॉर्वे, सायबीरिया व युरेशियातील इतर काही भागांत तसेच खडक आहेत.\nकँब्रियन-पूर्व खडकांत सर्व प्रकारचे खडक आढळतात. त्यांपैकी काही गाळाचे खडक आहेत, काही लाव्हे आहेत व काही खडक हे इतर खडकांत घुसलेले अग्निज खडक आहेत. कित्येक खडकांचे मूळचे स्वरूप फारसे बदललेले नाही. भारतात कडप्पा किंवा गोकाक यांच्याजवळ जे वालुकाश्म आहेत ते किंचित टणक झाले आहेत, पण त्याखेरीज त्यांच्यात फारसा बदल झालेला नाही. असेच फारसा फेरफार न झालेले चुनखडक व शेल हे भारतातल्या तसेच इतर देशांतल्या कँब्रियन-पूर्व खडक असलेल्या क्षेत्रांत सापडतात. तसेच कवचाच्या हालचालींचा दाब पडून ज्यांचे थोडे फार किंवा अति तीव्र रूपांतरण झाले आहे, असे खडकही कँब्रियन-पूर्वकालीन खडकांत आढळतात. सारांश, नदीनाल्यांनी गाळ वाहून नेणे, तो समुद्रात साचविला जाणे, ज्वालामुखी क्रिया, शिलारसाचे खडकात घुसणे, कवचाची हालचाल होऊन कवचाला घड्या पडणे व पर्वतरांगा निर्माण होणे, हालचालींच्या दाबामुळे पर्वतरांगांच्या खडकांचे रूपांतरण घडून येणे इ. घडामोडी पृथ्वीच्या इतिहासातील प्राचीन कालापासून वारंवार होत आलेल्या आहेत, असे कँब्रियन-पूर्व खडकांवरून दिसून येते.\nआदिम अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांचे काही थोडे जीवाश्म (शिळारूप अवशेष) कँब्रियन- पूर्व कालीन खडकांत क्वचित आणि आढळतात. पण ते इतके थोडे आणि तुरळक आढळतात की, दूरदूरच्या खडकांमधील सहसंबंध (नातेसंबंध) ओळखून काढण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही.\nखडकांची निसर्गातील स्थिती लक्षात घेऊन एखाद्या प्रदेशातील काही खडक, काही दुसऱ्या खडकांपेक्षा अधिक जुने असले पाहिजेत हे कळून येते. पण निरनिराळ्या देशांतील किंवा एकमेकांपासून दूर असलेल्या क्षेत्रांतील खडकांपैकी कोणत्या क्षेत्रातले खडक अधिक जुने आहेत काते समकालीन आहेत, हे जीवाश्मांची कसोटी उपलब्ध नसल्यामुळे सांगता येत नाही. किरणोत्सर्गमापनाने खडकांची वये ठरविण्याच्या पद्धतीचे शोध आता लागलेले आहेत व त्या पद्धती वापरून कँब्रियन-पूर्व खडकांची वये ठरवावी लागतील [→ खडकांचे वय].\nकँब्रियन-पूर्व खडकांचे वर्गीकरण करण्याचे प्रयत्न वारंवार झालेले आहेत. त्यांचे विभाग करून त्यांना अशी नावे सुचविण्यात आली होती : (१) उष:कल्प (इओझोइक), (२) आदिकल्प (आर्कीओझोइक), (३) सुपुराकल्प (प्रोटिरोझोइक). पण ही पद्धती समाधानकारक नसल्याचे आढळून आले. कँब्रियन-पूर्व खडकांत जीवाश्म सापडत नाहीत म्हणून त्यांच्या कल्पाला अजीविक (आझोइक) कल्प अशी संज्ञा लाविली जात असे, पण ती उचित नाही. कँब्रियन कल्पाच्या पुष्कळच आधी पृथ्वीवर जीव असले पाहिजेत, ते अर्थात आदिम प्रकारचे असले पाहिजेत. त्यांची आदिम शरीरे जीवाश्मरूपाने टिकून राहणे शक्य नसल्यामुळे कँब्रियन-पूर्व खडकांत जीवाश्म आढळत नसावेत, अशी कल्पना आहे. कोणत्याही प्रदेशातल्या कँब्रियन-पूर्व खडकांपैकी सर्वांत जुन्या पट्टिताश्म, सुभाजा इ. खडकांना आर्कीयन खडक म्हणतात. पण निरनिराळ्या देशांतले आर्कीयन खडक एकाच कालातले असतात असे नाही.\nभारतातील कँब्रियन-पूर्व खडकांचे (१) आर्कीयन महाकल्प व (२) पुराण महाकल्प असे दोन विभाग करण्यात आलेले आहेत. आर्कीयन महाकल्पाचे खडक पट्टिताश्म, सुभाजा इ. रूपांतरित खडक असून ते पुराण महाकल्पातील खडकांपेक्षा पुष्कळ जुने आहेत. पुराण महाकल्पातील खडक हे मुख्यत: रूपांतरण न झालेले गाळाचे खडक व लाव्हे यांचे बनलेले आहेत.\nपहा : आर्कीयन पुराण महाकल्प व गण.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_2.html", "date_download": "2023-05-30T05:35:50Z", "digest": "sha1:545CDEL7YKENTBMRGSF4GP6UFAXYW7JK", "length": 5543, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचे विचाराधीन - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nवन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचे विचाराधीन - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार\nमुंबई ( २ जुलै २०१९ ) : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा विचार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.\nविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना वनमंत्री म्हणाले की, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पूर्वी दोन लाख रुपयांची मदत दिली जात होती. ती पाच लाख करण्यात आली. 2014 मध्ये ती रक्कम 15 लाख एवढी करण्यात आली. यापैकी तीन लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातात. भविष्यकाळात त्या कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, 12 लाख रुपये अनामत म्हणून बँकेत ठेवले जातात. यामदतीच्या रकमेत वाढ करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.\nवन्यप्राण्यांद्वारे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान केले जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्��ांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता समिती नेमण्यात आली असून शेतकऱ्यांना 15 दिवसात भरपाई मिळावी यासाठी या समितीच्या माध्यमातून कायदा करण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/sports_8.html", "date_download": "2023-05-30T03:56:19Z", "digest": "sha1:H5OKWYTVIR6FNKDBCUZO4KSRYNR4J7KI", "length": 7798, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); सर्व क्रीडासंकूलाचा आढावा घेऊन त्यांच्या विकासाचा सर्वंकष अहवाल सादर करावा - सुधीर मुनगंटीवार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसर्व क्रीडासंकूलाचा आढावा घेऊन त्यांच्या विकासाचा सर्वंकष अहवाल सादर करावा - सुधीर मुनगंटीवार\nमुंबई ( ८ जुलै २०१९ ) : मुंबई, दि. ८ : राज्यात क्रीडा कौशल्ये असलेल्या युवक- युवतींची कमी नाही, गरज आहे त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची. त्याकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून क्रीडा विभागाने\nराज्यातील सर्व क्रीडा संकुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सर्वंकष विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा आणि निधीची माहिती देणारा अहवाल सादर करावा, अशा सूचना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या\nमुनगंटीवार पुढे म्हणाले, असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर साधारणत: तीन ते चार वर्षात आपण ही सर्व क्रीडा संकुले टप्प्या टप्प्याने अद्ययावत करू. सर्वांसाठी खेळाद्वारे सुदृढता आणणे, आरोग्यसंपन्न जीवनाला चालना देणे अत्यंत गरजेचे आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके प्राप्त करावीत, यासाठी आठ खेळांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याकरिता विशेष धोरण राबविण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून १५० कोटी रुपये चालू वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात करोडी येथे राज्यस्तरीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, वाळुज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तयार करण्याचाही शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने विभागाने स्तरावर पाऊले उचलावी���, असे निर्देशही त्यांनी दिले.\nक्रीडा संकुलाचे काम देतांना वर्कऑर्डरमध्येच त्या कामाच्या पुर्ततेचा दिनांक टाकला जावा, दिलेल्या मर्यादेत काम पूर्ण होत आहे की नाही याकडे लक्ष दिले जावे असेही ते म्हणाले.\nयावेळी मुनगंटीवार यांनी मिशन शौर्य आणि मिशन शक्तीचा आवर्जुन उल्लेख केला. आदिवासी विद्यार्थ्यांनी जे कधी विमानात देखील बसले नव्हते त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर कठोर परिश्रमातून एव्हरेस्ट सर केला, भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने तिथे फडकवला. असे अनेक गुणवत्ताधारक खेळाडू आपल्याकडे आहेत. विविध क्षेत्रातील या खेळांडूसाठी सोयी-सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास २०२४ च्या आलिंपिकमध्ये भारत नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवू शकेल. त्यादृष्टीने विभागाने परिपूर्ण नियोजन करावे अशा सूचना ही त्यांनी दिल्या.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/national_24.html", "date_download": "2023-05-30T04:34:32Z", "digest": "sha1:P2STVIBWYBQ6NZMNCZE34QUQWKQP5DOO", "length": 11504, "nlines": 113, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार’ | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमहाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार’\nदेशात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर : राज्यात उस्मानाबाद प्रथम\nनवी दिल्ली ( २३ ऑगस्ट २०१९) : पोषण अभियानाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी देशात महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राला पाच पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज येथील हॉटेल अशोकमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण अभियान पुरस्कार-2018-19’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव रविंद्र पनवार, अतिरीक्त सचिव अजय तिर्के उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात, महाराष्ट्राला एकूण पाच पुरस्कार मिळाले.\nक्षमता स��वर्धनात महाराष्ट्र देशात दुसरा\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पोषण कार्यक्रम देशभर राबविण्यात येत असून महाराष्ट्रात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जुलै 2018 पासून राज्यात सुरु असलेल्या या योजनेच्या अमंलबजावणीच्या आधारे ‘क्षमता संवर्धन, अभिसरण, वर्तणूक बदल आणि समुदाय जोडणी’ या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन , एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आयुक्त इंद्रा मालो आणि उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी पुरस्कार स्वीकारला. 50 लाख रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nउस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम\nपोषण अभियानाच्या अंमलबजावणींतर्गत उस्मानाबाद जिल्हयाने निश्चित उदिष्टये पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्हयातील सर्व अंगणवाडयांमध्ये समुदाय विकास आधारीत कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी झाली आहे. क्षमता बांधणी व विकासांतर्गत जिल्हयातील सर्व 2015 अंगणवाडयांमध्ये 3 लाख उपक्रम राबविण्यात आले आहेत. यासोबतच पर्यवेक्षिकांमार्फत अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण, कुपोषण मुक्ती बालग्राम विकास केंद्र आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.\nकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते आज उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) बी.एच.निपानीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nनेवासा व नाशिक प्रकल्पांच्या सांघिक कार्याचा सन्मान\nपर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि ए.एन.एम. कार्यकर्त्या यांच्या उत्तम समन्वयातून राष्ट्रीय पोषण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल राज्यातील अहमदनगर जिल्हयातील नेवासा आणि नाशिक जिल्हयातील नाशिक-2 (शहरी) या दोन प्रकल्पांचा यावेळी सन्मान करण्यात आला.\nनेवासा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका अलका पंडीत आणि योगिता गुजर, एएनएम कार्यकर्त्या राखी पंडीत, अंगणवाडी मदतनीस उषा टाके आणि पर्यवेक्षिक��� श्यामला गायधने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2 लाख 50 हजार रूपये, प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nनाशिक-2 (शहरी) प्रकल्पातील अगंणवाडी सेविका अन्नपूर्णा अडसूळे, एएनएम कार्यकर्त्या उषा लोंढे, अंगणवाडी मदतनीस मोहिनी इप्पर आणि पर्यवेक्षिका विद्या गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 1 लाख 50 हजार रूपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nकरवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट\nराष्ट्रीय पोषण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हयातील करवीर ब्लॉक राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. या प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशस्ती पत्र आणि प्रत्येकी सन्मान पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/12/blog-post_26.html", "date_download": "2023-05-30T04:02:03Z", "digest": "sha1:EGPEELKVDURG2A7GRYTRUYVPYJG6CHW5", "length": 7344, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: रत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन", "raw_content": "\nरत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन\nरत्नागिरी - अठ्ठाविसावे सावरकर साहित्य संमेलन येत्या जानेवारीत रत्नागिरीत होणार आहे. मुंबईतील सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या सहकार्याने रत्नागिरीच्या (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे हे संमेलन होणार आहे. तीन दिवसांच्या या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते २९ जानेवारीला होणार असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ३१ जानेवारीला समारोप होईल. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी ही माहिती दिली.\nसावरकर चरित्राचे तसेच साहित्याचे अभ्यासक दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली १८७ वर्षांचा इतिहास लाभलेल्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात हे संमेलन होईल. संमेलनात परिसंवाद, चर्चासत्राबरोबर सावरकरांच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्र, भारतातील सामाजिक क्रांती आणि सावरकरांचे योगदान, सावरकरांच्या घराण्याची देशभक्ती, \"अनादी मी अवैध मी\" या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर \"वक्ता दशसहस्���ेषु\" या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा होईल. \"आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सावरकरांचे द्रष्टेपण\" या विषयांतर्गत \"भारताची परराष्ट्र नीती\" तसेच भारत आणि चीन सीमेवर होत असलेली घुसखोरी यासारख्या विषयांचा समावेश आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले.\nसावरकरांनी विस्तृत लिखाण केले आहे. त्यांचे साहित्यातील विचार, तत्त्वचिंतन, साहित्यातील विविध पैलू उलगडण्याबरोबर त्यांच्या साहित्यातील देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन नव्या पिढीला व्हावे, यासाठी हे संमेलन घेण्यात येणार आहे. सावरकरप्रेमी, साहित्यप्रेमी नागरिकांनी आणि विशेषत: तरुण मंडळीनी या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरीत आजपासून (ता. ६) कीर्तन महोत्सव\nरत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन\nपिंपरी साहित्य संमेलनात भालचंद्र नेमाडे यांची प्रथ...\nचेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम\nशिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहे...\nखवणे येथील खवणेश्वराचा जत्रोत्सव सुरू\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान प...\n‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चे दुसरे पर्व १३ डिसेंब...\nरासरंग कार्यक्रमाने रत्नागिरीकर श्रोते उपशास्त्रीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/maha-arogya-skills-development-program/", "date_download": "2023-05-30T04:47:24Z", "digest": "sha1:HIOWG2SNB4FAHHFEMPF2DKI36OTK4UE4", "length": 39753, "nlines": 278, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Maha Arogya Skills Development Program", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nJob Opportunity -खासगी कंपन्यांकडून पुढील तिमाहीत मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरती\nJob Opportunity -खासगी कंपन्यांकडून पुढील तिमाहीत मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरती\nजुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याची योजना आखली आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनांमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढल्यामुळे व्यवसायातही वाढ झाली आहे. याबाबतची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.\nटीमलीजच्या रोजगार दृष्टीकोन अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत नवीन नोकर भरती करण्याचा कंपन्यांचा हेतू 7 टक्क्यांवरून 61 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तिमाहीत, नवीन भरती करण्याचा इरादा 54 टक्के होता.\nदेशभरातील 14 शहरांमध्ये असलेल्या जवळपास 900 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nअहवालानुसार, मेट्रो आणि टियर-1 शहरांमध्ये त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते 81 टक्के गुण होते, जे दुसऱ्या तिमाहीत 89 टक्के गुणांवर पोहोचले आहे.\nयाशिवाय, जर आपण द्वितीय श्रेणीतील शहरांबद्दल बोललो, तर येथे नवीन भरती करण्याचा इरादा 7 टक्क्यांवरून 62 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर तिसऱ्या श्रेणीतील शहरांसाठी ही शक्यता तीन टक्क्यांनी वाढून 37 टक्क्यांवर गेली आहे.\nग्रामीण आणि शहरी भागातही नवीन नोकरभरती करण्याच्या इराद्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्षेत्रनिहाय दृष्टीकोनातून, दिल्ली उत्पादनात सर्वाधिक 72 टक्के भरती क्षमतेसह आघाडीवर आहे, तर मुंबई (59 टक्के) आणि चेन्नई (55 टक्के) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.\nसेवांच्या बाबतीत, बंगळुरूच्या सर्वाधिक 97 टक्के कंपन्यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत भरती करण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ मुंबई (81 टक्के) आणि दिल्ली (68 टक्के) आहे.\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nखासगी कंपन्यांकडून पुढील तिमाहीत मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरती\nMega Bharti – विभागनिहाय टप्प्याटप्याने जून���खेरीस भरती प्रक्रिया सुरु होईल\nदेशावर दोन वर्ष कोरोना संकट होते. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका हा कंपन्यांना बसला.\nमात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. निर्बंध हटवल्यानंतर आता कंपन्यांकडून देखील गेल्या दोन वर्षांत झालेले आपले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.\nभारतात पुढील काही महिने जॉब मार्केट मजबूत स्थितीत राहण्याची शक्यता आहे. याबाबत Manpower Group’s employment scenario चा सर्वेक्षण अहवाल मंगळवारी जाहीर झाला.\nया सर्वेक्षण अहवालानुसार पुढील काही महिन्यांत देशातील जवळपास 63 टक्के कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 2022 च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत रोजगार भरतीचे प्रमाण हे गेल्या आठ वर्षांती सर्वोच्च स्थानावर असेल असा या अहवालाचा अंदाज आहे\nMega Bharti 2022- सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त\nसर्वेक्षणानुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जवळपास 63 टक्के कंपन्या या मोठ्याप्रमाणात कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबवणार आहेत. तर बारा टक्के कंपन्यांकडून कर्मचारी कपातीची शक्यता आहे. 24 टक्के कंपन्या कर्मचारी धोरणात कोणताही बदल करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅनपॉवर ग्रुप इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. भारतातील कंपन्या अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत सकारात्मक आहेत. परिणामी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमामात कर्मचारी भरती करण्यात येऊ शकते. कोरोना काळात उत्पादनाची मागणी घटल्याने कर्मचारी कपात करण्यात आली होती.\nराज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण\nराज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षांच्या कालावधीत बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट���यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जीएसटी, आयकर आदींविषयक सेवा पुरवठ्याची गरज वाढलेली असताना राज्यातील युवक-युवतींना मिळणारे हे प्रशिक्षण लाभदायक ठरेल. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन, आदी मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह आणि आयसीएआयचे अध्यक्ष एच. पद्मनाभन यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून त्याचे हस्तांतर केले. आयसीएआय ही केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयांतर्गत कार्यान्वित संस्था आहे.\n३ ते ५ महिन्यांचे मोफत प्रशिक्षण\nया उपक्रमांतर्गत पुढील ३ वर्षांत राज्यातील ३ लाख युवक-युवतींना बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, फायनान्शियल अकाऊंटिंग, व्यवसाय आणि उद्योगविषयक कायदे, टॅलीद्वारे कॉम्प्युटराईज्ड अकाऊंटिंग, इ-फायलिंग आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पदवीधारक, पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे युवक, बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोडलेले युवक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ३५० तासांचे म्हणजे सुमारे ३ ते ५ महिने चालणारे हे प्रशिक्षण पूर्णत: मोफत असेल.\nफडणवीसांना भेटल्यानंतर अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात\nभाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिका-यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्ली येथे आयपीएस आणि मुंबई येथेही काही अधिका-यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. असेही नवाब मलिक म्हणाले.\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांना आता पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी आज राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकित हॉटेलांची श्रृंखला असलेल्या आयटीसी हॉटेल लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याअंतर्गत मुलुंड आयटीआयमध्ये फूड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महिन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.\nयुवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकित संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.\nदरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी आयटीआयसाठी सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु असून इच्छूक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.\nयुवक-युवतींना रोजगाराची संधी; 20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण\nकोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज (गुरुवार) मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.\nमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा ���ालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.\nराज्यातील ३४८ वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालयांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे.\nयातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, य��� आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/model-code-of-conduct-nmc/03111834", "date_download": "2023-05-30T05:37:16Z", "digest": "sha1:LDA46FGPELCGIZTLZ5FWO3THNJP44SBD", "length": 6829, "nlines": 52, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : मनपा आयुक्त अभिजीत बांगर - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : मनपा आयुक्त अभिजीत बांगर\nआदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा : मनपा आयुक्त अभिजीत बांगर\nनागपूर: लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.\nआयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी (ता. ११) मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेश मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी, विभागप्रमुख व सहायक आयुक्त उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आचारसंहितेसंदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. या काळात कुठल्या नवीन निविदा सूचना निघणार नाहीत. जुने कार्यादेश झालेली जी कामे सुरू आहेत, ती सुरू राहतील. देखभालीची कामे सुरू राहतील. पाणीपुरवठा आणि आरोग्य ह्या बाबी अत्यावश्यक सुविधेत मोडत असून त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिलेत.\nसंपूर्ण शहरात मनपाच्या जागांवर किंवा मनपा मालकीच्या जाहिरात फलकांवर राजकीय बॅनर्स, होर्डिंग्स लागले असतील तर ते तातडीने काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. जेथे-जेथे राजकीय व्यक्तींची नावे असलेली फलके आहेत, ते तातडीने काढावेत, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.\nमतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा\nनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे हे सर्व सुविधांनी युक्त असायला हवे. दिव्यांगांसाठी रॅम्प, पाणी आदी सुविधा तेथे असायला हव्यात. यासंदर्भात संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांनी तातडीने केंद्रांची पाहणी करून अहवाल सोपविण्याचे निर्देश त्यांनी दिले.\nआरोपी प्रिन्स तुलीचा आंबाझरी पोलीस स्टेशनमधला फोटो व्हायरल ; व्हीआयपी अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा\nनागपूरसह विदर्भात पुढच्या ४८ तासांत पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/ssb-recruitment-2021/", "date_download": "2023-05-30T03:31:57Z", "digest": "sha1:GQQKEV4WNTXKV6VOT6S2OH6LQ3OSG3S6", "length": 10014, "nlines": 86, "source_domain": "majhijobs.com", "title": "SSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती", "raw_content": "\nSSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\n1 SSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\n1.1 SSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे SSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे उपनिरीक्षक SI आर्मी पदाच्या एकूण 22 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 सशस्त्र सीमा बल भरती 2021 उपनिरीक्षक SI आर्मी आण�� इतर 22 पदांसाठी भारत भरातून बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी SSB अधिसूचना जारी केली आहे. सशस्त्र सीमा बल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे सशस्त्र सीमा बल भरती द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात सशस्त्र सीमा बल भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 SSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\nSSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\nSSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे SSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे उपनिरीक्षक SI आर्मी पदाच्या एकूण 22 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nसशस्त्र सीमा बल भरती 2021 उपनिरीक्षक SI आर्मी आणि इतर 22 पदांसाठी भारत भरातून बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी SSB अधिसूचना जारी केली आहे. सशस्त्र सीमा बल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे सशस्त्र सीमा बल भरती द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात सशस्त्र सीमा बल भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nSSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 11 ऑक्टोबर 2021\nअर्ज पाठविणे सुरू होण्याची तारीख:- 23 ऑक्टोबर 2021\nअर्ज पाठविण्याची शेवटची तारीख:- 22 डिसेंबर 2021\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 उपनिरीक्षक [ SI आर्मी ]\nशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे [ मूळ जाहिरात बघावी ]\nजनरल 18 ते 25 वर्षे\nओबीसी 18 ते 28 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 30 वर्षे\nनोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत\n★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :\n★ कमांडंट (पर्स-एलएल), महानिदेशालय, सशस्त्र सीमा बाल, ईस्ट ब्लॉक व्ही, आर के पुरम, नवी दिल्ली -110066\nअर्ज करण्या���ी शेवटची तारीख:- 22 डिसेंबर 2021\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nSSB Recruitment 2021 सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\nCategories सर्व जाहिराती, पदवी Tags SSB, SSB Recruitment, SSB Recruitment 2021, उपनिरीक्षक SI, उपनिरीक्षक SI आर्मी, पदवी, सर्व जाहिराती, सशस्त्र सीमा बल भरती, सशस्त्र सीमा बल भरती 2021, सशस्त्र सीमा बल मार्फत 22 जागांसाठी भरती\nIOCL Recruitment 2021 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 338 जागांसाठी भरती\nMahaTransco Apprentice Recruitment 2021 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 34 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22322/", "date_download": "2023-05-30T03:30:17Z", "digest": "sha1:RZG7LJUIUEFRBJ7DJC3DUYEMJMXINMXL", "length": 13886, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गुंडिरा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्स���\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगुंडिरा : (लिंबारा हिं. आंखतरूवा क. दोड्डली, तुरल लॅ. हेनिया त्रिजुगा कुल-मेलिएसी). सु. ९—१२ मी. उंच व १·५ मी. घेराचा हा शोभिवंत, सदापर्णी, लहान वृक्ष श्रीलंका, ब्रह्मदेश व भारत येथे नद्यांच्या काठाने आणि घनदाट जंगलात आढळतो. याची साल पातळ, खरबरीत, लालसर. तपकीरी असते. पाने संयुक्त. एकांतरित(एकाआड एक), पिसासारखी दले ५ — १३, समोरासमोर, लांबट गोलसर, तळाशी तिरपी टोकाचे दल अधिक मोठे फुले लहान, सुगंधी, पांढरी व अनेक असून फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये परिमंजरीवर येतात. बोंड लालसर वाटोळे असून तडकल्यावर दोन शकले होतात. बी एक, शेंदरी, वाटोळे आणि पातळ अध्यावरणयुक्त (बीजाच्या बाहेरच्या आवरणावर जादा वाढ असलेले) असते [→ मेलिएसी ]. लाकूड उदी रंगाचे व मध्यम कठीण असते. तुळया, खांब वगैरेंकरिता घर बांधणीत वापरतात बियांचे तेल दिव्याकरिता नेपाळात उपयोगात आहे. साल व पाने कडू व पौष्टिक असून पानांचा काढा अतिसारावर देतात. याची फळे मलेशियात इतर औषधिद्रव्यांबरोबर मिसळून लोकांना गुंगी आणण्यास चोर वापरतात. साल, पाने व फळे विषारी असतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postगुजरात विद्यापीठ – १\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\n���िनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/research-contract-with-national-pomegranate-research-center-bayer-crop-sciences", "date_download": "2023-05-30T05:35:44Z", "digest": "sha1:VZSFF57LIQYQESL5Q2AZ6XJO24IIQCBX", "length": 7291, "nlines": 43, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Pomegranate । राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, बेयर क्रॉपसायन्सेसमध्ये संशोधन करार। Research contract with National Pomegranate Research Center, Bayer Crop Sciences", "raw_content": "\nPomegranate : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, बेयर क्रॉपसायन्सेसमध्ये संशोधन करार\nया संशोधन सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट निर्यात दर्जाच्या डाळिंब उत्पादनासाठी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक (आयडीआयपीएम) विकसित करणे आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे मॉडेल डाळिंब बाग विकसित करणे हा आहे.\nSolapur News : येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आणि बेयर क्रॉपसायन्सेस लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या संशोधन सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट निर्यात दर्जाच्या डाळिंब उत्पादनासाठी एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक (आयडीआयपीएम) विकसित करणे आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे मॉडेल डाळिंब बाग विकसित करणे हा आहे.\nडाळिंब संशोधन केंद्राचे कें���्र संचालक डॉ. राजीव मराठे आणि बेयर क्रॉपसायन्सेसचे पीक विभाग प्रमुख योगेश मोहिते यांनी आपापल्या संस्थांच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.\nPomegranate Orchard Planning : सांगोल्यातील सदाशिव चौगुले यांनी १४ एकर डाळींब बागेचं केलंय योग्य नियोजन\nया सामंजस्य करारानुसार, बायरच्या मदतीने, डाळिंब संशोधन केंद्र तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांसाठी सोलापूर येथे मॉडेल बाग विकसित करेल आणि निर्यात दर्जाच्या डाळिंब उत्पादनासाठी युरोपियन युनियन (ईयू) ने बनवलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डाळिंब पीक संरक्षणासाठी लागणाऱ्या औषधांची कमाल अवशेष पातळी (एमआरएल) आणि फवारणी नंतर व फळ तोडणी पूर्वी लागणारा वेळ (प्री-हार्वेस्ट इंटरव्हल, पीएचआय) सोबत एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक तयार करून त्याचे मूल्यमापन करेल, हे एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन वेळापत्रक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये दोन हंगामासाठी आणि शेतकऱ्यांच्या शेतात तिसऱ्या वर्षांपासून मूल्यांकन केले जाईल.\nPomegranate Production : डाळिंबाच्या क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणार\nया वेळी बोलताना डॉ. मराठे यांनी केंद्राने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या उत्पादन, संरक्षण आणि प्रक्रिया तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी डाळिंबासारख्या नगदी पिकासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि युरोपियन बाजारपेठेत निर्यात करण्यास इच्छुक असलेल्या डाळिंब शेतकऱ्यांसाठी सामंजस्य कराराचे महत्त्व अधोरेखित केले.\nया प्रकल्पासाठी डाळिंब संशोधन केंद्रातील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. ज्योत्सना शर्मा, डॉ. चंद्रकांत अवचारे, डॉ. मंजुनाथा, डॉ. सोमनाथ पोखरे आणि डॉ. मल्लिकार्जुन काम करतील.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/abundant-fertilizers-available-in-the-country-for-kharipa-mandavia", "date_download": "2023-05-30T04:45:23Z", "digest": "sha1:KEJORZIEKAUDL7LL4KLY5MEQMGX7NBID", "length": 8225, "nlines": 51, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Fertilizer Prices | खरिपासाठी देशात मुबलक खते उपलब्ध : मंडाविया | Abundant fertilizers available in the country for Kharipa Mandavia", "raw_content": "\nFertilizer Prices : खरिपासाठी देशात मुबलक खते उपलब्ध : मंडाविया\nदेशातील नॅनो युरिया उत्पादन ७ को���ी बाॅटल्सपर्यंत पोचले. नोव्हेंबर २०२५ पर्यंत उत्पादनाची क्षमता ४४ कोटी बाॅटल्सपर्यंत वाढेल.\nNew Delhi : यंदा देशात युरिया मुबलक साठा (Urea Stock) असेल. खरिपासाठी १८० लाख टन युरिया लागतो. तर शिल्लक साठा आणि उत्पादन मिळून देसआत १९४ लाख टनांचा पुरवठा असेल.\nत्यामुळे भारताला यंदा अनेक दशकानंतर युरिया आयात करण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मंडाविया यांनी संसदेत दिली. पण पोटॅशचा मोठा तुटवडा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.\nमंत्री मंडाविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा युरिया आणि संयुक्त खते आयात करण्याची गरज नाही. पण पोटॅशची सध्याची देशातील उपलब्धता खूपच कमी आहे. भारत पोटॅशासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे.\nभारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात युरिया आयात दीड टक्क्याने अधिक केली. भारताने या काळात ७३ लाख टन आयात केली. तर युरियाची विक्री ७.३ टक्क्यांनी वाढून ३१८ लाख टनांवर पोचील.\nBogas Fertilizer : बोगस खत कंपन्यांवर कृषी विभागाचा वरदहस्त कृषिमंत्री सत्तारांचा उडला गोंधळ\nमागील हंगामात युरिया शिल्लक साठा खुपच कमी होता. तर या काळात देशातील युरियाचे उत्पादन जवळपास १३ टक्क्यांनी वाढून २३७ लाख टनांवर पोचले. एप्रिल २०२३ मध्ये शिल्लक युरियाचा साठा ५५ लाख टन असेल. तर उत्पादन १३९ लाख टन होईल.\nखरिपाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताला डीएपीची काही आयात करावी लागू शकते, असेही मंडाविया यांनी सांगितले. परंतु त्यांनी पोटॅशच्या मद्द्यावर बोलण्यास नकार दिला. सरकार खरिपासाठी खतांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.\nदेशाच खत वर्ष १ एप्रिलपासून सुरु होईल. तर देशात खरिपासाठी खतांची मुबलक उपलब्धता असल्याचं मंत्री मांडविया यांनी सांगितले. देशात डीएपीचा शिल्लक साठा २५ लाख टन असेल, तर उत्पादन २० लाख टन होईल, अशी एकूण ४५ लाख टनांची उपलब्धता असेल.\nतर खरिपात डीएपीची मागणी ५९ लाख टनांची असेल. संयुक्त खतांची मागणी ६४ लाख टन असेल तर उपलब्धता ७७ लाख टनांच्या दरम्यान असेल.\nखरिपासाठी पोटॅशची आवश्यकता २० लाख टन असेल. त्यातुलनेत देशात केवळ ४० हजार टनांची उपलब्धता असेल, असेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.\nFertilizer sales center : भंडाऱ्यातील १२ कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित\nनॅनो युरिया उत्पादन वाढले\nदेशातील नॅनो युरिया उत्पादन ७ कोटी बाॅटल्सपर्यंत पोचले. नोव्हेंबर २०२५ पर्यंत उत्पादनाची क्षमता ४४ कोटी बाॅटल्सपर्यंत वाढेल. या उत्पादनाची क्षमता २०० लाख टन युरियाएवढी असेल. सध्याची युरिया उत्पादन क्षमता २६० लाख टनांपर्यंत वाढली.\nतर २०२५ पर्यंत देशातील एकूण युरिया उत्पादनाची क्षमता ४६० लाख क्विंटलपर्यंत वाढेल. सध्या देशाची युरियाची मागणी ३६० लाख टन आहे. म्हणजेच पुढील काळात मागणीच्या तुलनेत युरिया उत्पादनात मोठी वाढ होईल, असेही मंडाविया यांनी सांगितले.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang/shukratara-manda-wara-a-meaningful-song-of-marathi-romantic-songs-era-77464/", "date_download": "2023-05-30T03:32:11Z", "digest": "sha1:K75XIMYUACSXWWF7ODPL64YOAUPB6JUD", "length": 39869, "nlines": 293, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/ | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\n‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गाणं तुम्ही- आम्ही ज्या जगात राहतो तिथलं नाही. ते उंच उंच गेलेल्या स्वच्छ, निळ्या आकाशामधलं गाणं आहे. तिथे गॅसची टंचाई नाही. मोलकरणींच्या दांडय़ा नाहीत आणि एफ.डी.चे हिशोबही नाहीत. ते जग अगदी स्वतंत्र, वेगळं आहे.\n‘शुक्रतारा मंद वारा..’ हे गाणं तुम्ही- आम्ही ज्या जगात राहतो तिथलं नाही. ते उंच उंच गेलेल्या स्वच्छ, निळ्या आकाशामधलं गाणं आहे. तिथे गॅसची टंचाई नाही. मोलकरणींच्या दांडय़ा नाहीत आणि एफ.डी.चे हिशोबही नाहीत. ते जग अगदी स्वतंत्र, वेगळं आहे. तिथे चांदणं आहे, वारा आहे, प्रेमिक आहेत, जिवाला बिलगणारा गंध आहे. तिथे फुलं आहेत, स्वप्नं आहेत आणि भारलेला स्वरही आहे. कुणी त्या गाण्याला अती-स्वप्नील म्हणू शकतील; कुणी पलायनवादीही म्हणू शकतील. पण जशी जगण्याच्या वास्तवाशी भिडणं, झगडणं, विद्रोह म��ंडणं ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे, तशीच कोरडय़ा-करडय़ा जगण्यापाासून लांब जाणं, स्वप्नात हरवणं, प्रेमाचा विशुद्ध अनुभव घ्यायची इच्छा बाळगणं हीदेखील माणसाची एक मूलभूत प्रेरणा आहे. ‘शुक्रतारा..’ त्या सनातन स्वप्नसत्याचा सहजोद्गार आहे हे गाणं तुमच्या- माझ्या जगापेक्षा, आत्ताच्या काळापेक्षा इतकं वेगळं आहे आणि तरीही ते अगदी आपलं हक्काचं आहे. एखादं गाणं जगण्याच्या इतकं जवळ येतं की त्याविषयी बोलताना नुसतं विश्लेषण करून भागत नाही, त्या विश्लेषणाच्या पुष्कळच मागे-पुढे ते पसरलेलं असतं. ‘शुक्रतारा ..’ हे अशा मोजक्या गाण्यांच्या मांदियाळीत बसणारं आहे.\nकिती र्वष माणसं हे गाणं ऐकत आहेत. केवढा काळ झरझर बदलत गेला; माणसाचे उठण्या-बसण्या-खाण्याचे संदर्भ बदलत गेले आणि मराठी गाणंही गेल्या पाच दशकात केवढं पालटत गेलं तो बदल सगळ्यांनाच रुचलेला नाही. पुष्कळांना ‘जुनं ते सोनं’ असं मनापासून वाटतं. पण सगळंच जुनं ते सोनं नसतं. सगळंच नवं टाकाऊही नसतं. जुन्या गाण्यांमध्येही पुष्कळ गाणी टाकाऊ होती आणि नव्या संगीतामध्ये पुढे पुष्कळ र्वष तरेल असे प्रवाह आहेत. ‘शुक्रतारा..’ इतकी र्वष गाजतं आहे; वाजतं आहे, कारण ते मुदलात अस्सल आहे. कमअस्सल गोष्ट काळाच्या ओघात टिकूच शकत नाही आणि म्हणूनच कानाशी आय-पॅड लावून शकिरा किंवा मायकल जॅक्सन ऐकणाऱ्या आजच्या एखाद्या तरुणाला हे गाणं आवडतं-आवडू शकतं. कदाचित त्याला ते ‘त्याचं’ वाटणार नाही- कारण प्रेमाची जातकुळीच बदलावी असा काळाचा रेटा आहे. पण तरी ते त्याला आवडू शकतं आणि आजच्या तिशीवरच्या बहुतेक मराठी (आणि पुष्कळ अमराठी) रसिकांना तर आवडतंच आवडतं. जे आता वृद्ध आहेत, त्यांना हे गाणं आवडतं. कारण त्यांचा तारुण्याचा तुकडाच या गाण्यानं तोडून आणलेला असतो पुन्हा तो बदल सगळ्यांनाच रुचलेला नाही. पुष्कळांना ‘जुनं ते सोनं’ असं मनापासून वाटतं. पण सगळंच जुनं ते सोनं नसतं. सगळंच नवं टाकाऊही नसतं. जुन्या गाण्यांमध्येही पुष्कळ गाणी टाकाऊ होती आणि नव्या संगीतामध्ये पुढे पुष्कळ र्वष तरेल असे प्रवाह आहेत. ‘शुक्रतारा..’ इतकी र्वष गाजतं आहे; वाजतं आहे, कारण ते मुदलात अस्सल आहे. कमअस्सल गोष्ट काळाच्या ओघात टिकूच शकत नाही आणि म्हणूनच कानाशी आय-पॅड लावून शकिरा किंवा मायकल जॅक्सन ऐकणाऱ्या आजच्या एखाद्या तरुणाला हे गाणं आवडतं-आवडू शकतं. क��ाचित त्याला ते ‘त्याचं’ वाटणार नाही- कारण प्रेमाची जातकुळीच बदलावी असा काळाचा रेटा आहे. पण तरी ते त्याला आवडू शकतं आणि आजच्या तिशीवरच्या बहुतेक मराठी (आणि पुष्कळ अमराठी) रसिकांना तर आवडतंच आवडतं. जे आता वृद्ध आहेत, त्यांना हे गाणं आवडतं. कारण त्यांचा तारुण्याचा तुकडाच या गाण्यानं तोडून आणलेला असतो पुन्हा सहज यू टय़ुबवर मी ‘शुक्रतारा..’ पुन्हा ऐकलं आणि ऐकता ऐकता व्हिडीओवरच्या कॉमेंट्स वाचल्या. बहुतांशी प्रतिक्रिया या भारावून लिहिल्यासारख्याच आहेत. ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘शब्द नाहीत’ इत्यादी विशेषणं रसिकांनी वापरली आहेत. पण काही काही प्रतिक्रिया किती वेगळ्या आहेत सहज यू टय़ुबवर मी ‘शुक्रतारा..’ पुन्हा ऐकलं आणि ऐकता ऐकता व्हिडीओवरच्या कॉमेंट्स वाचल्या. बहुतांशी प्रतिक्रिया या भारावून लिहिल्यासारख्याच आहेत. ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘शब्द नाहीत’ इत्यादी विशेषणं रसिकांनी वापरली आहेत. पण काही काही प्रतिक्रिया किती वेगळ्या आहेत मिसिसिपचे डॉ. सुधीर यांनी म्हटले आहे की, ‘या गाण्यामुळे भारताची पुन्हा आठवण आली. आम्ही दक्षिण भारतीय आहोत; पण घरी मात्र मराठी बोलतो. कारण आमच्या तीन पिढय़ा मुंबईत झाल्या. माझी बायको आंध्रची आहे. तिला मराठी बरोबर येत नाही म्हणून तिला गाणं भाषांतरित करून ऐकवलं आणि तीदेखील ऐकून रडली.’ सुनील तांबे म्हणतात, ‘‘तबला- तो अरुण दातेसाहेब आणि सुधाताईंसोबत गातो.’’ कॅपवट या टोपणनावाची व्यक्ती एकदम तरुण असणार. कारण ती म्हणते, I just love this. स्टॅफर्ड पिंटो यांची प्रतिक्रिया अजून वेगळी आहे. ते लिहितात, ‘‘माझे बॉस दातेसाहेब हे बिर्ला ग्रुपमध्ये रीजनल एक्झिक्युटिव्ह होते. ते आम्हाला सर्वाना सारखं वागवायचे आणि एवढे मोठे गायक असूनही अतिशय साधे, सुस्वभावी होते. hats off to you sir. we really miss you.’’\nइंटरनेटच्या परिप्रेक्ष्याची मजा अशी आहे की, तिच्यामुळे घटनेचे अनेक कोन सहजगत्या कळतात. ही शेवटची प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटलं नाही. कारण निर्मळ, स्वच्छ माणूसच असं गाणं प्रभावीरीत्या गाऊ शकतो. अरुण दात्यांनी हे गाणं गाताना जो सहजभाव प्रकट केला आहे तो गाण्याच्या नव्हे, तर बरं माणूस होत जाण्याच्या रियाझातून केलेला आहे. त्यांच्या एकंदरीतच गायकीचं बलस्थान स्वरांची राजसत्ता हे आहे. त्यांचा सूर इतका निर्मळ, वाहता आणि स्वत:वर ताबा ठेवून असलेला असा आहे की, तो थेट आपल्या आत भिनतो. तानांवर ताना गाणारा गळा हा चमत्कृतीचा आनंद देऊ शकतो आणि तेही काही सोपं काम नाही. पण बौद्धिक कसरत करण्याची क्षमता असतानाही स्वत:च्या सुरांवर संयम ठेवणं ही त्याहून अवघड गोष्ट आहे आणि दाते या गाण्यात त्या, तशा जातकुळीचा संयम दाखवतात. त्यांचा आवाजाचा पोत आणि फिरत हे दोन्ही प्रमाणाबाहेर जात नाही. संपूर्ण गाण्यामध्ये एकदाही लोकसंगीतामध्ये ‘फेकतात’ तसा स्वर त्यांनी फेकलेला नाही. एकदाही, एकही अनावश्यक फिरत त्यांनी घेतलेली नाही आणि म्हणूनच ते गायन इतकं उठावशीर झालेलं आहे. कुठे लयीला धक्का देणं नाही, चकवणं नाही, कुठे शब्दाच्या उच्चारणावर अनावश्यक जोरकसपणा नाही- फार राजस गायकी आहे ही पण हे गाणं काही एकटय़ाचं नाही. हे द्वंद्वगीत आहे. मुदलात सुधा मल्होत्रांनी गायलेलं हे गाणं नंतर अनुराधा पौडवालांनी गायलं आणि जाहीर कार्यक्रमात तर पुष्कळच वेगवेगळ्या गायिकांनी गायलेलं आहे, पण मूळ गाण्यापुरतं बोलायचं तर सुधा मल्होत्रा यांनाही संयमाची तीच अचूक समज या गाण्यामध्ये सापडलेली दिसते. गाणं पुष्कळ वर जातं, तेव्हा वरचे सूर कर्कश होत नाहीत आणि गाणं गुंगवत खाली खाली येतं, तेव्हा खालचे सूर अनावश्यक जाडय़ता टाळतात. अनुराधा पौडवालांची आणि सुधा मल्होत्रांची तुलना मला अनावश्यक वाटते, कारण दोन्ही रेकॉर्डिग्जमध्ये काळाचा आणि स्वरसमूहाचा पुष्कळ फरक आहे. बदललेलं अ‍ॅरेंजिंग, रेकॉर्डिगचं तंत्र हे गायकाचा गळाही कळत-नकळत घडवतं. फक्त अनुराधाबाईंच्या आवाजात या गाण्यामधला अगदी आत लपलेला उन्मादक धागा जास्त ठळकपणे प्रकट झाला आहे असं मला वाटतं. गाण्याच्या शेवटी गायक-गायिका एकत्र गातात तो टप्पा फार कौशल्यानं ध्वनिमुद्रित झालेला दिसतो. सुधाताई आणि दातेसाहेब हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी न करता खरोखरीच आवाजात आवाज मिळवतात, नाहीतर खूपदा द्वंद्वगीत हे युद्धामधल्या द्वंद्वासारखं असतं आणि म्हणूनच आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की, चांगला गायक हा गाण्यानिशी आपलं स्वर-रूप पालटतो. ‘भातुकलीच्या खेळामधले’ या गाण्यामधले जे अरुण दाते आहेत, ते इथे ‘शुक्रतारा..’च्या आसपासही फिरकत नाहीत पण हे गाणं काही एकटय़ाचं नाही. हे द्वंद्वगीत आहे. मुदलात सुधा मल्होत्रांनी गायलेलं हे गाणं नंतर अनुराधा पौडवालांनी गायलं आणि जाहीर कार्यक्रमात तर पुष्कळच वेगवेगळ्या गायिकांनी गायलेलं आहे, पण मूळ गाण्यापुरतं बोलायचं तर सुधा मल्होत्रा यांनाही संयमाची तीच अचूक समज या गाण्यामध्ये सापडलेली दिसते. गाणं पुष्कळ वर जातं, तेव्हा वरचे सूर कर्कश होत नाहीत आणि गाणं गुंगवत खाली खाली येतं, तेव्हा खालचे सूर अनावश्यक जाडय़ता टाळतात. अनुराधा पौडवालांची आणि सुधा मल्होत्रांची तुलना मला अनावश्यक वाटते, कारण दोन्ही रेकॉर्डिग्जमध्ये काळाचा आणि स्वरसमूहाचा पुष्कळ फरक आहे. बदललेलं अ‍ॅरेंजिंग, रेकॉर्डिगचं तंत्र हे गायकाचा गळाही कळत-नकळत घडवतं. फक्त अनुराधाबाईंच्या आवाजात या गाण्यामधला अगदी आत लपलेला उन्मादक धागा जास्त ठळकपणे प्रकट झाला आहे असं मला वाटतं. गाण्याच्या शेवटी गायक-गायिका एकत्र गातात तो टप्पा फार कौशल्यानं ध्वनिमुद्रित झालेला दिसतो. सुधाताई आणि दातेसाहेब हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी न करता खरोखरीच आवाजात आवाज मिळवतात, नाहीतर खूपदा द्वंद्वगीत हे युद्धामधल्या द्वंद्वासारखं असतं आणि म्हणूनच आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की, चांगला गायक हा गाण्यानिशी आपलं स्वर-रूप पालटतो. ‘भातुकलीच्या खेळामधले’ या गाण्यामधले जे अरुण दाते आहेत, ते इथे ‘शुक्रतारा..’च्या आसपासही फिरकत नाहीत जसे ‘कमोदिनी काय जाणिजे’मधले श्रीनिवास खळे ‘शुक्रतारा..’पाशी फिरकत नाहीत जसे ‘कमोदिनी काय जाणिजे’मधले श्रीनिवास खळे ‘शुक्रतारा..’पाशी फिरकत नाहीत खळेसाहेबांचं संगीत हे विलक्षणच आहे. ते संगीत एकाच वेळी अवघड आणि सोपं असं आहे- फक्त गायकांसाठी नव्हे तर रसिकांसाठीदेखील\nमाझ्या ‘नवे सूर अन् नवे तराणे’ या पुस्तकामध्ये मी खळ्यांविषयी लिहिलं आहे की, खळेसाहेबांच्या चाली हा मराठी संगीतामधला झगमगता रत्नजडित मुकुट आहे. त्यांच्या संगीताचं सौंदर्य हे मूलत: सुरांच्या चमत्कृतीपेक्षाही ताल आणि सुरांचं जे अवघड नातं त्यांनी घडवलं, त्यामध्ये आहे. खेरीज त्यांची गायकांची निवड ही फडक्यांपेक्षाही धाडसी आहे. ‘शुक्रतारा..’च्या संगीतामध्येही खळ्यांचे हे सारे विशेष दिसून येतात. ती चाल खळेसाहेबांच्या पुष्कळ चालींइतकी सकृद्दर्शनी तरी अवघड नाही हे खरं; पण तुम्ही गायला लागलात की, लगोलग त्या चालीचं अदृश्य काठिण्य तुमच्या ध्यानात येईल. साधं ध्रुवपदही गाणं हे अवघड काम आहे. म्हणजे सुरांचा आराखडा तसा सोपा आहे खरा; पण आराखडाच. त्याचं पक्कं बांधकाम तसंच्या तसं प्रतीत करणं ही कुठल्याही गायकासाठी अवघड गोष्ट आहे. खेरीज तो सुंदर ताल, किती निवांत, प्रसन्न लय या गाण्याला लाभली आहे पहिल्या प्रथम रसिकांना भेटते ती ही लय. तीच त्याचा पुरा कबजा घेते, त्याला गुंगवून टाकते. त्या लयीचं नितळपण या गाण्याला उंचावतं, त्याला भक्कम आधार देत राहतं. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा या दोघा गायकांचे गळे खळ्यांनी किती अचूकपणे वापरले आहेत पहिल्या प्रथम रसिकांना भेटते ती ही लय. तीच त्याचा पुरा कबजा घेते, त्याला गुंगवून टाकते. त्या लयीचं नितळपण या गाण्याला उंचावतं, त्याला भक्कम आधार देत राहतं. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा या दोघा गायकांचे गळे खळ्यांनी किती अचूकपणे वापरले आहेत त्या दोन आवाजांची टक्कर होऊ न देण्यासाठी खळ्यांनी अजून एक काळजी घेतलेली दिसते. पुष्कळ द्वंद्वगीतांमध्ये एक कडवं गायकानं; एक गायिकेनं; मग दोघांनी आलटून-पालटून ओळी म्हणत तिसरं कडवं वगैरे रचना दिसते. इथे तुलनेने कडव्यांचे सांगीतिक चरण दीर्घ असूनही खळ्यांनी तो ‘आलटून-पालटून’चा प्रयोग केलेला नाही. ध्रुवपद पुरं पुरुषाचं, पहिलं आणि तिसरं संपूर्ण कडवी स्त्री- आवाजात आणि मधलं दुसरं कडवं पुरुषाचं असं सरळसोट काम खळ्यांनी जाणीवपूर्वक पार पाडलेलं दिसतं. फक्त सगळ्यात शेवटी दोन सूर एकत्र गातात. त्यामुळे आश्चर्यजनकरीत्या हे गाणं एकाच वेळी द्वंद्वगीताचा आणि ‘सोलो’ गाण्याचा प्रत्यय देतं. खळ्यांच्या संगीतामधली अभिजातता त्या चालीत नकळत उतरते आणि या गाण्याचा शृंगारिक धागा काबूत ठेवते.\nया गाण्यात शृंगार आहेच; प्रेमाचे कानेकोपरे तपासणारा उन्मादही अदृश्यपणे घोटाळतो आहे, कारण अखेरीस हे गाणं चिरतरुण कवीनं- मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. अर्थात जसे ‘खेळ मांडियेला’मधले खळे इथे नाहीत तसे ‘सलाम’मधले किंवा ‘जिप्सी’मधले पाडगावकर इथे नाहीत. पाडगावकरांचे शब्द हे संगीताच्या लयीला कधीच विसंगत नसतात. खरं तर, ‘सलाम’सारख्या त्यांच्या मुक्तछंदामधल्या कवितेमध्येही अंत: संगीत लयीत खेळत असतं. ‘शुक्रतारा..’ तर बोलून चालून गाणं त्याचे शब्द साधे, सोपे, सहज आहेत, पण त्यामागचं संवेदन मात्र तितकं सोपं नाही. एक गती त्या शब्दांमधून अंतापर्यंत फिरत जाते. हे गाणं प्रेमिकांनी तलावाच्या काठावर बसून म्हटलेलं नाही- त्यात एक प्रवास आहे. ‘चांद��ं पाण्यातून’ वाहत जातं, डोळ्यांत डोळे ‘मिसळत’ राहतात; ‘गंध पवनाला वहा’ असं ती त्याला सांगते. हवा स्तब्ध राहत नाही तर ‘स्पंदनाने थरारते’. ‘स्वप्नात’ ती त्याला ‘शोधते’, जीव सुखाने स्तिमित होऊन उभा राहत नाही तर ‘फांदीसारखा वाकतो’..\nएक विलक्षण चैतन्यमयी हालचाल, जाग या गाण्यामध्ये आढळते. तीच जाग आपल्याला साद घालते, बोलावते. आपल्याला हे असं, अशा तऱ्हेनं कळत नाही, पण तो ओढा आपल्यालाही वाहवत नेतो आणि म्हणूनच ती तरुण मुलगी यूटय़ूबवर हे गाणं ऐकून म्हणते- I Just like this. कारण आपण ‘का लाइक’ करतोय हे कोडं चटकन उकलत नाही- आपण ‘लाइक’ करतोय हेच उरतं\nमला मात्र हे गाणं ऐकल्यावर शेवटी जाणवतो तो शोक साऱ्या सुखनिधानामागे वसून राहिलेला शोक. पाडगावकरांच्या किती कवितांमध्ये तो नकळत आहे साऱ्या सुखनिधानामागे वसून राहिलेला शोक. पाडगावकरांच्या किती कवितांमध्ये तो नकळत आहे\n‘शुक्रतारा..’ शेलेच्या कसोटीला उतरणारं अतिमधाळ, तरी शोक वाहणारं गाणं आहे. एकाच वेळी काहीतरी मिळाल्याची आणि गमावल्याची भावना हे गाणं ऐकल्यावर येते. अर्थात हे जाणवायला ते तितक्याच उत्कटतेने ऐकायला हवं. पु. शि. रेग्यांच्या थाटात सांगायचं तर आपणच गाणं व्हायचं (जिज्ञासूंनी ‘सावित्री’ पाहावं.) सुदैवाने, तसे पुष्कळ रसिक गेले कैक र्वष या गाण्याला भेटले आणि हे गाणं सफळ, संपूर्ण झालं.\nकिट्स, वर्डस्वर्थचा रोमँटिक काळ मराठी भावसंगीतानं पुन्हा खेचून आणला आणि फडके, खळे, शांताबाई, गदिमा आदी मंडळींनी तो वाढवला-फुलवला (खेरीज बायरॉनिक हीरोसारखा एक हृदयनाथ त्या चळवळीत होताच) हे मराठी भावसंगीताचं ‘रोमांचपर्व’ नानाविध भावगीतांमधून आणि चित्रपटगीतांमधूनही प्रकट होत राहिलं आणि रसिकांचे कान तृप्त करीत राहिलं. ‘शुक्रतारा..’ हे त्या पर्वाचं बोधगीत आहे काळ पुष्कळ पुढे सरकला, जगण्याचं रोमांच हरवून गेलं, गाणं चाचपडत पुढे गेलं आणि भविष्यामध्ये अजून वेगळं वळण मराठी गाणं घेईल. ‘शुक्रतारा..’ मावळेल काळ पुष्कळ पुढे सरकला, जगण्याचं रोमांच हरवून गेलं, गाणं चाचपडत पुढे गेलं आणि भविष्यामध्ये अजून वेगळं वळण मराठी गाणं घेईल. ‘शुक्रतारा..’ मावळेल कधी पण त्यानं पसरलेली चंदेरी आभा मात्र फार अस्सल, फार जिवंत होती, यावर कुणाचं भविष्यातही दुमत असणार नाही.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह ���ुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nमराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमहाकुंभाच्या निमित्ताने : श्रद्धा-अंधश्रद्धेची चिकित्सा\nकुशाग्र आणि तीक्ष्ण टोकाचे शैलीदार ‘अग्रलेख’\nकुशाग्र आणि तीक्ष्ण टोकाचे शैलीदार ‘अग्रलेख’\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांसाठी शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nकुणी(मराठी सिनेमाला) घर देता का घर\n आत्ताचे: खुल्लम खुल्ला खोताळकी..\nचौसष्ट घरांच्या गोष्टी: वादळी हू यीफान..\nआगामी: माझा पहिला लढा\nहायकमांडीकरण आणि कलते कमंडल\nललित : अनेकांवर प्रेम करी हीच खरी पॉलिअ‍ॅमरी\n आत्ताचे : शहरी जीवनशैलीचे भोग\nचौसष्ट घरांच्या गोष्टी : प्राचीन ‘बुद्धिबळ’ माहात्म्य\nकुणी(मराठी सिनेमाला) घर देता का घर\n आत्ताचे: खुल्लम खुल्ला खोताळकी..\nचौसष्ट घरांच्या गोष्टी: वादळी हू यीफान..\nआगामी: माझा पहिला लढा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/140-lakh-lampas-for-a-teacher-in-3-minutes-from-the-trunk-of-a-two-wheeler-in-daryapur-type-of-theft-caught-on-cctv-131236844.html", "date_download": "2023-05-30T03:39:27Z", "digest": "sha1:PAQNKIXCPXWZGYG3UPQJ7FPAR27YUQTF", "length": 5486, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दर्यापुरात दुचाकीच्या डिक्कीतून शिक्षकाचे 1.40 लाख एका क्षणात लंपास; चोरीचा प्रकार 'सीसीटीव्ही'त कैद | Amravati Crime Update Rs 1.40 lakh stolen from a teacher bike trunk in Daryapur | Daryapur News - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्राईम:दर्यापुरात दुचाकीच्या डिक्कीतून शिक्षकाचे 1.40 लाख एका क्षणात लंपास; चोरीचा प्रकार 'सीसीटीव्ही'त कैद\nडिक्कीतून रक्कम चोरताना 'सीसीटिव्ही'त कैद झालेला संशयित.\nतालुक्यातील कोळंबी येथील एका शिक्षकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले १ लाख ४० हजार रूपये अज्ञात भामट्यांनी लंपास केल्याची घटना दर्यापूर शहरात आज, मंगळवारी भर दुपारी घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सायंकाळी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला आहे.\nतालुक्यातील कोळंबी येथील रहिवासी आणि नालावाडा येथे शिक्षक असलेले कैलास दयाराम डहाळे यांनी मंगळवारी दुपारी भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेतून १ लाख ४० हजार रुपये काढले. काढलेली रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते बाजारपेठेतील एका दुकानांमध्ये काही कामानिमित्त गेले होते. यादरम्यान त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी बॅकेपासून त्यांचा पाठलाग सुरु केला. कैलास डहाळे यांनी त्यांची दुचाकी दुकानाचे बाजूला उभी करून ते मोबाईल शाँपीमध्ये गेले. नेमक्या त्याचवेळी पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या भामट्यांनी डहाळे यांच्या मोटरसायकलच्या डिक्की मधून १ लाख ४० हजार रुपये लंपास केले.\nशिक्षक कैलास डहाळे यांनी आपल्या दुचाकी ची डिक्की उघडून पाहिले असता त्यातील रक्कम चोरी झाल्याचे त्यांचे निदर्शनात आले. त्यांनी घटनेसंदर्भात तत्काळ दर्यापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. ठाणेदार संतोष ताले व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोघे भामटे चोरी करताना दिसून येत आहेत. पोलिसांनी शिक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला असून सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/triihii-tii-lddhaa-detc-aahe-bhaag-paacvaa/0y60iljt", "date_download": "2023-05-30T03:47:25Z", "digest": "sha1:5AT5SBYW4JRYCHC3REN43MK2YXDGBGT2", "length": 8926, "nlines": 137, "source_domain": "storymirror.com", "title": "तरीही ती लढा देतच आहे - भाग पाचवा | Marathi Tragedy Story | Rutuja Thakur", "raw_content": "\nतरीही ती लढा देतच आहे - भाग पाचवा\nतरीही ती लढा देतच आहे - भाग पाचवा\nआता सुजाताच्या जीवनात महत्वाचे वळण येणार होते.\nशैलेशला घरी आणण्यात आले, ऑपरेशन झाल्यामुळे शैलेशला चालता येत नव्हते, ते कितीतरी दिवस झोपूनच होते. त्यात आता शैलेशचे शेतात ही जाणे होत नव्हते. कारण परिस्थिती तशी होती, आणि सुजाता पुढे खूप मोठं आवाहन देखील होते. सुजाताने शिवण कामचा क्लास केलेला होता, त्यामुळे ती फावल्या वेळेत घरातील तसेच बाहेरील ड्रेस शिवत असे, त्यातून थोडे काही ती कमवत असे....,\nआता खरी सुजाताची परीक्षेची वेळ होती, शैलेश शेतात जात नसल्यामुळे त्यांचे मोठे भाऊच शेतीकाम बघत होते, अशात सुजाताच्या जाऊने सुजाताचा छळ करण्यास सुरुवात केली, काही बायकांना सासूचे ऐकावे लागते, इथे गणित मात्र उलटेच होते, सासू चांगली होती, पण जाऊचा नवरा आता शेती बघत असल्यामुळे ती सुजाताला खूप त्रास देऊ लागली. सुजाताला तिथे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा त्रास होत होता, तिची जाऊ घरातले सगळी कामे सुजाताला करायला लावाय��ी, स्वयंपाक घरात सुजाताला काही बनवण्याची परवानगी नव्हती, भाजीसाठी मसाले तयार करून देणे, पोळीचे कणीक मळून देणे, तयारी तिला करायला लावायची आणि मग स्वयंपाक जाऊ करायची, आणि उरलेली सगळी कामे सुजाताच्या वाटेला येऊ लागली, शैलेशचा अपघात झाल्यामुळे सुजाता आधीच तुटून गेली होती, ती अतिशय तब्येतीने बारीक झाली होती आणि त्यात आता जाऊचा छळ.\nसुजाताची जाऊ तिचा इतका छळ करायची की तिला स्वतःच्या घरात साधा चहा बनवण्याची सुद्धा परवानगी नव्हती, तिच्या जाऊला असे वाटायचे की आता सुजाताचा नवरा शेतात जात नाही फक्त माझा नवरा शेती करतो, म्हणून ती सुजाताला त्रास देऊ लागली.\nपण अशा कठीण परिस्थितीत ही सुजाता खचली नाही, कारण तिला मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे होते, सुजाताला जेही पैसे मिळायचे ते ती साठवत असायची.\nतिची सासू ही सुजाताच्या जाऊला कंटाळली होती, कारण ती घरात कोणाचंच ऐकत नसे, त्यामुळे कोणी तिला काही बोलत नसे. सुजाता आता खूप बारीक झाली होती, ती सासरी खूप काही सहन करत होती पण ह्याची जरादेखील चाहूल तिने कधीच तिच्या माहेरी लागू दिली नाही, कारण आपल्या भावांचा सुखी संसार बघूनच तिला विलक्षण सुख हे मिळत होते, कधी तिचे भाऊ किंवा माहेरून कोणीही तिच्याकडे गेले तर ती त्यांना बिलकुल समजू देत नसे की ती काय त्रास सहन करतेय......\nकिती उदारता होती ना सुजातामध्ये, आणि सहनशीलता तर त्याहून जास्त, आजच्या काळात कोणतीच मुलगी जाऊ काय पण सासूचे सुद्धा ऐकून घेत नाही, सरळ उत्तर देऊन मोकळी होते, पण गेली २० वर्षे सुजाता हा जाच सहन करून घेत होती, ही काही छोटी गोष्ट नाहीये....,\nकारण सुजाताला तिच्यापेक्षा तिच्या घराण्याची, तिच्या माहेरची, तिच्या बाबांची अब्रू महत्वाची होती, आणि ती अब्रू तिला काही केल्या टिकवून ठेवायची होती, आणि म्हणूनच ती हे सगळे सहन करत होती.\nकिती महान होते ते लक्ष्मण आणि कमला.... ज्यांच्या पोटी सुजाता सारखी मुलगी जन्माला आली होती......\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\nतरीही ती लढा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00453919-RN73H2BTTD61R2C25.html", "date_download": "2023-05-30T03:48:57Z", "digest": "sha1:DLU42PZUXXXUKU4NN556ESOA37JIIXDG", "length": 16127, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RN73H2BTTD61R2C25 किंमत डेटाशीट KOA Speer Electronics, Inc. RN73H2BTTD61R2C25 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RN73H2BTTD61R2C25 KOA Speer Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RN73H2BTTD61R2C25 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RN73H2BTTD61R2C25 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेज��ंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/elephant-imitates-little-girls-dance-watch-this-cute-viral-video-pns-97-3134889/", "date_download": "2023-05-30T05:22:35Z", "digest": "sha1:SM6ZFZGKXI2IMPUKYSUW5DP3AVLLISI6", "length": 22903, "nlines": 306, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Elephant imitates Little girls Dance watch this cute viral video pns 97 | Viral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय? हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nViral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच\nया व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा हत्ती एका लहान मुलीच्या डान्सची नक्कल करत आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nकधी कच्चा बादाम तर कधी सामे गाण्यावरील लहान मुलांचा डान्स, कधी ‘पुष्पा’सारखा एखाद्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग अशा बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यात प्राण्यांचे देखील अनेक व्हिडीओ असतात. रोजच्या कामाच्या टेन्शनमध्ये प्रत्येक व्यक्तीचे थोडे मनोरंजन व्हावे यासाठी असे व्हिडिओ अधिकाधिक शेअर केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलाढ्य आकार असणारा हत्ती चक्क डान्स करताना दिसत आहे.\nसोशल मीडियावर सध्या एका हत्तीचा गोंडस डान्स व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या हत्तीसमोर एक लहान मुलगी डान्स करताना दिसत आहे. ती मुलगी डान्सची एक स्टेप करून थांबते आणि लगेच हत्ती तीची नक्कल करतो. हत्तीची ही गोंडस नक्कल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दिपांशु काब्रा यांनी शेअर केला आहे. ‘यांच्यापैकी (मुलगी आणि हत्ती) कोणी उत्तम डान्स केला’ असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nआणखी वाचा : काळ आला होता पण…; निष्काळजीपणामुळे काय होऊ शकते हे दाखवणारा Viral Video एकदा पाहाच\nलहान मुलीच्या डान्सची हत्तीने केलेली ही गोंडस नक्कल नेटकऱ्यांना आवडली आहे. अनेकजणांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांची पसंती दर्शवली आहे. पाहूया काही नेटकऱ्यांची प्रतिक्रिया.\nआणखी वाचा : शर्यतीच्या सुरूवातीलाच ती अडखळली पण…; नेटकऱ्यांना भावलेला Viral Video एकदा पाहाच\nआणखी वाचा : या लहान बहीण भावाच्या जोडीची नेटकऱ्यांना पडली भुरळ\nया व्हिडीओतील हत्तीच्या डान्सने नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेरा लेन्सवरील कव्हर न काढताच करत होते फोटोशूट TMC नेत्याने शेअर केला फोटो, भाजपाचं प्रत्युत्तर\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nआकाशातच उघडला विमानाचा दरवाजा; नऊ जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा\nरस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल\nतुफान गर्दीत लोकलमध्ये ‘ती’ बाळाला घेऊन चढली; कणभर जागा नसताना केलेला प्रयोग पाहून व्हाल थक्क\nVideo: नातवाला मारलं म्हणून सुनेची सासूला बेदम मारहाण, मुलगा मात्र व्हिडीओ बनवण्यात व्यस्त\nTax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार संपूर्ण कमाई ये��े हातात\nशिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारंकाही आलबेल नाही गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा\n“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\n“आपण कधी मरतो माहितीये…” सामान्य गृहिणीला ‘होममेकर’ बनवणाऱ्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे पुनरागमन\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल\nIPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nसमुद्रकिनारी बिकनीतील मुलींचे काढत होता video, तेवढ्यात बायकोनं मारली एन्ट्री अन्…\nViral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sameerzantye.in/2023/04/blog-post.html", "date_download": "2023-05-30T04:14:27Z", "digest": "sha1:WVJEXSHJWVS2RDMPIGYSDHDB7LGPIQMC", "length": 9348, "nlines": 26, "source_domain": "www.sameerzantye.in", "title": "एक पुस्तक प्रकरण", "raw_content": "\n\"when you want something, all the universe conspires in helping you to achieve it.\" हे ‘अलकेमिस्ट’ पुस्तकातील एक विधान ही नोंद लिहिताना आठवलं. आज जागतिक पुस्तक दिन. तर त्या निमित्ताने ही नोंद लिहावीशी वाटली. ‘वाचक मनापासून पुस्तक शोधतो तेव्हा पुस्तकंही वाचक शोधत येतात’ असे गृहितक मला या अनुभवावरून गुंफावेसे वाटते. ही बर्‍याच वर्षांपूर्वी सुरूवात झालेली गोष्ट आहे. एके ठिकाणी एका फोटोबायोग्राफीशी गाठ पडली. ती महात्मा गांधींची होती. आता महात्मा गांधींच्या छायाचित्रांचे संग्रह अनेक असतील. पण यांत गांधींच्या खासगी जीवनाचे झालेले चित्रण खूप भावले होते. विशेषत: समुद्रकिनार्‍यावरती खूर्चित बसलेले गांधी आणि सायकल चालवत जाणारे गांधी अशी दोन छायाचित्रे या मोठ्या आकाराच्या तीनशे पानी पुस्तकातील शेकडो छायाचित्रांतून सगळ्यात जास्त भावली होती. शिवाय मीठाच्या सत्याग्रहावेळी मीठ मुठीत उचलणारी सत्तेला आव्हान देणारी गांधींची शांत निर्भय मुद्रा, किंवा लंडन भेटीतील सुटातील साहेबांच्या गराड्यात आपल्या नेहमीच्या वेषभूषेतील सहपणे वावरणारे गांधी, वयाच्या 78व्या वर्षी पहाटे 4 वाजता उठून कामात गुंतलेले गांधी, गांधींचे निर्मळ हास्य, (कदाचित ते सांगत त्या आपल्या आातल्या आवाजाशी संवाद साधणारे)धीरगंभीर आत्ममग्न गांधी असे फोटो पाहताना त्यात कितीतरी वेळ रमून गेलो. गांधींच्या जवळ नेणारा असा तो अनुभव होता. गांधींविषयी जाणणार्‍या आणि फोटोग्राफीची आस्था असणार्‍या कोणालाही ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ ठरणारे ते पुस्तक ठरावे. तर असे हे पुस्तक मी फक्त पाहिले व होते तेथे ठेवून दिले. मात्र काही दिवसांनी हे पुस्तक संग्रहात असायला हवे असे तीव्रतेने वाटू लागले. पण ते पुस्तक इम्पोर्टेड एडिशन होते व त्यावेळी अ‍ॅमेझॉन वगैरे भारतात जास्त चलनात नव्हते. यात अनेक वर्षे गेली. हे पुस्तकही विस्मरणात गेले. पुढे मुंबईत फ्लोरा फाऊंटन येथे जुन्या पुस्तकांचे ढीग चाळताना अचानक हे पुस्तक दिसले. मात्र तो विक्रेता ज्या किमतीला द्यायला तयार झाला होता त्यापेक्षा माझ्याकडे पाचशे रूपये कमी होते. मला हे पुस्तक पुन्हा हुकले. पुढे आणखी वर्षे गेली. पुस्तक पुन्हा विस्मरणात गेले. अलीकडे काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात फोटोबायोग्राफीसंबंधी लेखात या पुस्तकाचा संदर्भ आला आणि हे पुस्तक मला पुन्हा दिसले व पुस्तक संग्रही मिळविण्यासाठी मी पुन्हा कामाला लागलो. शेवटी अगदी अलिकडे एका जुन्या पुस्तकविक्रेत्याकडून काही हजार रूपयांना मी ते खरेदी केले. अर्थात सध्या या पुस्तकाच्या हार्डबाऊंड एडिशनची किंमत रूपये 10 हजार आहे असे कळले. त्यापेक्षा कमी किमतीत मला पुस्तक मिळाले. हे पुस्तक इतके खास बनले आहे त्याचे कारण त्यामागील खास मेहनत हे आहे. गांधींच्या एका चाहत्याने, पीटर रूहे यांनी अत्यंत आत्मीयतेने नियोजन करून हे पुस्तक घडवले आहे. सुमारे वीस वर्षे त्यांनी गांधीं विषयीच्या व्हिज्यूअल मटेरियलचे संग्रहण आणि संवर्धन करण्यात खर्च केली आहेत. या पुस्तकातील फोटो हे न्यूज एजन्सीज, खासगी संग्रह यातून त्य���ंनी मिळविले आहेत. यात एक खास संग्रहातून फोटो येतात ते म्हणजे गांधींचे नातू कनू गांधी यांच्या संग्रहातून. कनू गांधी हे गांधींच्या वैयक्तिक स्फाफचा भाग होते शिवाय त्यांच्या आश्रमनिवासांवेळीही सोबत होते. कनू गांधी हे एक फोटोग्राफर म्हणूनही स्वतंत्रपणे ओळखले जातात. कनू गांधी यांनी गांधींच्या शेवटच्या दहा वर्षांतील अनेक क्षण टिपले होते. गांधींनी आपली फोटोग्राफी कतताना कनू गांधी यांना तीन शर्थी ठेवल्या होते. एक म्हणजे कधीही फ्लॅश वापरायचा नाही, कधीही पोझ द्यायला सांगायचे नाही आणि त्यांच्या फोटोग्राफीकरिता आश्रमातून पैसे मागायचे नाहीत. तर असे हे गांधींच्या जवळ नेणारे, “आमार जीवन आमार बानी” या गांधींच्या जीवनशैलीला अचूक पकडणारे असे हे पुस्तक. काही पुस्तके ही मनोरंजन करतात, काही संदर्भ देतात आणि काही पुस्तके प्रेरणा देतात. हे पुस्तक प्रेरणा देणार्‍या पुस्तकांपैकी आहे. सगळ्यांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा.\n(छायाचित्रे केवळ माहितीसाठी देत आहे. ती copyright सुरक्षित असू शकतात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A1/", "date_download": "2023-05-30T05:27:46Z", "digest": "sha1:RA7ELCNX5KOGAGIKKYPCUQLJHSCWOH6T", "length": 5539, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "बरड | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमाधवी सुरेंद्र पवार - June 10, 2021 0\nनिंबळक हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात वसलेले गाव. ते पुणे-पंढरपूर महामार्गापासून तीन किलोमीटर आणि फलटणपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास. निंबाळकर हे निंबळक गावातील प्रसिद्ध घराणे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुल���णा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/64484/", "date_download": "2023-05-30T04:33:24Z", "digest": "sha1:ZXSH7JR575Q3GPS7HPOU35C3W3PQBPQK", "length": 9305, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मोठी बातमी : लखीमपूर खिरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाला दणका; सुप्रीम कोर्टाने रद्द केला जामीन – big news lakhimpur-kheri-violence ashish-mishra-bail-cancel by supreme-court | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra मोठी बातमी : लखीमपूर खिरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाला दणका; सुप्रीम कोर्टाने...\nमोठी बातमी : लखीमपूर खिरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाला दणका; सुप्रीम कोर्टाने रद्द केला जामीन – big news lakhimpur-kheri-violence ashish-mishra-bail-cancel by supreme-court\nनवी दिल्ली : लखीमपूर खिरी हिंसाचारप्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (Lakhimpur Kheri Violence Accused Aashish Mishra) याला मोठा धक्का बसला आहे. कारण या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत पुढील सात दिवसांमध्ये त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत.\nलखीमपूर खिरी येथे काही महिन्यांपूर्वी थार गाडीने शेतकऱ्यांना चिरडलं होतं. देशभरात या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणात आशिष मिश्रा याला जामीन दिला होता. आता हा जामीन सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने मिश्रा याला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे. ‘पीडितांची बाजू नीट ऐकून घेण्यात आली नव्हती आणि जामीन देण्यास घाई करण्यात आली,’ अशी टिप्पण्णी यावेळी सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आली आहे.\nपोलीस महासंचालकांची तातडीची बैठक; भोंग्यांबाबत मोठा निर्णय होणार\nसुप्रीम कोर्टात लखीमपूर प्रकरणाबाबत ४ एप्रिल रोजी सुनावणी झाली होती. मात्र तेव्हा कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज कोर्टाने आशिष मिश्रा याचा जामीन रद्द करत त्याला आत्मसमर्पण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nनेमकं काय आहे प्रकरण\n‘लखीमपूर खिरीमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणं हा के��द्रीय गृहराज्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा एक सुनियोजित कट होता’, असा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला होता. तक्रारकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही एफआयआर दाखल केली होती. यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एका चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने ५ हजार पानांचा अहवाल दिला होता. तसंच या हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हाच मुख्य आरोपी असल्याचं सांगण्यात आलं होतं.\nNext articlemahendra rajapaksa: श्रीलंकेत पाकिस्तानची पुनरावृत्ती, राजपक्षे सरकार संकटात; विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार\nBalu Dhanorkar: त्याकाळी बाळू धानोरकरांच्या पत्नीला ‘ते’ एक वाक्य ऐकवून हिणवलं जायचं, लोक म्हणायचे…\nBalu Dhanorkar Passed Away; पिता-पुत्राच्या लागोपाठ निधनाने धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तीन दिवसांत सगळं संपलं\nsugarcane cutting couple, गावाकडून फोन आला व्हिडिओ व्हायरल झालाय, ऊसतोड करणारं हजारे दाम्पत्य एका रात्रीत...\njalgaon suicide news: जळगाव: घरात किरकोळ वाद अन् महिलेने घेतला गळफास – jalgaon woman commits...\nBrahmos Missile: ‘फिलिपिन्स’ बनला भारतनिर्मित ‘ब्राम्होस’चा पहिला खरेदीदार; २७७० कोटींचा करार – in a first,...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/the-kerala-story-2023-box-office-collection-day-3-131258336.html", "date_download": "2023-05-30T04:04:02Z", "digest": "sha1:CHMRFNOVUO2LEZTAZHUMFKUXRCHQOMSC", "length": 6566, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'द केरला स्टोरी'ची यशस्वी घौडदौड सुरू, कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला ‘एवढ्या' कोटींचा गल्ला | The Kerala Story 2023 Box Office Collection Day 3 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉक्स ऑफिस कलेक्शन:'द केरला स्टोरी'ची यशस्वी घौडदौड सुरू, कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला ‘एवढ्या' कोटींचा गल्ला\nविपुल शहांची निर्मिती असलेले आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. प्रदर्शित होण्याआधीपासून वादात सापडलेल्या या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा चांगलाच फायदा होताना दिसतोय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमा�� करत आहे. वीकेंडला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसांत चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे.\n'द केरला स्टोरी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. रविवारी या चित्रपटाने तब्बल 16.50 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.3 कोटी आणि दुसऱ्या दिवशी जवळपास 12 कोटींचा गल्ला जमवला होता. अशाप्रकारे चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 35.75 कोटींची कमाई केली आहे.\n2023 चा पाचवा सर्वात मोठा ओपनर ठरला\nयावर्षी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांचे कलेक्शन साधारण राहिले आहे. पाच महिन्यात केवळ पाच हिंदी चित्रपटांनी पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग मिळवली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने 55 कोटी रुपयांसह इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली. तर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 15.81 कोटींच्या कमाईसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट 15.73 कोटी कमाईसह वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजय देवगणचा 'भोला' 11.20 कोटी रुपयांसह चौथ्या क्रमांकावर आहे. आता 'द केरला स्टोरी' देखील 7.5 कोटींसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आला आहे.\nतामिळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगले प्रदर्शन केले. 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचे धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसे सामील केले जाते हे सांगणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/pankaja-munde-dhananjay-munde-update-news-struggle-over-131155119.html", "date_download": "2023-05-30T04:06:11Z", "digest": "sha1:EFQZ2CKZJDKAZNEP6DCO2MZOCPJFLSEO", "length": 8083, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच-पंकजा मुंडे; आमच्यात सुईच्या टोकाएवढेही वैर नाही- धनंजय मुंडे | Pankaja Munde Dhananjay Munde Struggle Over; Brother Sister Relationship | Dhananjay Munde - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n:माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच-पंकजा मुंडे; आमच्यात सुईच्या टोकाएवढेही वैर नाही- धनंजय मुंडे\nएकमेकांचे राजकीय विरोधक असलेले पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यातील बहिण-भावाचे प्रेमाचे नाते पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मंगळवारी पाथर्डी येथे नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी माझा भाऊ मोठा झाल्याचा मला आनंदच आहे, असे कौतुकाचे उद्गार पंकजा मुंडेंनी काढले. तर, पंकजा आणि माझ्यात सुईच्या टोकाऐवढेही वैर नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.\nपाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त एकाच व्यासपीठावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी केलेल्या राजकीय टीकाटिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात हा धार्मिक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.\nकाही जण देव पाण्यात टाकून बसले\nयावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझा मोठा भाऊ आता खरेच मोठा झाल्याचा मला आनंदच आहे. धनंजयनंतर 4 वर्षांनी माझा जन्म होण्यामागे कारी तरी कारण असेलच ना. म्हणूनच मी त्याच्या पाठीवर जन्माला आले असेल. धनंजय आणि मी एकत्र येऊ नये म्हणून काही जण देव पाण्यात टाकून बसले होते.\nआमच्यात काहींनी लावालावी केली\nपंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय व माझ्यात काहींनी लावालावी केली ती मला माहिती नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. माझ्यावर माझी काकू व आईचे संस्कार आहेत. गडासाठी स्व. मुंडेंनी काय दिले ते आम्हाला कधी सांगितले नाही. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. गडावरील कामासाठी मी गवंडीकाम करेन.\nतर, धनंजय मुंडे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंकजा माझ्या काही गज का होईना जवळ आल्या. माझ्यात व पंकजात सुईच्या टोका इतकेही वैर नाहीत. आमच्या मतभेदाच्या ज्या काही बातम्या येतात त्या केवळ राजकीय मतभेदाच्या असतात. विचारांमध्ये अंतर पडले तरी चालेल मात्र घरातील संवादामध्ये अंतर नसले पाहीजे.\nधनंजय मुंडे म्हणाले की, घरातील माणसांत संवाद असावा असे वाटत होते ते आज घडले आहे. गडाच्या बाबतीत जी जबाबदारी असेल ती बहीण, भाऊ म्हणून आम्ही ती पार पाडू. माझी नियतीवर श्रद्धा आहे. जे घडले ते चांगले घडले. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्याने दोघेही आमदार झालो व मंत्री झालो. एकत्र असतो तर असे घडले असते का\nपंकजांनी ���हंकार कमी करावा- महंत नामदेवशास्त्री, संतांनी राजकारण करू नये- पंकजा मुंडेंचे प्रत्युत्तर\nपंकजा मुंडे यांच्याशी माझे वैर नाही, मात्र तिच्या जवळचे लोक चुकीचे आहेत, पंकजाने आपला अहंकार कमी करावा, असा सल्ला भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी दिला. तर, कीर्तनाच्या मंचावर संतांनी राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिले. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील नारळी सप्ताहानिमित्त भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री व पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/tejashwi-yadavmallikarjun-kharge-delhi-residence-meeting-update-rahul-gandhi-131155107.html", "date_download": "2023-05-30T04:54:24Z", "digest": "sha1:7UDKV45GCUIYUPIOQY6TER5I4DZWJWKU", "length": 7354, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिल्लीत नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल यांची भेट; नितीश म्हणाले- अधिकाधिक पक्षांना एकत्र आणू, राहुल म्हणाले- लढाई सुरूच | ​​Tejashwi Yadav Mallikarjun Kharge Delhi Residence Meeting Update Rahul Gandhi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभेट:दिल्लीत नितीश-तेजस्वींनी घेतली राहुल यांची भेट; नितीश म्हणाले- अधिकाधिक पक्षांना एकत्र आणू, राहुल म्हणाले- लढाई सुरूच\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव बुधवारी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी ही बैठक सुरू आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या बैठकीनंतर नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशमध्ये UPAचे संयोजक बनवले जाऊ शकते, अशी चर्चा सद्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.\nभेटीनंतर नेत्यांनी घेतली पत्रपरिषद\nनितीश कुमार म्हणाले की, आमच्या विरोधी ऐक्याबाबत चर्चा झाली आहे. जास्तीत जास्त पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. तर राहुल गांधी म्हणाले की, नितीशजींचा पुढाकार खूप चांगला आहे. विरोधकांना एकत्र करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. विचारधारेची लढाई लढत राहणार. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे बिहार अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह उपस्थित होते.\nनितीश यांच्यासोबत तेजस्वी या���वही राहुल गांधींना भेटायला आले होते.\nनितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर\nनितीश कुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल म्हणजेच मंगळवारी मीसा भारती यांच्या दिल्लीतील घरी लालू यादव यांची भेट घेतली होती. तर आज त्यांनी तेजस्वी यादव आणि त्यांची पत्नी राजश्री यांची भेट घेतली. त्यांनी नुकत्याच जन्म झालेल्या कात्यायनी या चिमुकलीची देखील भेट घेतली. तिला कडेवर घेत तिचे लाड केले.\nनितीश कुमार तेजस्वी यादव यांच्या घरी त्यांच्या मुलीचा लाड करताना.\nकाँग्रेसला सोबत घेण्याचे सांगत आहेत नितीश कुमार\nआज या नेत्यांची भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे. आज विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत काही पाऊल उचलले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. नितीशकुमार हे यापूर्वीही विरोधी ऐक्याचे समर्थक राहिले आहेत. यापूर्वीही ते काँग्रेसला सोबत घेण्याचे बोलले होते.\nकाही विरोधी पक्ष त्यांच्या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. आरजेडी आणि काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, नितीश कुमार UPA ची ताकद वाढवू शकतात. तर अनेक विरोधी पक्षांना काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राजी करू शकतात. जोपर्यंत पंतप्रधानांच्या दाव्याचा संबंध आहे, नितीश यांनी आधीच सांगितले आहे की, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत आणि निर्णय काहीही असो, 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच PM पदाची निवड केली जावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/mother-cat-attacked-on-dog-to-save-her-kitten-video-viral-mhkp-859627.html", "date_download": "2023-05-30T04:28:28Z", "digest": "sha1:HJ33GG6HGA3E7UOGBFS7A2EP7HHQANYU", "length": 9576, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिल्लांना वाचवण्यासाठी मांजर थेट कुत्र्याशी भिडली, शेवट अनपेक्षित, वारंवार बघाल VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /पिल्लांना वाचवण्यासाठी मांजर थेट कुत्र्याशी भिडली, शेवट अनपेक्षित, वारंवार बघाल VIDEO\nपिल्लांना वाचवण्यासाठी मांजर थेट कुत्र्याशी भिडली, शेवट अनपेक्षित, वारंवार बघाल VIDEO\nएक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येते आणि कुत्र्याचा सामना करते.\nएक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येत�� आणि कुत्र्याचा सामना करते.\nलग्नाची शुभ मुहूर्त निघत होता..., मग थेट दुचाकीवरून सासरी पोहोचला वरमुलगा VIDEO\nट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे काम\nआधी फेसबुकवर मैत्री नंतर हनीट्रॅपमध्ये अडकला व्यापारी, वर्गातील मैत्रिणीनंच...\nTinder वरच्या Boyfriend ने भेटायला येण्याचे सांगत केला विश्वासघात, सत्य समोर....\nनवी दिल्ली 02 एप्रिल : अनेकदा पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. ज्यामध्ये बहुतांश व्हिडिओ फक्त कुत्र्या आणि मांजरीचे असतात. लोक अनेकदा घरात कुत्रं आणि मांजरींसोबत आपला वेळ घालवताना दिसतात. ज्या दरम्यान हे प्राणीही खूप मजा करत मालकासोबत खेळताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर कुत्रा आणि मांजरीचा एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.\n मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO\nअनेकदा आपण असे व्हिडिओ पाहत असतो, ज्यामध्ये आई आपल्या मुलासाठी त्याग करताना किंवा कष्ट करताना दिसते. सध्याच्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावरून चालत असताना मांजरीच्या पिल्लावर वार करतो. ते पाहून मांजराची आई आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी लगेच पुढे येते आणि कुत्र्याचा सामना करते. जे पाहून कुत्र्याला माघार घ्यावी लागते.\nव्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटरवर @TheFigen_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत घराबाहेर फिरताना दिसत आहे. कुत्र्याला भटक्या मांजरीचे पिल्लू दिसले की तो त्याच्यावर झडप घालतो. पिल्लाला अडचणीत पाहून मांजर वेगाने धावत येते आणि एकापाठोपाठ एक अनेक वेळा कुत्र्यावर हल्ला करून त्याला मागे हटण्यास भाग पाडते.\nसोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ही बातमी लिहिपर्यंत सोशल मीडियावर 1.2 मिलियन पेक्षा जास्त म्हणजे 12 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. त्याच वेळी, 21 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, 'मला वाटतं इथे काही गैरसमज आहे, कुत्र्याला फक्त मांजरीच्या पिल्लांशी खेळायचं आहे, पण आई खूप संरक्षक आहे.' दुसरीकडे, बहुतेकांचं म्हणणं आहे की आपल्या पिल्लांना संकटात पाहून कोणत्याही आईचं हृदय हेलावून जातं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsnusa.com/check-crop-insurance-claim-status-online-2023/", "date_download": "2023-05-30T04:27:06Z", "digest": "sha1:HCECUJQ2RROIGQLHQZHH2C3P7VYCX4TT", "length": 7397, "nlines": 48, "source_domain": "newsnusa.com", "title": "Check Crop Insurance Claim Status Online : अशा प्रकारे पीक विमा दाव्याची स्थिती ऑनलाइन तपासा - Shetkari", "raw_content": "\nLight bill : आता सर्व नागरिकांची वीज बिले माफ करण्यात आली आहेत\nBandhkam Kamgar Safety Kit बांधकाम कामगार सेफ्टी किट कन्स्ट्रक्शन वर्कर सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवावा\nAnganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु\nजुनी पेन्शन योजना नवीनतम अपडेट\nCheck Crop Insurance Claim Status Online : अशा प्रकारे पीक विमा दाव्याची स्थिती ऑनलाइन तपासा\nCheck Crop Insurance Claim Status Online : ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना काही नुकसान झाल्यावर क्लेम करायचा आहे, क्लेम करण्याची विविध कारणे आहेत, क्लेम करताना ७२ तासांच्या आत क्लेम करायचा आहे, Claim Statusत्याच प्रमाणे तुम्हाला खालील ऑनलाइन पद्धती तपासून पाहाव्या लागतील. पीक विम्याची स्थिती पहा.\nऑनलाइन पद्धतीने पिक विमा क्लेम स्टेटस चेक\nकरण्यासाठी येथे क्लिक करा\nCrop Insurance Claim Status online पीक विम्याचा दावा केल्यानंतर, स्थिती ऑनलाइन तपासली जाऊ शकते. ही स्थिती पाहण्याचा अर्थ असा होतो की तुमचा पीक विम्याचा दावा केल्यानंतरही काही वेळा तो नाकारला जातो. ती नाकारली गेली का पीक विम्याची स्थिती किती पर्यंत पोहोचली हे पाहण्यासाठी तुम्हाला ते तपासावे लागेल. त्याचप्रमाणे, आपण Crop Insurance पीक विम्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकता. तपासू शकतो पीक विम्याचा दावा केल्यानंतर पीक विमा कधी येणार, पीक विमा अर्ज किती पुढे गेला, ही सर्व माहिती आपण स्टेटसच्या माध्यमातून पाहू शकतो. पीक विम्यानंतर, स्थिती पाहणे खूप महत्वाचे आहे कारण ते संपूर्ण माहिती देते.\nऑनलाइन पद्धतीने पिक विमा क्लेम स्टेटस चेक\nकरण्यासाठी येथे क्लिक करा\nतुम्हाला तुमची पीक विमा स्थिती ऑनलाइन तपासायची असल्यास, तुम्हाला प्रथम पीक विमा अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे.\nCrop Insurance claim status check online पीक विमा अॅप डाउनलोड केल्यानंतर ते उघडा.\nत्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे पर्याय दिस��ील ज्यामध्ये तुम्हाला लॉगिन न करता सुरू ठेवा हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.\nत्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील, विविध पर्यायांपैकी तुम्हाला एका पर्यायावर क्लिक करायचे आहे, तो पर्याय म्हणजे क्रॉप लॉस, या पर्यायावर क्लिक करा.Claim Status\nनंतर क्रॉप लॉस स्टेटस या पर्यायावर क्लिक करा, त्यात डॉकेट आयडी देखील टाका आणि नंतर ओके म्हणून दिसणारा पर्याय निवडा.\nओके केल्यानंतर तुम्हाला पिक Crop इन्शुरन्स स्टेटस तुमच्या समोर उघडेल, त्यानंतर तुम्ही तुमची पिक इन्शुरन्स स्टेटस तपासू शकता.\nold pension scheme जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र 2023 जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यौ यांचा मोठा निर्णय\nNamo Shetkari Samman Nidhi Yojana नमो सन्माननिधी शेतकरी योजना शेतकऱ्यांना आता 6 ऐवजी 12 हजार मिळणार, तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती,\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाडी सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16358/", "date_download": "2023-05-30T04:05:17Z", "digest": "sha1:2BHLIW2WXCFWH5CPVNSFQ5F7C3YW5K3Y", "length": 39972, "nlines": 235, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कलासंस्था – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मान��\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकलासंस्था : कलाविषयक कार्य करणाऱ्या आणि बहुधा कलावंत व रसिक सहभागी असलेल्या संस्था. कलाक्षेत्रात सहकार्याने व संघटितपणे काम करणाऱ्या अशा संस्थांचे स्वरूप विविध प्रकारचे संभवते. कलावस्तूंचा विक्रय करणाऱ्या व इतर तत्सम व्यापारी संस्था, कारागिरांच्या कर्मशाळा, कलावंतांची कलागारे, कलाशिक्षणाच्या शाळा व अकादमी, रसिकांची मंडळे, कलाविषयक पुरातत्त्वीय व ऐतिहासिक अभ्यास व संशोधन करणाऱ्या संस्था, कलावीथी, कलावस्तुसंग्रहालये व प्रदर्शने, कलाकृतींच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी स्थापन झालेल्या संस्था इ. प्रकार म्हणजे कलासंस्थांचीच विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट हेतूने व विशिष्ट कार्यापुरतीच उदयास आलेली विभिन्न रूपे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता ही गोष्ट स्पष्ट होते. मध्ययुगीन कालखंडापर्यंत कलासंस्थांचे कार्य प्राधान्याने व्यावहारिक स्वरूपाचे होते. त्या त्या कालखंडातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांनुरूप त्यांचे कार्य चालत असे. प्राचीन कलापरंपरा जतन करण्याचे श्रेय या संस्थांना द्यावे लागते. पश्चिमी प्रबोधनकाळानंतर, विशेषतः सोळाव्या शतकानंतर यूरोपात कारागिरांच्या मंडळांबरोबर (गिल्ड्स) कलांच्या अकादमीही स्थापन करण्यात आल्या. त्यांस राज्यकर्त्यांचे पाठबळही मिळाले. या अकादमींतून आदर्श कलाविषय�� नियमावली तयार करण्याचे आणि कलाविचार प्रगत करण्याचे कार्य झाले. गेल्या दोन शतकांत आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने कलाक्षेत्रातील कार्याचेही व्यवच्छेदन झाले आणि कलाविषयक विशिष्ट कार्य करणार्‍या आधुनिक स्वरूपाच्या कलावंतांच्या संस्था, कलानिकेतने, कलाविषयक सांस्कृतिक संस्था वगैरेंचा उदय झाला. थोडक्यात, कलासंस्था या संज्ञेने कलाक्षेत्रातील सहकार्य आणि संघटित प्रयत्‍न दिग्दर्शित करणार्‍या, परंतु विशिष्ट कलाक्षेत्रापुरते विशिष्ट हेतूने कार्य करणार्‍या अनेक संस्थांचा निर्देश केला जातो.\nसांस्कृतिक स्वरूपाच्या कलासंस्था:(अ) सांस्कृतिक स्वरूपाच्या कलासंस्थांचे कार्य कलाशिक्षणसंस्थांच्या कार्याला पूरक असते. कलाप्रदर्शनांच्या द्वारे सर्वसामान्य जनतेची कलाभिरुची विकसित करण्याचे कार्य या संस्था करीत असतात. १७५४ मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेल्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्‌स’ या संस्थेचा मूळ उद्देश उद्योग, व्यापार आणि कला यांच्या क्षेत्रांत परस्परसहकार्य साधून ब्रिटिश कला व औद्योगिक उत्पादन समृद्ध करणे, हाच होता. तरीही परिणामी तिचे कार्य सामान्यांच्या कलाशिक्षणाला उपकारक ठरले.\nपौर्वात्य देशांपैकी केवळ चीनमध्येच कलावंतांच्या संस्था फार प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. बाराव्या-तेराव्या शतकांत दक्षिण सुंग घराण्याच्या अमदानीत ‘Hua-yuan’ ही दरबारी चित्रकारांची संघटना असल्याचा उल्लेख मिळतो. ‘Han-lin’ अकादमीचा एक भाग म्हणून ती ६१८-९०६ या कालखंडात अस्तित्वात होती, असेही एक मत आहे. चित्रकलाशिक्षण व स्पर्धांचे आयोजन ही तिची कार्ये होती व प्रख्यात चिनी अभिजात शैली विकसित करण्याचे श्रेय तिला आहे. १९४९ पासून ’युनियन ऑफ चायनीज आर्टिस्ट्स’ व ‘ऑल चायना फेडरेशन ऑफ लिटररी अँड आर्ट सर्कल्स’ या संस्थाही त्याच स्वरूपाचे कार्य करीत आहेत.\n(आ) कला अकादमीकडे पूर्वी असलेली कित्येक कार्ये आता कलासंग्रहालये व विद्यापीठीय कलाशाखा करीत असतात. या बाबतीत अमेरिकन कलासंस्था अग्रेसर आहेत. ‘क्लीव्हलँड म्यूझीयम ऑफ आर्ट’ (१८८२) ही खाजगी संस्था मुले व प्रौढ यांकरिता निरनिराळे मोफत अभ्यासक्रम विश्वविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने चालविते. रिचमंड येथील ‘व्हर्जिनिया म्यूझीयम ऑफ फाइन आर्ट्‌स’ या कलासंग्रहालयाने १९५३ मध���ये ‘आर्ट मोबाइल’ हे फिरते प्रदर्शन प्रथमतः सुरू केले व आता यूरोप-अमेरिकेत हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ‘कॉलेज आर्ट असोसिएशन ऑफ अमेरिका’ ही संस्था गेली पंचवीस वर्षे महाविद्यालयीन कलाविभागांच्या कार्याचे एकसूत्रीकरण व परस्परसंबंध प्रस्थापित करण्याचे कार्य करीत आहे आणि त्यासाठी आर्ट बुलेटिन आणि कॉलेज आर्ट जर्नल ही महत्त्वाची नियतकालिके प्रसिद्ध करीत आहे.\n(इ) औद्योगिक कलांच्या व कामगारांच्या कलाभिरुचीच्या विकासासाठी अनेक कलासंस्था निर्माण झाल्या. लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्‌स’ या संस्थेची स्थापना यासाठीच झाली. १८५१ मध्ये लंडन येथे भरलेल्या प्रदर्शनातील वस्तूंचा कायम स्वरूपाचा संग्रह करण्यासाठी ‘साउथ केंझिंग्टन म्यूझीयम’ ची स्थापना झाली व त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत म्यूनिक, बर्लिन, व्हिएन्ना, बूडापेस्ट, मॉस्को, सेंट पीटर्झबर्ग येथे, तसेच फ्रान्स आणि इटली मधील अनेक शहरांतून, औद्योगिक कलाशिक्षण देणार्‍या शेकडो संस्था व संग्रहालये निर्माण झाली. विसाव्या शतकात अशा बहुतेक संस्था तद्देशीय शासनाच्या नियंत्रणाखाली गेल्या. म्यूनिकच्या ‘Deutscher Werkbund’ (१९०७) या संस्थेने कलापूर्ण उत्पादनाचा दर्जा वाढविण्याच्या उद्देशाने प्रकाशने, प्रत्यक्ष शिक्षण व प्रदर्शने या उपायांचा अवलंब करून कलावंत, कारागीर व औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती यांना एकत्र आणण्याचे कार्य केले. ‘ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल डिझाइन’, लंडन (१९१९), वायमार (जर्मनी) येथील वॉल्टर ग्रोपिअस याने स्थापन केलेली बौआउस (१९१९), लंडनची ‘ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल आर्ट’ ही सरकारी संस्था, तसेच ‘डिझाइन अँड इंडस्ट्रीज असोसिएशन’ (१९१५) व ‘इंडस्ट्रियल आर्ट कमिटी ऑफ द फेडरेशन ऑफ ब्रिटिश इंडस्ट्रीज’ (१९२१) या खाजगी कलासंस्था, स्वीडनमधील ‘स्वीडिश सोसायटी फॉर इंडस्ट्रियल डिझाइन’, तसेच ‘सोसायटी ऑफ इंडस्ट्रियल आर्टिस्ट्स’, लंडन (१९३०). संस्था हेच कार्य करीत आहेत. नाझी जर्मनीत बौहाउस ही शिक्षणसंस्था १९३३ मध्ये बंद करण्यात आली. लंडनची ‘सोसायटी ऑफ इंडस्ट्रियल आर्टिस्ट्स’ ही संस्था प्रदर्शने आणि अनेक प्रकाशने या कार्याबरोबरच स्टुडिओ हे सुप्रसिद्ध नियतकालिक प्रसिद्ध करते.\n(ई) कलासंस्थांचा आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ��ुरातत्त्वीय संशोधनाशी निगडित असलेल्या संस्थांचा होय. यांपैकी बर्‍याच संस्था विद्यापीठांशी संलग्न असून काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आहेत. कलेच्या इतिहासाचे आणि पुरातत्त्वीय स्वरूपाचे संशोधन व प्रकाशने ही त्यांची कार्ये आहेत. लंडन येथील ‘वॉरबर्ग इन्स्टिट्यूट’ (१९०५) व ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल स्टडीज’, रोम व पॅरिस येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी अँड हिस्टरी ऑफ आर्ट’ या अशा प्रकारच्या प्रमुख संस्था आहेत. चीनमधील ‘नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट’ (ॲकेडेमिया सिनिका) हीसंस्था वैज्ञानिक व सांस्कृतिक संशोधन कार्याबरोबरच पुरातत्त्वीय उत्खनन व संशोधन करते. १९५५नंतर तिची पुनर्रचना होऊन ती सध्या वैज्ञानिक संशोधनसंस्था बनली आहे. ‘Chung-Kuo K’o-hsueh Yuan’ (१९४९) ही पीकिंगमध्ये स्थापन झालेली संस्था तिच्या इतर अनेक शाखांबरोबरच पुरातत्त्वीय संशोधन कार्यही करते.\n(उ) कलावीथी, कलावस्तुसंग्रहालये, कलावस्तुसंरक्षण व संवर्धन करणाऱ्या संस्था यांच्याशी निगडित असणार्‍या काही कलासंस्था असतात. चालू शतकात कलेच्या सर्वच क्षेत्रांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाची प्रदर्शने भरविण्याकडे विशेष कल दिसून येतो. त्यामुळे देशोदेशी कलावीथी स्थापन झाल्या आहेत व त्यात सामूहिक किंवा कलावंतांची वैयक्तिक प्रदर्शने भरविण्यात येतात. एकट्या इंग्लंडमध्ये ‘रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट्स’ (१७६८), ‘रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटिश आर्टिस्ट्स’, ‘सोसायटी ऑफ ग्रॅफिक आर्टिस्ट्स’ (१९२०), ‘नॅशनल सोसायटी ऑफ पेंटर्स, स्कल्प्टर्सअँड एन्‌ग्रेव्हर्स’ (१९३०), ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल पेंटर्स’ (१८८३), ‘रॉयल सोसायटी ऑफपेंटर्स इन वॉटर कलर्स’ (१८०४), ‘द पेस्टल सोसायटी’ (१८९८), ‘रॉयल स्कॉटिश अकॅडमी’ (१८२६) इ. अनेक संस्था नियमितपणे वार्षिक प्रदर्शने भरवितात व काही प्रकाशनेही प्रसिद्ध करतात.\nकलावस्तु संरक्षणाच्या कार्याशी निगडित असलेल्या काही संस्था इंग्लंड, फ्रान्स व इटलीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. ‘द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द काँझर्व्हेशन ऑफ हिस्टॉरिक अँड आर्टिस्टिक वर्क्स’, लंडन व ‘Ustituto Central del Restauro’, रोम या संस्था या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. अद्ययावत प्रयोगशाळा व शास्त्रीय पद्धती यांमुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेआहे. फ्रान्समधील ‘Archives Photographiques’ ही संस्था पुरातन वास्तू व कलाकृती यांसंबंधी उपलब्ध साहित्याचे छायाचित्रीकरण करून त्यांचा संग्रह करते. इटली व फ्रान्समधील अनेक संग्रहालये संघटना करून एकत्रितपणे शिक्षणकार्य व सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा जपण्याचे कार्य करतात. त्यामुळे दुर्मिळ ऐतिहासिक व कलाविषयक अवशेषांच्या जंत्र्या छापून प्रसिद्ध झाल्या आहेत. याकार्यासाठी रोममधील ‘Union International des Instituts d’Archeologie, d’Histoire, et d’Histoire de I’Art’ (१९४५) ही संस्था प्रसिद्ध आहे.\n(ऊ) संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या यूनेस्को शाखेतर्फे विविध देशांतील लहान लहान कलासंस्थांच्या कार्यात एकसूत्रता आणण्याकरिता व ते अधिक प्रभावी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक कलासंस्था देशोदेशी स्थापन झाल्या आहेत. त्यांपैकी काहींचा उल्लेख वर आलाच आहे. रोम येथील ‘Associazone Internazionale d’Archeologia Classica’ (१९४५) व ‘Centro Internazionale di Studi…’ (१९५९) या संस्था या प्रकारात मोडतात. ‘Comite International d’Histoire de I’Art’, पॅरिस (१९३०) ही संस्था २१ देशांतील कलेतिहास तज्ञांच्या बैठकी घेणे, त्रैवार्षिक काँग्रेस भरविणे, प्रकाशने करणे इ. कार्ये करते. यूनेस्कोमार्फत स्थापन झालेली ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ क्लासिक स्टडीज’,पॅरिस (१९४८) ही संस्था पुरातत्त्व संशोधन, परिषदा भरविणे, तसेच कोश व जंत्र्या यांचे प्रकाशन वगैरे कामे करते. ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्लॅस्टिक आर्ट्स’, पॅरिस (१९५४) व ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझीयम्स’, पॅरिस (१९४६) या संस्था यूनेस्कोतर्फेच स्थापन करण्यात आल्या आहेत.‘Union Academique Internatinale’, ब्रुसेल्स, ‘Union Unternationale des Architects’ पॅरिस (१९४८), यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संस्था निरनिराळ्या देशांत आहेत.‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’, लंडन ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ डाएस्चेअकॅडमी’, म्यूनिक ‘द सोसायटी एशियातिका इतालियाना’, रोम ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ दयुनिव्हर्सिटी ऑफ शिकॅगो’ वगैरे पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासासाठी निर्माण झालेल्या संस्थांप्रमाणेच रोम, अथेन्स, स्पेन व काही पौर्वात्य देश यांमधील पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी अनेकसंस्था फ्लॉरेन्स, रोम, व्हेनिस, अथेन्स, बैरूत इ. शहरांत कार्य करीत असतात.\n(ए) भारतात याच स्वरूपाच्या अनेक संस्था आहेत. ‘एशियाटिक सोसायटी’, कलकत्ता (१७८४), ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’ (१९०७), ‘भा��त इतिहास संशोधक मंडळ’, पुणे (१९१०), ‘ओरिएंटल इन्स्टिट्यूट’, बडोदा (१९१५), ‘आंध्र हिस्टॉरिकल रिसर्च सोसायटी’ (१९२२) या संस्था मुख्यत्वे ऐतिहासिक स्वरूपाचे संशोधन करतात व अनुषंगाने प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करतात.या सर्वांची नियतकालिके प्रसिद्ध होतात. ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’, दिल्ली (१९०२) या सरकारी खात्यामार्फत पुरातत्त्वीय संशोधन, माहितीचे एकत्रीकरण व अनेक प्रकाशने प्रसिद्ध करण्यात येतात. बनारस, दिल्ली, बडोदा इ. ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये कलाविषयक शिक्षण आणि संशोधन करणारे विभाग आहेत. ‘म्यूझीयम्स ॲसोसिएशन ऑफ इंडिया’, मुंबई (१९४३) ही संस्था भारतातील कलासंग्रहालयांच्या प्रश्नांचा विचार करते.\nभारतातील ⇨ललित कला अकादमी (१९५४) ही सरकारी संस्था असून तिच्या राज्यवार शाखा आहेत. याशिवाय कलाप्रदर्शने भरविणाऱ्या अनेक खाजगी संस्था भारतात उदयास आल्या आहेत. सामूहिक प्रदर्शनांबरोबरच कलावंतांच्या वैयक्तिक प्रदर्शनांची सोयही अशा संस्थांकडून केली जाते. मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता वगैरे शहरांत हे कार्य करणाऱ्या कलावीथी आहेत. यांपैकी काही व्यापारी स्वरूपाच्या, कमिशन घेऊन प्रदर्शनाची व कलावस्तुविक्रयाची सोय करणाऱ्या आहेत. मद्रास येथे दृश्यकलांच्या कलावंतांनी संघटित केलेले ⇨चोलमंडळही आज उमेदीने कार्य करीत आहे. एकट्या मुंबईतच ⇨बाँबे आर्ट सोसायटी (१८८८), ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘आर्टिस्टस सेंटर’, ‘एस्थेटिक सोसायटी’ या संस्था शिवाय जहांगीर, ताज, ओॲसिस, पुंडोल, केमोल्ड, चेतन इ. कलावीथी असून त्या कलाप्रदर्शनांच्या आणि चर्चासत्रांच्या सोयी उपलब्ध करून देतात. यांपैकी सर्वांत जुन्या ‘बाँबे आर्टसोसायटी’तर्फे दरवर्षी कलाप्रदर्शन भरते. कोणत्याही भारतीय कलावंताला नाममात्र प्रवेशमूल्य देऊन प्रदर्शनात भाग घेता येतो. प्रदर्शनात पदके आणि अन्य पुरस्कार देण्यात येतात. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ ही विश्वस्त संस्था प्रदर्शने आयोजित करण्यासाठी ‘बाँबे आर्ट सोसायटी’च्या हवाली करण्यात आली आहे. तिचे एक अद्ययावत ग्रंथालय असून सदस्यांना त्याचा फायदा मिळतो. काही कलाविषयक पुस्तके सोसायटीने प्रसिद्ध केली आहेत व मधूनमधून चर्चा, परिसंवाद वगैरेंचे आयोजन केले जाते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/link-pan-card-with-aadhaar-before-the-deadline-if-not", "date_download": "2023-05-30T04:46:47Z", "digest": "sha1:HFVWLWMQTYBRBRFHGQ3AOYE6TWGSR2A3", "length": 5268, "nlines": 86, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Link PAN card with Aadhaar before the deadline if not….", "raw_content": "\nअंतिम मुदतीपुर्वीच पॅन कार्ड आधारशी करा लिंक नाही तर....\nपॅन कार्ड (PAN card)आधार कार्डशी (Aadhaar card) लिंक (Link) करणे अनिवार्य आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर तुम्हाला ते लगेच लिंक करावे लागेल कारण त्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. 31 मार्च 2023 पर्यंत प्रत्येकाने आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करावे लागेल. असे न झाल्यास, पॅन कार्ड अवैध किंवा निष्क्रिय (Invalid or inactive) केले जाईल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात त्याचा वापर करता येणार नाही.\nपॅन आधारकार्डशी जोडलेले आहे की नाही हे असे तपासा\nप्राप्तिकर विभागाच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.\nक्व���क लिंक्स अंतर्गत लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करा.\nपॅन व आधार क्रमांक भरा आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा.\nदोन्ही क्रमांक संलग्न झालेले असतील तर “Your Aadhaar is linked with PAN” हा संदेश दिसेल.\nपॅन-आधार ऑनलाइन जोडणी कशी कराल\nप्राप्तिकर विवरण ऑनलाइन भरणा करण्यासाठी असलेल्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.\nलिंक आधार वर क्लिक करा.\nतुमचा पॅन क्रमांक टाइप करा, आधार क्रमांक टाइप करा आणि आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे तुमचे नाव व अन्य तपशील भरा.\nतुम्ही भरलेल्या तपशिलाची खात्री करा आणि सबमिट करा.\nजोडणी झाल्याचा संदेश स्क्रिनवर दिसू लागेल आणि एक ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल.\nअशाप्रकारे तुम्हाला पॅन आधारकार्डशी जोडता येईल त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर पॅन आधारकार्डशी जोडा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/pulling-the-rope-for-the-chariot-in-the-new-year-yatra-131152489.html", "date_download": "2023-05-30T04:15:16Z", "digest": "sha1:T7VURJWW5WYNCGKOWJ56SEIZE3GL4ZUX", "length": 2342, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नवीन वर्ष यात्रेत रथासाठी रस्सीखेच... | Pulling the rope for the chariot in the New Year Yatra... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनेपाळ:नवीन वर्ष यात्रेत रथासाठी रस्सीखेच...\nछायचित्र नेपाळच्या भक्तपूर शहरातील ८०० वर्षे जुन्या परंपरेअंतर्गत निघालेल्या बिस्किट यात्रेचे आहे. दरवर्षी नेपाळी नववर्षानिमित्त तीन मजली रथ भक्तपूरच्या गल्ल्यांमधून निघतो. रथ आपल्या बाजूने खेचण्यासाठी शहरातील वरच्या आणि खालच्या भागातील लोकांमध्ये रस्सीखेच होते. ही रोमांचक घटना पाहण्यासाठी देशासह विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने एकत्र येतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7", "date_download": "2023-05-30T04:51:32Z", "digest": "sha1:4FQOMQEINJTFSUZJ66L6ULGNDET2NAJR", "length": 7510, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोध - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nशोध म्हणजे एक अनन्य किंवा आगळेवेगळे उपकरण, पद्धत किंवा प्रक्रिया आहे. शोध म्हणजे एखाद्या यंत्रात किंवा उत्पादनात सुधारणा किंवा एखादी गोष्ट तयार करण्याची अनोखी पद्धत होय. काही शोधांचे स्वामित्वाधिकार (पेटंट) मिळविले जातात. ते असल्यास .कायदेशीर दृष्ट्या त्या संशोधकाच्या बौद्धिक संपत्तीचा अधिकार काही वर्षांसाठी राखला जातो. देशागणिक पेटंतचे कायदे व नियम बदलतात. पेटंट घेणे ही बरीच खर्चिक बाब आहे. ==शोधाची प्रक्रिया==स्वतः निमकमङल या देशाचे आथिव आहे\nगरज पडली की शोधाची वाट दिसते.\nजुगाड (मूळ इंग्रजी लेखक - नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा, मराठी अनुवाद - संध्या रानडे). : जुगाड म्हणजे Low cost invention and innovations .या पुस्तकात यशस्वी उद्योजकांच्य प्रेरणादायी कहाण्या सांगितल्या आहेत.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०२१ रोजी ११:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/top_news/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2023-05-30T05:39:05Z", "digest": "sha1:M6BAQGXOEKZCPZGFSTBGTIVFHFX6I7UE", "length": 10280, "nlines": 222, "source_domain": "navakal.in", "title": "'ट्विटर'ला पर्यायी'ब्लूस्काय' अॅप लाँच - Navakal", "raw_content": "\n‘ट्विटर’ला पर्यायी’ब्लूस्काय’ अॅप लाँच\n‘ट्विटर’चे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी नवीन सोशल प्लॅटफॉर्म अॅप्लिकेशन लाँच केले आहे. ‘ब्ल्युस्काय’ हे अ‍ॅप अगदी ट्विटरसारखे दिसते. डॉर्सीचे ‘ब्लूस्काय’ अ‍ॅप ‘ट्विटर’सारखेच आहे. त्याचा रंगही ‘ट्विटर’सारखाच आहे. यात लोकांना मायक्रो ब्लॉगिंगची सुविधाही मिळते. याशिवाय यूजर्स इथे येऊन ट्विट आणि फॉलो करू शकतात. हे अ‍ॅप ट्विटरला स्पर्धा समजले जात आहे.\nजॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. आता ‘ब्लूस्काय’ लॉन्च करून ते ट्विटरला कडवे आव्हान दिले. ‘ट्विटर’ विकत घेतल्यानंतर एलोन मस्कने त्यासाठी सशुल्क पडताळणी सेवा जाहीर केली. लोकांना आता ट्विटरवर ‘ब्लू टिक’ पैसे द्यावे लागतील. कंपनी केवळ ‘ब्लू टिक’साठीच नाही तर अनेक सेवांसाठी हे शुल्क घेते. अलीकडे ‘ट्विटर’ने सामान्य युजर्ससाठी ‘टेक्स्ट बेस्ड ऑथेंटिकेशन सिस्टम’देखील समाप्त केली\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/economics/tube-investments-of-india-ltd-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-05-30T03:56:39Z", "digest": "sha1:M6P4EQXVG2R2QT75HFPYFKGJJ64BW5BO", "length": 10227, "nlines": 215, "source_domain": "www.navakal.in", "title": "Tube Investments of India Ltd : गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारी कंपनी - Navakal", "raw_content": "\nTube Investments of India Ltd : गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारी कंपनी\n1900 साली स्थापन झालेली मुरुगप्पा ग्रुपमधील ट्युब इन्वेस्टमेंट कंपनी ही १९४९ साली स्थापन झाली आहे. सायकल, मोटारीचे विविध पार्ट्स, मेटल बनवण्य��चे काम या कंपनीकडून केले जाते. या कंपनीचे मुख्यालय असून चेन्नई येथे असून या कंपनीचे पूर्वीचे नाव TI सायकल्स ऑफ इंडिया असे होते. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. त्यामुळे या कंपनी शेअर्स विकत घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. सध्या या कंपनीचे शेअरमुल्य १७९८.९५ असून पुढच्या काही दिवसांत हे मुल्य वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n२००८ सालापर्यंत ही कंपनी मिड कॅप कंपनी होती. तेव्हा या कंपनीचे बाजारमूल्य ३४६५३.२३ कोटी होती. मात्र कालांतराने या कंपनीने चांगली प्रगती केली आणि बाजारमुल्यात चांगलीच वाढ झाली.\nसप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या तिमाहित या कंपनीची जवळपास ३३.५० टक्के नफ्यात वाढ झाली असून ३२८८.०५ कोटींचा नफा झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाहित या कंपनीचा मुळ नफा २०१.६७ टक्के नोंदवला गेला आहे.\nम्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास\nबँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी\nअनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई\nHDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2018/04/blog-post_21.html", "date_download": "2023-05-30T05:29:13Z", "digest": "sha1:4ZEAKNY6RCNI5HA7PLR4DIOZPLNM742F", "length": 11316, "nlines": 97, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: नाणारचा रिफायनरी प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार", "raw_content": "\nनाणारचा रिफायनरी प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नाणार (ता. राजापूर) येथे केंद्र सरकारच्या तीन तेल कंपन्या एकत्रितरीत्या उभारत असलेला रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प येत्या २०२३ सालापर्यंत कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाविषयीची माहिती आज प्रथमच रत्नागिरीतल्या प्रसारमाध्यमांना देण्यात आली, त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले. मोहन मेनन, अजित मोरये आणि अनिल नागवेकर यांनी प्रकल्पाविषयीची माहिती दिली.\nइंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन कंपन्या तीन लाख कोटी रुपयांचा खर्च असलेला हा प्रकल्प उभारत आहेत. देशात २३ रिफायनरी प्रकल्प असून अशा तऱ्हेचा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रथमच उभारला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमार्फतच प्रकल्प उभारायचे ठरल्यानंतर रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड या कंपनीची स्थापना २२ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. एमआयडीसी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकार प्रकल्पाकरिता आवश्यक असलेली सुमारे पंधरा हजार एकर जमीन खरेदी करून देणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील चौदा गावांमध्ये हा प्रकल्प साकारणार असून प्रकल्पाला आतापर्यंत १४ टक्के लोकांनी प्रकल्पाला आक्षेप नोंदविले आहेत. अनेक सामाजिक संस्था प्रकल्पाबाबत अपप्रचार करत आहेत. संभाव्य प्रदूषणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंग, कोयना प्रकल्पाचे अवजल इत्यादी स्रोतांमधून प्रकल्पाला आवश्यक पाणी घेतले जाणार असून या प्रकल्पातून समुद्रात टाकाऊ पाणी सोडले जाणार नाही. सर्व पाणी शुद्धीकरण करून प्रकल्पाच्या परिसरातच वापरले जाणार आहे. प्रकल्पाच्या जागेपैकी ३० टक्के जागा हरितपट्टा म्हणून विकसित केली जाणार असून आंब्याची एक लाख झाडे, तसेच काजू आणि झाडांची लागवड तेथे केली जाणार आहे. गुजरातमधील रिफायनरीच्या परिसरात केलेल्या आंब्याच्या लागवडीपासून मिळणारे उत्पन्न देशाच्या आंब्याच्या सरास���ी उत्पन्नाच्या तिप्पट आहे. तेथील आंबा कॅनिंगसाठी महाराष्ट्रात पाठविला जातो. प्रकल्पात केवळ पेट्रोलियम उत्पादने नव्हेत, तर फर्निचर, टेक्स्टाइल, पॅकेजिंग, फ्रिज, वॉशिंग मशीन, ऑटोमोबाइल इत्यादीसाठी लागणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती होणार आहे. ही उत्पादने सर्वांत आधुनिक अशा बीएस-वीआय प्लस (युरो – सिक्स) दर्जाची असतील. त्यामध्ये फर्निचरहा संपूर्णपणे प्रदूषणविरहित प्रकल्प असेल.\nप्रकल्प सुरू झाल्यानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांनी, तर राज्याच्या उत्पन्नात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना सुमारे दीड लाख, तर प्रकल्प सुरू झाल्यानंतर २० हजार जणांना प्रकल्पात प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना प्रकल्पात नोकऱ्या मिळाव्यात, याकरिता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्यात येणार असून प्रकल्पासाठी आवश्यक ती कौशल्ये तेथे शिकविली जाणार आहेत. याशिवाय लाखाहून अधिक लोकांना प्रकल्पाच्या परिसरात सुरू होणाऱ्या विविध पूरक उद्योगांमध्ये अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. प्रकल्पामध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, बंदर सुविधा आणि हवाई जोडणीच्या विकासाची क्षमता आहे. रत्नागिरी ते विजयदुर्ग या दरम्यान रेल्वेमार्ग उभारण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखविली असून या मार्गावर ६ ते ७ स्थानके असतील. प्रकल्पाच्या परिसरातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असून जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील. याशिवाय मनोरंजन, पर्यटन, मत्स्यव्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प अत्यंत सुरक्षित असून त्याकरिता जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता केली जाणार आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nनाणारचा रिफायनरी प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार\nरत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निर्मल सागर तट महोत्सव...\nसमाज परिवर्तनामध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22461/", "date_download": "2023-05-30T05:27:04Z", "digest": "sha1:BS7UVNHRAJSBIAY7PVLVV32H3X4L22U7", "length": 26143, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गोंडवनभूमि – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगोंडवनभूमि : दक्षिण गोलार्धातील एका कल्पित खंडाला एडूआर्ट झ्यूस या ऑस्ट्रियन भूवैज्ञानिकांनी दिलेले नाव (१८८५). पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) उत्तरार्धापासून तो मध्यजीव महाकल्पाच��या (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) जवळजवळ अखेरीपर्यंत मुख्यतः जमिनीवर गाळ साचून तयार झालेल्या खडकांच्या प्रचंड राशी भारताच्या द्वीपकल्पात, दक्षिण आफ्रिकेत, ऑस्ट्रेलियात व दक्षिण अमेरिकेत आढळतात. भारतातील राशींना गोंडवन संघ, दक्षिण आफ्रिकेतील राशींना कारू संघ अशी व इतर खंडांतील राशींना इतर नावे दिली जातात. वरील सर्व प्रदेशांतील प्रारंभीच्या म्हणजे कार्‌बॉनिफेरस ते पर्मियन (सु. ३५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात तयार झालेल्या खडकांत दगडी कोळशाचे थर व ग्लॉसोप्टेरीस वनश्रीचे जीवाश्म (अवशेष) आढळतात. अंटार्क्टिकाविषयी सविस्तर माहिती नाही, पण दक्षिण ध्रुवापासून ५०० किमी.पेक्षा दूर नसलेल्या त्याच्या खडकांत ग्लॉसोप्टेरिसाचे जीवाश्म सापडलेले आहेत. म्हणजे त्या काळी दक्षिण गोलार्धातील सर्व जमिनीवर व भारताच्या द्वीपकल्पात ग्लॉसोप्टेरीस वनश्री पसरलेली होती. त्याच काळात तयार झालेल्या उत्तर गोलार्धातील खडकांमधील जीवाश्मांवरून उत्तर गोलार्धात अगदी वेगळ्या प्रकारची वनश्री होती असे दिसून येते. काही थोडे अपवाद वगळले, तर उत्तरेकडील खंडांत ग्लॉसोप्टेरीस वनश्रीचे जीवाश्म आढळत नाहीत. ती वनश्री उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेली नाही व तिचा प्रसार कसा झाला असेल हे सांगता येत नाही. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती विस्तीर्ण महासागर ओलांडून एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणे व त्यांचा प्रसार इतक्या विस्तृत क्षेत्रात होणे जवळजवळ अशक्य आहे. म्हणून वर उल्लेख केलेली दक्षिणेतील खंडे व भारताचे द्वीपकल्प ही पूर्वी कोणत्या तरी जमिनींनी जोडली गेली असावीत व त्यामुळे त्यांच्यावर राहणाऱ्या वनस्पतींचा व जीवांचा असा प्रसार झाला असावा. झ्यूस यांची कल्पना अशी की, दक्षिण गोलार्धाचा बराचसा भाग व्यापणारे एक विस्तीर्ण खंड पूर्वी (पुराजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात) होते आणि त्याचा एक फाटा भारताच्या द्वीपकल्पास जोडला गेला होता. भारताच्या गोंडवनी संघावरून त्या कल्पित खंडाला त्यांनी गोंडवनभूमी हे नाव दिले. पुढे मध्यजीव महाकल्पाच्या उत्तरार्धापासून तो नवजीव महाकल्पाच्या (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीपासूनच्या) प्रारंभीच्या काळापर्यंतच्या अवधीत गोंडवनभूमी भंग पावली. तिचे काही भाग खचून खाली गेले. खचलेल्या भागात दक्षिण अटलांटिक व ह���ंदी महासागर तयार झाले. गोंडवनभूमीचे न खचलेले भाग म्हणजे दक्षिणेतील आजची खंडे व भारताचे द्विपकल्प हे होत.\nखंडाचे विस्तीर्ण भाग खचून अटलांटिक किंवा हिंदी महासागरांच्या खळग्यांसारखे खळगे निर्माण होणे अशक्य आहे, हे लौकरच कळून आले. म्हणून वर उल्लेख केलेली खंडे जमिनीच्या चिंचोळ्या पट्ट्यांनी किंवा बेटांच्या रांगांनी जोडली गेली होती व पुढे ते पट्टे किंवा बेटांच्या रांगा खचून महासागरांच्या तळाशी गेल्या असे सुचविण्यात आले. खंडांचे विस्तीर्ण भाग खचू न शकले तरी चिंचोळे पट्टे खचू शकतील, अशा कल्पनेने ही सूचना करण्यात आलेली होती. पण असे चिंचोळे पट्टेही खचून महासागरांच्या तळाशी जाणे अशक्य आहे, असे कळून आले [→ समस्थायित्व]. खंडांच्या विस्तीर्ण जमिनी किंवा त्यांना जोडणारे जमिनीचे पट्टे खचून महासागरांच्या तळाशी गेले असतील, असे दाखविणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही.\nदक्षिण गोलार्धात एक विस्तीर्ण खंड पूर्वी होते व त्याचे काही भाग पुढे बुडाले किंवा वर उल्लेख केलेल्या भूमींना जोडणारे जमिनीचे पट्टे पूर्वी होते व नंतर ते बुडाले असे मानून पूर्वीच्या जीवांच्या प्रसाराचे स्पष्टीकरण करता येते. तरी पूर्वीच्या जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) वाटणीचा उलगडा करता येत नाही. उदा., दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिकासकट सर्व जमिनी व भारताचे द्वीपकल्प एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात ग्लॉसोप्टेरीस वनश्रीला मानवेल असे एकाच प्रकारचे जलवायुमान कसे असू शकेल, हा प्रश्नच आहे. आणखी असे की भारताचे द्वीपकल्प, दक्षिण अमेरिका, फॉकलंड बेटे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ग्लॉसोप्टेरिसाचे जीवाश्म असणाऱ्या थरांच्या खाली, त्यांच्या किंचित आधी तयार झालेले गोलाश्म संस्तर (हिमनद्यांनी तयार झालेले एका विशिष्ट प्रकारचे गाळाचे खडक) आढळतात. ते हिमाच्या प्रवाहांनी आणून टाकलेल्या धोंडे-मातीच्या मिश्रणाचे आहेत आणि वरील प्रदेशातील काही ठिकाणी गोलाश्म संस्तर रेखांकित पृष्ठ असलेल्या भूमीवर वसलेले आढळतात. हे गोलाश्म संस्तर तयार झाले त्या काळी वरील सर्व प्रदेशांचे हवामान शीत असले पाहिजे व त्यांचे बरेचसे भाग हिम-बर्फाने झाकले गेले असले पाहिजेत, असे त्या संस्तरांवरून दिसून येते. त्याच काळी उत्तर गोलार्धातील जमिनीचे हवामान उबदार व ��मट होते असे तेथल्या खडकांतील जीवाश्मांवरून व दगडी कोळशाच्या थरांवरून दिसून येते. दक्षिण गोलार्धात शीत हवामान व उत्तर गोलार्धात उबदार हवामान अशी वाटणी कशी होऊ शकली, हेही कोडेच आहे.\nभारतातील गोंडवन संघ आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या खंडातील तसेच संघ यांच्यातील साम्याची ठळक उदाहरणेच वर दिली आहेत. त्या संघांच्या इतिहासात, रचनांत व जीवाश्मांत अनेक साम्ये आहेत. त्यामुळे निकट संबंध असलेल्या प्रदेशातच ते निर्माण झाले असावेत, असे दिसते. आजची खंडे आणि महासागर आहेत त्या जागीच राहिलेली आहेत असे मानून गतकालीन जीवांच्या किंवा हवामानाच्या वाटणीचा खुलासा करता येत नाही. पण त्यांची स्थाने बदललेली आहेत अशी कल्पना केली, तर त्या दोन्हींचा व इतर साम्यांचा उलगडा होऊ शकतो. म्हणून खंडविप्लवाची म्हणजे खंडे पूर्वीच्या जागेपासून सरकली आहेत, अशी कल्पना सुचविण्यात आलेली आहे. त्या कल्पनेचे सार असे : आजची सर्व खंडे जुळून तयार झालेले एकच खंड पूर्वी, पुराजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात होते. पुढे ते भंग पावून त्याचे तुकडे झाले व ते तुकडे (म्हणजे आताची खंडे) एकमेकांपासून दूर सरकत गेले व कालांतराने त्यांना आजची स्थाने प्राप्त झाली. गोंडवनभूमीचे वर उल्लेख केलेले घटक एकत्र जुळून झालेला जो भाग प्रारंभी होता, तो दक्षिण ध्रुवाजवळ होता. या कल्पनेने गोलाश्म संस्तरांच्या व हवामानाच्या वाटणीचा व जीवांच्या प्रसाराचा उलगडा होतो. पण खंडे सरकविण्याला आवश्यक तेवढी शक्ती कशी पुरविली गेली, हे मात्र सांगता आलेले नाही. पण खंडविप्लव घडून आला असावा असे सुचविणारे काही पुरावे अलीकडे मिळालेले आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/169919/", "date_download": "2023-05-30T04:28:45Z", "digest": "sha1:PMOH2GGMSSRL4RIXW2CBY4QWLDEZJ5VZ", "length": 9012, "nlines": 121, "source_domain": "www.berartimes.com", "title": "गोरेगाव येथे खा.पटेल यांच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ गोरेगाव येथे खा.पटेल यांच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन\nगोरेगाव येथे खा.पटेल यांच्या निधीतून विकास कामाचे भूमिपूजन\nगोरेगाव,दि.25ः– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर प्रामुख्याने उपस्थित होते.शहरातील वॉर्ड क्र.३ मध्ये श्री नितेश येले यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम, वॉर्ड क्र.१ मध्ये संजय येडे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम व वॉर्ड क्र. ७ मध्ये योगेश चौधरी यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यापुर्वी गोरे���ाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेष बैठक जनसंपर्क कार्यालय, गोरेगांव येथे पार पडली.बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकी संदर्भात योग्य नियोजन व निवडणूक पूर्व तयारी करण्याच्या सूचना प्रमूख मान्यवरांनी केल्या.यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, गंगाधर परशुरामकर, केवल बघेले, विशाल शेंडे, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, डॉ गणेश बघेले, रुस्तम येडे, सुरेंद्र रहांगडाले, सोमेश रहांगडाले, रामभाऊ हरिणखेडे, कमलेश बारेवार, परशुराम वंजारी, श्रद्धाताई रहांगडाले, उषाताई रामटेके, रामेश्वरी रहांगडाले, अर्चना चौधरी, सरिता येळणे, कुंदा रुकमोडे, दसरथ बिसेन, छगनलाल गौतम, लालचंद चव्हाण, टी. के. कटरे, रामभाऊ आगडे, अनुराज सरोजकर, प्रतीक पारधी, गेंदलाल गौतम, यु.जी.बिसेन सर, भोजराज चौहान, लिलेंद्र पटले, शोमेश्वर बघेले, नितेश येले, टेकेश रहांगडाले, अनुप पटले, किशोर कुंभरे, डेव्हिड राऊत, तांनूभाऊ हरिनखेडे, शिवाजी ठाकरे, महेंद्र कटरे, नरेन्द्र उके, कमलानंद तुरकर, धनेश्वर तिरेले, देवेंद्र ठाकरे, भोजराज चौहान सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.\nPrevious articleअपात्र ठरवून मला घाबरवू शकत नाहीत:मोदी-अदानींचे नाते काय मी प्रश्न विचारतच राहणार : राहुल गांधी\nNext articleराहुल गांधी विरोधात भाजपचे गोंदियात आंदोलन\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-videos/what-indian-constitution-gave-to-women-1182022", "date_download": "2023-05-30T04:06:42Z", "digest": "sha1:LLGTIKJRABOJRXSVDP7OV5ZQB6IRES7Y", "length": 3700, "nlines": 82, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Constitution संविधानाने महिलांना काय दिले?", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nस��टीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > मॅक्स व्हिडीओ > Constitution संविधानाने महिलांना काय दिले\nConstitution संविधानाने महिलांना काय दिले\nस्वातंत्र्यापूर्वी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये महिलांचे काय स्थान होते संविधान लागू झाल्यानंतर महिलांना काय अधिकार आणि हक्क मिळाले संविधान लागू झाल्यानंतर महिलांना काय अधिकार आणि हक्क मिळाले 21व्या शतकातील महिलांना संविधानाबद्दल काय वाटते हे सांगितले आहे संविधान दिनानिमित्त मुमताज शेख आणि संध्या सोनवणे यांनी...\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/chaupal-2023-bjp-leader-nitin-gadkari-on-who-can-defeat-pm-modi-in-2024-mhss-852706.html", "date_download": "2023-05-30T05:02:01Z", "digest": "sha1:S6OOWC5QUCR6EDBILTMM7WHBAFWGLG4Z", "length": 9677, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Chaupal 2023: पंतप्रधान मोदींना 2024 ला कोण हरवू शकतं? नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /Chaupal 2023: पंतप्रधान मोदींना 2024 ला कोण हरवू शकतं नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर\nChaupal 2023: पंतप्रधान मोदींना 2024 ला कोण हरवू शकतं नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर\nन्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थितीत होते\n'माझ्याकडे असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, संपूर्णपणे पारदर्शक अशी व्यवस्था केली आहे.\nवाढदिवशी समोर आली गडकरींची ती इच्छा; म्हणाले मी गेल्या अनेक दिवसांपासून स्वप्न..\n'मागच्या जन्मात पाप केलेले लोक साखर कारखाना काढतात', गडकरींचा रोख कुणाकडे\nVideo : नातीच्या वाढदिवसाला आजोबांचं स्पेशल गिफ्ट; अन् गडकरी पोहोचले दुकानात\nगडकरी धमकी प्रकरण; पुजारीला कारागृहात मोबाईल कोणी पुरवला\nनवी दिल्ली, 20 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी रणनीती आखली जात आहे. पण, 'क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोब�� आहे' अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं.\nन्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं.\n2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा सवाल केला असता गडकरी म्हणाले की, 'क्रिकेट, व्यवसाय आणि राजकारणात काहीही होऊ शकते, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे. मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगले काम केले आहे, देशात झालेला बदल हा सरकारच्या कामाचा पुरावा आहे' अशी प्रतिक्रिया नितीन गडकरींनी दिली.\n('कुठेही इगो न ठेवता..' सरकारी कर्माचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर फडणवीसांचे महत्त्वाचे निवेदन)\nनितीन गडकरी पुढे म्हणाले की, 2014 पासून आजपर्यंत सरकार आल्यावर 50 लाख कोटींची कामं केली आहे. अजूनीही काम सुरू आहे. मात्र आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या सहकार्याने आणि समन्वयाने सोडवल्या जातात त्यामुळे सर्व कामं सहज होतात, असंही गडकरी म्हणाले.\n(Chaupal 2023 : रेल्वेचं खासगीकरण होणार का खुद्द रेल्वे मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)\n'माझ्याकडे असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, संपूर्णपणे पारदर्शक अशी व्यवस्था केली आहे. आर्थिक ऑडिट हे अत्यंत महत्त्वाचे असले तरी कामाची क्षमताही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. म्हणजे ऑडिट हे खूप महत्वाचे आहे आणि त्याच वेळी परफॉर्मन्स ऑडिट देखील जास्त महत्वाचे आहे' असंही गडकरी म्हणाले.\nयावेळी त्यांनी दिल्लीतील पहिला रिंग रोडचा उल्लेख केला. 'पूर्वी दिल्लीत रिंगरोड होता तो द्वारकामध्ये येतो. ते त्यांचं काम नव्हतं, खासदार परवेश वर्मा यांच्या विनंतीवरून बैठक बोलावली आणि काम पूर्ण करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी ते गेले तेव्हा आनंद झाला, तो रस्ता आता पूर्ण झाला आहे, आता 2 तासाच्या वेळेत 20 मिनिटे लागतात, असंही गडकरींनी सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22372/", "date_download": "2023-05-30T05:39:06Z", "digest": "sha1:EIBFVIVMHE2KQTGVJK5YZAMEDQB3TNGY", "length": 14384, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गुमल नदी व खिंड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगुमल नदी व खिंड\nगुमल नदी व खिंड\nगुमल नदी व खिंड : गोमल. सिंधूची एक उपनदी. लांबी सु. २४० किमी. ही अफगाणिस्तानात कोह नाक पर्वतश्रेणीतील सरवंदीजवळ उगम पावून वझीरीस्तान व अफगाणिस्तान यांमधील समांतर रांगांचा टेकड्यांचा पट्टा भेदून दोमंदी येथे पाकिस्तानात शिरते व डेरा इस्माइलखानजवळ सि���धूला मिळते. कुंदार, वनतोई व झोब या तिच्या उपनद्या होत. गुमलच्या मार्गातच २,२८६ मी. उंचीवर खैबर व बोलान यांदरम्यानची सर्वांत महत्त्वाची गुमल खिंड आहे. खिंडीच्या तोंडाशी गुलकच्छ, निलिकच्छ व कोट मुर्तझा ही ठाणी आहेत. कधीकधी गुमल नदीचा सर्व मार्गच गुमल खिंड म्हणून ओळखला जातो. या प्राचीन मार्गाने पोविंडा हे व्यापारी उंटांच्या किंवा गाढवांच्या पाठीवर फळे, कातडी, कापड इ. माल लादून व्यापार करीत. ते उन्हाळ्यात अफगाणिस्तानात आणि हिवाळ्यात हल्लीच्या पाकिस्तानाच्या मैदानात वस्ती करीत. गुमलचे बहुतेक पाणी ओलितासाठी वापरले जाते व फक्त पुराच्या वेळीच ते सिंधूला मिळते. गुमल-झोब संगमाखाली खजुरीकच्छ व मियान नूर येथे धरणे, सु. ४१ किमी. कालवे व खजुरीकच्छ, मुर्तझा, गुमल व कोट आझम येथे विद्युत केंद्रे अशा गुमलझोब प्रकल्पाची ६३,००० हे. पेक्षा अधिक पिकाऊ जमिनीस पाणीपुरवठा व १,११,००० किवॉ. जलविद्युत्‌निर्मिती यांसाठी १९६० पासूनची योजना आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postगुजरात कृषि विद्यापीठ\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी ��ा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/170001/", "date_download": "2023-05-30T04:43:51Z", "digest": "sha1:HJJVSZSJKDG4SXTFGSPRDB6IVRAUA3EL", "length": 20201, "nlines": 141, "source_domain": "www.berartimes.com", "title": "वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nवृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार\nपुणे, दि. 27: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणाऱ्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभाग वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांसोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nराज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना देण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’च्या २०१८ व २०१९ या वर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा यशदा येथे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनिता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकादमी चंद्रपूरचे संचालक श्रीनिवास रेड्डी आदी उपस्थित होते.\nश्री. मुनगंटीवार म्हणाले, वनश्री पुरस्कार पाहिल्यावर वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि इतरांना कर्तव्याची जाण होईल. संपूर्ण जगात जागतिक ता���मान वाढ आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. पर्यावरणाने भरभरून दिले असतानाही माणूस वसुंधरेचे शोषण करीत आहे. जन्म झाल्यापासून माणसाला निसर्गापासून प्राणवायू मिळतो. अंत्यसंस्कारालाही झाडाची लाकडे उपयोगात येतात. जीवन या शब्दातच वन समाविष्ट आहे. माणसाला जगविण्याची क्षमता निसर्गात आहे.\nएकविसाव्या शतकात माणूस सामाजिक होण्याऐवजी स्वार्थाचा विचार करीत असताना पुरस्कार विजेत्यांनी सामाजिक जाणिवेतून आपापल्यापरीने निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या मदतीने महाराष्ट्रात २०१४ नंतर २ हजार ५५० वर्ग किलोमीटरने हरित आच्छादन वाढविले आणि तीवरांच्या जंगलामध्ये १०४ वर्ग किलोमीटरने वाढ केली. जगात वृक्षतोडी संदर्भात चर्चा सुरू झाली असताना आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्सर्जित होणारा कार्बन कमी आहे. अशा वातावरणात पर्यावरणप्रेमी आणि पुरस्कार विजेते एकत्रितपणे मानवाची सेवा करीत आहेत.\nआपण एकटे विश्वाचे पर्यावरण बदलू शकत नसलो तरी त्यासाठी आपला वाटा, योगदान देऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून वृक्ष लावण्याची विचारगंगा लोकांपर्यंत जावी, वृक्ष तोडणारे हात कमी होऊन वृक्ष लावणारे हात वाढावेत, वृक्ष संवर्धन संस्कृती वाढावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nराज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वर्ष साजरे करत असताना त्यांच्या विचारांचा जयघोष करतानाच आपण एक पाऊल कृतीच्या मार्गावर पुढे न्यायचे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे निसर्गसंवर्धनासाठीच्या कार्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही श्री. मुनगंटीवार यांनी केले.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अनुषंगाने जलसंधारण, पर्यावरण रक्षण आदी कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक व्हर्चुअल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यात या विषयाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण, वृक्ष वाचविणे आणि संवर्धन यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. सयाजी शिंदेंसारख्या अभिनेत्याने वृक्षारोपण आणि स��वर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. वनश्री पुरस्कार मिळवलेल्यांनी देखील या प्रयत्नांना पुढे नेण्याचे काम केले आहे.\nयावेळी संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत पुरस्कारांचेही संयुक्त व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आले.\nछत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१८\nसंवर्ग १- व्यक्ती : प्रथम पुरस्कार- रघुनाथ मारुती ढोले, घोरपडी, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुधाकर गुणवंतराव देशमुख, मु. ममदापूर, पो. पाटोदा, ता. अंबाजोगाई, जि. बीड, तृतीय पुरस्कार- रोहित शंकर बनसोडे, गोंदवले खुर्द, ता. माण (जि. सातारा)\nसंवर्ग २- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार- म. वि.प. समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव (जि. नाशिक), द्वितीय पुरस्कार- एस.एम. इंग्लिश स्कूल, वाशिम, तृतीय पुरस्कार-शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड (जि. औरंगाबाद)\nसंवर्ग ३- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- आधार फाऊंडेशन, मु.पो.रुकडी, ता. हातकणंगले (जि. कोल्हापूर), द्वितीय पुरस्कार- मराठवाडा जनविकास संघ, पिंपळे गुरव, पुणे – २७, तृतीय पुरस्कार- श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव (जि. जळगाव)\nसंवर्ग ४- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. बिदाल, ता. माण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- ग्रामपंचायत पुणतांबा- रस्तापूर, ता. राहता, (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- ग्रामपंचायत मौ. चिंचणी, ता. पंढरपूर (जि. सोलापूर)\nसंवर्ग ५- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार- जिल्हा परिषद कोल्हापूर, द्वितीय पुरस्कार- पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा.\nछत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१९\nसंवर्ग १- व्यक्ती: प्रथम पुरस्कार- किसन धोंडीबा गारगोटे, पंचवटी, पाषाण रोड, पुणे, द्वितीय पुरस्कार- सुशांत प्रकाश घोडके, समर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलनी, साईनगर, मु.पो. ता. कोपरगांव (जि. अहमदनगर), तृतीय पुरस्कार- सुनिल रामदास वाणी, श्रीकृष्ण कॉलनी, जळगाव.\nसंवर्ग २- शैक्षणिक संस्था: प्रथम पुरस्कार-मुधोजी महाविद्यालय, फलटण (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार- कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड (जि. नाशिक), तृतीय पुरस्कार- स्वा. दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे, ता. कराड (जि. सातारा).\nसंवर्ग ३- ग्रामपंचायत: प्रथम पुरस्कार- ग्रामपंचायत गमेवाडी, ता. कराड (जि. सातारा), द्वितीय पुरस्कार-ग्रामपंचायत साबुर्डी, ता. खेड (जि. पुणे), तृतीय पुरस्कार-ग्रामपंचायत लोहसर, पाथर्डी (जि. अहमदनगर).\nसंवर्ग ४- सेवाभावी संस्था: प्रथम पुरस्कार- ज्ञानशक्ती विकास वाहिनी, मंचर, ता.आंबेगाव (जि.पुणे), द्वितीय पुरस्कार-शिवराज मित्र मंडळ, भैरवनगर, धानोरी रोड,पुणे-१५, तृतीय पुरस्कार- वसुंधरा अभियान, बाणेर, पुणे ४११०४५.\nसंवर्ग ५- ग्राम/जिल्हा/विभाग: प्रथम पुरस्कार-वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, द्वितीय पुरस्कार-पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना.\nPrevious articleशेतीला व्यवसायाची जोड देत आधुनिक पद्धतीने शेती करावी – पालकमंत्री अतुल सावे\nNext articleसामूहिक विवाह सोहळय़ात ८ आत्मसर्मपित नक्षल्यांसह तब्बल १२७ आदिवासी जोडपी विवाहबध्द\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/172234/", "date_download": "2023-05-30T04:35:34Z", "digest": "sha1:I6JXYPXVPRVWWRL6APN7WIRLVZZ5YH4I", "length": 11650, "nlines": 129, "source_domain": "www.berartimes.com", "title": "सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरो��� करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nसर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमुंबई, दि. १०- सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.\nम्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.\nया कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nयाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घर म्हणजे म्हाडा हे नाते सामान्यांच्या मनात घट्ट झाले आहे. म्हाडाची गरजूंना घरे देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे. सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर म्हाडावरील विश्वास सिद्ध होतो. आजच्या सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा. जेणेकरून त्यांचा गृहप्रवेश लवकर होऊ शकेल. आपण लवकरच पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी खोणी, शिरढोण, विरार बोळींज, गोठेघर येथे सदनिका देणार आहोत. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे दीड लाख, आणि राज्य शासनाचे एक लाख अनुदान त्यासाठी मिळणार आहे.\nया माध्यमांतून अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.\nमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, दिवस असो किंवा रात्र, चोवीस तास राबणारे सरकार अशी आमची ओळख आहे.\nनागरिकांची कामे त्वरीत व्हावीत आणि त्यांना खेटे मारावे लागू नयेत, यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यांत मुख्यमंत्री सचिवालये सुरु केली आहेत. शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. मंत्रालयात त्रास होऊ नये म्हणून अद्ययावत सेन्ट्रल रजिस्ट्��ी सुरू केली आहे. या माध्यमातून समाजाभिमुख, लोकाभिमुख कारभार आम्ही करत आहोत.\nयावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेघरांना मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nकार्यक्रमात रिमोटद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डिग्गीकर यांनी केले तर आमदार श्री. कथोरे यांनी मनोगत व्यक्त केले.\nPrevious articleक्रीडा शिक्षकांना मिळणार क्रीडा विषयक नाविण्यपूर्ण प्रशिक्षण\nNext articleसघन बैठकीतून ग्रामस्थांना केले जागृत, दारूविक्रेत्यांना नोटीस\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/a-man-of-rights-190362/", "date_download": "2023-05-30T03:47:52Z", "digest": "sha1:22IY4NY4DRTYCA3E4SHWM7YNL6Y7ZAL5", "length": 22488, "nlines": 137, "source_domain": "dainikekmat.com", "title": "हक्काचा माणूस", "raw_content": "\nकसबा मतदारसंघातून लागोपाठ सहा वेळा निवडून आलेले पुण्यातील लोकप्रिय आमदार गिरीश बापट यांच्या निधनाने वर्षानुवर्षांपासूनचा आमचा हक्काचा माणूस हरपला आहे. श्री. बापट आणि मी शाळेपासून एकत्र होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आमची मैत्री आणखी घट्ट झाली. बी.एम.सी.सी. महाविद्यालयात मला बापट यांच्यात असलेल्या नेतृत्वगुणांचा अनुभव येत गेला. राजकारणात त्यांनी जी मजल मारली त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट होते. त्याचबरोबर शहराचे, नागरिकांचे प्रश्न जाणून घेण��याची हातोटीही होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नागरिकांच्या हितासाठी झटणारा हा हाडाचा लोकनेता होता. त्यांचा वियोग अत्यंत वेदनादायी आहे.\nपुणे लोकसभा मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय खासदार म्हणून ओळखल्या जाणा-या गिरीश बापट यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन पुणेकरांचा ‘हक्काचा माणूस’ असे एका वाक्यात सार्थपणे करता येईल. गिरीशजींची आणि माझी ओळख खूप वर्षांपूर्वी झाली. अगदी लहान वयात. आम्ही शाळेपासूनचे मित्र असल्यामुळे त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. आपल्या कोणत्याही कामासाठी हक्काने त्यांचा दरवाजा अर्ध्या रात्रीही ठोठावता यायचा, हे त्यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते असे मला वाटते. खरं तर त्यांच्यातील हा कार्यकर्ता पुणेकर गेली चार दशके जवळून अनुभवत आले आहेत. बापटांकडे जाताना सामान्य माणसाला त्यांच्या नेतेपदाचं कधीच दडपण येत नसे. सामान्य माणसं अत्यंत मोकळेपणाने त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडत. राजकीय नेते, पुढारी हे सामान्य माणसाची कामे करण्याची फक्त आश्वासनेच देतात, असा अनुभव सर्वांना नेहमीच येत असतो. बापटांकडे मात्र असा अनुभव कधीही आला नाही, असे सांगणारे हजारो लोक आज आहेत.\nगेली ४० वर्षे बापटांनी राजकारणात जे यश मिळवले त्यामागे त्यांची कामे करण्याची पद्धतच कारणीभूत होती. अनेक नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना सामान्य माणसं आपल्या कामाबाबतचे निवेदन देतात. हे निवेदन मंत्री, आमदार आपल्या पी.ए.कडे सोपवतात. त्यावर कसला तरी शेरा मारला जातो. ‘तुमचं काम लवकरच होईल’, असे आपल्याला सांगितले जाते. मात्र अनेकदा आपलं काम होतच नाही. आपण पुन्हा ‘माननीयांना’ भेटायला जातो. याच कामासाठी आपण पूर्वी भेटलो होतो, याचे स्मरण त्या ‘माननीयांना’ करून द्यावे लागते. बापटांची कार्यपद्धती याहून फार वेगळी होती. ते अगदी सुरुवातीला नगरसेवक झाले तेव्हापासून त्यांनी आपल्याकडे कामे घेऊन येणा-या लोकांची वहीमध्ये नोंद करण्याची पद्धत सुरू केली. या वहीत त्यांच्याकडे येणा-या प्रत्येक अभ्यागताचे नाव, त्याचे काम, काम कोणत्या विभागात आहे याची नोंद केलेली असायची. नुसती नोंद करून न थांबता त्या कामाचे पुढे काय झाले याचीही नोंद त्या वहीत केलेली असायची. ते काम पूर्ण होईपर्यंत बापट त्याचा पाठपुरावा चालू ठेवत.\nया पद्��तीमुळे त्यांना कोणाचे काम कोणत्या टप्प्यात आहे याची पूर्ण माहिती असायची. या पद्धतीने काम केल्याने त्यांच्याकडे काम घेऊन येणा-यांची निराशा होत नसे. सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यामागे आणि नंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून घवघवीत यश मिळवण्यामागे बापट यांनी मनापासून केलेली लोकसेवा होती, हे कदापि विसरता येणार नाही. श्री. बापट आणि मी शाळेपासून एकत्र होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आमची मैत्री आणखी घट्ट झाली. बी. एम. सी. सी. महाविद्यालयात मला बापट यांच्यात असलेल्या नेतृत्वगुणांचा अनुभव येत गेला. राजकारणात त्यांनी जी मजल मारली त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट होते. त्याचबरोबर शहराचे, नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्याची हातोटीही होती. याच्या जोरावरच ते सलग २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेवर निवडून गेले आणि नंतर लोकसभेसाठीही त्यांनी योगदान दिले.\nत्यांच्या यशाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे सर्वसमावेशक नेतृत्व. बापट यांच्याबद्दल बहुजन समाजातील नागरिकांना, अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांनाही हा ‘आपला माणूस’ आहे, असा विश्वास होता. सर्व समाजात मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढत राहिली. आपल्या कसबा मतदारसंघातील बारा बलुतेदारांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावले. कुंभारवाड्यातील व्यावसायिकांना व्यवसायासाठी सध्याची जागा अपुरी पडत होती. बापट यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिकांना मुंढवा येथे व्यवसायासाठी जागा मिळवून दिली.\nबेलदार समाजाच्या गोठ्यांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावला. गटई कामगारांना पादत्राणे विक्री आणि दुरुस्ती व्यवसायासाठी महापालिकेकडून परवाने मिळवून दिले. बोहरी समाजाच्या दफनभूमीसाठी शासनाकडून निधी मिळवून दिला. अशा अनेक कामांमुळे बापट यांची प्रतिमा सर्वसमावेशक नेता म्हणून तयार झाली. त्यांच्यावर जातीचा आधार घेऊन टीका करणे कोणालाही शक्य झाले नाही ते यामुळेच. खासदार बापट हे अस्सल पुणेकर होते. पुण्याच्या समस्यांची त्यांना चांगली जाण होती. अनेक वर्षे आमदार असताना पुण्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते ���्रसंगी रस्त्यावरही येत असत. काही वर्षांपूर्वी वाहतूक हा पुणेकरांच्या दृष्टीने संवेदनशील प्रश्न बनला होता. वाढत्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पुरेसा निधी द्यावा अशी मागणी श्री. बापट यांनी विधानसभेत करून शासनाचे पुण्याच्या वाहतूक प्रश्नाकडे लक्ष वेधले आणि त्यानुसार उपाययोजनांची सुरुवातही झाली.\nश्री. बापट यांची सामान्य माणसाशी नाळ कशी जोडली गेली आहे याचे प्रत्यंतर अनेक प्रसंगांतून, घटनांमधून येत गेले. रिक्षाचालक हा पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या रिक्षाचालकालाही समाजाने सन्मान दिला पाहिजे अशी बापट यांची भूमिका असायची. त्यामुळे ‘ए रिक्षावाला’ नव्हे तर ‘अहो रिक्षावाले’ अशा शब्दांत त्यांना हाक मारली जावी, अशी सूचना बापट यांनी केली. तसेच रिक्षाचालकांचे प्रश्न विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी उपस्थित केले. तामिळनाडूत रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही कल्याणकारी मंडळ स्थापन केले जावे अशी मागणी बापट यांनी विधानसभेत केली होती. बापट यांच्या या मागणीची दखल तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी घेतली आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आदेश सरकारला दिले. पुण्याच्या मध्यवर्ती भागात म्हणजे कसबा मतदारसंघात वाहतुकीचा प्रश्न भेडसावत असे. यावर उपाय म्हणून श्री. बापट यांनी आपल्या मतदारसंघात आर्यन, मिनर्व्हा, हमालवाडा आणि हरिभाऊ साने असे चार वाहनतळ उभारण्यासाठी पुढाकार घेऊन आपण केवळ मागण्या करीत नाही तर कृतीही करतो असे दाखवून दिले.\nआपल्याला निवडून दिलेल्या मतदारांना आपण जबाबदार असतो याची जाणीव श्री. बापट यांना सतत असायची. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनांना त्यांची उपस्थिती जवळ जवळ १०० टक्के असायची, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. अधिवेशनाला उपस्थिती लावण्याबरोबर कामकाजात जागरूकपणे भाग घेणे हे ही आपले कर्तव्य असल्याचे श्री. बापट यांनी वेळोवेळी दाखवून दिले होते. लोकसभेवर निवडून गेल्यानंतरही त्यांनी समस्त पुणेकरांच्या समस्यांसाठी, सुविधांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. एकूणच आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे श्री. बापट यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. राजकारणात येणा-या नवोदितांसाठी आ��ि प्रस्थापितांसाठी गिरीशजी हे एक विद्यापीठच होते.\n-सूर्यकांत पाठक, खा. बापट यांचे बालमित्र\nचिथावणीखोर भाषण देणा-यांवर सर्वोच्च न्यायालयाचे तीव्र आक्षेप\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nमूळव्याध, मुतखडा आणि आयुर्वेद\nशांतता, तपास सुरू आहे \nदिमाख नव्या संसद भवनाचा\nचलनबदलाची मीमांसा आणि परिणाम\nआकाशात वीज कशी तयार होते\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hinduhridaysamratbalasaheb.blogspot.com/2015/01/", "date_download": "2023-05-30T03:38:50Z", "digest": "sha1:EZRD5P3NVKJLTREV2CM7ODKPA3WTQYDI", "length": 109859, "nlines": 183, "source_domain": "hinduhridaysamratbalasaheb.blogspot.com", "title": "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे: जानेवारी 2015", "raw_content": "शिवसेना प्रमुखांना प्रथम वंदन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हांच्या आठवणी,किस्से व फोटो.\nशनिवार, २४ जानेवारी, २०१५\n(शब्दांकन - विनायक परब)\nजेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकला शिकत असताना आमचा मित्रांचा एक गट होता. या संपूर्ण गटाचे तेव्हाचे आकर्षण होते, मार्मिक बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेले व्यंगचित्र त्याच्या मुखपृष्ठावर असायचे आणि आतमध्ये सेंटरस्प्रेडवरही बाळासाहेबांचीच व्यंगचित्रे असायची. आमच्यापैकी प्रत्येकाला ती खूप आवडायची. त्यावेळेस आर. के. ल��्ष्मण हेदेखील तेवढेच प्रसिद्ध होते. पण आरकेंची व्यंगचित्रे लहान आकाराची होती, अर्थात ती पॉकेट कार्टुन्स असायची. आणि बाळासाहेबांची मात्र मोठय़ा आकारात. त्या मोठय़ा आकारातील व्यंगचित्रांचे एक वेगळे आकर्षण होते. बाळासाहेब त्या व्यंगचित्रामध्ये त्या संबंधितांचे व्यक्तित्त्व नेमके कसे पकडतात, ते पाहणे हा आमच्यासाठी त्यावेळेस अभ्यासाचा विषय होता. खरेतर त्या वेळेस माझा शिवसेनेशी तसा काहीच संबंध नव्हता. पण बाळासाहेबांना आम्ही सर्वजण एक चांगले कलावंत मानायचो. मानवी शरीररचनाशास्त्राचा अर्थात अ‍ॅनाटॉमीचा बाळासाहेबांचा अभ्यास अतिशय दांडगा होता, हे त्यांची व्यंगचित्रे पाहून जाणवायचे आणि त्याचे प्रचंड कौतुकही वाटायचे. कुदळीच्या पात्याप्रमाणे नाक असलेले इंदिरा गांधीचे त्यांनी चितारलेले व्यंगचित्र तर त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडी; असेच होते. त्यानंतर अनेक वर्षे मी त्या व्यंगचित्रावर विचार करत होतो. आजही ते व्यंगचित्र मला स्पष्ट आठवते आहे.\nबाळासाहेबांच्या व्यंगचित्रात त्यांनी कधीच ओढून ताणून व्यंग त्यात आणलेले मी पाहिलेले नाही. किंबहुना त्यामुळेच त्यांची व्यंगचित्रे पाहताना एक वेगळीच धमाल त्या वयात वाटायची. हे सारे मी कॉलेजमध्ये असतानाचे म्हणजे १९७४ ते ७७ या कालखंडातील आहे. ज्यांना व्यंगचित्रांची आवड होती, अशी सर्वच मंडळी त्यावेळेस मार्मिक विकत घ्यायची. त्यात शिवसैनिक नसणाऱ्यांचाही समावेश होताच. त्यानंतरही बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहण्यात होतीच. पण प्रत्यक्ष संबंध यायला बराच अवधी जावा लागला. १९९७ साली मला म्हाडाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चित्र चितारण्यासाठी पाचारण करण्यात आले. दिलीप नेरूरकर यांनी माझे\nनाव सुचवले होते. म्हाडाच्या मुख्यालयाच्या इमारतीची रचनाही मंत्रालयाच्याच इमारतीप्रमाणेच आहे. महाराज गडावरून उतरत असल्याचे प्रसिद्ध चित्रकार कांबळी यांनी केलेले चित्र मंत्रालयात आहे. तसेच चित्र या म्हाडाच्या मुख्यालयातही असावे, अशी एक कल्पना त्यावेळेस पुढे आली होती. मला पाचारण करण्यात आले त्यावेळेस मी म्हटले की, इमारती वेगवेगळ्या आहेत त्यातून चालणारा कारभारही वेगळाच आहे. तर मग चित्र तेच कशासाठी आतले चित्र वेगळे असावे. त्यावेळेस डोक्यात एक कल्पना घोळत होती. आजप��्यंत आपण शिवाजी महाराजांची पाहिलेली सर्व चित्रे ही प्रोफाइल पद्धतीची एका बाजूने महाराज दिसतील, अशा पद्धतीने चितारलेली आहेत. त्यात एका बाजूस इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करत असल्याचे गाजलेले चित्रही आहे. ..पण राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपतींच्या चेहऱ्यावरचे भाव समोरच्या बाजूने दाखवता आले तर आतले चित्र वेगळे असावे. त्यावेळेस डोक्यात एक कल्पना घोळत होती. आजपर्यंत आपण शिवाजी महाराजांची पाहिलेली सर्व चित्रे ही प्रोफाइल पद्धतीची एका बाजूने महाराज दिसतील, अशा पद्धतीने चितारलेली आहेत. त्यात एका बाजूस इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करत असल्याचे गाजलेले चित्रही आहे. ..पण राज्याभिषेकाच्या वेळेस छत्रपतींच्या चेहऱ्यावरचे भाव समोरच्या बाजूने दाखवता आले तर महाराज मेघडंबरीमध्ये विराजमान आहेत, त्याचे चित्र मला चितारायचे होते.\nविषय निश्चित केला. विषयासाठी आवश्यक त्या संदर्भाचा अभ्यासही केला. त्यावेळेस असे लक्षात आले की, तेव्हा खूर्ची नव्हती. त्यामुळे खाली पाय सोडून बसण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे मग खूरमांडी घालून बसलेले शिवराय असे वेगळे स्केच तयार केले. ते रेखाचित्र बाळासाहेबांना दाखवायचे आणि त्यांनी ‘हो’ म्हटले तर विषय पुढे सरकणार, असे सांगण्यात आले होते. पहिल्यांदा एकदा सुभाष देसाई यांच्यासमवेत मातोश्रीवर गेलो होतो. पण त्यावेळेस बाळासाहेबांची भेट झालीच नाही. निराशेने परतलो. नंतर दुसऱ्यांदा गेलो त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई दोघेही तिथेच होते. बाळासाहेबांसमोर मॉडेल ठेवले त्याचवेळेस ते खुश झाले आणि सुभाष देसाईंकडे पाहून म्हणाले. ही खरी भारतीय बैठक. याला खुरमांडी म्हणतात. हे केले आहेस ते अगदी बरोबर आहे ती बाळासाहेबांची झालेली पहिली थेट भेट होती \nत्यांच्या कौतुकाने उत्साह दुणावलेला होता. नंतर परत एकदा बाळासाहेबांची भेट झाली त्यावेळेस मी माझे चित्रांचे आल्बम घेऊन गेलो होतो. त्यांनी आल्बम व्यवस्थित पाहिले त्यातील चित्रांवर त्यामधल्या बारकाव्यांवर चर्चाही केली. मग त्यांच्या संग्रहामध्ये असलेली काही चित्रेही दाखवली. त्यात प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी चितारलेल्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या चित्राचाही समावेश होता.\nत्या आणि नंतर झालेल्या भेटींमध्येही मला जाणवलं होतं की, बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला कलाकार-कलावंत यांच्याबद्दल विशेष आपुलकीची भावना होती. ‘म्हाडा’साठी केलेले ते चित्र पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सजावटीचे काम प्रसिद्ध नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांनी केले होते. त्याचे उद्घाटन बाळासाहेबांच्याच हस्ते व्हायचे होते. कार्यक्रमापूर्वी तळाशीलकर मला म्हणाले, ‘ आपली राजकीय मते काहीही असोत. कलाकारांबद्दल बाळासाहेबांच्या मनात आपुलकी व प्रेम कसे असते, याचा प्रत्यय तुला येईलच.’ ते असे का म्हणाले ते मला तेव्हा कळले नव्हते. पण नंतरच्या कार्यक्रमात मला त्याचा प्रत्यय आला. त्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या हस्ते अनेकांचा सत्कार झाला.\nपण आमच्या दोघांच्या सत्काराच्या वेळी बाळासाहेब खुर्ची मागे करून व्यासपीठाच्या एका बाजूला चालत जात टेबलांच्या पुढच्या बाजूस आले आणि त्यांनी मी व तळाशीलकर यांचा सत्कार केला. ते त्या वेळेस म्हणालेही की, कलावंतांचा मान वेगळा असतो. तो त्यांना द्यायलाच हवा\nत्यानंतर बाळासाहेबांचा संबंध आला तो बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाची निर्मिती झाली त्या वेळेस. प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र साकारण्याची संधी मला मिळाली होती. चित्रकलेच्या बाबतीत बाळासाहेब अतिशय काटेकोर होते. शिवाय त्यांच्यासमोरचा माणूस कितीही मोठा असला तरी त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते कुणालाही ऐकवायला कमी करीत नाहीत. शिवाय बाळासाहेबांचे शब्द म्हणजे धारदार. या सर्व गोष्टींचे टेन्शन होतेच. पण माझ्या अभ्यासाविषयीदेखील मला खात्री होती. मी आवश्यक ते सर्व संदर्भ गोळा केले. प्रबोधनकारांचे फारसे फोटो उपलब्ध नव्हते. पण प्रबोधनकारांची पाहिलेली चित्रे आणि बाळासाहेबांचे फोटो यावरून त्यांच्यातील अनेक साम्यभेद लक्षात आले होते. अखेरीस माझ्या अभ्यासानुरूप मी व्यक्तिचित्र साकारले. उद्घाटनाच्या वेळेस सुभाष देसाई म्हणाले की, उद्घाटनाच्या वेळेस सोबत राहा.\nबाळासाहेब म्हणजे उत्स्फूर्तपणा आणि त्याचबरोबर बेधडकपणाही. त्यामुळे ते काय व कशी दाद देतात याकडे माझेही लक्ष लागून राहिले होते.. उद्घाटनाच्या वेळेस चित्रावरचा पडदा दूर झाला आणि बाळासाहेब खूश झालेले दिसले. बाळासाहेबांना प्रबोधनकारांचे व्यक्तिचित्र आवडले होते. स्वत: चित्रकार असलेल्या बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांचे व्यक्तिचित्र आवडणे हीच माझ्यासाठी मोठी पावती होती. पाठीवर बाळासाहेबांची शाबासकीची थाप होती. ते म्हणाले, उत्तम झालंय पोर्ट्रेट. एका क्षणात मला माझी छाती अभिमानाने फुलल्याचा प्रत्यय आला.\nया उद्घाटन सोहळ्यातही पुन्हा एकदा तोच प्रत्यय आला. सुमारे ३० जणांचा सत्कार होता. पहिल्या १५ जणांचा सत्कार बाळासाहेबांच्या हस्ते पार पडला. त्यानंतरचा सत्कार तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार राम नाईक यांच्या हस्ते होता. माझे नाव पुकारताच बाळासाहेबांनी राम नाईक यांना खुर्चीतून न उठण्याविषयी खुणावले व ‘हा सत्कार मी केला तर चालेल ना..’ असे विचारले, अर्थात रामभाऊंनी होकारच दिला. आणि मग पुन्हा एकदा बाळासाहेब सर्व समोरची टेबलांची रांग ओलांडून पुढे आले आणि माझा सत्कार केला. त्याही वेळेस ते राम नाईक आणि माझ्याकडे पाहून म्हणाले.. कलाकाराला द्यायचा सन्मान वेगळा असतो. त्यांचा मान त्यांना मिळायलाच हवा.\nमला जी व्यक्तिमत्त्वे आवडतात त्यांची व्यक्तिचित्रे अर्थात पोर्ट्रेट्स करण्याची संधी मी मागून घेतो. बाळासाहेबांचे असेच व्यक्तिचित्र करण्याची संधी मिळावी, ही अनेक दिवसांची इच्छा होती. त्याचा योग जुळून आला तो सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाच्या दिवशी २००८ साली. बाळासाहेबांनी होकार दिला. खरे तर त्या वेळेस त्यांची तब्येत तेवढी चांगली नव्हती. पण तरीही त्यांनी वेळ दिला. तब्बल दीड तास ते व्यक्तिचित्रणासाठी न हलता बसून होते. अर्थात ते बाळासाहेबच, त्यामुळे चित्रण करतानाही त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. कधी वाढलेल्या त्यांच्या दाढीवर तेच टिप्पणी करीत होते तर कधी अलीकडच्या चित्रकलेवर. पण तब्येत बरी नसलेल्या अवस्थेतही त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. तैलरंगात केलेले ते बाळासाहेबांचे पहिले व्यक्तिचित्र होते. त्याच वेळेस त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणजे मी चित्र काढत असताना त्यांना पाहायचे होते मागे बसून. मी त्यांना म्हटले की, मलाही आवडेल की, मी चित्र काढतो आहे आणि एक महान कलावंत मागे बसून ते पाहतो आहे. यापेक्षा एका कलावंतांच्या आयुष्यात दुसरा दुर्मिळ योग काय असू शकतो\nहा योग नंतर जुळून आला तो २००९ साली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मी चितारलेले व्यक्तिचित्र त्यांना भेट द्यावे असे बाळासाहेबांना वाटले आणि मग त्यांनी मला मातोश्रीवर बोलावून घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याचे व्यक्तिचित्र करायचे त्याच्याशी उत्तम संवाद साधावा लागतो. माझा बाबासाहेबांचा फारसा परिचय नव्हता. पण मी मातोश्रीवर पोहोचलो त्या वेळेस लक्षात आले की, मी तिथे पोहोचण्यापूर्वी बाळासाहेबांनीच बाबासाहेबांना माझी पुस्तके, माझे काम, माझे आल्बम दाखवून मी चांगला कलावंत असल्याचा विश्वास दिला होता. त्यामुळे मी माझ्या कामाविषयीची खात्री त्या बोलण्यातूनच बाबासाहेबांना आली होती. बाळासाहेब कुणाचीही खोटी स्तुती करीत नाहीत, याचा माझ्यापेक्षा बाबासाहेबांनाच अधिक अनुभव असावा. मग बाळासाहेबांनी त्यांच्यासमोर बसवून माझ्याकडून बाबासाहेबांचे व्यक्तिचित्र करवून घेतले. पुन्हा एकदा मी त्याच तणावाखालून जात होते. मागे बाळासाहेबांसारखा जाणता कलावंत बसलेला त्याच्यासमोर काम करायचे. पण बाळासाहेबच ताण हलका करीत होते. बाळासाहेब म्हणजे अनेक विषयांमधील किश्शांचा ओघवता धबधबाच होता. व्यक्तिचित्रण सुरू असताना ते सतत बोलतच होते. कधी चित्रांबद्दल, कधी चित्रांच्या वैशिष्टय़ांबद्दल, तर कधी त्यांना जाणवलेल्या चित्रांच्या गुणविशेषांबद्दल. त्यामुळे हास्यविनोदामध्ये काम करणे फारसे अवघड गेले नाही. ते व्यक्तिचित्रही बाळासाहेबांना खूप आवडले. ते त्यांनी बाबासाहेबांना भेट दिले.\nत्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेबांकडून बोलावणे आले ते लीलावतीच्या विजयभाई मेहता यांच्या व्यक्तिचित्रणासाठी. विजयभाईंना त्यांचे व्यक्तिचित्र भेट देऊन बाळासाहेबांना कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि ते व्यक्तिचित्र मीच करावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. बाळासाहेबांची इच्छा हीदेखील मी माझ्या कामाला मिळालेली पावती म्हणूनच घेत होतो.\nविजयभाईंचे चित्र करण्यासाठी घेतले. टर्पेंटाइनची बाटली उघडली आणि त्याच्या उग्र वासाने बाळासाहेबांना खोकला आला. डॉक्टरांनी त्यांना तिथे बसून राहण्यास मनाई केली. त्यावर ते म्हणाले, काम बंद करू नका, सुरूच ठेवा आणि आतमध्ये त्यांच्यासाठी खास केलेल्या आयसीयूमध्ये गेले. पण बाहेर चित्रण सुरू आहे आणि आपल्याला ते पाहायला मिळत नाही, त्याचा आनंद लुटता येत नाही, याची खंत त्यांच्या मनात होती आणि म्हणून ते त्याही अवस्थेत तब्बल तीन ते चार वेळा बाहेर काम पाहण्यासाठी आले. थोडा व���ळ थांबायचे, काम पाहायचे आणि मग आतमध्ये परत जायचे.\nकलावंताला काम करताना पाहण्याची हौस ही पट्टीच्या कलावंतांना असतेच. बाळासाहेब हे स्वत: उत्तम दर्जाचे कलावंत होते आणि त्यांची ती आस, ओढ, हौस त्यांच्या त्या अस्वस्थतेतून आणि परत परत बाहेर येऊन चित्र पाहण्यातून त्या दिवशीपुरती जाणवली. फार कमी राजकारण्यांना चित्रकलेविषयी आवड किंवा आस्था असते आणि त्यांना त्यातील ज्ञानही असते. बाळासाहेब हे असे विरळा अपवादात्मक राजकारणी होते. महत्त्वाचे म्हणजे आजवरच्या सर्व भेटींमध्ये कधीही आमच्या चर्चेत राजकारण हा विषय बाळासाहेबांनी कटाक्षाने बाजूला ठेवला होता. विजयभाईंच्या व्यक्तिचित्रणाच्या वेळेसही बाळासाहेबांनी मी पोहोचण्यापूर्वीच माझ्या पुस्तके आणि आल्बममधून त्यांना माझा परिचय करून दिला होता आणि चित्रणाबद्दल विश्वासही जागवला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेबांनी पाचारण करून केलेल्या प्रत्येक चित्राचा मोबदला त्यांनी मला न मागता दिला. कलावंताला कधीही दु:खी करायचे नाही आणि त्याच्याकडून फुकटही काही करून घ्यायचे नाही, हा त्यांचा खाक्या होता. राजकारणी मंडळी फार कमी वेळा स्वत:च्या खिशात हात घालतात, असे म्हटले जाते. माझ्यासाठी बाळासाहेब हे अपवाद होते.\nबाळासाहेबांशी झालेल्या गप्पांमघ्ये जलरंग, प्रसिद्ध चित्रकार वॉल्टर लँगहॅमर, व्यंगचित्रे असेच विषय असायचे. २००८ मध्ये केलेल्या पहिल्या व्यक्तिचित्राच्या वेळेस बाळासाहेबांची तब्येत चांगली नव्हती. पण नंतर ते बरे झाले आणि मग पुन्हा एकदा ताजेतवाने झालेल्या बाळासाहेबांचे व्यक्तिचित्र साकारले. यात बाळासाहेबांचे तेज अधिक जाणवते. (‘लोकप्रभा’च्या याच अंकाच्या मुखपृष्ठावर ते व्यक्तिचित्र वापरण्यात आले आहे) उद्धव ठाकरे यांनीही त्या वेळेस बरेच फोटो काढून घेतले. उद्धवजी मला म्हणाले, ‘एरवी मीही खास फोटोग्राफीसाठी बाळासाहेबांच्या मागे लागलो होतो. पण एवढा वेळ त्यांनी दिला नाही. त्यामुळे मीही संधी साधून घेतली.’ त्या वेळच्या गप्पांमध्ये जाणवलेला एक विशेष म्हणजे बाळासाहेब स्वत:वरही विनोद करायचे. हे सर्वानाच जमत नाही. पहिल्या व्यक्तिचित्राच्या वेळेस त्यांच्या कपाळावर एक चामखीळ होती. नंतर मात्र ती नव्हती, त्यावरून ते म्हणाले होते, कामत पूर्वीच्या चित्रात असलेला कपाळावरचा तिसरा डोळा आता नाही. कारण सारे काही स्पष्ट दिसतेय, त्यामुळे त्याची गरज नाही \nत्यानंतर बाळासाहेबांची पुन्हा भेट झाली ती, १४ फेब्रुवारी २०१० रोजी ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘पोर्ट्रेट्स’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस. मातोश्रीवरच बाळासाहेबांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळेस त्यांनी पुस्तकातील जवळपास प्रत्येक चित्रातील बारकावे पाहिले एवढेच नव्हे तर त्यावर चर्चाही केली. ती चर्चाही अशी होती की, त्यातून त्यांच्यातील कलासमीक्षक कुणालाही लक्षात यावा. अखेरीस म्हणाले, काय देऊ मी म्हटले आशीर्वाद लिहून द्या. त्यांनी त्यांच्या साहाय्यकाला पाचारण केले आणि सांगितले.. ‘एका महान कलावंतास..’ मग पुन्हा थांबले व म्हणाले.. हे सारे कमीच आहे. ते खोडून टाका आणि लिहा ‘एका महान कलामहर्षीस.. ’ त्यांनी मला कलामहर्षी म्हणणे ही माझ्यासाठीची आजवरची सर्वात मोठी बिदागी होती \nराजकारणी व्यक्तींवर राजकारणाचे एवढे रंग चढलेले असतात की, त्यांना बाकी काहीच दिसत नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत असे कधीच झाले नाही. ते उत्तम वक्ता, कलारसिक तर होतेच पण ते खूप चांगला माणूस होते. म्हणूनच २६ जुलै रोजी आलेल्या महापुराच्या वेळेस जेव्हा शेजारच्या बंगल्यातील ज्येष्ठ चित्रकार माधवराव सातवळेकर यांच्या घरातील चित्रे भिजली तेव्हा मदतीला माणसे सर्वप्रथम पाठवणारे बाळासाहेबच होते. बाका प्रसंग आला की, प्रथम आपण आपली वस्तू जपतो. बाळासाहेबांनी माणसे जपली आणि त्यांची कला जिवापाड जपण्यासाठी प्रयत्न केले.\nअसेच त्यांना एकदा विचारले तुला काय देऊ नंतर त्यांचे छायाचित्रकार बाळ मुणगेकर यांना बोलावले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून दिला. त्यावर बाळ मुणगेकर नंतर बाहेर आल्यावर म्हणाले की, यापूर्वी बाळासाहेबांनी खांद्यावर हात टाकून काढलेला कलावंत म्हणजे मायकेल जॅक्सन आणि आता तुम्ही नंतर त्यांचे छायाचित्रकार बाळ मुणगेकर यांना बोलावले आणि माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढून दिला. त्यावर बाळ मुणगेकर नंतर बाहेर आल्यावर म्हणाले की, यापूर्वी बाळासाहेबांनी खांद्यावर हात टाकून काढलेला कलावंत म्हणजे मायकेल जॅक्सन आणि आता तुम्ही बाळासाहेबांनी अशा अनेक क्षणांनी मला वेळोवेळी श्रीमंतच केले\nयंदाच्या वर्षी तर त्यांनी मला आणखी एक सुखद धक्का दिला. २७ एप्रिल रोजी सकाळीच बाळासाहेबांचा फोन आला. शुभेच्छा देण्यासाठी.. त्या दिवशी वाढदिवस होता माझा. बाळासाहेबांची ही आपुलकी हीच माझी खरी श्रीमंती होती.\nआज बाळासाहेब आपल्यात नाहीत, हे मनाने स्वीकारणे खूपच जड जाते आहे. असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही खरे तर हे विधान आजवर अनेकदा ऐकलेले आहे. पण हे विधान कुणाला तंतोतंत लागू होत असेल तर ते बाळासाहेबांनाच. फार पूर्वी कलावंतांना राजाश्रय मिळायचा. प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहेमान यांनी शाहू महाराज गेल्यानंतर प्रचंड हळहळ व्यक्त केली होती. ती हळहळ शब्दांत सांगता येणार नाही, असे ते म्हणाले होते. त्या वेळेस रहेमान यांना नेमके काय वाटले होते ते मला आज बाळासाहेब गेल्यानंतर जाणवते आहे खरे तर हे विधान आजवर अनेकदा ऐकलेले आहे. पण हे विधान कुणाला तंतोतंत लागू होत असेल तर ते बाळासाहेबांनाच. फार पूर्वी कलावंतांना राजाश्रय मिळायचा. प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहेमान यांनी शाहू महाराज गेल्यानंतर प्रचंड हळहळ व्यक्त केली होती. ती हळहळ शब्दांत सांगता येणार नाही, असे ते म्हणाले होते. त्या वेळेस रहेमान यांना नेमके काय वाटले होते ते मला आज बाळासाहेब गेल्यानंतर जाणवते आहे त्याच भावना आज माझ्याही आहेत. कलावंतांना आपलंसं करून घेणारं दुसरं कुणी व्यक्तिमत्त्व आज आहे, असे वाटत नाही. तमाम कलावंतांसाठी त्यांचा राजाच आज काळाच्या पडद्याआड गेला आहे\nएकदा मातोश्रीवर जाणे झाले. त्या वेळेस बाळासाहेबांनी खूप व्यक्तिगत माहिती विचारली. मी माझे आल्बम घेऊन गेलो होतो. ते आस्थेने पाहिले. त्यातील चित्रांविषयीदेखील त्यांनी चर्चा केली. कुठे शिकलात, मार्गदर्शन कुणाचे घेतले, असे अनेक प्रश्न विचारले. मी जे जेमध्ये शिकलो. असे म्हटल्यानंतर मात्र काहीसे चिडलेल्या स्वरात ते म्हणाले की, जे जे वगैरे काही नाही. ही चित्रकला हे तुमच्या तपश्चर्येचे फळ आहे.. जे जे विषयी मात्र बाळासाहेबांच्या मनात नेहमीच एक अढी होती. कदाचित त्याचे मूळ त्यांच्या पूर्वानुभवात आणि त्यांच्या बालपणीच्या एका घटनेमध्ये दडलेले असावे. हा किस्सा मला खुद्द बाळासाहेबांनीच सांगितला होता. ते म्हणाले होते की, बाबुराव पेंटर प्रबोधनकार ठाकरेंचे चांगले मित्र होते. ते घरी आले त्या वेळेस त्यांनी पाहिले की, लहानगे बाळासाहेब चित्र काढत होते. त्यांचे चांगले चित्र पाहून त्यांनी प्रबोधनकारांना सांगितले की, याची चित्रकला चांगली आहे. मोठा चांगला चित्रकार होईल. फक्त जे जेला घालू नका, नाही तर चित्रकला बिघडेल.\nयेथे जानेवारी २४, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब \nविलेपाल्र्यामध्येच लहानाचा मोठा झालेला कॅप्टन विनायक गोरे हा युवक काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाला. केवळ विलेपार्लेच नव्हे तर अवघा महाराष्ट्र त्याची शौर्यगाथा ऐकून सुन्न आणि त्याच वेळेस शोकाकुलही झाला. एरवी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली ऑपरेशन्स याचे काही फारसे नावीन्य सामान्य माणसाला नव्हते. मात्र कॅप्टन विनायक गोरे हा आपला होता, अशी भावना सामान्यांमध्ये होती आणि म्हणूनच त्याआधी त्याचे नाव फारसे चर्चेत नसतानाही त्याच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी होती. त्याच सुमारास विलेपाल्र्याच्या प्रसिद्ध पार्ले ग्लुकोज कंपनीजवळ रेल्वेमार्गावरून जाणारा पूल तयार होत होता. या पूर्ण होत आलेल्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव समोर आला आणि तसेच व्हायचेही होते. पण त्याच वेळेस माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यानंतर परिस्थिती वेगात पालटली. त्यानंतर लगेचच विलेपाल्र्यात शिवसेनेचे फलक लागले. त्यावर लिहिलेले होते की, त्या पुलाला आता माँसाहेबांचेच नाव दिले जाणार. खरे तर पार्लेकरांच्या मनातील इच्छेविरोधात हे सारे होत होते. पण बोलणार कोण, हा प्रश्न होता. कारण शिवसेनेला आणि शिवसैनिकांना अंगावर घेण्याची ताकद कुणातच नव्हती. शिवसेनेचा दरारा आड येत होता. अखेरीस थेट बाळासाहेबांशीच संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब फोनवर आले.. शहीद कॅप्टन विनायक गोरे यांची माहिती देण्यास सुरुवात करताच बाळासाहेब म्हणाले, बातम्या मी वाचल्या आहेत पुढे बोला.. समस्त पार्लेकरांची इच्छा त्यांच्या कानावर घालण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मग अडचण काय आहे त्यांना कौशल्याने सांगण्यात आले की, माँसाहेबांचे नावच त्या पुलाला देणार असे शिवसेनेचे फलक लागले आहेत आणि कुणी मध्ये आले तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेब म्हणाले, लिहून घ्या.. ‘विलेपार्ले येथील पुलाला शहीद कॅप्टन विनायक गोरे याचे नाव वगळता इतर कोणतेही नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास तिथे येऊन मी स्वत: ती नावाची पाटी उखडून फेकून देईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ त्यांना कौशल्याने सांगण्यात आले की, माँसाहेबांचे नावच त्या पुलाला देणार असे शिवसेनेचे फलक लागले आहेत आणि कुणी मध्ये आले तर खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेब म्हणाले, लिहून घ्या.. ‘विलेपार्ले येथील पुलाला शहीद कॅप्टन विनायक गोरे याचे नाव वगळता इतर कोणतेही नाव देण्याचा प्रयत्न झाल्यास तिथे येऊन मी स्वत: ती नावाची पाटी उखडून फेकून देईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ अर्थात दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकसत्ता’मध्ये पहिल्या पानावर हे वृत्त अर्थात बाळासाहेबांचे विधान प्रसिद्ध झाले.. आणि त्या पुलाला कॅप्टन विनायक गोरे यांचेच नाव मिळाले\nहे बाळासाहेब होते. लोकभावना समजून घेणारे आणि मागचा पुढचा विचार न करता देधडक-बेधडक वागणारे शिवसैनिकांना थोपविण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेबांमध्येच होती. म्हणूनच तर बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर १९६९ साली तत्कालीन काँग्रेस सरकारवर नामुष्की आली आणि त्यांनाच बाळासाहेबांना विनंती करावी लागली की, त्यांनी तुरुंगातूनच शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करावे.. कारण मुंबई पेटण्यास सुरुवात झाली होती आणि शिवसैनिकांना रोखण्याची ताकद कुणाकडेच नव्हती. पोलिसी बळाचा वापर करून प्रश्न चिघळला असता याची जाणीव काँग्रेसी राज्यकर्त्यांना होती.\nएवढेच नव्हे तर अगदी बाळासाहेब गेल्यानंतरही त्यांची ताकद दिसली ती लाखोंच्या संख्येने जमलेल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये. आणि लोकमान्य टिळकांनंतर झालेला हा दुसरा सार्वजनिक अंत्यविधी. त्याला परवानगी देतानाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी असे कारण देऊन अपवाद म्हणून हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष मृत्यूनंतरही ती ताकद कायम होती \nही ताकद बाळासाहेबांकडे आली ती त्यांच्यातील गुणवैशिष्टय़ांमुळे. अमोघ वक्तृत्व, धारदार शैली, थेट काळजाला भिडणारे भाषण आणि नसानसांत भरलेला बेधडकपणा यामुळे. अगदी आधुनिक चष्म्यातून पाहायचे तर बाळासाहेब हे स्वत:च एक उत्तम ब्रॅण्ड होते. त्यांचे ते ब्रॅण्ड असणे त्यांच्या चालण्यावागण्या आणि बोलण्यातूनही जाणवायचे. त्यांनी स्वत:ला तसे सादर केले. एका उत्तम ब्रॅण्डमध्ये जी सर्व गुणवैशिष्टय़े असावी लागतात ती सर्व बाळासाहेबांमध्ये होती. त्यामुळेच केस विस्कटलेले, गचाळ अवस्थेतील बाळासाहेब कधीच पाहायला मिळाले नाहीत. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र प्रसिद्ध झालेली छायाचित्रे पाहिली तर हे अगदी सहज लक्षात येईल.\nसुरुवातीच्या काळात जोधपुरी कोट हा त्यांचा पेहराव होता. त्यानंतर सदरा, पायजमा, अंगावर शाल समोरून गळ्यात दिसणाऱ्या रुद्राक्षांच्या माळा आणि हाताच्या बोटांमध्येही ती रुद्राक्षाची माळ अडकलेली बाळासाहेब हे सर्वोत्तम ब्रॅण्ड असल्याचीच ही सारी लक्षणे होती.\n‘ठाकरी शैली’ आणि ‘ठाकरी बाणा’ हे तर केवळ त्यांच्या वक्तृत्व आणि भाषेसाठी खास वापरण्यात आलेले शब्दप्रयोग यामध्येही त्यांचे नाव आहेच. ही ठाकरी शैलीच सामान्यांना सर्वाधिक भावली. त्या सर्व गोष्टींच्या मुळाशी होती ती उत्स्फूर्तता आणि बेधडकपणा. जाऊन थेट धडकायचे नंतर काय होणार याचा फारसा विचार त्या मागे नसायचा. खरे तर तारुण्यामध्ये प्रत्येक माणूस कमी-अधिक फरकाने हा गुण मिरवत असतो. बाळासाहेबांनी तो आयुष्यभर मिरवला, ते आयुष्यभर तरुणच राहिले. त्यांची भाषणे ही प्रामुख्याने तरुण सळसळत्या रक्ताच्या तरुणांना आवाहन करणारी असायची. त्यात आवाहन कमी आणि आव्हानच अधिक असायचे. ती भाषणे अंगार फुलवणारी आणि चेतवणारी होती. म्हणूनच त्यांच्यावर दाखल झालेले सर्व गुन्हे हे चिथावणीखोरीचे होते सर्व गुन्ह्य़ांमध्ये चिथावणीखोरीचे कलम समान दिसेल. हाच त्यांचा बेधडकपणा, अंगावर घेण्याची वृत्ती प्रकर्षांने जाणवली ती ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर. त्याची जबाबदारी घेण्यासाठी रास्वसंघ किंवा मग भाजपा, विश्व हिंदूू परिषद कुणीच तयार नव्हते. त्यावेळेस ते शिवसैनिक होते, अशी आवई आली. दुसऱ्या क्षणाला बाळासाहेबांचे विधान आले.. ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे\nत्यांचा हा दरारा काही केवळ जनसामान्यांपुरताच मर्यादित नव्हता. तर थेट न्यायालयांपर्यंत होता. बाळसाहेबांचे अभय अनेकांना मोठा मदतीचा हात देऊन गेले. बोफोर्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेला अमिताभ बच्चन असो किंवा मग बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली पकडला गेलेला संजय दत्त असो. संजय दत्तच्या सुटकेसाठी तर मग बाळासाहेबांनी थेट टाडा न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाच लक्ष्य केले. किणी प्रकरणात राज ठाकरे अडकले होते तेव्हाही त्यांनी थेट दसरा मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवरच आरोप केले एवढे सारे होऊनही बाळासाहेबांवर या दोन्ही प्रकरणांत कोणतीही कारवाई झाली नाही. हा दरारा की, सरकारची निष्क्रियता यावर वाद होऊ शकतो\nकोणताही ब्रॅण्ड वर्षांनुवर्षे तसाच राहिला तर तो कालगतीत नामशेष होण्याचा धोका असतो. बाळासाहेबांनी कालगतीनुसार बदलही केला. हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचा स्वीकारही त्यांनी असाच केला. मग तो अखेपर्यंत कायम होता. त्यानंतर बदललेले बाळासाहेब नंतर केवळ भगव्या वेशातच दिसले. त्यांची शालही भगवी होती. अंत्यसंस्काराच्या वेळेसही त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रेच होती. फक्त पेहेराव नाही तर बाळासाहेबांच्या सवयीदेखील त्यांच्या ब्रॅण्डच होत्या. सुरुवातीस त्यांच्या तोंडातील चिरूट हा त्यांचा परिचय होता. कधी हातात सिगार असायचा. नंतर हाताच्या बोटांमध्ये रुद्राक्षांची माळ विसावली. त्यांचा मोठय़ा फ्रेमचा चष्मा हादेखील तसाच. यातील प्रत्येक गोष्ट ही बाळासाहेबांचा परिचय होती.\nपण या सर्वाना दशांगुळे उरणारी गोष्ट होती ती त्यांचे धारदार नेतृत्व. त्यांचे वागणे, बोलणे, भूमिका यांत अनेकदा विरोधाभास असायचा. त्यामागे त्यांचे स्वत:चे असे वेगळे तर्कशास्त्र होते. पण सामान्य माणसाचा मात्र गोंधळ व्हायचा. पाकिस्तानी संघाला विरोध करणाऱ्या बाळासाहेबांच्याच घरात जाऊन जावेद मियांदाद मेजवानी कशी काय घेऊ शकतो, असा प्रश्न सामान्यांच्या मनात यायचा. पण हा विरोधाभास हेदेखील बाळासाहेबांचेच पेटंट असावे.\nमनात येईल ते बोलायचे हे त्यांचे तत्त्व होते म्हणून त्यांना कदाचित रूढार्थाने राजकारणी म्हणताना थोडा विचार करावा लागतो. कारण राजकारणी व्यक्ती अनेकदा केवळ मतलबाचेच बोलतात. बाळासाहेब हे एक अजब रसायन होते. म्हणूनच ते या ब्रॅण्डच्याही पलीकडे जाऊन ‘ग्रॅण्ड’ ठरले. भव्यदिव्यता हे त्यांचे आकर्षण होते, असे त्यांनी स्वत: एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर चिरकूट गोष्टींपेक्षा भव्यतेची आस धरावी, तर माणूस मोठा होतो\nत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा हा ब्रॅण्ड स्वत:सोबत वागवला. पण हे काही येऱ्यागबाळ्याचे काम नोहे म्हणूनच सर्वाना आता प्रश्न सतावतो आहे, बाळासाहेबांनंतर काय म्हणूनच सर्वाना आता प्रश्न सतावतो आहे, बाळासाहेबांनंतर काय शिवसेनेचे काय होणार खरे तर हा प्रश्न कदाचित बाळासाहेबांच्याही मनात होताच म्हणूनच तर त्यांनी उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. बाळासाहेबांचा हा ब्रॅण्ड पुढे नेणे सोपे काम तर निश्चितच नाही आणि आताच्या परिस्थितीत तर ते अधिकच कठीण असणार आहे. त्यांचा वारसा सांगणाऱ्या प्रत्येकाला हाच विचार करावा लागेल की, बाळासाहेब ठाकरे नावाच्या ग्रॅण्ड अशा ब्रॅण्डचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आपल्यात आहे काय\nयेथे जानेवारी २४, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nआता असमंतही भगवा झाला…\nयेथे जानेवारी २४, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमहाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांची लाट – आदित्य ठाकरे\nआदित्य ठाकरे यांचा झंझावात… सांगलीत प्रचंड सभा, दक्षिण कराडमध्ये दणदणीत रोड शो\nयुवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी सांगली, विटा आणि कराड येथे दणदणीत रोड शो आणि प्रचंड सभा झाली. त्यांच्या सभेला आणि रोड शोला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करताच ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विधानसभा निवडणुकीत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांचीच लाट असल्याचे दिल्लीश्‍वरांना दाखवून द्या, असे जबरदस्त आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.\nसत्ता मिळविण्यासाठी स्वाभिमान सोडून महाराष्ट्र दिल्लीश्‍वरांसमोर कधीही झुकणार नाही. विधानसभा निवडणुकीत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिल्लीपर्यंत पोहोचवा आणि महाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांचीच लाट असल्याचे दिल्लीश्‍वरांना दाखवून द्या, असे जबरदस्त आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. आता शिवसेनेचे सरकार येणार असून मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार असल्यामुळे कराड येथे सभांचा समारोप केला, असे ते कराड विमानतळावर बोलताना म्हणाले.\nयुवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज सांगली, विटा आणि कराड येथे दणदणीत रोड शो आणि प्रचंड सभा झाली. त्यांच्या सभेला आणि रोड शोला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने करताच ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी युवकांनी परिसर दणाणून सोडला. आदित्य ठाकरे म्हणाले, सत्तापरिवर्तनासाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत. ज्या भाजपसाठी आपण लढलो, झगडलो त्या भाजपने आपला विश्‍वासघात केला. मला अभिमान आहे शिवसेना पक्षप्रमुखांचा. सत्तेसाठी ते भाजप किंवा मोदींसमोर झुकले नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख झुकतात फक्त छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरच. आता वेळ आली आहे दिल्लीश्‍वरांना आपली ताकद दाखवण्याची, असे आवाहन त्यांनी केले.\nआदित्य ठाकरे म्हणाले, आजही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आहे, पण एका सत्तेमुळे कसली ही मस्ती राज्यातील शिवसेना-भाजपची गेल्या २५ वर्षांची युती तोडली. शिवसेनाप्रमुखांनी ज्या विश्‍वासाने तुमच्याशी २५ वर्षे युती सांभाळली त्यांच्या पाठीत केलेला हा वार सर्वसामान्य जनता सहन करणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. यावेळी शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.\nमुख्यमंत्री चव्हाण सह्या करा… सह्या करा, कराडमध्ये घोषणाबाजी\nयुवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कराडमधील रोड शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोड शोला दत्त चौकातून प्रारंभ झाला. संपूर्ण कराड शहरातून रोड शो झाला. यावेळी तरुणांनी ‘मुख्यमंत्री सह्या करा… सह्या करा’ची घोषणाबाजी करीत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील रोष व्यक्त केला. यावेळी तरुणाईने ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी युवकांनी परिसर दणाणून सोडला.\nविधानसभा निवडणुकीचे मतदान १५ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी महाराष्ट्र्रासमोरील समस्यांचा रावण शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून मारून टाका आणि शिवसेनेच्या सुवर्णयुगाला सुरुवात करा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा तयार आहे. क्रांतिकारी निर्णयातून महाराष्ट्रात सुवर्णयुग अवतरणार आहे. युवकांनी पुढाकार घेऊन विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवा��ा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.\n- महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच\nकराड : कॉंग्रेस पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात मी शेवटचा आलो आहे, कारण यापुढे येणारे सरकार हे शिवसेनेचे असून मुख्यमंत्रीसुद्धा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्‍वास आदित्य ठाकरे यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा वाढता पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे. सर्व महाराष्ट्रात भगवे वातावरण दिसते आहे. त्यामुळ या वेळेस शिवसेना सत्तेवर येईल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आहे याची मला खात्री आहे. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे स्वबळाचे सरकार येणार आहे. यापुढच्या सरकारचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार आहे, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nयेथे जानेवारी २४, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २२ जानेवारी, २०१५\nशिवसेना दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि इतिहासाचा एक महत्वाचा घटक........... जय महाराष्ट्र \nयेथे जानेवारी २२, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २० जानेवारी, २०१५\nशिवसेनेचे सरसेनापती, हिंदुहृदयसम्राट आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला सातत्याने हलवत पाच-सहा दशकांहून अधिक काळ गाजणारा झंझावात म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना आज अखेरचा \"जय महाराष्ट्र' म्हणताना राज्यातील गरम रक्ताच्या तरुणाईला आणि मराठी माणूस म्हणून मिरवत असलेल्या असंख्य लोकांना हुंदका फुटला असणार. \"आव्वाज कुणाचा', अशी ललकारी मारत भगवा फडकवणाऱ्यांचे शब्दही गोठले असणार. लोकप्रियतेच्या अत्युच्च लाटेवर आरूढ होऊन सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले एक दुर्मिळ नेते, चमत्कार वाटावेत, असे झुंजार नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय प्रबोधनकारी विचारांची परंपरा असलेला एक तरुण व्यंग्यचित्रकार कुंचल्याच्या मदतीने प्रस्थापित राजकारणाला एकावर एक फटके मारत स्वतःच एक महानेता बनतो काय आणि महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करीत दिल्लीच्या राजकारणावरही पंजा मारतो काय, सारे काही अचंबित करणारेच होते. कोणत्याही राजकीय लाटेबरोबर किंवा कोणत्याही प्रस्थापित राजकीय प्रवाहाबरोबर नव्हे, तर प्रवाहांच्या विरोधात जाऊन राजकारण कसे करता येते आणि लोकप्रियतेच्या शिखरावर कसे पोचता येते, याचे आधुनिक राजकारणातील एक उत्तम उदाहरण म्हणजेही बाळासाहेब ठाकरे होय. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने त्यांचे राजकारण सुरू झाले आणि पुढे पन्नास वर्षे ते या त्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे दिशा देत राहिले. मराठी माणसाचा जयजयकार करत प्रस्थापितांना दोन देण्याचे आणि दोन घेण्याचे त्यांचे हे राजकारण होते. मराठी माणसाची अस्मिता जागी करून तिला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचे हे राजकारण होते. खरे तर तसे हे खूप अवघड होते. हुकूमशाही पद्धतीने संघटना चालवून लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याचे हे राजकारण होते. पिंजऱ्याबाहेर असलेल्या वाघ-सिंहावर रोज बसण्याचे हे राजकारण होते. ते यशस्वी करून दाखविणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी पर्वाचे नाव होते बाळासाहेब ठाकरे. वाघनखे असलेल्या कुंचल्यातून निर्माण झालेले हे राजकारण माळ धारण केलेल्या त्यांच्या मनगटावर टिकून राहिले. महाराष्ट्राने असे विलक्षण राजकारण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. आपल्या खास ठाकरे शैलीच्या या राजकारणाला बाळासाहेबांनी नाव दिले होते, \"शिवशाही प्रबोधनकारी विचारांची परंपरा असलेला एक तरुण व्यंग्यचित्रकार कुंचल्याच्या मदतीने प्रस्थापित राजकारणाला एकावर एक फटके मारत स्वतःच एक महानेता बनतो काय आणि महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करीत दिल्लीच्या राजकारणावरही पंजा मारतो काय, सारे काही अचंबित करणारेच होते. कोणत्याही राजकीय लाटेबरोबर किंवा कोणत्याही प्रस्थापित राजकीय प्रवाहाबरोबर नव्हे, तर प्रवाहांच्या विरोधात जाऊन राजकारण कसे करता येते आणि लोकप्रियतेच्या शिखरावर कसे पोचता येते, याचे आधुनिक राजकारणातील एक उत्तम उदाहरण म्हणजेही बाळासाहेब ठाकरे होय. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने त्यांचे राजकारण सुरू झाले आणि पुढे पन्नास वर्षे ते या त्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे दिशा देत राहिले. मराठी माणसाचा जयजयकार करत प्रस्थापितांना दोन देण्याचे आणि दोन घेण्याचे त्यांचे हे राजकारण होते. मराठी माणसाची अस्मिता जागी करून तिला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्याचे हे राजकारण होते. खरे तर तसे हे खूप अवघड होते. हुकूमशाही पद्धतीने संघटना चालवून लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याचे हे राजकारण होते. पिंजऱ्याबाहेर असलेल्या वाघ-सिंहावर रोज बसण्याचे हे राजकारण होते. ते यशस्वी करून दाखविणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी पर्वाचे नाव होते बाळासाहेब ठाकरे. वाघनखे असलेल्या कुंचल्यातून निर्माण झालेले हे राजकारण माळ धारण केलेल्या त्यांच्या मनगटावर टिकून राहिले. महाराष्ट्राने असे विलक्षण राजकारण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. आपल्या खास ठाकरे शैलीच्या या राजकारणाला बाळासाहेबांनी नाव दिले होते, \"शिवशाही' अर्थातच शिवसेनेची शिवशाही... आपल्या देशात आणि राज्यात स्वातंत्र्यानंतरचे राजकारण कल्याणकारी मानले जाते; पण याकल्याणकारी राज्यातही सर्वसामान्यांच्या अस्मितेचे प्रश्‍न असतात. माणूस एकाच वेळी नागरिकही असतो आणि मराठी माणूसही असतो. तो एकाच वेळी देशाच्या नकाशातही असतो आणि त्याच वेळी बेळगावसारख्या सीमा भागात घुसमटतही असतो. एकाच वेळी तो वर्तमानही असतो आणि त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेला इतिहासही असतो. बाळासाहेबांनी सर्वप्रथम हात घातला तो मराठी माणसाच्या संवेदनांना. या संवेदनांचे त्यांनी घोषणांमध्ये आणि राजकारणामध्ये रूपांतर केले. \"जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा आणली. लोकशाहीचा तिरस्कार करत आणि तिच्या मर्यादांवर बोट ठेवत स्वत:चे शिवशाहीचे मॉडेल मांडण्यास आणि मराठी माणसाच्या सर्व प्रश्‍नांवर शिवसेना हेच एक उत्तर आहे, असे विश्‍वासाने सांगण्यास सुरवात केली. सीमा भागातील मराठी माणसाच्या मदतीसाठी ते सर्व शक्तीनिशी धावले. या प्रश्‍नावरून त्यांनी रान उठविले. मोरारजी देसाई यांची गाडी अडवून तुरुंगवास पत्करला. मराठी माणूस आणि त्याचा विकास हेच माझे आणि माझ्या शिवशाहीचे एकमेव ध्येय आहे, असे म्हणत पंतप्रधानांपासून ते गल्लीतल्या एखाद्या गब्बर पुढाऱ्यापर्यंत साऱ्यांशीच सातत्याने दोन हात केले. आपल्या कृतीच्या परिणामाची तमा त्यांनी कधीही बाळगली नाही. माझा शिवसैनिक म्हणजे माझी कवचकुंडले, असे ते सांगत राहिले. त्यांचा फाटकातुटका कार्यकर्ताही \"आवाज कुणाचा' अशी गगनभेदी घोषणा देत अन्याय करणाऱ्यावर तुटून पडायचा. गळ्यात बाळासाहेबांचा फोटो आणि हातात शिवसेनेचे बॅनर घेऊन रस्त्यारस्त्यावर तो उभा ठाकायचा. बाळासाहेब हीच या कार्यकर्त्यांची ऊर्जा आणि बाळासाहेब हेच त्यांचे हत्यार होते. बाळासाहेबांनी हल्लाबोल असा आदेश दिला, की कार्यकर्ते कशाचीही तमा न बाळगता तुटून पडायचे. शिवसेनेसाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास सज्ज राहा, असा जबरदस्त ट्रिपल डोसही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. शिवसेनेत पदाला किंवा जातीला महत्त्व नसते, तर त्यागाला आणि कामालाच महत्त्व असते, हा मंत्र त्यांनी बिंबवला. प्रस्थापित कॉंग्रेसच्या सत्ताभिमुख आणि ऊबदार राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर खरे तर हे सारे अवघड होते. तरीही बाळासाहेब ते करत होते. आपण यशस्वी होणारच, असा जबरदस्त विश्‍वास बाळगून लोकांच्या प्रश्‍नांना ते थेट भिडत होते. प्रश्‍नांच्या आड येणाऱ्यांना \"दे दणका'सारखा कार्यक्रम राबवून वचक निर्माण करत होते. जेथे जेथे मराठी माणसांची कोंडी होईल तेथे तेथे शिवसेना धावून येईल, असे चित्र निर्माण होऊ लागले. प्रशासन आणि राजकारणातही त्यामुळे शिवसेनेचा दबदबा निर्माण होत होता.\nवरकरणी सामाजिक व अस्मितारक्षक वाटणारी शिवसेना हळूहळू राजकीय शक्तीत रूपांतरित होत होती. पुढे पुढे तर \"ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण' हे सूत्र उलटे झाल्यानंतरही लोकांनी ते आनंदाने स्वीकारले. शिवसेनेला सत्तेवर बसविले. 1966 ला शिवसेना जन्माला आली आणि अनेक वर्षे आग, विस्तव, वादळ, डोंगर यांच्याबरोबर सातत्याने लढत लढत 1995 मध्ये भगवा घेऊन ती सत्तेच्या सिंहासनावर गेली. दरम्यानच्या काळात कॉंग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांबरोबर तिने टक्कर दिली. मुंबईच्या महापौरापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि लोकसभेच्या सभापतिपदापर्यंत एका प्रादेशिक पक्षाने मोठ्या आत्मविश्‍वासाने मारलेली ही धडक होती. या काळात बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला, साहित्यिकांना बैल म्हटले, आणि होय, आम्हीच बाबरी मशीद पाडली, असे ठणकावून सांगितले. हिंदुत्ववादाच्या बाबतीत भाजप मिळमिळीत आणि शिवसेना आक्रमक आहे, असे सांगत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याची स्वप्ने पेरली आणि ती उगवली तीही त्यांच्या हयातीतच. बाळासाहेबांच्या अंगा-खांद्यावर वाढलेले आणि मोठे झालेले त्यांचे काही सरदार शिवसेनेच्या अभेद्य किल्ल्याबाहेर पडले. शिवसेनेला जातिवादी ठरविणारे काही जण शिवसेनेच्या किल्ल्यात येऊन किंवा शिवसेनेच्या मदतीने सत्तेच��� ऊब भोगू लागले. याच काळात मुंबईत मायकल जॅक्‍सनचा प्रयोग घेऊन बाळासाहेबांनी संस्कृतिरक्षकांना जबरदस्त धक्का दिला होता. याच काळात शिवसेनेला अनेक पराभवही पचवावे लागले होते आणि शिवसेनाप्रमुखपदही सोडेन, अशी घोषणाही बाळासाहेबांनी याच काळात केली होती. सर्वांत धक्कादायक घटना म्हणजे याच काळात राज ठाकरेही शिवसेनेबाहेर पडले. आणखी काय काय झाले, हे सांगता येऊ नये इतके घडत गेले. लोकांनी मात्र आपला महानायक म्हणून बाळासाहेबांवरील आपली अभंग निष्ठा कायम ठेवली होती. त्यांची प्रकट झालेली विविध रूपे मान्य केली होती. मला प्रबोधनकारांची श्रेष्ठ परंपरा आहे, असेही बाळासाहेब सांगायचे आणि त्याच वेळेला \"गर्व से कहो हम हिंदू है' हेही सांगत एका विशिष्ट समूहावर तुटूनही पडायचे. लोकांनी बाळासाहेबांच्या या भूमिकांविषयी कधीही प्रश्‍न उपस्थित केला नाही. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे हेच बळ होते. साहित्यिकांना बैल म्हणणारे बाळासाहेब पुढे कुसुमाग्रजांच्या पायावर माथा टेकवतात, हेही लोकांनी पाहिले होते. देश सोनिया गांधींच्या इटलीत गहाण पडलाय, असे म्हणणारे बाळासाहेब महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देतात, हेही पाहिले होते. एक मनस्वी आणि स्वतःला वाटेल तेच करणारा आणि त्याची बरी-वाईट किंमत मोजणारा, कधी वादळाच्या हातात हात देऊन तर कधी वादळावर स्वार होऊन जगणारा आणि स्वतःच्या हिमतीवर राजकारण वळवणारा हा नेता होता.\nसंयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष आणि संघटना जन्माला आल्या. काही काळ त्या चमकल्या आणि निस्तेजही झाल्या; पण शिवसेनेचे मात्र तसे झाले नाही. यामागची नेमकी कारणे शोधण्याचा नीट प्रयत्न झाला पाहिजे. बाळासाहेब नुसतेच व्यंगचित्रकार नव्हते, तर ते धूर्त, मुरब्बी राजकारणीही होते. त्यांना राजकारणाचे वारे नीट कळायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा विविध समाजघटकांचे विविध पक्षांत विभाजन झाले होते. दलित, अल्पसंख्याक कॉंग्रेसकडे, उच्चवर्गीय भाजपकडे, श्रमिक डाव्यांकडे, अशी ढोबळमानाने ती विभागणी होती. बाळासाहेबांनी या सर्वांचा खोलवर अभ्यास केलेला होता. जे समूह वा घटक सत्तेच्या विभागणीबाहेर फेकले गेले होते त्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेत खेचले. मराठेतर ओबीसी, बौद्धेतर दलित, अल्पशिक्षित, बेरोजगार तरुण असे हे घटक होते. यांपैकी बहुतेकांना स्वातंत्र्योत्तर काळात वेगवेगळ्या कारणाने सत्ता मिळाली नव्हती. ती मिळण्याची शक्‍यताही नव्हती. हा सारा वर्ग शिवसेनेने आपल्याकडे वळवला. त्याला थेट सत्तास्थानावर नेऊन बसविले. बाळासाहेबांनी घडवलेला हा राजकीय चमत्कार होता. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी घडले नव्हते. शिवसेनेत जात-पात मानली जात नाही, हे बाळासाहेबांनी कृतीतूनच सिद्ध केले. मातंग, चर्मकार, साळी, माळी, कोष्टी, कोळी, तेली, तांबोळी आदी अनेक उपेक्षितांमधील लोक विधानसभेत आणि लोकसभेत शपथ घेताना दिसले. सत्ता तळागाळापर्यंत नेण्याचा दावा कॉंग्रेस करत होती आणि बाळासाहेब प्रत्यक्षात ते घडवत होते. हेही खरे आहे, की बाळासाहेबांची अनेक कल्याणकारी स्वप्ने \"ओव्हरसाइज' होती; पण लोकांनी त्याकडे कानाडोळा केला. गरिबांसाठी गावोगाव झुणका-भाकर केंद्रे, चाळीस लाख झोपडवासीयांना मुंबईतच मोफत घरे, सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज, प्रत्येकाला नोकरी अशी किती तरी आश्‍वासने म्हणजे वचननामे शिवसेनेने आभाळभर पसरवली होती. प्रत्यक्षात या वचननाम्यांचे काय झाले हे सर्वश्रुत आहे. अर्थात, सत्तेच्या राजकारणात बाळासाहेबांनीच अशी वचने दिली असे नाही. पुढे इतरांनाही या वचननाम्यांची भुरळ पडली हा भाग वेगळा. राजकारणातच शिवसेना तयार झाली असे नाही, तर अल्पावधीतच कामगार सेना, विद्यार्थी सेना, शेतकरी सेना, टपरीधारक सेना, दलित सेना, कलावंत सेना, महिला सेना, वाहनधारक सेना अशा असंख्य रूपांत ती प्रकट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात अद्‌भुत कादंबरी वाटावी असे एक वैशिष्ट्यपूर्ण पर्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. मराठी माणसाच्या हितापोटी जन्माला आलेली शिवसेना पुढे पुढे व्यापक रूप घेऊ लागली. गरिबांचे तारणहार आम्हीच आहोत, असे सांगू लागली. दुसऱ्या बाजूला बदलत असतात तेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि तीच शिवसेना, असे समीकरण रूढ होऊ लागले. मराठी माणसाच्या उद्धाराचा निर्धार कायम ठेवत शिवसेनेने हे बदल घडविले होते. सर्वांनाच आश्‍चर्यचकित करणारे हे बदल आहेत. आयुष्यभर लढत राहिलेला हा महानेता मृत्यूशीही लढत राहिला. बऱ्याच वेळेला विजय मिळवत राहिला; पण शेवटी माणूस हरतो आणि मृत्यूच विजयी होतो, हे निसर्गाचे सूत्र त्यांनाही स्वीकारावे लागले. मराठी माणसाच्या अस्मितेला जेव्हा केव्हा यापुढेही अंकुर फुटतील, अंकुराचे टोकदार भाले व्हायला लागतील, तेव्हा याद येत राहील ती बाळासाहेबांचीच. या महापराक्रमी नेत्याला अखेरचा जय महाराष्ट्र.\nबाळासाहेब आणि शिवसेना राजकारणात एक चमत्कार वाटत असला, तरी या चमत्काराच्या मागेही काळ आणि माणूस वेळीच समजून घेण्याचा प्रयत्नही होता.\nयेथे जानेवारी २०, २०१५ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)\nसर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट (मास्टर्स डिग्री) चे शिक्षण घेत असलेले कु.अविनाश पाटील यांनी रेखाटलेले माननिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अप्रतिम चित्र.\nबाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरु...\nबाळासाहेब ठाकरे यांना अनावृत्त पत्र....तुमचा निखिल वागळे\nप्रिय बाळासाहेब, हांहां म्हणता वर्ष कसं उलटलं हे समजलंच नाही. १७ नोव्हेंबर २०१२ ते १७ नोव्हेंबर २०१३. एक वर्षाचा हा काळ तुमच्या लाडक...\nसर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट (मास्टर्स डिग्री) चे शिक्षण घेत असलेले कु.अविनाश पाटील यांनी रेखाटलेले माननिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अप्रतिम चित्र.\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे\nमी संदीप शामराव राऊळ साहेबांचा एक शिवसैनिक-युवासैनिक ,बाळासाहेबांन बद्दल प्रेम,आदर आणि निष्टा लहानपणापासूनच निमार्ण झाली, लहान असताना मुलाना चित्रपटातील हिरो,सुपरहिरो आवडतात,पण मला लहान पण पासूनच बाळासाहेबांन बद्दल प्रचंड प्रेम त्यातूनच मी व्यंगचित्रे काढू लागलो. आता मी शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेत विभाग अधिकारी मानून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले समाजसेवेचे काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याच माध्यमातून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हांच्या वार इंटरनेट वर खूप माहित,फोटो ,ध्वनीफिती,चलचित्रे आहेत तरी, हा ब्लोग बनवण्या मगचा उदेश एवढआच की साहेबांन विषयीची माहित,फोटो ,ध्वनीफिती,चलचित्रे एकत्रित करणे. व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. जय हिंद...जय महाराष���ट्र …\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब \nआता असमंतही भगवा झाला…\nमहाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांची लाट – आदित्य...\nशिवसेना दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेच...\nमराठी भाषा आणि बाळासाहेब एक आठवण....किशोर सोनावणे:...\nमराठीसाठीच शिवसनेचा जन्म- शिवसेनाप्रमुख\nसानियाचे हृदय भारतीय नाही- शिवसेनाप्रमुख\nदेशप्रेम गुन्हा असल्यास तो करूचः शिवसेनाप्रमुख\nमी ह्रदयाने तुमच्या जवळच आहे - बाळासाहेब\nवयाने थकलोय, विचारांनी नाही- बाळासाहेब\nमी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे - शिवसेनाप्रमुख\nसुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य: बाळासाहेब\nआणिबाणी जाहीर करा- शिवसेनाप्रमुख\nहिंदूंना संघटित व्हावेच लागेल - शिवसेनाप्रमुख\nराज ठाकरे 'जिना'- बाळासाहेब\nआठवणीतील बाळासाहेब - अमिताभ बच्चन\nमराठी माणूस महाराष्ट्रातच उपरा - बाळासाहेब ठाकरे\nबाळासाहेब, शिवसेना आणि मी -छगन भुजबळ\n - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्...\nभाग २६ : शिवसेना झिंदाबाद\nभाग २५ : अवघा हलकल्लोळ करावा\nभाग २४ : मराठीची ‘लागण’\nभाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष\nभाग २२ : एक व्हावे बहुजनांनी\nभाग २१ : उमेदवारी घ्या उमेदवारी...\nभाग १९ : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)\nभाग १८ : बिनपैशांची निवडणूक\nभाग १७ : बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक\nभाग १६ : गिरणगावात वाघाचे ठसे\nभाग १५ : दळवी बिल्डिंग\nभाग १४ : पहिली युती\nभाग १३ : ठाण्यावर भगवा\nभाग १२ : सदाशिवसेना ते वसंतसेना\nभाग ११ : राडा\nभाग १० : झपाटलेला शिवसैनिक\nभाग ९ : अड्डे ते शाखा\nभाग ८ : राजकारणाचं गजकरण\nभाग ७ : त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nबाळासाहेब ठाकरे यांना अनावृत्त पत्र....तुमचा निखि...\nशिवसेनाप्रमुखांवर नागपूर व माहीम येथे जीवघेणे हल्ले\nदादांचा ‘राम राम’ आणि शिवसेनेचा जय महाराष्ट्र\n‘मातोश्री सेवक’ झाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष\n'जातीविरहित राजकारण' हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं ...\nमोगली अत्याचाराच्या खुणा नष्ट ��रून तेथे स्वाभिमान ...\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आजच्या 'सामना' मधील ...\nएक निस्वार्थी नेतृत्व - बाळासाहेब\nबाळासाहेब : बाबा आणि आईही\nजेव्हा साहेब दिघेसाहेबांवर चिडतात..\nसाहेब - मराठीचा मान आणि हिंदुत्वाचा अभिमान.\nमी बाळासाहेबांची धाकटी सून\nहळवा माणूस, धारदार नेता\nशिवसेना प्रमुखांना प्रथम वंदन\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2017/06/blog-post_7.html", "date_download": "2023-05-30T04:43:58Z", "digest": "sha1:URAVI2PSMN72EETYJFRR645KGZQCQLOY", "length": 9670, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: मुंबईच्या माझे माहेर अनाथाश्रमातील मुलींनी रत्नागिरीत अनुभवले कौटुंबिक जीवन", "raw_content": "\nमुंबईच्या माझे माहेर अनाथाश्रमातील मुलींनी रत्नागिरीत अनुभवले कौटुंबिक जीवन\nरत्नागिरी : मुंबईच्या अनाथाश्रमातील त्या मुली रत्नागिरीतील चार दिवसांच्या भ्रमंतीने भारावून गेल्या. निसर्गाचा जवळून परिचय होण्याबरोबरच त्यांनी कौटुंबिक जीवनही अनुभवले. मुंबईतील अंकुर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरीची सैर घडलेल्या या मुलींनी पुन्हा एकदा या परिसरात येण्याचा मनोदय व्यक्त केला.\nकेळ्ये-मजगाव (ता. रत्नागिरी) माध्यमिक विद्यालयातल्या\nआपल्याच वयाच्या मैत्रिणींमध्ये रंगून गेलेल्या\nमुंबईतील माझे माहेर संस्थेच्या मुली.\nअनाथ मुलांमधील सुप्त कौशल्यांचा शोध घेऊन अशा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी मुंबईतील अंकुर प्रतिष्ठान ही सेवाभावी संस्था काम करते. अनाथाश्रमात बंदिस्त वातावरणात राहिलेल्या मुलांना बाहेरील जगाशी परिचय करून देण्याकरिता मुंबईच्या काळाचौकीतील माझे माहेर अनाथाश्रमातील अकरा मुलींना प्रतिष्ठानतर्फे मातृभूमी परिचय शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरीत चार दिवसांची सहल आयोजित केली होती. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या वसतिगृहात त्यांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथेच शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वसतिगृहाचे रेक्टर महेश नाईक, अंकुरच्या व्यवस्थापकीय समितीचे डॉ. विद्याधर गोखले, प्रणव भोंदे, प्रा. अवधूत आपटे, यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला.\nत्यानंतरच्या चार दिवसांत या मुलींनी रत्नागिरी शहर आणि परिसराचा फेरफटका मारला. त्यामध्ये रत्नदुर्ग किल्ला, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मस्थान, भोके येथील देवधर डेअरी, कर्ला परिसरात रात्रीचा नौकाविहार, फेरीबोटीतून प्रवास करून जयगड, हेदवी, वेळणेश्वरचे दर्शन, बामणघळ, गणपतीपुळ्यातील प्राचीन कोकण, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्यासमवेत निसर्गदर्शन, कातळशिल्पे, प्रा. विवेक भिडे यांनी घडविलेली खगोलशास्त्राची सफर इत्यादींचा समावेश होता. मोकळ्या वातावरणात प्रथमच फिरणाऱ्या मुलींना वेगळाच आनंद मिळाला. रत्नागिरीच्या राष्ट्रसेविका समितीने आयोजित केलेल्या मातृहस्ते भोजनाच्या कार्यक्रमाने तर मुलींना गहिवरून आले. यावेळी मुलींनी नृत्य व गाणे सादर करून आपला आनंद व्यक्त केला. केळ्ये माध्यमिक शाळेतील मुलींशी परिचय आणि त्यांच्यासमवेत एक दिवस राहण्याचा कार्यक्रमही पार पडला. एकाच दिवसाच्या मैत्रीतही मुलींनी ती घरे आपलीशी केली.\nशिबिराच्या समारोपाला महेश नाईक, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, अंकुर प्रतिष्ठाने डॉ. विद्याधर गोखले उपस्थित होते. शिबिराविषयी सना मंडल आणि मनीषा या विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मते मांडली. मुंबईपासून दूर कोकणात खूप काही मिळाले. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. खूपच वेगळा अनुभव मिळाला, अशी मते त्यांनी व्यक्त केली. अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने अदिती भट हिने रत्नागिरीतील सोयीबाबत आणि प्रा. अवधूत आपटे यांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा भोंदे यांनी केले.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाची राणी लक्ष्मीबाईं...\nमुंबईच्या माझे माहेर अनाथाश्रमातील मुलींनी रत्नागि...\nकोकणातील उद्योगांच्या संधींना विचारांची जोड आवश्यक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/comfortable-corona-patient-mortality-decreased-discharge-of-22-persons-during-the-day/", "date_download": "2023-05-30T05:04:04Z", "digest": "sha1:U6BZEDSRJ6O5WRJIHZYNYMDHZMOM7FVC", "length": 10432, "nlines": 104, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण घटले; दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज | Live Marathi", "raw_content": "\nHome आरोग्य दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण घटल��; दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज\nदिलासादायक : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण घटले; दिवसभरात २२ जणांना डिस्चार्ज\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात एकही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. दरम्यान दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८४४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.\nआज सायंकाळी ६:३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९, चंदगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील २, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा एकूण २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर २२जण कोरोनामुक्त झाले आहेत.\nआज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,८१४.\nएकूण डिस्चार्ज : ४६,५४७.\nउपचारासाठी दाखल रुग्ण : ५९७.\nएकूण मृत्यू : १६७०.\nPrevious articleग्रामीण भागात सहकार रुजवण्याची आवश्यकता : जी. डी. पाटील\nNext articleकोणीही नाराज असू दे, मुख्यमंत्रीच प्रश्न सोडवतील : अनिल परब (व्हिडिओ)\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने ���ाम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_58.html", "date_download": "2023-05-30T05:38:06Z", "digest": "sha1:2M3CDG4DOD6GOTY5WEXLVWX555ZEOXPJ", "length": 8224, "nlines": 106, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); कोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य\nमुंबई ( १० ऑगस्ट २०१९) : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षकदल यांनी जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे विमाने व हेलीकॉपटर्स उतरवली आहेत.\nहवाईदल किंवा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोण���्याही नव्या हवाईपट्टीचीं सुरक्षिततेच्या दृष्टीने निरिक्षण केले जाते. मात्र कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे अशा पूर्व निरीक्षणाशिवाय या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व कोस्ट गार्डच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमान आणि हेलीकॉप्टर उतरवले आहेत.\nमहापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करुन देत हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाच्या सहायाची विनंती केली होती. त्यानुसार अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना अत्यंत कठीण अशा घटांना पार करत नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.\nगेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची 11 विमाने/हेलिकॉप्टर तर गुरुवारी 14 विमाने/हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळावर उतरली होती. शुक्रवारी 16 वेळा विमाने/हेलीकॉप्टर्स या विमानतळावर उतरली आहेत.\nया हेलिकॉप्टर विमानाने कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.\nमुंबई येथील कलिना व लायन गेट वरुन सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षा व सहाय्यासाठी 12 पथके “ग्रीन कॉरिडॉर” करुन अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले.\nस्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/auto/hyundai-ioniq-5-fastest-electric-car-in-india-received-the-award-for-the-fastest-ev-drive-pdb-95-3554057/", "date_download": "2023-05-30T03:27:37Z", "digest": "sha1:75YDUDDPSWF23YVY7ZYHDXQR37YXPQEA", "length": 23742, "nlines": 297, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार|Hyundai Ioniq 5 fastest electric car in india | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nNexon EV, Mahindra e-Verito नव्हे, ‘ही’ ठरली देशातली सर्वात वेगवान E-Car, मिळाला फास्टेस्ट ईव्ही ड्राईव्हचा पुरस्कार\nFastest Electric Car in India: ‘ही’ आहे भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या काय आहे, या कारचं वैशिष्ट्य…\nWritten by ऑटो न्यूज डेस्क\nभारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार (Photo-financialexpress)\nFastest Electric Car in India: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यापूर्वी शोध करताना, बहुतेक लोक टॉप स्पीड आणि रेंज तपासतात. यानंतरच, लुक आणि डिझाइन व्यतिरिक्त, इतर वैशिष्ट्यांकडे लक्ष देतात. पेट्रोल इंजिनच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा टॉप स्पीड कमी असतो. आपल्या देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का, ६,४५८ किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर या कारचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारची किंमत आणि वैशिष्ट्ये चला तर पाहूया…\n‘ही’ आहे भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार\nHyundai Ioniq 5 भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारच्या यादीत समाविष्ट आहे. ऑटो एक्सपो २०२३ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आल्यापासून लोकांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. त्याचा वेग आणि श्रेणी व्यतिरिक्त, पुनरावलोकन तपासण्यासाठी कंपनी प्रथम १८ नोव्हेंबर २०२२ रोजी फ्लॅग ऑफ करण्यात आली. त्यानंतर ९ डिसेंबर २०२२ रोजी ही कार एकूण ६,४५८ किलोमीटरचा प्रवास करण्यात यशस्वी ठरली. यासह, ही भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार बनली आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n(हे ही वाचा : ६.५६ लाखाच्या ‘या’ कारनं Swift, Wagon R, Alto चं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ग्राहक रांगेत\nHyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कारमध्ये भारतातील सात आश्चर्यांचा समावेश\nHyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कारमध्ये भारतातील सात आश्चर्यांचा समावेश आहे. यामध्ये खजुराहो मंदिर, नालंदा, हरमंदिर साहिब, गोमटेश्वर मूर्ती, सूर्य मंदिर, ताजमहाल आणि हम्पी यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक SUV Ioniq 5 Hyundai कंपनीने जारी केलेली ही दुसरी SUV आहे. Hyundai Ioniq 5 e खरेदी करण्यासाठी, तुम्हाला किमान ४४.९५ लाख रुपये खर्च करावे लागतील. लुक आणि डिझाईन व्यतिरिक्त, इंटीरियर वैशिष्ट्यांवर देखील खूप लक्ष दिले गेले आहे.\nभारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कारला तीन रंग पर्याय\nभारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार Hyundai Ioniq 5 तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मिडनाइट ब्लैक, ग्रेविटी गोल्ड आणि ऑप्टिक व्हाईट यांचा समावेश आहे. यामध्ये अल्ट्रा फास्ट चार्जिंग फीचर देण्यात आले आहे, याद्वारे तुम्ही त्याची बॅटरी १८ मिनिटांत 10 ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकाल. याशिवाय, हे ४००V आणि ८००V मल्टी-चार्जिंग वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यात ७२.६ kWh बॅटरी आहे. ते ६३१ किमी पर्यंतची रेंज देते.\nमराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n६.५६ लाखाच्या ‘या’ कारनं Swift, Wagon R, Alto चं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ग्राहक रांगेत\nTata Nano चा सर्वात स्वस्त अवतार देशात दाखल, बुकींगही सुरु, खरेदीसाठी हजारो ग्राहक रांगेत, किंमत फक्त…\n देशात दाखल केली दोन CNG सिलिंडर असलेली कार, किंमत उघड, बुटस्पेसही जबरदस्त\niCNG vs petrol पैकी कोणत्या व्हेरिएंटमध्ये आहे टाटा अल्ट्रोझ बेस्ट; इंजिन, मायलेजबद्दल जाणून घ्या एकाच क्लिकवर\nमहिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर\nHonda चा खेळ खल्लास, Hero Splendor नवीन अवतारात दाखल, फोनशी होणार कनेक्ट, किंमत ८३ हजार\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\n“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nमहिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर\nएमजी मोटर्सचे ग्लोस्टर Blackstorm Edition झाले लॉन्च, क्लासिक मेटल ब्लॅक कलर थीमसह अनेक अत्याधुनिक फीचर, किंमत आहे..\nMG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये क��पनी देणार…\niCNG vs petrol पैकी कोणत्या व्हेरिएंटमध्ये आहे टाटा अल्ट्रोझ बेस्ट; इंजिन, मायलेजबद्दल जाणून घ्या एकाच क्लिकवर\nPetrol-Diesel Price on 29 May: ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर\nयामाहा R15 V4 ते बजाज पल्सर NS160 पर्यंत ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या टॉप ५ बाईक्स, जाणून घ्या किंमत\nHonda च्या ‘या’ कार्स स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी तीन दिवसांनी महागणार किंमत\nNissan ने भारतात लॉन्च केलेली ‘ही’ कार घालणार धुमाकूळ, ११ हजार रुपयांमध्ये करता येणार बुकिंग, जाणून घ्या फीचर्स\nPetrol-Diesel Price on 28 May: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोल महागले, पाहा तुमच्या शहरातील दर\nटाटा अल्ट्रोझ iCNG vs मारूती सुझुकी बलेनो CNG: या दोन कार्सच्या किंमतीमध्ये आहे ‘इतका’ फरक, जाणून घ्या\nमहिंद्राची ‘ही’ कार लवकरच होणार लॉन्च, देणार मारुतीच्या Jimny ला टक्कर\nएमजी मोटर्सचे ग्लोस्टर Blackstorm Edition झाले लॉन्च, क्लासिक मेटल ब्लॅक कलर थीमसह अनेक अत्याधुनिक फीचर, किंमत आहे..\nMG च्या ‘या’ EV कारने पार केला १० हजार युनिट्सच्या विक्रीचा टप्पा, घरी आणि ऑफिसमध्ये कंपनी देणार…\niCNG vs petrol पैकी कोणत्या व्हेरिएंटमध्ये आहे टाटा अल्ट्रोझ बेस्ट; इंजिन, मायलेजबद्दल जाणून घ्या एकाच क्लिकवर\nPetrol-Diesel Price on 29 May: ‘या’ शहरांमध्ये स्वस्त झालं पेट्रोल आणि डिझेल, पाहा तुमच्या शहरातील दर\nयामाहा R15 V4 ते बजाज पल्सर NS160 पर्यंत ‘या’ आहेत शक्तिशाली इंजिन असणाऱ्या टॉप ५ बाईक्स, जाणून घ्या किंमत\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/38342/", "date_download": "2023-05-30T05:07:10Z", "digest": "sha1:7NHMO2LFXABLJIYYUBJ5HSSKYBTSJEPE", "length": 9371, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "जळगाव जिल्ह्यात 17 केन्द्रांवर गहू, ज्वारीची होणार खरेदी | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News जळगाव जिल्ह्यात 17 केन्द्रांवर गहू, ज्वारीची होणार खरेदी\nजळगाव जिल्ह्यात 17 केन्द्रांवर गहू, ज्वारीची होणार खरेदी\nजळगाव : किमान आधारभूत किंमतीत भरडधान्य (Grain) खरेदी योजनेंतर्गत केन्द्र शासनाकडून (Central government) जिल्ह्याला 25,500क्विंटल ज्वारी, 2,240 क्विंटल गहू खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हयात 17 केन्द्रांवर 17 हजार 329 (Grain shopping center) शेतकर्‍यांनी 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी केली. या शेतकर्‍यांकडील भरड धान्याची खरेदी 8 जून तर मका उत्पादनाची खरेदी आजपासून सुरु झाली ��सून 30 जूनपर्यत खरेदी केली जाईल. यामुळे जिल्ह्यात उशीरा का होईना हमीदर योजनेंतर्गत ज्वारी,गव्हासाठी नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना (Farmer) दिलासा मिळाला आहे.\nAlso Read: वरखेड्यात ‘त्या’ बिबट्याकडून हल्ला; शेतकऱ्यांमध्ये भीती \nगेल्या काही वर्षांपासून हवामान आणि पीक पध्दतीतील बदलांमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मका, ज्वारी, बाजरीचे उत्पादन घेतले जात आहे. जिल्ह्यात ज्वारी मका, गहू उत्पादनासाठी आधारभूत किंमतीत धान्य खरेदीसाठी 10 एप्रिलपासून ऑनलाईन नोंदणी करायची होती. त्यानुसार ज्वारीसाठी 10,679, मका 6574 तर गव्हासाठी 76 शेतकर्‍यांकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यात सर्वात जास्त नोंदणी पारोळा केंन्द्रावर मका 854 तर ज्वारीसाठी 2171 शेतकर्‍यांनी नोंदणी केली. सर्वात कमी 76 शेतकर्‍यांची तर जळगाव तालुका खरेदी-विक्री संघ आणि चाळीसगाव शेतकरी सहकारी संघ येथे प्रत्येकी 1 शेतकरी अशी नोंदणी झाली. भुसावळ, कोरपावली, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर आणि अमळनेर येथे एकाही शेतकर्‍याची नोंद नाही.\nस्थानिक बाजार समित्यांमध्ये संसर्ग प्रादूर्भाव काळात काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते. तर काही ठिकाणी धान्याच्या आवकवर परिणाम झाल्याचे दिसले. दुसरीकडे मे महिना संपुष्टात येउनसुद्धा भरडधान्य खरेदी सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल मिळेल त्या किमतीला स्थानिक कृषी उत्पन्न बाजारात किंवा व्यापार्‍यांकडे विक्री केला आहे.\nAlso Read: पंतप्रधान व मुख्‍यमंत्री भेटीचे राजकारण नको : संजय राऊत\nशासनस्तरावरून ज्वारी, गहू आणि मका उत्पादनासाठी 30 एप्रिलपर्यंत 17,329 शेतकर्‍यांची नोंदणी करण्यात आली. यात ज्वारीसाठी 2,620 तर गहू 1,975 आणि मका 1,850 असे हमीदर आहे. खरेदी 30 जून पर्यंत केली जाणार आहे. मोबाईलवर मेसेज मिळाल्यानुसार शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल नोंदणी केलेल्या केंन्द्रावर आणावा.\n-गजानन मगरे. जिल्हा विपणन अधिकारी. जळगाव.\nPrevious articleइमारत दुर्घटनेवरून हायकोर्टाचा संताप; राजकारण्यांना फटकारत दिले नवे आदेश\nNext articleअनिल देशमुखांच्या रिक्त जागी 'या' नेत्याला मंत्रिपद द्या; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठराव\nकोकण रेल्वे : वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटनाची तयारी\nWeather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा\nसिंधुदुर्ग येथे बीएसएनएल टॉवरला आग\n‘सिल्व्हर ओक’ तणाव: घटनेनंतर गृहमंत्री आक्रमक; कडक कारवाईचे संकेत – st empolyee agitation against sharad...\nIND vs ENG : एवढी सुंदर पत्नी असताना तु डिप्रेशमध्ये कसा जाऊ शकतोस, विराट कोहलीला...\nसंभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट; केली 'ही' विनंती\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maha-nmk.com/bharat-sarkar-scholarship/", "date_download": "2023-05-30T04:13:23Z", "digest": "sha1:OHD6LD6DRIJ3VQR3KNJP66MPGOPKQBY3", "length": 16122, "nlines": 111, "source_domain": "maha-nmk.com", "title": "भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2023 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2023 » Maha-NMK", "raw_content": "\nभारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2023 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2023\nनमस्कार विद्यार्थ्यांनो Bharat sarkar scholarship ही एक आपल्यासाठी हातभार योजना आहे .भारत सरकार scholarship गरजू मुलांसाठी दिली जाते .यामध्ये खूप साऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलांना scholarship घेता येते .म्हणजे की obc, sebc, vj nt ,nt,sc,st आशा अनेक मुलांना ही scholarship भेटते. यासाठी तुम्हाला तुमच्या चालू वर्षी याच्यासाठी पात्र असू तर त्या वेबसाइट वर जाऊन तो फॉर्म भरायचा असतो .ते आपण बघणारच आहोत.\nभारत सरकार scholarship ऑनलाईन फॉर्म\n1. Scholarship form भरण्यासाठीची वेबसाईट.\n2. भारत सरकार भरण्यासाठी शिष्यवृत्ती फॉर्म कागदपत्रे.\n3. भारत सरकार scholarship form लास्ट date कधीपर्यंत open असते.\n5. भारत सरकार scholarship साधारण किती भेटते .\n6. भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्म भरतानाची काळजी.\nभारत सरकार scholarship ऑनलाईन फॉर्म\nआपल्याला कोणती माहिती हवी, कोणते document हवे त्याची माहिती जरा महत्वाची असतें. कारण त्याशिवाय आपण फॉर्म भरू नाही शकत. आणि तुम्हाला वाटल की हा फॉर्म भरन गरजेचं आहे, तर लक्षात घ्या मित्रानो, college चा असा नियम असतो की जर हा फॉर्म आपण भरलाच नाही तर त्याच year मध्ये आपल्याला exam form भरतांना जास्तीचे पैसे द्यावे लागतात. कारण तो फोर्म भरन अनिवार्य आहे.\n1 scholarship form भरण्यासाठीची वेबसाईट\n2 scholarship फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे\n4 scholarship form भरतानाची माहिती\n5 भारत सरकार scholarship साधारण किती भेटते \n6 भारत सरकार scholarship form भरताना घ्यायची काळजी\n1. Scholarship form भरण्यासाठीची वेबसाईट.\nइथं बघा कस असत की, शासनाची वेबसाईट आपल्यासाठी ओपन असते. application साठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. ही वेबसाईट open केली की इथून काही document च्या आधारावर फॉर्म भरायला सुरवात केली जाते.\n2. भारत सरकार भरण्यासाठी शिष्यवृत्ती फॉर्म कागदपत्रे.\nही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आपली कागदपत्रे एकदा संपूर्ण असणं महत्वाच असत. एखादं जरी document नसेल तर application ग्राह्य धरल जात नाही .मग नेमकी कोणती कागदपत्रे लागतात हे माहिती असायला हवं. त्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे documents लागतात\niv. नॉन क्रीमीलेयर दाखला\nvii. bank पासबुक (फॉर्म जमा करते वेळी)\nअसे काही कागदपत्रे लागत असतात तेव्हा कुठे आपण महाडीबीटी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन भारत सरकार scholarship form भरू शकतो\n3. भारत सरकार scholarship form लास्ट date कधीपर्यंत open असते.\nयामध्ये बघा की आपण वेबसाईट open केल्यावर तिथे सुरुवातीची date and last date दिलेली असते. ह्या वर्षीची भारत सरकार scholarship form लास्ट डेट 15 March 2023 आहे. त्यात तुम्हाला कधीपर्यंत scholarship form भरता येईल याची माहिती होते. असच सोप असत सगळं, त्यानुसार काही राहिलेले documents तुम्ही लास्ट डेट पर्यन्त सेतु , तलाठी ऑफिस , तहसील कार्यालय या द्वारे काढून घेऊ शकता.\nवरती सांगितलं तसच आपल्याला कोणती वेबसाईट open करायचीय काय documents लागतील dateline कधीपर्यंत असेन हे सगळंच बघून form भरण्याची तयारी करा.\n5. भारत सरकार scholarship साधारण किती भेटते .\nभारत सरकार scholarship काही मुलं असा विचार करून पण form भरत असतील की यामध्ये किमान Rs.2000 रक्कम तरी भेटते. परन्तु हा scholarship फॉर्म भरने विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय असते कारन जेणेकरून विद्यार्थ्याचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊ नए हा सरकार चा हेतु असतो.\n6. भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्म भरतानाची काळजी.\nयात काळजी म्हणून आपण जो आपला email id असतो तो perfect द्यायला हवा नाहीतर फॉर्म active होत नाही. मोबाइल नंबर असेल आणि पासवर्ड असेल तो लक्षात असणं महत्त्वाचे असते.\nजेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा फॉर्म भरल्यानंतर आपला application id येतो आणि तो id activate होतो. अशा प्रकारे तुमचा भारत सरकार scholarship form भरण्यात आलेला असतो. या नंतर तुम्ही scholarship फॉर्म ची प्रिंट काढून घेऊ शकता.\nScholarship form submit साठी तुमच्या कॉलेज ची last date बघा, म्हणजे कोणत्या date पर्यंत तुम्ही form submit करू शकता कळेल. त्यासाठी पण prosses असते. ती तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी तुम्हाला शिक्षकांची मदत घ्यावी लागते. तुमची Attendace ७५% दयावी लागते. परत तुम्हाला documents शिक्षकांकडून पडताळावे लागतात. हजेरी पत्रक देखील तयार करावे लागत. तुमच्या पालकांचं एक प्रतिज्ञा पत्रक जोडावे लागते.\nform submit करण्यासाठी काही नियम असतात. कॉलेज ची एक नियमावली असते.\nform submit केल्यावर काही अडचण येऊ नये म्हणून काही कॉलेज चे नियम आहेत.\nविद्यार्थी भारत सरकार scholarship साठी पात्र आहे का हे तपासणे.\nतुम्ही form योग्य भरलाय का हे कॉलेज तपासून बघते.\nतुमचे कागदपत्रे त्यावरील date बघितली जाते.\nतुम्हाला email -id नसेल तर कॉलेज तयार करते.\nकॉलेज मधे form submit करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणजे कॉलेज clearance असेल, यामध्ये शिक्षकांच्या सह्या घेण महत्वाचे असते. होत काय की काही शिक्षक रजेवर असतात. काही meeting मध्ये असतात. इकडे date line देखील संपत आलेली असते आशा प्रकारे अडचणी येत असतात.\nइथं कस बघा तुम्ही form भरुन , submit साठी उभे असता . सर्व documents form ला जोडून तो form त्या department च्या शिक्षकाकडे दिला जातो. आता तुमचा form submit झालेला असतो.\nform submit झाल्यावर तुमच्या कॉलेज च्या final exam च्या नंतर ही scholarship जमा होते. आता scholarship कशी जमा होते आणि हे तुम्हाला कस माहीत होणार, तर तुम्ही form भरते वेळी तुमचा mobile number किंवा ईमेल id दिलेला असतो त्यावर message येतो.\nविद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली माहिती नक्कीच समाधान कारक असेल अणि तुमच्या सर्व शंकाच उत्तर तुम्हाला भेटल असेल तर नक्की आपल्या मित्रांना देखिल हे article शेयर करा. आणि कही doubts असतील तर कमेंट मधे नक्की विचारा.\nराजर्षी शाहू महाराज scholarship योजना 2023\nऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग 2023 [ 1 लाख /month]\nघर बसल्या काम पाहिजे ( Rs.1500 रोज कमवा)\nOnline घर बसल्या Job करा आणि रोज पैसे कमवा\nमहिला बचत गट बिजनेस (मराठी) 2023\n (Rs.5 लाखापर्यंत लोन 100% मिळवा)\nराजनीती में पैसे कैसे कमाए 2023 [सही तरीके से करोडपति ऐसे बने]\n 100% बँकेकडून लोन कसे घ्यायचे\nभारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2023 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2023\nSushma on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\nसोपनाली डोईफोडे on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/maharashtra_631.html", "date_download": "2023-05-30T04:42:47Z", "digest": "sha1:75V6DJAWXZT5HHMOW74AMKA6JQHE55Z6", "length": 5498, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); विधान परिषद प्रश्नोत्तरे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील करदात्यांचे धनादेश न वटल्याप्रकरणी चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nविधान परिषद प्रश्नोत्तरे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील करदात्यांचे धनादेश न वटल्याप्रकरणी चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई ( १९ जून २०१९ ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला सन 2018-2019 या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी करदात्यांनी दिलेले धनादेश विविध कारणांमुळे बॅंकेत न वटता परत आले. यासंदर्भात अधिक चौकशी\nकरुन कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.\nउपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मालमत्ता करापोटी करदात्यांनी दिलेले 20.69 कोटी रुपयांचे एकूण 939 धनादेश विविध कारणांमुळे परत आले असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली. उपरोक्त धनादेशांपैकी खात्यावर पुरेशी रक्कम जमा नसल्याच्या कारणास्तव तर उर्वरित 555 धनादेश इतर कारणास्तव परत आले आहेत. यापैकी नोटीस देण्यापूर्वीच 462 तर नोटीस दिल्यानंतर 207 धनादेशांमार्फत 8.94 कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे. इतर करदात्यांनी विहीत मुदतीत रक्कम जमा न केल्याने न्यायालयात दावे दाखल करण्यात आले असल्याचेही सागर यांनी सांगितले.\nयावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ॲड. अनिल परब, जयंत पाटील, धनंजय पाटील यांनी सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_24.html", "date_download": "2023-05-30T05:53:18Z", "digest": "sha1:LAYBFJVCQMELZ22GG3JZPHQMT4SPXQ65", "length": 7474, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nगृहनिर्माण सहकारी संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार\nमुंबई ( २२ ऑगस्ट २०१९) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये 154 - बी या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांना 250 सदस्यसंख्या असली तरी आता समितीची निवडणूक घेण्याचे विशेष अधिकार संस्थांमधील सदस्यांना प्राप्त झाले आहेत.\nया संस्थांवर कार्यरत असलेली समिती पाच वर्षाच्या कालावधीनंतर देखील संबधित निबंधकाकडून निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त होवून निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही किंवा काही अडचणी निर्माण होवून निवडणूक प्रक्रियेला विलंब झाला तर तीच समिती कायम राहात होती. आता त्यात बदल झाला असून 250 सदस्यसंख्या असली तरी संस्थांमधील सदस्यांना समितीची निवडणूक घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील सर्वसाधारण संस्थांना लागू असलेल्या तरतूदी सहकारी गृहनिर्माण संस्थांना देखील लागू होत होत्या. त्यामुळे या संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असत अशा तक्रारींचे निवारण लवकर व्हावे, त्याबाबतचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, स्पष्ट व्हावे यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये 154 - बी स्वतंत्र प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.\nयामुळे गृहनिर्माण सहकारी सदस्यांना संस्थांबाबतचे दस्तऐवज मिळविण्याचा हक्क प्राप्त झाला. सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती देण्यास संबंधित संस्थेच्या समितीच्या कोणत्याही अधिकाऱ्याने सदस्याने विलंब लावला तर ४५ दिवसानंतर प्रति दिन १०० रुपये जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सहयोगी, सह सदस्य, तात्पुरता सदस्य यांच्या व्याखेत सुध्दा अधिक स्पष्टता करण्यात आली आहे.\nराज्यामध्ये साधारणत: एक लाखापेक्षा जास्त सहकारी गृहनिर्माण संस्था असून, नागरी भागातील 70 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गृहनिर्माण संस्थांशी संबंधित आहेत. या संस्था बहुतांश शहरी भागातल्या असून, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये 154 - बी स्वतंत्र प्रकरणाचा समावेश केल्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/i-will-loose-or-win-i-stand-here-in-for-nation-1200097", "date_download": "2023-05-30T04:48:45Z", "digest": "sha1:JAAOWWJ3AZTI3SW2LBXU2KHPTPDE7XC2", "length": 9289, "nlines": 80, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "\"मी हरेन किंवा जिंकेन मी देशाच्या सार्वभौमत्वासाठी उभा आहे\" - कपिल सिब्बल | maharashtra news live updates-supreme-court-hearing-on-disqualification-of-16-mlas-of-state-shinde-vs-thackeray-", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > \"मी हरेन किंवा जिंकेन मी देशाच्या सार्वभौमत्वासाठी उभा आहे\" - कपिल सिब्बल\n\"मी हरेन किंवा जिंकेन मी देशाच्या सार्वभौमत्वासाठी उभा आहे\" - कपिल सिब्बल\n“मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे``, अशा शब्दात ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वतीने सर्वोच्च न्यायालयात (SC) बाजू मांडणारे वकिल कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी भावनिक आवाहन केलं.\nकपिल सिब्बल यांचा महाराष्ट्रातील सत्तांतर कायदेशीर की बेकायदेशीर, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का यावरील युक्तिवाद सलग अडीच दिवसांनंतर संपला. युक्तिवादाच्या शेवटी सिब्बल यांनी भावनिक टिपण्णी केली. “मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही, हा प्रकार वैध ठरला तर संविधानिक व्यवस्थेचा मृत्यू होईल” असं मत सिब्बल यांनी व्यक्त केलं. ते सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणीत बोलत होते.\nकपिल सिब्बल म्हणाले, “मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे.”\n“जर न्यायालयानं हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल,” असा इशारा त्यांनी दिला. कपिल सिब्बल म्हणाले, “पक्षामध्ये २१ जूनला फूट पडल्याचं कुठेही अस्तित्वात नव्हतं. १९ जुलैला त्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. २० जुलैला सर��वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणीही झाली होती. २१ जून ते १८ जुलैपर्यंत फूट पडल्याचा कोणताही दावा करण्यात आलेला नव्हता.”\n“कोणत्याही बैठकीसंदर्भात नोटीस जारी करण्यात आली नव्हती. कोणतंही ठिकाण, वेळ निश्चित करण्यात आलं नव्हतं. ही शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेची बैठक होती. त्यामुळे सगळ्यांना याबाबत माहिती असायला हवी होती. पण १८ जुलैला झालेल्या या बैठकीत काय झालं हेच थेट त्यांनी सांगितलं. या बैठकीत मंजूर झालेले ठराव जाहीर करण्यात आले,” अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिली.\nते पुढे म्हणाले, “२७ जुलैला झालेल्या कार्यकारिणी सभेच्या बैठकीची अशाच प्रकारे माहिती न देता थेट मंजूर ठरावांची माहिती देण्यात आली. त्यात वरीष्ठ नेते आणि मुख्य नेत्यांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती देण्यात आली. पण ते ठरल्याचं १९ जुलैला शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेत नमूद केलंय. असं कसं होऊ शकेल\n“१९ जुलैला याचिकेबरोबर सादर करण्यात आलेल्या मिनट्स ऑफ मीटिंगमध्ये पक्षातील फुटीसंदर्भात उल्लेख करण्यात आला. त्यावर आधारीत निर्णय आयोगाने दिला,” असंही सिब्बल यांनी नमूद केलं. अखेर अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला. त्यानंतर आता अभिषेक मनू सिंघवी यांनी ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद करायला सुरुवात केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T04:05:06Z", "digest": "sha1:ROONCAIX7J5ICMRLFEDVAHYZ7NP2XNRS", "length": 27894, "nlines": 347, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "शिवशाही | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681\nजुलै 23, 2021 by Pranav यावर आपले मत नोंदवा\n१६८१ साली मराठ्यांनी बुऱ्हाणपुरावर चाल करून मुघलांना चांगलाच हात दाखवला होता. मुघलांची शान असलेले बुऱ्हाणपुरसारखे शहर लुटून मराठ्यांनी त्यांना जणू आव्हान दिले होते.\nFiled under महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी, शिवशाही\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार\nऑक्टोबर 30, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nशहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाब��ईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.\nराजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७\nऑक्टोबर 16, 2020 by Pranav 4 प्रतिक्रिया\nज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६\nऑक्टोबर 9, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nमध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.\nव्हिडिओत आलेले उल्लेख –\nयेसाजी कंक – सरनोबत\nरामाजी पांगेरा ह्यांचा पराक्रम\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण\nसप्टेंबर 10, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nभातवडीची लढाई ही सुलतानी युध्दांमध्ये मराठ्यांचे अस्तित्व प्रकर्षाने दाखवून देणारी लढाई ठरली. समरांगण मालिकेत आज आपण पाहणार आहोत ‘ भातवडीची लढाई.’\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार\nसप्टेंबर 3, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\n१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४\nऑगस्ट 24, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nलाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का\nअधिक माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ – https://amzn.to/2QgF2xA मध्ये उपलब्ध.\nFiled under दृक-श्राव्य, पेशवाई, शिवशाही Tagged with Aparichit Itihas, अपरिचित इतिहास, लाल महाल, लाल महाल आणि शनिवारवाडा, लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता क��� \nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३\nऑगस्ट 13, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nशिवकाळात महाराष्ट्रातील गावागावात असणाऱ्या गोतसभा नामक न्यायव्यवस्थेमार्फत न्यायनिवाडा होत असे आणि या न्यायनिवाड्यामध्ये न्याय देण्यासाठी वापरली जाणारी ‘दिव्य’ ही एक वेगळी पद्धत होती. या दिव्य पद्धतीचा मागोवा घेण्याचा आमचा हा प्रयत्न.\nऑगस्ट 12, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nक्या कोई शातिर राज्यकर्ता कोई सफल शासक या एक धर्मांध जुल्मी क्रूरकर्मा बादशाह\nजिसने अपने ज़िदके कारण पुरे मुगलिया सल्तनत को दावपे लगाया और उसके पतन के लिए कारण बना | ये है बादशाह औरंगज़ेब की कहानी\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ\nऑगस्ट 4, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nमराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती हा प्रश्न सध्या अनेकांनी सध्या विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.\nव्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेली पत्रे –\n1. शिवाजी महाराज – आज्ञापत्र\n2. संभाजी महाराज – रजपूत रामसिंग ह्यांना लिहिलेले पत्र\n3. पेशवे बाजीराव – बादशहला मागणी\n4. पेशवे बाजीराव – मथुरा व्यवस्था\n5. नानासाहेब पेशवे – गया व कुरुक्षेत्र कर माफी\n6. नानासाहेब पेशवे – काशी, अयोध्या, प्रयाग घ्यावे\n7. माधवराव पेशवे – मृत्यूपत्रातील कलमे\n८. नाना फडणवीस ह्यांना आलेले पत्र – मथुरा वृंदावन सरकारात आले\n९. देवी अहिल्याबाई होळकर – देवालये, घाट नुतनीकरण\n१०. नाना फडणवीस ह्यांचा महादजी तगादा – विश्वेश्वर देवालय मुक्त करावे\n११. सेतुपती ह्यांचे बाजीराव रघुनाथ ह्यांना पत्र – उत्तर दक्षिण पुण्यक्षेत्रे गेली ती घेणे.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भा�� ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_82.html", "date_download": "2023-05-30T05:39:28Z", "digest": "sha1:JCUM27FZAFYMJNW7T6TJWYLTSFZ6GF24", "length": 11958, "nlines": 94, "source_domain": "www.impt.in", "title": "पवित्र कुरआन एका दृष्टीक्षेपात | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nपवित्र कुरआन एका दृष्टीक्षेपात\nलेखक - डॉ. मकसुद आलम सिद्दिकी\nभाषांतर - प्रो. मुबारक हुसेन मनियार\nपवित्र कुरआनचे पठन करताना तो समजण्यात काही लोकांना अडचण येते, त्याला कारण असे आहे की, लोकांना पुस्तके लेखाच्या स्वरूपात वाचण्याची सवय आहे. परंतु पवित्र कुरआन आदरणीय प्रेषित महम्मद (स.) यांच्या २३ वर्षांच्या आंदोलन-जीवनात अल्लाहकडून त्यांना दिल्या गेलेल्या शिकवणी, आदेश व उपदेशांचा संग्रह आहे. स्वत: प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ते संग्रहित केले. हा संग्रह मौखिक वाणीचे लिखित रूप आहे.\nया अडचणीचा विचार करता हे योग्य समजले गेले की, जे लोक याच्या अभ्यासासाठी अधिक वेळ काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी पवित्र कुरआनच्या मूळ सिद्धान्त व धारणासारख्या नैतिक व महत्त्वपूर्ण गोष्टी निवडून त्यांना पुस्तकरूपाने छापून पवित्र कुरआनचा संक्षिप्त परिचय सादर करावा. याचबरोबर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनासंबंधीचे ज्ञानसुद्धा पवित्र कुरआनचे क्रांतिकारी धर्मकार्य समजून घेण्यास लाभदायक ठरेल. आशा आहे की, वाचक हे पुस्तक या संकल्पाने वाचतील की याने दाखविलेला मार्ग जर हृदयस्पर्शी वाटला, तर तो मार्ग अवलंबिण्याच्या अथवा तो चांगल्याप्रकारे समजून घेण्याच्या प्रयत���नासाठी पुढे वाटचाल करतील. प्रार्थना आहे की, ईशज्योतीने आमचे हदय व आमचे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन उजळले व पृथ्वी शांतीस्थळ व्हावी. आमीन (असेच होवो)\nआयएमपीटी अ.क्र. 57 -पृष्ठे - 64 मूल्य - 35 आवृत्ती - 4 (2015)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/distribution-of-checks-by-mla-dhiraj-deshmukh-188131/", "date_download": "2023-05-30T04:12:15Z", "digest": "sha1:3Y4GDGJZT332ILPIUMQK355Q4HRARWSB", "length": 9224, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप", "raw_content": "\nHomeलातूरआमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप\nआमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप\nवन्यप्राण्याच्या हल्ल्यात दगावलेले लातूर तालुक्यातील बोकनगाव येथील शेतकरी मधुकर बळीराम दाताळ यांच्या कुटुंबीयास वन विभागाने एकूण १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. या अर्थसहाय्याचा धनादेश लातूर येथील तहसील कार्यालय येथे श्रीमती गोदावरी मधुकर दाताळ यांना आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. जुलै २०२२ मध्ये रानडुक्कर या वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी मधुकर बळीराम दाताळ यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांना सोमवारी अर्थसहाय्य करण्यात आले.\nयावेळी लातूर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, तहसीलदार स्वप्नील पवार, लातूरचे वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी निलेश बिराजदार, काँग्रेस पक्षाचे जिल्हा समन्वयक सचिन दाताळ, राजेसाहेब सवई, बादल शेख, संचालक अनुप शेळके, नायब तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार श्रावण उगले, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, बंडू शिंदे, दयानंद स्वामी, उपसरपंच किशोर दाताळ, गणपत दाताळ, बालाजी वाघमारे, राहूल गरड, अभिमान भोळे, दगडू कांबळे आदी उपस्थित होते.\nनळपट्टी थकवणा-यांच्या नळ जोडण्या तोडल्या\nमांजरा साखरच्या ९,५१,००० व्या साखर पोत्याचे पूजन\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nदुर्मिळ, अति दुर्मिळ वृक्षांच्या एक लाख बिया संकलित\nजुगार अड्डयावर छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुरस्काराबद्दल अधिका-यांचा ‘आयएमए’तर्फे सत्कार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2023-05-30T03:50:35Z", "digest": "sha1:RQOAE4N4PFVU3ZCM5EQBOIYJAR65E4R7", "length": 4563, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्री जेम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहेन्री जेम्स हे अमेरिकन लेखक होते.\nइ.स. १८४३ मधील जन्म\nइ.स. १९१६ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑक्टोबर २०२० रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्��� अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_13.html", "date_download": "2023-05-30T03:28:59Z", "digest": "sha1:MQ4J4KGNE5DYUT37WCSDKSSNBEG3LIH4", "length": 10201, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "जिहाद अल्लाहच्या मार्गातील | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)\nया पुस्तिकेत दिनांक 13 एप्रिल 1939 रोजी या विषयावर मौलाना साहेबांनी दिलेले भाषण आहे. यात त्यांनी जिहादचा खरा अर्थ आणि विरोधकांनी काढलेला चुकीचा अर्थ आणि त्यांचा त्या मागील हेतु विशद करून जिहाद बाबत गैरसमज होण्याची कारण दिली आहेत. इस्लामी जिहाद केवळ जिहाद नसून अल्लाहच्या मार्गातील जिहाद आहे आणि त्या बाबतच्या अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\nजिहाद का व कसा, विश्वव्यापी इस्लामी क्रांती आणि तिचे स्वरूप वर्णन केले आहे आणि या संदर्भात साम्राज्यवादाची आशंका व्यक्त केली आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 93 -पृष्ठे - 24 मूल्य - 10 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2023-05-30T05:38:05Z", "digest": "sha1:2NWHPIEBHKHUZTFFDZ4XGA3XNA5P6MIV", "length": 17377, "nlines": 124, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\n‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा’\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोल्हापूर»मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या तीन शतकांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा\nमूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या तीन शतकांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा\n२६ सप्टेंबर १७१५ : अंबाबाई मंदिराच्या वैभवशाली इतिहासातील सुवर्णक्षण : शंभू छत्रपतींच्या आदेशानुसार धार्मिक विधी\nसंग्राम काटकर / कोल्हापूर\nशनिवार २६ सप्टेंबर २०२० या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीला श्रीमंत सिदोजी घोरपडे-सरकार यांचे वंशज यशराज घोरपडे यांनी अभिषेक घातला आणि करवीर संस्थानच्या वैभवशाली इतिहासातील एका सुवर्णक्षणाच्या स्मृतींना, आठवणींना उजाळा मिळाला. परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना विजयादशमी दिवशी २६ सप्टेंबर १७१५ रोजी झाली होती. त्याआधी अंबाबाईची मूर्ती कपिलतीर्थातील एका पुजाऱ्याच्या घरी सुरक्षित ठेवण्यात आली होती. तत्कालिन शंभू छत्रपती (दुसरे) (शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे सुपुत्र) यांनी दिलेल्या आदेशानुसार धार्मिक विधी, कार्यक्रम पार पाडत अंबाबाईची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान करण्यात आली होती. तीन शतकांपूर्वीच्या या ऐतिहासिक घटनेला कोल्हापूरच्या इतिहासात अनन्यसाधरण महत्व आहे.\nअंबाबाईचे प्राचीन मंदिर आणि त्यातील अंबाबाईची मूर्ती यांचे कोल्हापूरच्या इतिहासात विशेष महत्व आहे. या मंदिरावर प्राचीन आणि अर्वाचिन काळात काही आक्रमणे झाली. मात्र त्याचे मोठे पुरावे मिळत नाहीत. शिवकाळापूर्वी पातशाहांची आक्रमणे मराठी मुलाखात झाली. शिवकाळात आणि नंतर मात्र आक्रमणे कमी झाली. तत्कालिन राजकीय संघर्ष, त्यातून निर्माण होणारी स्थिती, आक्रमणाची भीती यातून मंदिर आणि त्यातील मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी भाविक आण��� पुजारी चिंतेत असत. अंबाबाई मंदिराबाबतही अशी भीती निर्माण झाली होती. तेंव्हा पुजाऱयांनी अंबाबाईच्या मूर्तीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ती मंदिरालगतच्या कपिलतीर्थ येथील एका पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली होती. २६ सप्टेंबर १७१५ या विजयादशमीच्या दिवशी तत्कालिन श्रीमन्महाराज शंभू छत्रपती (दुसरे) (शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे सुपुत्र) यांनी दिलेल्या आदेशानुसार अंबाबाईच्या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना झाली. या घटनेला ३०५ वर्षे झाली. अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना करण्याआधी किती वर्षे लपवून ठेवण्यात आली या विषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरी अनेक वर्षे ही मूर्ती लपवून ठेवण्यात आल्याचे पूर्वीचे काही जाणकार सांगत असल्याची माहिती इतिहास संशोधक देतात.\nपुनर्प्रतिष्ठापनेचा सुवर्णक्षण आणि स्मृती\nअंबाबाईच्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेबद्दल मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक सांगतात, १७१० साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा छत्रपती महाराणी ताराराणी यांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना देवीचा दृष्टांत झाला. आता मला पुन्हा सिंहासनावर म्हणजेच मंदिरात विराजमान करा असा हा दृष्टांत होता. सावगावकर यांनी दृष्टांताची माहिती तत्कालिन शंभू छत्रपती (दुसरे) यांना सांगितली. त्यानंतर शंभू छत्रपतींच्या हुकुमावरून श्रीमंत सिदोजी घोरपडे सरकार यांनी २६ सप्टेंबर १७१५ दिवशी साजऱया झालेल्या विजया दशमीदिशी अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान केली. आज (शनिवारी २६ सप्टेंबर २०२० रोजी) या ऐतिहासिक घटनेला ३०५ वर्षे पूर्ण झाली.\nअंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या या ऐतिहासिक घटनेला कोरोना संकटामुळे साध्या पद्धतीने उजाळा देण्यात आला. श्रीमंत सिदोजी घोरपडे-सरकार यांचे आजचे वंशज यशराज घोरपडे यांच्या हस्ते अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव यांच्या हस्ते श्रीमंत यशराज घोरपडे, गजेंद्रगडकर सरकार, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान व श्रीपूजक माधव मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर यांचा सन्मान करण्यात आला. मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक ऍड. प्रसन्न विश्वंभर मालेकर यांनी अंबाबाई ���ूर्ती पुनर्प्रतिष्ठापना दिवसाचे महत्त्व सांगितले. दरम्यान मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना दिवसाचे औचित्य साधून अंबाबाईची सालंकृत विशेष पूजा बांधली होती. तसेच संपूर्ण मंदिर फुलांनी व रांगोळी यांनी सजविले होते. यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी, सुयश पाटिल, गणेश नेर्लेकर उपस्थित होते.\n२६ सप्टेंबर हा दिवस सण म्हणून साजरा व्हावा.\n२६ सप्टेंबर १७१५ या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीची मंदिरात झालेली पुनर्प्रतिष्ठापना ही घटना एका अर्थाने स्वराज्याच्या सन्मानात एक मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे. त्यामुळे २६ सप्टेंबर हा दिवस अंबाबाईच्या भक्तांनी एक सण म्हणूनच साजरा करावा.\nऍड. प्रसन्न मालेकर (मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक)\nऍड. प्रसन्न मालेकर (मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक)\nअंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला शनिवारी ३०५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने श्रीमंत सिदोजी घोरपडे-सरकार यांचे वंशज यशराज घोरपडे यांच्या हस्ते अंबाबाईला अभिषेक केला. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, गजेंद्रगडकर सरकार, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान व श्रीपूजक माधव मुनीश्वर व शिरीष मुनीश्वर आदी उपस्थित होते.\n#kolhapurnews #tarunbharatnews #मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या तीन शतकांपूर्वीच्या स्मृतींना उजाळा\nPrevious Articleकोरोना: कर्नाटकात बाधितांच्या संख्येत वाढ\nNext Article कोलंबिया, पेरूमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 8 लाखांचा टप्पा\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपूरात पकडले\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71023101640/view", "date_download": "2023-05-30T05:16:41Z", "digest": "sha1:PRZ2T6PJPH7HZHF7UEDAZME55NNJZFVV", "length": 19794, "nlines": 171, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पूर्वपूजा - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दिपावली|श्री लक्ष्मी कुबेर पूजा|\nश्री लक्ष्मी ��ुबेर पूजा\nदिपावली म्हणजे दीपोत्सव हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे आणि प्रकाशाच्या वाटेने जाणे.\n(देवीची मूर्ती पुसावी. ताम्हनातील पाणी तीर्थपात्रात काढून ठेवावे.)\n१) (गंध लावावे.) -\nश्रीमहा० विलेपनार्थे चंदनं समर्पयामि \n२) (फूल वाहावे.) -\nश्रीमहा० पूजार्थे पुष्पं समर्पयामि \n३) (धूप किंवा उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.)\n४) (निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे.)\n५) (देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा - पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर पंचामृताचे कचोळे ठेवावे. त्याभोवती उजव्या हाताने पाणि परिसिंचन करावे व नैवेद्यावरही फुलाने किंचित्त् पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्राणाहुती दोनदा म्हणाव्यात, उजव्या हाताने देवीला नैवेद्य भरवीत आहोत अशी क्रिया करावी.) -\nऋतं त्वा सत्येन परिषिंचामि \n(एक एक पळी पाणी उजव्या हाताने ताम्हनात सोडावे.) -\n(गंध फुलाने वाहावे) -\n(विड्याच्या दोन पानांवर सुपारी व दक्षिणा ठेवावी. पळीभर पाणी तीवर सोडावे.)\nश्रीमहा० मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि \n(ताम्हनात उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.)\nअनेन पूर्वपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् ॥\nअभिषेक - लक्ष्मीची मूर्ती असेल तर ताम्हनात ठेवून पळी पळी पाण्याने अभिषेक करावा, तसबीर असेल तर फुलाने पाणी शिंपडीत असता श्रीसूक्त किंवा या पुस्तकात शेवटी दिलेली देवीची १०८ नावे म्हणावीत.\n(अभिषेकानंतर गंधाक्षता व फूल वाहावे, नंतर नमस्कार करावा.)\nसकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं च समर्पयामि \n(ताम्हनातून देवीची मूर्ती काढून पुसून कलशावरील तबकात जागी ठेवावी.)\nवस्त्रे (कलशाभोवती उपरणे गुंडाळावे व खण ठेवावा.) -\nदिव्यांबरं नुतनं हि क्षौमं त्वतिमनोहरम् \nदीयमानं मया देवि गृहाण जगदंबिके ॥\nआभूषणे (दागिने अर्पण करावेत.) -\nरक्तकंकणवैदूर्य - मुक्ताहारादिकानि च \nसुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरुष्व त्वम् ॥\n नानाविध - भुषणानि समर्पयामि \nचंदन - (गंध लावावे.) -\nविलेपनं गृहाणाशु नमस्ते भक्तवत्सले ॥\nहळदकुंकू - (हळदकुंकू वाहावे.) -\nसर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥\nवस्त्रालंकारभूषार्थं देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥\nसिंदूर - (सिंदूर वहावा.) -\nसीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥\nपरिमलद्रव्ये (अत्तर, अबीर, अष्टगंध, देवीवर व वह्यांवर वाहावे.) -\nज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे \nतैलानि च सुगंधिनि द्रव्याणि विविधानि च \nमया दत्तानि लेपार्थं गृहाण परमेश्वरि ॥\nफुले - (देवीला फुले वाहावीत.)\nमंदारपारिजातादीन् पाटलीं केतकीं तथा \nमरुवामोगरं चैव गृहाण परमेश्वरि ॥\nधूप - (उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.) -\nवनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः \nआघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥\nदीप - (निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे.) -\nतमोनाशकरं दीपं गृहाण परमेश्वरि \nनैवेद्य - (साखरफुटाणे, बत्तासे, पेढे- जो नैवेद्य असेल तो पात्रात देवीपुढे ठेवावा. पात्राखाली पाण्याने लहानसा चौकोन करून वर पात्र ठेवावे. नैवेद्यावर तुलसीदलाने उदक प्रोक्षण करावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्रत्येक स्वाहाकार म्हणताना देवीला उजव्या हाताने नैवेद्य भरवीत आहोत अशी कृती करावी. नैवेद्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने फिरवावे.) -\n ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि \n(एक एक पळी पाणी ताम्हनात सोडावे)\n(पुन्हा पळीभर पाणी ताम्हनात सोडावे)\nतांबूल - (विड्याची दोन पाने त्यावर सुपारी ठेवून देवीसमोर ठेवावी व त्यावर पळीभर पाणी सोडावे.)\nपूगीफलेन संयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥\n मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि\nदक्षिणा - (देवीसमोर पानसुपारीवर दक्षिणाद्रव्य ठेवून त्यावर तुलसीदल, फूल ठेवून उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.) -\nअनन्तपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ॥\nफळे - (देवीला यथाशक्य पक्व फळे अर्पण करावीत. ती देवीपुढे ठेवून त्यावर उजव्या हाताने पळीभर पाणी वाहावे.)\nफलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम् \nतस्मात्फलप्रदानेन सफलाः स्युर्मनोरथाः ॥\nकापूरारती - (कापूर आरती ओवाळावी. त्यावेळी घंटा वाजवावी.)\n(यानंतर कापूरारति ओवाळीत 'दुर्गे दुर्घट भारी' ही आरती उपस्थित सर्वजणांनी म्हणावी व नंतर मंत्रपुष्पांजली वाहाण्यासाठी पूजकाने त्यांच्या हातात एकेक पुष्प द्यावे.)\nमंत्रपुष्पांजलि - 'ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त० पासून सभासद इति \" पर्यंतचे मंत्र सर्वांनी यथाशक्य सुस्वर म्हणावेत व हातातील फुल एकेकाने देवीवर वाहावीत. त्यावेळी लक्ष्मीगायत्री मंत्र म्हणावा.\nलक्ष्मीगायत्री - ॐ महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्‍नी च धीमहि \nप्रदक्षिणा-नमस्कार-प्रार्थना (स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी व देवीला साष्टांग नमस्कार करावा.)-\nयानि कान��� च पापानि ब्रह्महत्यासमानि च \nतानि तानि विनश्यंति प्रदक्षिणपदे पदे ॥\nशेष राजोपचार - (गंधाक्षता व फूल वाहावे व देवीला नमस्कार करावा.)-\n छत्रं चामरं गीतं नृत्यं वाद्यमान्दोलनमित्यादि सर्वराजोपचारार्थे गंधपुष्पाक्षतान् समर्पयामि \nअनेन कृतपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् \nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://amhimarathi.in/tag/marathi-mahine/", "date_download": "2023-05-30T04:02:52Z", "digest": "sha1:4SPKZ5XZGMXWXTOQPCR4QT5OU7U44UHB", "length": 8266, "nlines": 96, "source_domain": "amhimarathi.in", "title": "marathi mahine - Amhi Marathi", "raw_content": "\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nमराठी महिने (Marathi Mahine) म्हणजे मराठी भाषेतील १२ महिने. हे महिने भारतातील महत्वाचे महिने मानले जातात. हे महत्त्वपूर्ण महिने विविध कार्यक्रम आणि उत्सवांसोबत संबंधित आहेत जे मराठी संस्कृती आणि संस्कृतीचे प्रमाण दर्शवितात. मराठी वर्ष एक महत्त्वाचा भाग आहे ज्याच्या माध्यमातून लोकांनी वर्षभर आणि उत्सवांच्या सणांच्या धुळ्यातून गुढ आणि संपन्न जीवनशैली जगाला प्रदर्शित केली आहे. यातील … Read more\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\nRBI ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणणार राज्यपाल शक्तीकांत दास यांनी उत्तर दिले\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\nश्री हनुमान चालिसा मराठीत | Hanuman Chalisa Marathi\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nChanakya Niti: चाणक्याची 15 अमर वाक्ये\nमहादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माहिती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nChanakya Niti: चाणक्याच्या या 4 गोष्टी स्वीकारल्या तर संकटातही जीवन सुखी होईल\nMHADA Lottery Mumbai 2023: तारखा, निकाल, नोंदणी, पात्रता आणि बरेच काही-Apply Now\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nमहालक्ष्मीची आरती मराठी | Mahalaxmi Aarti Marathi\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nसमाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information In Marathi\nMaharashtrachi Hasya Jatra Cast | महाराष्ट्राची हस्या जत्रा कास्ट\nसंपूर्ण ���राठी आरती संग्रह | Aarti Sangrah Marathi\nछत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना | Proud Shivgarjana In Marathi 2023\nCIDCO Lottery 2023-2024 : अर्जाचा नमुना, फ्लॅटची किंमत आणि शेवटची तारीख- Apply Now\nआम्ही मराठी (Amhimarathi.in) हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16591/", "date_download": "2023-05-30T04:33:45Z", "digest": "sha1:AMUTQENZ4DGF6UBQYQEB4N2E2Q343W4Q", "length": 13666, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कार, विश्वनाथ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनाग���न ते ज्ञेयवाद\nकार, विश्वनाथ : (२४ डिसेंबर १८६४—१९ ऑक्टोंबर १९३४). ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. जन्म कटक जिल्ह्यातील विश्वनाथपूर येथे व शिक्षण कटकच्या एका इंग्रजी शाळेत झाले. काही काळ तो शिक्षक होता. ब्राह्मण असून तो पुरोगामी अशा ब्राह्मो समाजाचा अनुयायी बनला. त्याने आपले सर्व आयुष्य ज्ञानसाधनेत आणि साहित्यसेवेत वेचले. १८९६ मध्ये त्याने एक मुद्रणालय स्थापन करुन उत्कल साहित्य नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. त्याचा तो शेवटपर्यंत संपादक व प्रकाशक होता. ओडिया साहित्यिकांच्या तीन पिढ्यांचा तो प्रकाशक, समीक्षक, मित्र व मार्गदर्शक होता. त्याची गद्यशैली अत्यंत तर्कशुद्ध, सुबोध व स्वतंत्र होती. त्याच्या निवडक लेखांचा विविध प्रबंध हा संग्रह होय. एक कुशल संपादक व प्रभावी समीक्षक म्हणून ओडिया साहित्यात त्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.\nदास,कुंजबिहारी मिश्र, नरेंद्र (इं.) शिरोडकर, द.स.(म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\n���ौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17482/", "date_download": "2023-05-30T03:59:22Z", "digest": "sha1:ND5NSZUYTFFD5FTOGP3Y7Y43JTUUJJVR", "length": 95575, "nlines": 269, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "टागोर, रवींद्रनाथ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nटागोर, रवींद्रनाथ : (७ मे १८६१–७ ऑगस्ट १९४१). जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक. रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटूंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ (१८१७–१९०५) आणि आई शारदादेवी (१८२६/२७–१८७५). त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे. ठाकूर कुटुंबाचे मूळ आडनाव कुशारी. वर्धमान जिल्ह्यातील ‘कुश’ हे त्यांचे मूळ गाव. तेथून यशोहर गावी स्थलांतर. जातिबहिष्कारामुळे आपले यशोहर (जेसोर) गाव सोडून महेश्वर व शुकदेव हे त्यांचे पूर्वज कलकत्त्याच्या दक्षिणेला गोविंदपूर गावी स्थायिक झाले. पुढे पंचानन कुशारी ह्या पूर्वजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचे ठेके घ्यायला सुरुवात केली. त्या काळी ब्राह्मणेतर लोक ब्राह्मणांना ‘ठाकूर मोशाय’ अशा बहुमानार्थी नावाने संबोधीत. इंग्रज कप्तानांनी ‘ठाकूर’ चा ‘टागोर’ असा उच्चार केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या बरोबर टागोर कुटुंबाचीही भरभराट झाली. इंग्रज व्यापारी, राज्यकर्ते आणि ज्ञानोपासक ह्यांच्यात वावर असणाऱ्‍या नव्या सरंजामदारांत टागोर घराण्याचाही अंतर्भाव झाला. त्यांपैकीच राजा राममोहन रॉय (१७७२–१८३३) यांनी बंगालच्या सामाजिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या भूमिकेशी रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ एकरूप झाले. सार्वजनिक कार्याला त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर स्वतः उत्तम कायदेपटू आणि व्यासंगी असल्यामुळे वैचारिक परिवर्तनाच्या कार्यातही भाग घेऊन साहाय्य केले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र देवेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे तीर्थरूप. बंगाली ब्राह्मसमाजाच्या स्थापनेत आणि प्रसारात त्यांचा फार मोठा वाटा आहे. ब्राह्मसमाजाचे अनुयायी त्यांचा महर्षी देवेंद्रनाथ असा उल्लेख करीत. सर्व प्रकारच्या ऐहिक सुखसंपत्तीची अनुकूलता असूनही उपनिषदांतील तत्त्वज्ञानाच्या गाढ व्यासंगामुळे आणि जन्मजात ईशप्रेमामुळे देवेंद्रनाथांच्या अंगी विरक्ती बाणलेली होती.\nरवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ (१८४०–१९२६) हे कवी आणि तत्त्वचिंतक सत्येंद्रनाथ (१८४२–१९२३) हे पहिले भारतीय आय्. सी. एस्. अधिकारी व व्यासंगी लेखक ज्योतिरिंद्रनाथ (१८४९–१९२५) हे नाटककार, संगीतरचनाकार व भाषांतरकार भगिनी स्वर्णकुमारी (१८५५–१९३२) ह्या कादंबरीकर्त्या. जोडासाँको भागातील वाड्य���त पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता. ‘जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे-पान झुले) ह्या लहानशा ओळीतल्या छंदाने व यमकाने त्यांच्या बालमनात शब्दांचे नृत्य सुरू झाले. घरात काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य, संगीत यांचे अप्रत्यक्ष संस्कार घडत होते. त्यामुळे पाठशाळेतील आनंदशून्य शिक्षण त्यांना रुचेना. १८७४ साली कलकत्त्याच्या सेंट झेवियर्स स्कूलमधील परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत. त्यानंतर त्यांचे शिक्षण त्यांचे बंधू हेमेंद्रनाथ (१८४४–८४), द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरिंद्रनाथ यांच्या देखरेखीखाली मातृभाषेतून सुरू झाले. रवींद्रनाथांना निसर्गतः लाभलेल्या रूपसौंदर्याइतकीच मधुर आवाजाचीही उपजत देणगी होती. ‘मला कधी गाता येत नव्हते असे आठवत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. आदी ब्राह्म समाजाचे गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती (१८०४–१९००) हे त्यांचे पहिले गायनगुरू. यदुभट्ट यांच्याहीपाशी त्यांचे संगीतशिक्षण झाले. मात्र संगीताच्या कुठल्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी रचलेल्या शेकडो गीतांत चालींची विविधता आढळून येते. तिचे मूळ ह्या चोहोकडून मिळवलेल्या गाण्यांत आहे. जे संगीतात तेच साहित्यात. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रंथसंग्रहातील थोर लेखकांचे ग्रंथ, अबोधबंधु, वंगदर्शन यांसारखी नियतकालिके, बालवयात वाचीत असताना नोकरचाकरांच्या सहवासात चाणक्य श्लोक, कृत्तिवासाचे रामायण, महाभारातांतील कथा, विद्यापती, चंडिदास यांची काव्ये यांचेही श्रवण चालत असे. लहानपणी त्यांना इंग्रजी शिकवायला येणाऱ्‍या अघोरबाबू नावाच्या शिक्षकामुळे साहित्याइतकीच रवींद्रनाथांना विज्ञानाचीही गोडी उत्पन्न झाली आणि ती आयुष्याच्या अखेरीपर्यत टिकली.\nबंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव ‘शांतिनिकेतन’. जवळच असलेल्या सप्तपर्णीच्या विशाल वृक्षाखाली महर्षी देवेंद्रनाथ ध्यानाला बसत. रवींद्रनाथांचा संस्कृत, इंग्रजी भाषांचा अभ्यास स्वतः देवेंद्रनाथांनी इथल्या वास्तव्यात करून घेतला. ज्योतिर्विद्येची त्यांना गोडी लावली. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते. तत्त्वबोधिनी पत्रिका नावाच्या नियतकालिकात त्यांची ‘अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षाचे होते. देशप्रेम, सामाजिक सुधारणांचा प्रचार यासाठी टागोर कुटुंबियांच्या साहाय्याने नवगोपाळ मित्र, राजनारायण बसू वगैरे समाजसुधारक कलकत्त्यात ‘हिंदु मॅला’ नावाने एक उत्सव साजरा करीत. त्याच्या नवव्या अधिवेशनात रवींद्रनाथांनी वयाच्या चौदाव्य वर्षी (१८७४) देशप्रेमाने प्रेरित होऊन लिहिलेली ‘हिंदु मॅलाय उपहार’ ही कविता वाचली. ह्याच सुमाराला त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. नंतर बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांचे छत्र त्यांना लाभले.\nबंगालमध्ये ब्रिटिश विरोधी चळवळींनी जोर धरला होता. अशा वेळी इटालियन देशभक्त मॅझिनी याच्या ‘कार्बोनारी’ सारख्या क्रांतिकारकांच्या ‘संजीवनी सभा’ नावाच्या गुप्त मंडळात ते दाखल झाले. राजनारायण बसू ह्या मंडलाचे सूत्रचालक होते. हे मंडळ फार काळ टिकले नाही. इथून पुढे रवींद्रनाथांच्या लेखनाने खूप वेग घेतला. १८७६ सालापासून ज्ञानांकुर ओ प्रतिबिंब ह्या नियतकालिकातून त्यांच्या कथा, कविता, निबंध तसेच भाषांतरित लेख प्रसिद्ध होऊ लागले. आठ सर्गांचे बनफूल (१८८०) हे खंडकाव्यही याच काळातले. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर ‘भानुसिंह’ ह्या टोपणनावाने ब्रजबुलीत त्यांनी गीत लिहिली. मात्र कुमारवयातील आपल्या या साहित्यरचनेतील अपरिपक्वतेची रवींद्रनाथांना जाणीव होती. भारती ह्या टागोर कुटुंबातर्फे प्रसिद्ध होणाऱ्‍या मासिकातून १८७३ नंतर त्यांनी पुष्कळ लेखन केले. १४ ते १६ वर्षे वयातील त्यांच्या कविता त्यानंतर बऱ्‍याच वर्षांनी शैशव-संगीत (१८८४) ह्या नावाच्या संग्रहात प्रसिद्ध झाल्या. भारतीतून प्रसिद्ध झालेल्या साहित्यात कविकाहिनी नावाचे काव्य-नाट्य होते. १८७८ साली ते ग्रंथरूपाने छापून प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांचा हा पहिला मुद्रित ग्रंथ. याच सुमाराला त्यांचे बंधू सत्येंद्रनाथ यांनी रवींद्रनाथांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरविले. विलायती रीतिरिवाज आणि इंग्रजी भाषेतील संभाषणात अधिक सफाई येण्यासाठी त्यांनी रवींद्रनाथांना अहमदाबादेतील आपल्या प्रासादतुल्य सरकारी बंगल्यात मुक्कामासाठी आणले. वाचन, लेखन, गीतरचना, त्या गीतांना चाली देणे ह्या कार्यासाठी रवींद्रनाथांनी येथील निवांततेचा उपयोग करून घेतला. ‘क्षुधित पाषाण’ ह्या त्यांच्या सुप्रसिद्ध कथेचे बीज ह्या ऐतिहासिक वास्तूवरून त्यांच्या मनात रुजले. उत्तम इंग्रजी ग्रंथांचे अध्ययन आणि कालिदासाच्या काव्याचा त्यांचा अभ्यास येथेच झाला.\nसत्येंद्रनाथांनी त्यानंतर इंग्रजी रीतिरिवाजाच्या अभ्यासासाठी त्यांची सोय मुंबईला डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांच्या बंगल्यात सधन, सुशिक्षित आणि पाश्चात्त्य धाटणीची रहाणी असलेल्या कुटुंबात केली. तत्कालीन बंगालमधील श्रीमंत घराण्यातील स्त्रिया अंतःपुरातच असत. स्त्रियांच्या बाबतीत पुरुषातही एक प्रकारचा संकोच असे. तर्खडांच्या घरातील मोकळ्या वातावरणाने आणि विशेषतः डॉ. तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा (आन्ना) हिच्या सहवासाने रवींद्रनाथांचा हा बुजरेपणा गेला. ह्या स्नेहबंधनातून निर्माण झालेली अनेक गीते शैशष–संगीत ह्या संग्रहात आहेत. १८७८ साली ⇨ सत्येंद्रनाथ टागोरांच्या बरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. तेथे लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये हेन्री मॉर्ली यांच्यापाशी त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. तेथून भारतीमध्ये त्यांची ‘यूरोपयात्री कोनो वंगीय तरुणेर पत्र’ ह्या शीर्षकाखाली यूरोपीय जीवन आणि संस्कृतीसंबंधीची पत्रे प्रसिद्ध होऊ लागली. इंग्लंडमधील समाजजीवनासंबंधी त्यांत प्रतिकूल टीका असल्यामुळे इंग्रज धार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष झाला. १८८० साली त्यांना परत बोलावून घेण्याचे हेही एक कारण असावे असे म्हणतात. मात्र इंग्लंडमधील वास्तव्यात तेथील स्त्रीवर्गाला मिळणाऱ्‍या सामाजिक व्यवहारातील स्वातंत्र्याचा त्यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला. यूरोप प्रवासातील पत्रे १८८१ साली युरोप प्रवासीर पत्र नावाने प्रसिद्ध झाली. बंगालीच्या लोकव्यवहारातील (चलित) भाषेतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतरच्या काळात रवींद्रनाथांनी बंगाली ग्रांथिक (साधू) भाषेला सहज भाषेचे वळण देण्यात फार मोठे यश मिळविले. इंग्लंडमधून रवींद्रनाथ कोणतीही शैक्षणिक पदवी न मिळवता परतले. मात्र तिथल्या वास्तव्यात चौतीस प्रवेशांचे व चार हजार ओळींचे भग्नहृदय (१८८१) हे अपुरे नाट्य-काव्य त्यांनी लिहिले. भारत���त आल्यावर ते पुरे केले. पौगंडावस्थेतील बुजऱ्‍या रवींद्रनाथांचे, पाश्चात्त्य जगातील गतिशीलता, स्वतंत्रता यांसारख्या सद्‌गुणांच्या प्रभावामुळे एका धीट, स्पष्टवक्त्या तरुणात रूपांतर झाले होते. १८८१ साली त्यांनी वाल्मिकी प्रतिभा ही पहिली संगीतिका लिहून तिचा जोडासाँको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. त्या संगीतिकेतील गीतांत भारतीय मार्गी व देशी संगीताप्रमाणे यूरोपीय ललित संगीताचाही वापर केला होता. जे सूर भावनेच्या अभिव्यक्तीला अधिक परिणामकारक वाटतील, त्यांचा गीतगायनात मुक्तपणाने उपयोग करण्याच्या ह्या प्रवृत्तीतूनच ⇨ रवींद्रसंगीत निर्माण झाले.\nरवींद्रनाथांची साहित्य, संगीत, कलासाधना उत्साहाने चालू असताना त्यांना पुन्हा एकदा इंग्लंडला पाठवून बॅरिस्टर करण्याचा कुटुंबातील वडील मंडळींनी प्रयत्न केला परंतु विलायतेच्या बोटीत चढण्यापूर्वी मद्रास बंदरातूनच ते परतले आणि कलकत्त्याला आपले बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि वहिनी कादंबरी देवी यांच्या बिऱ्‍हाडी राहू लागले. येथे त्यांच्या कलासाधनेला अधिक पोषक वातावरण लाभून त्यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेचे उन्मेश जोमाने प्रकट होऊ लागले. स्पेन्सरच्या ‘द ऑरिजिन अँड फंक्शन ऑफ म्यूझिक’ ह्या निबंधाने प्रभावित होऊन त्यांनी ‘संगीताची उत्पत्ती आणि उपयोगिता’ ह्या विषयावरचा निबंध लिहिला. भारतीय संगीतातील रागप्रधान संगीत भावनाशून्य झाल्याची चिंता त्यात व्यक्त झाली आहे. त्या विवेचनात त्यांचा ओढा गीतगायनाकडे अधिक असला, तरी त्यानंतर तीस वर्षांनी त्यांनी स्वरप्रधान संगीताचे ऐश्वर्य व स्वयंसिद्ध स्थान मान्य केले. त्या काळी त्यांच्या काव्यरचनेचा मूलस्त्रोत संगीत हाच होता. त्यांच्या तत्कालीन काव्यसंग्रहांची नावेदेखील संध्या संगीत (१८८२), प्रभात संगीत (१८८२), शैशवसंगीत, छबि ओ गान (१८८४), कडि ओ कोमल (१८८६, म. शी. तीव्र आणि कोमल) अशी संगीताशी नाती सांगणारी आहेत. बंधू ज्योतिरिंद्रनाथांच्या बंगल्यात रहात असताना आलेल्या साक्षात्कारासारख्या एका विलक्षण अनुभवातून त्यांची ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही अप्रतिम कविता निर्माण झाली. जीवनस्मृति (१९१२) ह्या ग्रंथात त्या अनुभूतीचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. इथून पुढे त्यांच्या काव्यजीवनातील विषादपर्व संपून आनंदपर्व सुरू झाले.\nसत्येंद्रनाथांबरोबर काही काळ कारवारलाही ते राहिले. तिथल्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणात त्यांच्या प्रतिमेला खूप बहर आला. प्रकृतीर प्रतिशोध (१८८४) ही नाटिका त्यांनी येथील मुक्कामात लिहिली. १८८३ साली कारवारहून कलकत्त्याला परतल्यानंतर, महर्षी देवेंद्रनाथांच्या जमीनदारीची व्यवस्था पाहणाऱ्‍या कारकुनांपैकी वेणीमाधव रायचौधुरी ह्या सामान्य परिस्थितीतील पिराली ब्राह्मण गृहस्थाची मुलगी भवतारिणी (जन्म १८७३) हिच्याशी त्यांचा विवाह झाला. नूतन वधूचे नाव ‘मृणालिनी’ असे ठेवण्यात आले. देवेंद्रनाथांनी तिच्या शिक्षणाची व्यवस्था लॉरेटा हाऊस ह्या विद्यालयात केली. मृणालिनी देवींनी रवींद्रनाथांच्या जीवनात एक अत्यंत कर्तव्यपरायण गृहिणी होऊन त्यांच्या संसाराचा भार वाहिला. १८८४ साली ज्योतिरिंद्रनाथांच्या पत्‍नी कादंबरी देवी यांनी आत्महत्या केली. रवींद्रनाथांच्या मनावर ह्या घटनेचा फार मोठा आघात झाला. रवींद्रांच्या तरुण काळात झालेले हे दुःख त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना जाणवत राहिले होते पण त्यांनी आपल्या जीवनात कुठलीही अवस्था अखेरची मानली नाही. म्हणून ह्या मृत्युशोकानेही त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त केले नाही. त्याच वर्षी ते आदी ब्राह्म समाजाचे कार्यवाह झाले आणि ज्येष्ठ बंगाली कादंबरीकार बंकिमचंद्र चतर्जी यांच्याशी हिंदू धर्मातील आदर्शांबद्दल त्यांचा जाहीर वादविवाद झाला.\n१८८५ साली ठाकूर परिवारातर्फे निघणाऱ्‍या बालक ह्या मासिकाच्या संपादिका ज्ञानदानंदिनी देवी (सत्येंद्रनाथांच्या पत्नी) यांना त्यांनी संपादनात साहाय्य करायला सुरुवात केली. त्याच वर्षी रविच्छाया हा त्यांचा गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. १८८६ साली त्यांची ज्येष्ठकन्या माधुरीलता (बेला) हिचा जन्म झाला. डिसेंबर महिन्यात कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन भरले. ह्या प्रसंगी ‘आमरा मिले छि आज मायेर डाके’ (आईच्या हाकेच्या आज आपण जमलो आहोत) ह्या त्यांच्या कवितेच्या गायनाने अधिवेशनाला जमलेले प्रतिनिधी अत्यंत प्रभावित झाले होते. त्यांचा कडि ओ कोमल हा संग्रहही याच काळातील. आदी ब्राह्म समाजाच्या कार्यातही त्यांनी उत्साहाने भाग घेऊन समाजाच्या माघोत्सवासाठी धर्मसाधकाच्या अंतरातील व्याकुळ भाव व्यक्त करणारी सव्वीस नवीन गाणी रचून त्यांना चाली दिल्या होत्या.\nह्या वर्षीच्या इतर रचनांमध्ये धार्मिक आणि सामाजिक कालबाह्य आचार विचारांचा पाठपुरावा करणाऱ्‍याचे विडंबन करणाऱ्‍या काही विनोदी नाटिका लिहून त्यांनी विरोधकांचा रोषही ओढवून घेतला. साहित्यदृष्ट्या ह्या नाटिकांना विशेष महत्त्व नसले, तरी तरुण रवींद्रनाथांची धर्मसुधारणेच्या बाबतची तडफ यांतून प्रत्ययाला येते. १८८७ ते १८९० ह्या काळातील मानसी (१८९०) हा काव्यसंग्रह, मायार खेला (१८८८) ही संगीतिका आणि राजा ओ रानी (१८८९) हे नाटक अशासारखी रचना पाहिल्यानंतर त्यांच्या साहित्यनिर्मितीत एक निराळे परिवर्तन आढळते.\nही कलासाधना चालू असताना सामाजिक परिवर्तनासाठी बंगालमध्ये चालू असलेल्या चळवळीशी त्यांनी संबंध ठेवला होता. १८८८ साली त्यांचे ज्येष्ठ पुत्र रथींद्रनाथ यांचा जन्म झाला. १८८९ साली सोलापुरातील आपले बंधू सत्येंद्रनाथ यांच्या घराचा मुक्काम आटोपून परतताना त्यांनी पुण्याला पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकले. पुराणमतवादी लोकांनी आरडाओरडा करून ते व्याख्यान बंद पाडलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. नंतरच्या काळात स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचाही त्यांनी पुरस्कार केला. नव-वंग-आंदोलनावरही एक निबंध याच सुमाराला लिहिला आणि लॉर्ड क्रॉस ह्याच्या भारतविरोधी धोरणाचा समाचार घेतला. १८९० साली इंग्लंडचा तीन महिन्याचा दौरा आटपून ते परतले. याच वर्षी जोडासाँको येथील वाड्यात त्यांनी लिहिलेल्या विसर्जन (१८९०) नाटकाचा प्रयोग झाला. त्यातील रघुपतीची भूमिका त्यांनी स्वतः केली होती. देवेंद्रनाथांनी उत्तर बंगालमधील तीन परगण्यांत पसरलेल्या जमीनदारीची व्यवस्था आता त्यांच्यावर सोपवली. जमिनदारीची कामे पाहताना रवींद्रनाथांनी रयतेच्या हिताची नवीन कामे सुरू केली. १८९० ते १९०० अशी दहा वर्षे त्यांनी ग्रामीण विभागात काढली. १८९१ साली शिलाइदह ह्या गावी त्यांची दुसरी कन्या रेणुका हिचा जन्म झाला. जमिनदारीच व्यवस्था पाहण्याच्या कामामुळे बंगालच्या ग्रामीण जीवनाशी त्यांचा खूप जवळून परिचय झाला. त्या अनुभवातूनच त्यांच्या उत्कृष्ट कथांचा जन्म झाला. हितवादी नावाच्या साप्ताहिकातून त्या दर आठवड्याला प्रसिद्ध होत गेल्या. १८९��� साली त्यांनी साधना मासिक सुरू करून आपला पुतण्या सुधींद्रनाथ याला संपादक नेमले. त्यातून शोनार तरी (१८९४), पंचभूतेर डायरी (पंचभूत–१८९७) यांसारखे त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले, १८९४ साली त्यांनी संपादनाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि ती १८९५ साली ते मासिक बंद पडेपर्यंत सांभाळली. आपली पुतणी इंदिरा देवी हिला लिहिलेली आणि त्यानंतर छिन्नपत्र (१९१२) या नावाने संगृहित झालेली त्यांची अप्रतिम पत्रे ह्याच मासिकातून प्रथम प्रसिद्ध झाली.\nमीरा हिचा १८९३ साली आणि कनिष्ठ पुत्र शमींद्र याचा १८९४ साली जन्म झाला. १८९३ साली बंकिमचंद्र चतर्जींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका जाहीर सभेत ‘राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे’ हा विचार त्यांनी ‘इंग्रज ओ भारतवासी’ ह्या आपल्या लिखित भाषणातून मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हा विचार त्यांनी या प्रसंगी सांगितला. कथा ओ काहिनी (१९०८) मध्ये भारतीय इतिहासातील वीरकथा त्यांनी कवितेत गुंफल्या. बंगाली ‘शब्द व छंद’ ह्या संबंधातील त्यांचे बहुमोल लेखनही ह्याच काळातील आहे. १८९६ च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्याच्या काँग्रेसच्या अधिवेशनात बंकिमचंद्राच्या ‘वंदेमातरम्’ ह्या गीताला रवींद्रनाथांनी चाल दिली व ते गीत स्वतः म्हटले. राष्ट्रीयसभेत ‘वंदेमातरम्’ गायिले जाण्याचा हा पहिला प्रसंग. पुढल्याच वर्षी नटोर येथे काँग्रेसचे प्रादेशिक अधिवेशन भरले असताना रवींद्रनाथांनी बंगालीतून भाषण करून प्रतिनिधींना आश्चर्याचा धक्का दिला.\nमुक्त वातावरणात, निसर्गसान्निध्यात आणि गुरुजनांबरोबर राहून उपनिषदांच्या काळात जसे शिक्षण चालत असे, त्या पद्धतीचा प्रयोग करण्याच्या विचारातून महर्षी देवेंद्रनाथांनी बोलपूरजवळ बांधलेल्या ‘शांतिनिकेतन’ बंगल्यात १९०१ साली त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. ती इमारत व सारी जमीन महर्षींनी एक विश्वस्त निधी स्थापून शाळेला देऊन टाकली. नैवेद्य (१९०२) ह्या कविता संग्रहातील त्यांच्या कवितांतून हा मुक्त मनाने सारे जीवन समजून घेण्याचा ध्येयवाद प्रकट झाला आहे (‘चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर’ ही सुप्रसिद्ध प्रार्थना ह्याच संग्रहात प्रसिद्ध झाली). ह्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी वंगदर्शन ह्या बंकिमचंद्रांनी स्थापन केलेल्या नियतकालिकांचे संपादकत्व स्वीकारले. चोखेर बाली (१९०३) ही त्यांची भारतीय भाषांतली पहिली म्हणता येईल अशी मनोविश्लेषणात्मक कादंबरी वंगदर्शनातूनच क्रमशः प्रसिद्ध झाली. चिरकुमार सभा (१९२६) हे विनोदी नाटकही याच वर्षी लिहून त्यांनी भारतीतून प्रसिद्ध केले. ऑक्टोबर महिन्यात ते शिलाइदहहून सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून २२ डिसेंबर १९०१ ह्या दिवशी वडिलांचा आशिर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्यांच्या बरोबर आलेल्या पहिल्या शिक्षकांत ब्रह्मबांधव उपाध्याय, रेवाचंद, जगदानंद राय, शिवधन विद्यारण्य आणि लॉरेन्स हे इंग्रज गृहस्थ होते.\nनवीन आश्रमशाळा सुरू झाल्याच्या काळात त्यांना अनेक आर्थिक आणि कौटुंबिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. १९०२ मध्ये नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या पत्नींना गंभीर दुखणे झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी वयाच्या अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. पुढल्याच वर्षी त्यांची कन्या रेणुका वारली (१९०३). सतीशचंद्र राय ह्या बुद्धिमान आणि त्यागी सहकारी मित्रालाही तरुण वयात मृत्यू आला. ह्या साऱ्‍या आपत्तींना तोंड देत असताना देशातील राजकीय चळवळींत त्यांचे सहकार्य चालू होते. ‘स्वदेशी समाज’ हा ग्रामीण पुनर्रचनेसंबंधीचा सुप्रसिद्ध निबंध याच वर्षी त्यांनी लिहिला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून ‘शिवाजी उत्सव’ सुरू केला आणि ‘शिवाजी’ ही देशभक्तीला प्रेरणा देणारी स्फूर्तिदायक दीर्घ कविताही लिहिली. विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके लिहिली. नौकाडुबी (१९०६) ही कादंबरीही ह्याच काळात क्रमशः प्रसिद्ध होत होती. १६ मार्च १९०५ रोजी महर्षी देवेंद्रनाथांचे निधन झाले.\nलॉर्ड कर्झन यांनी १९०५ मध्ये केलेल्या वंगभंगाच्या निर्णयाविरुद्ध देशभर प्रतिकाराची चळवळ सुरू झाली होती. बंगालच्या अभेद्यतेचे प्रतिक म्हणून रवींद्रनाथांनी ‘रक्षाबंधना’चा विराट कार्यक्रम हाती घेतला. याच वर्षी ‘प्रिन्स ऑफ वेल्स्’ यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागत समारंभावर कठोर टीका करणारे लेखही त्यांनी लिहिले.\nवंगभंगाच्या चळवळीला घातपाताचे स्वरूप येऊ लागल्यामुळे त्यांनी त्यातून लक्ष काढून घेऊन ग्रामीण भागातील विधायक कार्य व शांतिनिकेतनातील जीवनशिक्षणकार्याकडे ते केंद्रित केले. १९०७, साली वंगीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ह्या काळात सुप्रसिद्ध बंगाली संपादक रामानंद चतर्जी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढत गेला आणि प्रवासी ह्या त्यांच्या मासिकातून त्यांची गोरा (१९१०) ही पुढे जागतिक लौकिक मिळवलेली कादंबरी प्रसिद्ध होऊ लागली. याच वर्षी त्यांचा कनिष्ठ पुत्र शमींद्रनाथ वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी कॉलरा होऊन वारला. १९०९ साली लिहिलेल्या प्रायश्चित ह्या नाटकात धनंजय बैरागी ह्या पात्राकरवी त्यांनी असहकार आणि अहिंसात्मक प्रतिकाराचे जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, ते नंतरच्या काळातील गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी जुळणारे आहे. राजा (१९१०) हे रुपकात्मक नाटकही त्यांनी याच वर्षी लिहिले. ज्येष्ठपुत्र रथींद्रनाथ १९१० साली अमेरिकेहून परतल्यावर त्याचा प्रतिमा देवी ह्या बालविधवेशी विवाह केला.\nशांतिनिकेतनातील रहिवाशांनी त्यांचा पन्नासावा वाढदिवस १९११ साली साजरा केला. प्रवासीमधून त्यांच्या जीवनस्मृती क्रमशः प्रसिद्ध होत होत्या आणि गीतांजलीतून (१९१२) संगृहीत झालेल्या मूळ कविता व डाकघर (१९१२) हे नाटकही याच काळात लिहिले गेले. २७ डिसेंबर १९११ रोजी कलकत्त्यात राष्ट्रीय सभेचे सव्विसावे अधिवेशन भरले असताना ‘जणगणमन-अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत पहिल्या प्रथम गायले गेले. त्यानंतर माघोत्सवांत हे गीत ब्रह्मसंगीत म्हणून गात असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला.\nइंग्लंडमधील स्नेह्यांकडून त्यांना समानशील इंग्रज साहित्यप्रेमी लोकांना भेटण्याविषयी आग्रहाची निमंत्रणे येत होती. त्यांनी जाण्याचे ठरवले परंतु ऐनवेळी आजारी पडल्यामुळे बेत रद्द केला व ते शिलाइदह येथे हवापालट करण्यासाठी गेले. ह्या ठिकाणी त्यांनी गीतांजलीत आलेल्या बंगाली कवितांचे स्वतः इंग्रजीतून भाषांतर केले. १९१२ च्या मे महिन्यात ते इंग्लंडला गेले. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार रोदेन्‌स्टाइन यांनी ते वाचायची इच्छा प्रकट केल्यावरून ते त्यांच्या हाती दिले. त्यांनी श्रेष्ठ कवी डब्ल्यू. बी. येट्स ह्यांच्याकडे त्या रत्नाची पारख सोपवली. येट्स कविता वाचून ���ुग्ध झाले [⟶ बंगाली साहित्य]. पुढे अनेक नामवंत इंग्रज साहित्यिकांशी त्यांचा परिचय झाला. दीनबंधू सी. एफ्. अँड्र्यूज यांची पहिली भेट याच वेळी झाली आणि पुढे ते त्यांचे आजन्म स्नेही आणि सहकारी झाले. रॉयल आल्बर्ट हॉल ह्या प्रख्यात नाट्यगृहात त्यांच्या ‘दालिया’ नावाच्या कथेवरून इंग्रजीत रचलेल्या ‘महारानी ऑफ आराकान’ ह्या एकांकिकेचा प्रयोग झाला.\nलंडनहून ते अमेरिकेत गेले. गीतांजलीच्या इंग्रजी आवृत्तीचे उत्तम स्वागत झाल्याची वार्ता त्यांना कळली. येट्सनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली होती. १९१३ च्या नोव्हेंबरात शांतिनिकेतनला ते परतले. १३ नोव्हेंबरला त्यांच्या गीतांजलि ह्या काव्यसंग्रहाला स्वीडिश अकॅडेमीने नोबेल पारितोषिक दिल्याची वार्ता कळली. साहित्यासाठी हे पारितोषिक मिळवलेले रवींद्रनाथ हे पहिले आशियाई लेखक होत. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच कलकत्ता विद्यापीठाने डी. लिट्. ही सन्मानदर्शक पदवी देण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्ष समारंभ २६ डिसेंबरला झाला. त्यांच्या पुस्तकांची यूरोपातील महत्त्वाच्या भाषांतून तसेच भारतीय भाषांतूनही भाषांतरे होऊ लागली. आंद्रे झीद (फ्रेंच), झेनोबिया येमेनेझ (स्पॅनिश) यांच्यासारखे श्रेष्ठ यूरोपीय लेखक त्यांना भाषांतरकार म्हणून लाभले.\nयूरोपात ४ ऑगस्ट १९१४ रोजी पहिल्या जागतिक महायुद्धाचा वणवा पेटला. ५ ऑगस्टला ‘मा मा हिंसी :’ ह्या विषयावर जगावर कोसळत असलेल्या ह्या द्वेषमूलक विध्वंसासंबंधी त्यांनी तळमळीने भाषण केले. त्यानंतरच्या सेहेचाळीस दिवसांत त्यांनी गीताली (१९१४) साठी एकशेआठ गाणी रचून ती स्वरबद्ध केली. शबूज पत्र (हिरवी पाने) ह्या नियतकालिकाचे ⇨ प्रमथ चौधुरी यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशन सुरू झाले. येथून बंगाली साहित्याला नवीनच वळण लागले. रवींद्रनाथांच्या प्रतिभेचा एक नवीनच आविष्कार शबूज पत्र ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्‍या बलाका (१९१६) ह्या काव्यसंग्रहात नंतर ग्रथित झालेल्या कवितांतून व ‘सबूजेर अभियान’ सारख्या काव्यातून चतुरंग (१९१६), घरे बाइरे (१९१६) सारख्या कादंबऱ्‍यांतून व अनेक निबंधांतून प्रकट होऊ लागला.\nत्यांना ब्रिटिश सम्राटाकडून १९१५ साली ‘सर’ (नाइटहुड) हा किताब देण्यात आला आणि याच वर्षी सी. एफ्. अँड्र्यूज यांनी शांतिनिकेतनात त्य���ंची आणि गांधीजींची भेट घडवून आणली. या वर्षीच्या परदेश दौऱ्‍यांत युद्धाची आसुरी धुंदी चढलेल्या जपान व अमेरिकेतील जनसमुदायांपुढे त्यांनी विश्वशांतीच्या प्रचाराची भाषणे केली. त्याबद्दल अवहेलनाही सहन केली. भारतात परतल्यानंतर ॲनी बेंझट ह्या भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्‍या थोर आयरिश महिलेच्या अटकेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेंझटना मिळावे, यासाठी प्रचार केला. ह्या अधिवेशनात केलेल्या ‘कर्ताय इच्छाय कर्म’ ह्या त्यांच्या ओजस्वी देशभक्तिपर भाषणामुळे स्वदेशी युगातील राष्ट्रप्रेमी रवींद्रनाथांचे दर्शन जनतेला घडले. ह्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत असताना त्यांनी डाकघर ह्या नाटकाचा प्रयोग बसवून तो आपल्या वाड्यात, आमंत्रित सदस्यांपुढे करून दाखवला. हा प्रयोग पाहण्यासाठी लो. टिळक, पं. मदन मोहन मालवीय, गांधीजी प्रभृती थोर पुढारी हजर होते.\nत्यांची सर्वांत थोरली कन्या माधुरीलता (बेला) हिचे १९१८ साली निधन झाले. त्यानंतर सु. चार महिने शांतिनिकेतनातील शिक्षणकार्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. ‘यंत्र विश्वं भवत्येक नीडम्’ ह्या भावनेने स्थापन केलेल्या ‘विश्वभारती’ ह्या संस्थेंची २२ डिसेंबर १९१८ रोजी पायाभरणी झाली. ‘भारतवर्षातील शिक्षणपद्धतीने वैदिक, पौराणिक, बौद्ध, जैन, मुसलमान इ. सर्व विचार एकत्र आणले पाहिजेत व ही विचारसंपत्ती एका ठिकाणी संगृहीत करायला पाहिजे’, हा विचार ह्या स्थापनेच्या मुळाशी होता. केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील संस्कृतींच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे ते केंद्र व्हावे आणि देश, राष्ट्र इ. मर्यादांचे उल्लंघन करून भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील मानवाची प्रगती ही त्या केंद्राच्या विकासाची दिशा रहावी, हे त्यामागील ध्येय होते.\nब्रिटिश सरकारने १९१९ साली पंजाबातील जालियनवाला बागेत केलेल्या अमानुष हत्याकांडामुळे ‘दहशतीच्या धसक्याने मूक झालेल्या माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या निषेधाला वाचा फोडण्यासाठी’ आपण हा किताब परत करीत आहोत असे व्हाइसरॉयना कळवून ‘सर’ हा किताब त्यांनी परत केला. विश्वभारतीला आर्थिक साहाय्याची मागणी करण्यासाठी त्यांनी भारताचा दौरा सुरू केला. देशातील प्रमुख शहरांतून व्याख्याने दिली, नाट्यप्���योग केले, वयाची साठी उलटली असतानाही स्वतः त्यातून भूमिका केल्या. २० सप्टेंबर १९२२ रोजी पुण्यातील किर्लोस्कर नाट्यगृहात ‘भारतीय प्रबोधना’वर त्यांचे भाषण झाले आणि सार्वजनिक जाहीर सभेत त्यांनी लो. टिळकांना श्रद्धांजली वाहिली. विश्वभारतीच्या कार्यासाठी काढलेल्या यूरोप-अमेरिकेच्या दौऱ्‍याप्रमाणे आग्नेय आशियातील देशांतही त्यांनी दौरा काढला व जाव्हा, बाली वगैरे बेटांपर्यंत जाऊन तेथील नृत्य, नाट्य, गायन, धार्मिक पूजाविधी यांतून लाभलेले सांस्कृतिक धन त्यांनी गोळा करून आणले. तेथील ‘बाटिक’ कला रवींद्रनाथांनी आपल्या बरोबरचे चित्रकार सुरेंद्रनाथ कार यांना शिकायला लावून शांतिनिकेतनात त्या कलेचे शिक्षण देणारा विभाग उघडला. तो अद्यापही चालू आहे.\nविश्वभारतीत फ्रेंच प्राच्यविद्यापंडित सिल्व्हँ लेव्ही, श्रीलंकेतील बौद्ध तत्त्वज्ञानविशारद धर्माधार राजगुरू महास्थविर, विधुशेखर भट्टाचार्य (संस्कृत पंडित), दिनेंद्रनाथ टागोर (रवींद्रसंगीतज्ञ), भीमराव शास्त्री हसूरकर (अभिजात हिंदुस्थानी संगीतज्ञ), ⇨ नंदलाल बोस (चित्रकार), रवींद्रनाथ टागोर (कृषितज्ज्ञ) यांच्यासारख्यांनी कला आणि ज्ञानाच्या विविध शाखांचे नेतृत्व स्वीकारले. तिबेटी, चिनी यांसारख्या आशियाई भाषांचा अभ्यास सुरू झाला.\nअहमदाबादला १९२० साली गुजराती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्या रात्री त्यांचा मुक्काम साबरमतीला गांधीजींच्या आश्रमात होता. १९२१ साली गांधीजींनी असहकाराची चळवळ सुरू केली. जनतेच्या आंदोलनाला जर तितक्याच प्रबळ विधायक कार्याची जोज नसली, तर त्या आंदोलनाला अनिष्ट वळणे लागतात, अशी रवींद्रनाथांची धारणा होती. ह्या बाबतीत त्यांचा गांधीजींशी मतभेद होता. बोलपूर जवळील सुरूल गावी ‘श्रीनिकेतन’ ही शेतकी शिक्षणाचे कार्य करणारी संस्था १९२२ मध्ये सुरू केली. सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या कार्याबरोबर श्रीनिकेतनात ग्रामीण विकासाचे विधायक कार्य पिअर्सन आणि लेओनार्ड एल्महर्स्ट ह्या ध्येयवादी इंग्रज शेतकी तज्ज्ञांच्या साहाय्याने त्यांनी सुरू केले होते. खेड्यापाड्यांत पसरलेल्या मलेरिया रोगाच्या उच्चाटणापासून तो जपानी तज्ज्ञांच्या साहाय्याने चर्मोद्योग, कुटिरोद्योग चालवण्यापर्यंत ग्रामीण जनतेच्या स्वास्थ्य आणि सुखासाठी आवश्यक असणाऱ्‍या अनेक कार्यांचे प्रयोग श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या देखरेखीखाली चालू होते. त्याचबरोबर मुक्तधारा (१९२२), रक्तकरवी (१९२४) यांसारख्या नवीन नाटकांचे प्रयोग, निरनिराळ्या ऋतूंच्या उत्सवांचे आयोजनही ते करीत होते. एवढेच नव्हे, तर आत्मसंरक्षणार्थ शांतिनिकेतनातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना जपानी तज्ज्ञांकडून ⇨जूदो ह्या कुस्तीचे शिक्षणही सुरू केले होते. रवींद्रनाथांनी होमिऑपथी आणि जीवरसायनशास्त्र यांचा उत्तम अभ्यास करून स्वतः रोगनिवारणाच्या कार्यात भाग घेतला होता. जीवनातील मानवहिताचे कुठलेही अंग त्यांनी गौण मानले नाही. १९३० साली ऑक्सफर्डला ‘मानवाचा धर्म’ ह्या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्याच वेळी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले गेले. उतार वयात त्यांनी चित्रकलेची आराधना सुरू केली. त्यातूनही रंगरेषांतील अभिव्यक्तीचे त्या कलेच्या क्षेत्रात त्यांनी नवीन दालन उघडले. हे प्रदर्शन यूरोपातील फ्रान्स, इंग्लंड, जर्मन, सोव्हिएट रशिया आणि अमेरिकेतील अनेक प्रमुख शहरांतून भरवले गेले.\nकलकत्यातील अनेक संस्थांतर्फे १९३१ साली त्यांचा सत्तरावा वाढदिवस साजरा झाला. पुढल्याच वर्षी त्यांनी इराण व इराकचा दौरा केला. तेथून परतल्यानंतर कलकत्ता विद्यापीठाच्या रामतनू लाहिरी अध्यासनाच्या प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती होऊन विद्यापीठाने ६ ऑगस्ट रोजी त्यांना मानपत्र दिले. याच सुमारास बंगाली कवितेत त्यांनी नव्यानेच मुक्तछंदाचा प्रयोग सुरू केला होता. त्या कवितांचा पुनश्च (१९३२) हा संग्रह होय. देशातील अल्पसंख्यांकांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याच्या ब्रिटीश सरकारच्या निर्णयाविरुद्ध गांधीजींनी वीस सप्टेंबरपासून येरवड्याच्या तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. इतर राजकीय नेतेही बंदिवासात होते. रविंद्रनाथांनी गांधीजींच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यांना गांधीजींच्या उपोषणाची चिंता वाटून ते पुण्याला गेले. त्याच वेळी येरवडा तुरुंगात पंतप्रधान मॅक्डॉनल्ड यांनी वाटाघाटी करण्याचे मान्य केल्याची बातमी आली. गांधीजींनी उपोषण सोडले त्या प्रसंगी रवींद्रनाथ तेथे हजर होते. दुसऱ्‍या दिवशी तिथीप्रमाणे गांधीजींचा जन्मदिन होता. पुण्यातील शिवाजी मंदिरात पंडित मालवीय ह्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभिनंदनपर प्रचंड सभेत रवींद्रनाथांचे ‘जातीयता आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन’या विषयावर भाषण झाले.\nसंगीत-नृत्य आणि मूकाभिनय ह्या तिन्ही कलांच्या एकत्रीकरणातून चित्रांगदा (१८९२) नाटकाचे पुनर्लेखन करून त्यांनी प्रयोग केला (१९३३). ‘परिशोध’ कवितेला संगीत-नाट्यरूप दिले आणि श्यामा (१९३९) हे नवीन नृत्यनाटक लिहून त्याचा कलकत्त्याच्या रंगमंचावर प्रयोग केला. कठोर राज्यशासनामुळे माणसाचे आवडीनिवडीचे स्वातंत्र्य जाऊन त्याचे जीवन शुष्क होते. माणसे अल्पसंतुष्ट आणि भित्री होतात. जीवनाला अवकळा येते. हा विचार सांगणाऱ्‍या ताशेर देश (१९३३, म. शी. पत्त्यांचा देश) ह्या त्यांच्या प्रयोगदृष्ट्या यशस्वी अशा संगीत नाटकाचा प्रयोगही याच वर्षी कलकत्त्यात झाला. १९३७ साली कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या प्रवक्तेपदावरून, तोपर्यंतची इंग्रजीतून भाषण करण्याची प्रथा मोडून, त्यांनी बंगालीतून भाषण केले. १९३६ मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या विनंतीवरून, माणसाचे जन्मसिद्ध हक्क जतन करण्यासाठी स्थापन केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्य संघाचे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले.\nहिटलरने १९३८ साली चेकोस्लोव्हाकियावर हल्ला केला. प्राग येथील आपले मित्र व्ही. लेस्नी यांना पत्र पाठवून रवींद्रनाथांनी ह्या आक्रमणाचा कडाडून निषेध केला. जपानेही चीनवर हल्ला केला होता. त्यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त करणारी पत्रे त्यांनी जपानमधील श्रेष्ठ कवी नोगुची यांना पाठवली.\nदुसऱ्‍या महायुद्धाने १९४० सालापासून अतिशय उग्र स्वरूप धारण केले. विश्वशांतीच्या आणि मानवतेच्या कल्पनांचा वृद्ध रवींद्रनाथांना त्यांच्या डोळ्यापुढे विध्वंस होताना दिसत होता. याच वर्षी गांधीजींनी शांतिनिकेतनला भेट दिली. गांधीजींना निरोप देताना रवींद्रनाथांनी त्यांच्या हाती एक पत्र दिले. ‘माझ्या आयुष्यातल्या अमोल धनाचा साठा वाहून नेणाऱ्‍या जहाजासारख्या असणाऱ्‍या विश्वभारतीचा भार माझ्यामागून आपण सांभाळा’ अशी त्या पत्रात गांधीजींना विनंती केली होती. गांधीजींनी ते पत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांना दिले. १९५१ साली मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारतातील केंद्रीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर विश्वभारतीचा आर्थिक भार भारत सरकारने स्वीकारला. १९४० च्या ऑक्टोबरात ऑक्सफर्ड विद्यापीठाने शांतिनिकेतनात आपले प्रतिनिधी पाठवून सर मॉरिस ग्वियर (तत्कालीन सरन्यायाधीश) यांच्या हस्ते त्यांना ‘डॉक्टरेट’ची सन्माननीय पदवी देण्याचा खास समारंभ घडवून आणला.\nत्यांचा ऐंशीवा वाढदिवस १४ एप्रिल १९४१ रोजी शांतिनिकेतनात साजरा झाला. मूत्रपिंडाच्या विकारामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. तरीही ह्या प्रसंगी आपला संदेश म्हणून ‘सभ्यतार संकट’ (संस्कृतीवरील गडांतर) ह्या शीर्षकाखाली त्यांनी एक निबंध लिहिला. ऐंशीव्या वर्षी प्रकृती आणि भोवतालची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही रुग्णशय्येवरील रवींद्रनाथांनी आपल्या बालपणाच्या स्मृतींचा छेलेबेला (१९४०, म. शी. बालपण) हा अत्यंत हृदयंगम असा छोटेखानी ग्रंथ लिहिला. ‘ऐकतान’ ही त्यांची सुप्रसिद्ध कविता त्याच काळातील आणि जन्मदिने (१९४१) हा शेवटला कवितासंग्रहही याच काळातील होय.\nत्यांची प्रकृती १९४१ च्या जून अखेरीला फारच ढासळली. डॉक्टरांनी कलकत्त्याला उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. ३० जुलैला शस्त्रक्रिया होण्याच्या काही तास आधी त्यांनी आयुष्यातील शेवटची कविता लिहून घ्यायला सांगितली. आपल्या जीवनदेवतेला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले हे शेवटचे अर्घ्य. कृती आणि उक्ती यांतील अद्वैत आचरणातून सिद्ध करणाऱ्‍या, उपनिषदांच्या अभ्यासाला अनुसरून पिंडी ते ब्रह्मांडी पाहणाऱ्‍या, साहित्य, संगीत, कला, आणि विचारांचे बहुविध आणि बहुमोल भांडार अवघ्या मानवतेला देणाऱ्‍या, ह्या विश्वकवीची प्राणज्योत ७ ऑगस्ट १९४१ रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी मालवली.\nत्यांच्या जन्मशताब्दीचा उत्सव १९६१ साली जगभर साजरा झाला. त्या प्रसंगी देशोदेशींच्या तत्त्वज्ञांनी, कवी-कलावंतांनी आणि राष्ट्र धुरीणांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे लेख लिहिले. त्या प्रसंगी जवाहरलाल नेहरूंनी म्हटले आहे, ‘प्राचीन काळातील ज्ञानातून स्फूर्ती घेऊन अर्वाचीन काळाला उपयुक्त असा साज देणारे आणि ते ज्ञान सार्थ करणारे असे भारतीय द्रष्ट्यांच्या परंपरेतील ते एक ऋषी होते. त्यांनी अस्सल भारतीय परंपरेतील संदेश आजच्या युगधर्माला अनुरूप असणाऱ्‍या नव्या भाषेत दिला. हा थोर आणि उत्कट संवेदनाशीलता असणारा माणूस केवळ भारताचाच कवी नव्हता, तर साऱ्‍या मानवतेचा व सार्वजनिक स्वातंत्र्याचा कवी होता. त्याचा संदेश आपण सर्वांसाठी आहे’.\n५. कालेलकर, काकासाहेब अनु. रवींद्र-वीणा : रवींद्रनाथ टागोरांच्या ३६ बंगाली गीतांचे मनन व भाषांतर, मुंबई, १९६१.\n६. खानोलकर, गं. दे., रवींद्रनाथ जीवनकथा, पुणे, १९६१.\n७. जोशी, श्रीपाद, संपा. रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र, पुणे, १९६१.\n८. ठाकूर, रवींद्रनाथ, छिन्नपत्र (बंगाली), कलकत्ता, १९४८.\n९. ठाकूर, रवींद्रनाथ, छेलेबेला (बंगाली), कलकत्ता, १९४८.\n१०. बोरकर. बा. भ. आनंदयात्री रवींद्रनाथ, मुंबई, १९६४.\n११. भागवत, अ. के. संपा. टागोर – साहित्य, कला, विचार, सांगली, १९६१.\n१२. मुखोपाध्याय, प्रभात कुमार, रबींद्र जीवनकथा (बंगाली), कलकत्ता, १९५९.\n१३. मुखोपाध्याय, प्रभात कुमार, रबींद्रजीवनी ओ-रबींद्र-साहित्य-प्रबेसक, ४ खंड (बंगाली), कलकत्ता, १९६१.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tukaram.bookstruck.app/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/2020/04/03/46853-chapter.html", "date_download": "2023-05-30T03:29:52Z", "digest": "sha1:EXFXYR324KF5ZY3CI5YCLPMG5NGJ2F3M", "length": 3300, "nlines": 49, "source_domain": "tukaram.bookstruck.app", "title": "करितां विचार सांपडलें | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works करितां विचार सांपडलें | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works", "raw_content": "\nन्यानोबाने रचिला पाया, तुका झालासे कळस ... अश्या शब्दांनी संत तुकारामांचे वर्णन मराठी समाजाने केले आहे. सर्वसाधारण घरांत जन्मात आलेल्या तुकाराम महाराजांनी भक्ती रसाने ओतप्रोत असे अंभंग लिहिले. संत तुकाराम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले होते असे जाणकारांचे मत आहे. निःसंशय पणे संपूर्ण हिंदू धर्मातील संत मंडळींची आठवण करायची झाल्यास तुकाराम महाराज सर्वप्रथम असतील. This site contains all the works of Tuakaram in devanagari.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nकरितां विचार सांपडलें वर्म \nसमूळ निश्रम परिहाराचें ॥१॥\nमज घेऊनिया आपणांसी द्यावें \nसाटी जीवें जीवें नारायणा ॥२॥\nउरी नाहीं मग पडदा कां आला \nस्वमुखेंचि भला करितां वाद ॥३॥\nतुका ह्मणे माझें खरें देणें घेणें \nतुह्मी साक्षी जाणें अंतरीचें ॥४॥\n« कमोदिनी काय जाणे\nकाय तुझे उपकार »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/khandesh/jalgaon-updates/galbot-at-marimate-yatra-festival-in-ainpur", "date_download": "2023-05-30T04:13:47Z", "digest": "sha1:E5ZO7IEUUHVET4VSNQG7N6DR23LZL353", "length": 6217, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Galbot at Marimate Yatra Festival in Ainpur", "raw_content": "\nऐनपूर येथील मरिमातेच्या यात्रोत्सवाला गालबोट\nबारागाड्यांखाली दबून भक्ताचा मृत्यू\nऐनपूर येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या (Baragada) ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट ते मरिमाता मंदीर बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु यात बारगाड्यांचा ताबा (loss of possession) सुटल्याने एक जणाचा मृत्यू (One person died) तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले.\nऐनपूर येथे बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे बारागाड्या हे ओढण्यात येत असतात, परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती. अक्षय तृतीयेच्या दुसर्‍या दिवशी या बारागाड्या ओढण्यात येतात, अक्षयतृतीया निमित्त दि.23 एप्रिल रोजी ऐनपुर येथील बारिघाट येथे या बारागाड्���ा ओढण्यात आल्या.\nपरंतु त्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने भगत सोपान नामदेव भिल यांचे सह भगतीन मंगलाबाई प्रकाश भिल, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी पाटील, मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमधे सुनील राजाराम महाजन सचिन कैलास महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रूपा भिल्ल, हे किरकोळ जखमी झाले. तर प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी (वय 60) यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता त्यांना मृत घोषित केले. तर बाकी जखमींवर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. घटना बारागाड्यांवरील ताबा सुटून गाड्याचा मोहरा फिरल्याने गाड्यांची दिशा बदल्याने मंदिराच्या पायरी जवळ घडली.\nयावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी दिनकर कोळी यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय रावेर येथे नेले परंतु त्या ठिकाणी उपचारा दरम्यान मृत घोषीत करण्यात आले.\nयावेळी निंभोरा पोलीस स्टेशन चे स.पो.नि. गणेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार झानेश्वर चौधरी, योगेश चौधरी, नितिन पाटील आणि गृहरक्षक दलाचे जवान यांती चोख बंदोबस्त ठेवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01241641-0805Y2000680KUT.html", "date_download": "2023-05-30T03:34:27Z", "digest": "sha1:BTZDAMAG7FMGVVHOWVZ2YQJRFZL5TJHD", "length": 16646, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 0805Y2000680KUT किंमत डेटाशीट Syfer 0805Y2000680KUT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 0805Y2000680KUT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 0805Y2000680KUT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 0805Y2000680KUT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:200V\nतापमान गुणांक:C0G, NP0 (1B)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/page/9/", "date_download": "2023-05-30T05:49:22Z", "digest": "sha1:RII7WWI26KR3J2FHLFK5MGFFDYU34BNX", "length": 10739, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सातारा | थिंक महाराष्ट्र | Page 9", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nएखाद्या व्यक्तिच्या एका डोळ्यात व्यंग असेल, त्याचा एक डोळा सरळ बघताना बाहेरच्या बाजूला कानाकडे वळत असेल तर त्याला ‘काणा’ किंवा ‘चकणा’ असे म्हणतात. त्याला...\nपाण्यासाठी ध्येयवेडा – संभाजी पवार\nसंभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे...\nप्रगतशील युवा शेतकरी रविराज अहिरेकर\nरविराजचे मूळ गाव विखळे (ता. कोरेगाव, जि. सातारा) पण त्याचे आजोबा धर्मराज यादवराव अहिरेकर बांधकाम विभागात नोकरीस असल्याने त्यांनी आबापुरी येथील डोंगरपायथ्याशी दहा एकर...\n‘समर्थ दर्शन’ थीम पार्क\nमी चाफळ येथील समर्थस्थापित श्रीराम मंदिराचा विश्वस्त म्हणून १९९९ पासून काम पाहू लागलो. तेव्हा जाणीव झाली, की ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ ही महाराष्ट्राची...\nपसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा\nवाई शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे...\nभुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे\nसिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर...\nधावडशी – एक तीर्थक्षेत्र\nश्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्‍हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सातारा...\nतापोळा – महाराष्ट्राचे दल लेक\nतापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, वास्तवात ते श्रीनगरच्या 'दल लेक'च्या तोडीस तोड, डोळ्यांचे पारणे फिटवणारे आहे. तापोळा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे....\nसातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव डोंगररांग धावत गेलेली पाहण्‍यास मिळते. ती फलटण तालुक्या��्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने पुढे जाते. त्या...\nसुमारगड हा गिरिदुर्ग दोन हजार फूट उंचीचा आहे. महाबळेश्वर-कोयना डोंगररांगेतील तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. सुमारगड हा नावाप्रमाणे सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amhimarathi.in/pm-kisan-samman-nidhi-yojana/", "date_download": "2023-05-30T03:43:01Z", "digest": "sha1:KDOBB3XO43YTZVCIVDBE4M4NZ4TBCDNM", "length": 57282, "nlines": 256, "source_domain": "amhimarathi.in", "title": "प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2023: PM Kisan Yojana ऑनलाईन अर्ज करा", "raw_content": "\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2023: PM Kisan Yojana ऑनलाईन अर्ज करा\nपीएम किसान सम्मान निधी योजना 13 व्या हप्त्याचा चेक 2023 | PM Kisan Samman Nidhi Yojana pmkisan.gov.in मध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि PM किसान योजना ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया जाणून घ्या. किसान सम्मान निधी स्थिती तपासा.\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली . या योजनेद्वारे, सरकारकडून दरवर्षी ₹ 6000 ची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो. तुम्हाला या लेखाद्वारे या योज��ेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल. हा लेख वाचून, तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्रतेपासून अर्जापर्यंतची माहिती मिळू शकेल.\nपंतप्रधानांनी PM Kisan 12वा हप्ता जारी केला\nPM Kisan Samman Nidhi Yojana – किसान सम्मान निधी 12 वा हप्ता लवकरच जारी केला जाईल\nकिसान सम्मान निधी योजना मुख्य मुद्दे\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता\nपंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचे उद्दिष्ट\nपंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेत बदल\nपीएम किसान सम्मान निधी योजनेची कागदपत्रे\nपीएम किसान सम्मान निधी योजना – अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे\nलाभार्थीच्या वारसाला पुन्हा अर्ज करावा लागेल\nपीएम किसान सम्मान निधी योजना 2023 मध्ये अर्ज कसा करावा\nपीएम किसान सम्मान निधी योजना – ऑफलाइन नोंदणी\nपीएम किसान सम्मान निधी योजना 2023 आधार बिघाड रेकॉर्ड संपादित करा\nपीएम किसान सम्मान निधी योजना – लाभार्थीची स्थिती कशी तपासायची\nपीएम किसान सम्मान निधी योजना – स्वत: नोंदणीकृत/सीएससी शेतकरी ऑनलाइन चेकची स्थिती\nकिसान क्रेडिट कार्ड मिळविण्याची प्रक्रिया\nKCC फॉर्म डाउनलोड करण्याची प्रक्रिया\nपीएम किसान सम्मान निधी योजना – मोबाईल अॅप डाउनलोड करण्याची प्रक्रिया\nकिसान सम्मान निधी योजना – स्व-नोंदणी अद्यतन प्रक्रिया\nपीएम किसान सम्मान निधी योजना – हेल्पलाइन क्रमांक\nया योजनेंतर्गत, केंद्र सरकारने दिलेली एकूण रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रु. 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये रु. 6000 च्या थेट बँक हस्तांतरण पद्धतीद्वारे हस्तांतरित केली जात आहे. PM Kisan Samman Nidhi Yojana 2023 अंतर्गत 12 कोटी लहान आणि सीमांत शेतकर्‍यांचा समावेश केला जाईल. या योजनेंतर्गत एकूण खर्च 75,000 कोटी रुपये आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या माध्यमातून 2.25 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 31 मार्च 2019 रोजी थेट बँक हस्तांतरण (DBT) द्वारे पहिला हप्ता मिळाला आहे. “Kisan Samman Nidhi List” तपासण्यासाठी येथे क्लिक करा\nशेवटचा हप्ता म्हणजेच किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 12 वा हप्ता केंद्र सरकारने 17 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केला होता, ज्या अंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे KYC नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यात 16000 कोटी रुपयांची रक्कम थेट प्रदान करण्यात आली होती. या अंतर्गत, 13वा हप्ता जारी केला जाईल, जो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करणे शक्य आहे, हे लक्षात ठेवा की केवळ केवायसी नोंदणीकृत शेतकरीच 13व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे तुमच्या जवळच्या CSC सेवा केंद्रातून लवकरात लवकर KYC नोंदणी करा.\nपंतप्रधानांनी PM Kisan 12वा हप्ता जारी केला\nPM किसान सम्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला आहे, ज्या अंतर्गत 16000 कोटी रुपयांची रक्कम पंतप्रधानांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रदान करण्यात आली आहे. लाभार्थी. ही आर्थिक मदत फक्त त्यांनाच देण्यात आली आहे ज्यांनी त्यांच्या देय तारखेपूर्वी केवायसी केले आहे. पात्र शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लाभार्थी स्थिती तपासून त्यांची रक्कम सहज तपासू शकतात.\nPM Kisan Samman Nidhi Yojana – किसान सम्मान निधी 12 वा हप्ता लवकरच जारी केला जाईल\nकिसान सम्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून आतापर्यंत 11 हप्ते देण्यात आले आहेत, आता या योजनेचा 12 वा हप्ता देण्याची तयारी सुरू आहे. सरकारच्या खात्यात ₹ 2000 ची आर्थिक मदत दिली जाईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वे, 12 व्या हप्त्याचा लाभ फक्त अशाच शेतकऱ्यांना दिला जाईल ज्यांनी त्यांचे पीएम किसान KYC पूर्ण केले आहे .\nजसे की आपणा सर्वांना माहिती आहे की, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकारने आतापर्यंत 10 हप्ते जारी केले आहेत. या योजनेअंतर्गत एप्रिल 2022 मध्ये सरकारकडून 11 वा हप्ता जारी केला जाईल. सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची PM किसान स्थिती तपासावी. जेणेकरून हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी दस्तऐवजातील कोणत्याही प्रकारच्या कमतरतेमुळे ही रक्कम रोखली जाते. म्हणूनच सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी वेळोवेळी त्यांची स्थिती तपासत रहा. जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवण्याआधीच सोडवता येईल.\nकेंद्र सरकारने किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी दहाव्या हप्त्याची रक्कम जारी केली आहे. ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जारी केली आहे. सुमारे 10.09 कोटी शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्याअंतर्गत लाभ मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याची रक्कम अद्याप आलेली नाही, त्यांना लवकरच ही रक्कम देण्यात येईल. 10.09 कोटी शेतकऱ्यांना 20946 कोटींची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. यावेळी अनेक शेतकरी उत्पादक संघटनांशी पंतप्रधानांची चर्चाही झाली. या सर्व संस्थांना भविष्यातील गुंतवणुकीसाठी 14 कोटी रुपयांचे इक्विटी अनुदान सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 1.25 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.\nकिसान सम्मान निधी योजना मुख्य मुद्दे\nयोजना पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना\nयांनी परिचय करून दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी\nतारीख सादर केली फेब्रुवारी २०१९\nमंत्रालय शेतकरी कल्याण मंत्रालय\nनोंदणी सुरू होण्याची तारीख आता उपलब्ध\nनोंदणीची अंतिम तारीख अजून घोषित नाही\nयोजनेची किंमत 75,000 रु\nलाभार्थ्यांची संख्या 12 कोटी\nलाभार्थी अल्प व अल्पभूधारक शेतकरी\nफायदे 6000 रुपयांची आर्थिक मदत\nअर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन/ऑफलाइन\nकिसान सम्मान निधी योजना भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. या योजनेंतर्गत 9व्या हप्त्याची रक्कम शासनाने 9 ऑगस्ट रोजी जारी केली आहे. 9व्या हप्त्यांतर्गत सुमारे 9.75 कोटी शेतकऱ्यांना 19500 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने किसान सम्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे केवळ शेतकरीच सक्षम आणि स्वावलंबी होणार नाहीत. उलट त्यांचे राहणीमानही सुधारेल.\nदेशातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील अनेक शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा यासाठी आपल्या देशातील केंद्र सरकारने किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 7 हप्ते दिले आहेत. 14 मे सकाळी 11 वाजता देशातील नागरिकांना माध्यमातून संबोधित करत या योजनेअंतर्गत 8 वा हप्ता जारी करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील ९.५ कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १९,००० कोटींह���न अधिक रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.\nकिसान सम्मान निधी हेल्पलाइन\nदेशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 19000 कोटी रुपयांची ही रक्कम 2000, 2000 रुपयांच्या स्वरूपात ट्रान्सफर केली जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 8 वा हप्ता जारी करण्यासोबतच, देशाच्या पंतप्रधानांनी असेही सांगितले आहे की, आतापर्यंत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना बँक खात्यातून सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 60 हजार कोटींहून अधिक रुपये कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना कोरोनाच्या काळात मदत मिळू शकेल.\n25 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन केले होते. किसान सम्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले आहे . ही रक्कम त्यांना एका क्लिकवर पाठवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांना 18000 कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर १ लाख १० हजार कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ही रक्कम वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही कमिशन घेतलेले नाही आणि कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.\nप्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता\nआपणा सर्वांना माहिती आहे की , प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ₹ 6000 ची आर्थिक मदत पुरवते. जी ती 4 महिन्यांच्या अंतराने ₹ 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये देते. केंद्राकडून आतापर्यंत पाच हप्ते जारी करण्यात आले आहेत. केंद्र सरकार १ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याची रक्कम पाठवणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तुम्ही दिलेली माहिती बरोबर नसेल तर छठीची रक्कम तुमच्या खात्यात येणार नाही. ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्ही दिलेली माहिती दुरुस्त करावी लागेल. त्यानंतरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल.\nपंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचे उद्दि���्ट\nभारत हा कृषीप्रधान देश आहे, देशातील 75% लोक शेती करतात, देशातील सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या शेतीवर अवलंबून आहेत, हे लक्षात घेऊन भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान सम्मान दिला आहे. शेतकरी शेती करत आहेत.योजना 2023 सुरु झाली आहे. या योजनेद्वारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले जीवनमान उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.\nपंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेत बदल\nआधार कार्ड अनिवार्य:- मित्रांनो, जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.\nहोल्डिंग मर्यादा ओलांडली: – जेव्हा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरू करण्यात आली, तेव्हा ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर लागवडीयोग्य जमीन आहे त्यांनाच या योजनेत समाविष्ट करण्यात आले. आता ही मर्यादा केंद्र सरकारने रद्द केली आहे.\nस्थिती जाणून घेण्याची सुविधा:- आता तुम्ही स्वतः प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक किंवा खाते क्रमांक असणे आवश्यक आहे . ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता.\nस्व-नोंदणी सुविधा:- जेव्हा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरू झाली तेव्हा या योजनेत नोंदणी करण्यासाठी लेखपाल, कानूनगो आणि कृषी अधिकाऱ्यांकडे फेरफटका मारावा लागला. मात्र आता सरकारने हे बंधन काढून टाकले आहे. आता कोणताही शेतकरी घरबसल्या आपली नोंदणी करू शकतो.\nकिसान क्रेडिट कार्ड: – प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्‍यांना किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणे सोपे होणार आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.\nपीएम किसान सम्मान निधी योजनेची कागदपत्रे\nअर्जदाराकडे 2 हेक्टरपर्यंत कोणतीही जमीन असावी.\nओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र\nशेतीची माहिती (शेतीचा आकार, किती जमीन आहे)\nपीएम किसान सम्मान निधी योजना – अर्ज प्रक्रिया ���ुलभ करण्यात आली आहे\nकिसान सम्मान निधी योजनेचा लाभ देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दिला जातो. ज्यासाठी सरकारने काही पात्रता अटी निश्चित केल्या आहेत. जर तुम्ही या पात्रता अटी पूर्ण केल्या तर तुम्ही किसान सम्मान निधी योजनेचे लाभ देखील घेऊ शकता . या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल . यानंतर तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केले जाईल. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. किसान सम्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत सात हप्त्यांची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. आठवी रक्कम देण्याची तयारी सुरू आहे.\nआता, किसान सम्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी, लाभार्थ्यांना लेखपाल, कानूनगो आणि कृषी अधिकाऱ्यांना भेट देण्याची गरज नाही. आता लाभार्थी अधिकृत वेबसाइटवर घरी बसून अर्ज करू शकतात.\nपरंतु लाभार्थीची इच्छा असल्यास लेखपाल, कानूनगो आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फतही अर्ज करता येईल. गतवर्षी किसान सम्मान निधी योजनेच्या नियमातही बदल करण्यात आले होते जेणेकरून ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल.\nलाभार्थीच्या वारसाला पुन्हा अर्ज करावा लागेल\nआपणा सर्वांना माहिती आहे की, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर या योजनेचा लाभ त्यांच्या वारसांना देण्यात आला. आता या प्रक्रियेत सरकारने बदल केले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या वारसांना मृत्यूनंतर योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वारसदारांना अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर त्याने सर्व अटींची पूर्तता केल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर वारस अधिकाऱ्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, उत्तराधिकारीची पात्रता चाचणी केली जाईल. उत्तराधिकारी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्यास, त्यालाच या योजनेचा लाभ दिला जाईल.\nवारसाच्या बाबतीत, वारसाला उत्परिवर्तनासाठी महसूल निरीक्षकाचा अहवाल सादर करावा लागेल . या अहवालाचा मुद्दा वादग्रस्त ठरू नये. याशिवाय उत्तराधिकारी यांच्या हस्ताक्षरातही नोंदी असणे आवश्यक आहे.\nत्यांच्या कार्यक्षेत्राचा तपशील कृषी विभागाचे अधिकारी ठरवतील. याशिवाय मृत लाभार्थीची माहिती देण्याबरोबरच उत्तराधिकारी यांना या योजनेचा लाभ का मिळवायचा आहे, याचीही माहिती द्यावी लागणार आहे.\nयाशिवाय मृत लाभार्थीचे स्टॉप पेमेंट जिल्हास्तरावरच संबंधित उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात येणार असून त्या प्रकरणाचा तपशील पुराव्यासह सूचनांना पाठविण्यात येणार आहे.\nपीएम किसान सम्मान निधी योजना 2023 मध्ये अर्ज कसा करावा\nया पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या देशातील इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून योजनेचा लाभ घ्यावा.\nसर्व प्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल . अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर , संगणकाच्या स्क्रीनवर मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल .\nया होम पेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल . या पर्यायावर क्लिक करा , या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.\nयापैकी तुम्हाला New Farmer Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल . या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल.\nया फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड भरावा लागेल आणि तुम्हाला पुढे विचारलेली सर्व माहिती पूर्ण करावी लागेल.\nसर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर, नोंदणी फॉर्मची प्रिंट काढा आणि भविष्यासाठी जतन करा.\nअशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.\nपीएम किसान सम्मान निधी योजना – ऑफलाइन नोंदणी\nया योजनेंतर्गत ऑफलाइन अर्ज करू इच्छिणाऱ्या देशातील इच्छुक लाभार्थ्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.\nया योजनेंतर्गत शेतकऱ्यांना जोडण्यासाठी गोवा सरकारने अर्ज करण्याची ऑफलाइन पद्धत सुरू केली आहे. तुम्हाला किसान सम्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करायचा असल्यास तुमच्या संबंधित तहसीलदार/ग्रामप्रधान/ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधा.\n11,000 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी गोवा सरकारने इंडिया पोस्टसोबत भागीदारी केली आहे .\nपोस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. विनोद कुमार यांनी सांगितले की, गोव्यातील शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी या योजनेंतर्गत सर्व 255 पोस्ट ऑफिस आणि गोव्यातील 300 कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाईल.\nहे पोस्टमन घरोघरी जाऊन शेतकऱ्यांची ऑफलाइन नोंदणी करणार आहेत. गोव्यात आतापर्यंत 10,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, उर्वरित 11,000 शेतकऱ्यांची नोंदणी टपाल विभागाच्या मदतीने घरोघरी जाऊन ऑफलाइन करण्यात येणार आहे.\nया योजनेंतर्गत आतापर्यंत 5000 शेतकऱ्यांशी संपर्क साधून भरलेले फॉर्म प्राप्त झाले आहेत. जर कोणत्याही शेतकरी बांधवाकडे बचत खाते नसेल तर तो टपाल खात्याच्या मदतीने आपले खाते उघडू शकतो. ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत उघडले जात आहेत.\nसध्या ही ऑफलाइन सेवा फक्त गोवा राज्यात सुरू करण्यात आली आहे, लवकरच ही सेवा इतर राज्यांमध्ये सुरू होणार आहे, हे आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत.\nपीएम किसान सम्मान निधी योजना 2023 आधार बिघाड रेकॉर्ड संपादित करा\nज्या देशातील शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करताना आधार क्रमांक चुकला आहे आणि त्यांना तो दुरुस्त करायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.\nसर्वप्रथम, लाभार्थ्याने योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल . अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.\nया होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल. या ऑप्शनमध्ये तुम्हाला एडिट आधार फेल्युअर रेकॉर्डचा पर्याय दिसेल , तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.\nऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड इत्यादी भरावे लागतील . यानंतर तुम्हाला सर्चच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल .\nअशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता.\nपीएम किसान सम्मान निधी योजना – लाभार्थीची स्थिती कशी तपासायची\nसर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल . या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, घर तुमच्यासमोर उघडेल.\nया होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नरचा पर्याय दिसेल. या पर्यायातून तुम्हाला लाभार्थी स्थितीचा पर्याय दिसेल . ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल.\nया पृष्ठावर, तुम्ही आधार क्रमांक, खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक इत्यादींपैकी कोणत्याही वरून लाभार्थी स्थितीची स्थिती पाहू शकता. यापैकी कोणत्याही एकावर क्लिक केल्यावर Get Data वर क्लिक करावे लागेल .\nयानंतर तुम्ही लाभार्थी स्थिती पाहू शकता.\nपीएम किसान सम्मान निधी योजना – स्वत: नोंदणीकृत/सीएससी शेतकरी ऑनलाइन चेकची स्थिती\nसर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.\nया होम पेजवर तुम्हाला Farmers Corner च्या पर्यायातून Status of Self Registered/CSC Farmers या पर्यायावर क्लिक करावे लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल.\nया पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड इत्यादी भरावे लागतील. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल.\nयानंतर तुम्हाला PM किसान सम्मान निधी योजनेची सद्यस्थिती खाली दिसेल.\nकिसान क्रेडिट कार्ड मिळविण्याची प्रक्रिया\nपंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या देशातील शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्ड बनवावे लागेल.\nक्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. सर्वप्रथम, अर्ज बँकेच्या शाखेत जावा लागतो.\nत्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. जिथे तुमच्या शेतकऱ्याचे सम्मान निधीचे खाते आहे. तिथे जाऊन तुम्हाला अर्ज घ्यावा लागेल.\nत्यानंतर अर्ज भरून सबमिट करावा लागतो.\nKCC फॉर्म डाउनलोड करण्याची प्रक्रिया\nसर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .\nआता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.\nहोम पेजवर, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर अंतर्गत KCC फॉर्म डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करावे लागेल .\nतुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर KCC फॉर्म उघडेल.\nतुम्ही हा फॉर्म डाउनलोड आणि प्रिंट करू शकता.\nपीएम किसान सम्मान निधी योजना – मोबाईल अॅप डाउनलोड करण्याची प्रक्रिया\nसर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .\nआता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.\nहोम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर अंतर्गत पीएम किसान अप डाउनलोड करा या लिंकवर क्लिक करावे लागेल .\nतुम्ही या लिंकवर क्लिक करताच तुमच्यासमोर पीएम किसान मोबाइल अॅप उघडेल.\nआता तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता.\nकिसान सम्मान निधी योजना – स्व-नोंदणी अद्यतन प्रक्रिया\nसर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल .\nआता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.\nहोम पेजवर, तुम्हाला फार्मर कॉर्नर अंतर्गत सेल्फ रजिस्ट्रेशनमधील अपडेटसाठी लिंकवर क्लिक करावे लागेल .\nया लिंकवर क्लिक करताच ती तुमच्या समोर उघडेल.\nयामध्ये तु���्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इमेज मजकूर भरावा लागेल .\nआता तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल.\nअशा प्रकारे तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशनमध्ये अपडेट करू शकाल .\nपीएम किसान सम्मान निधी योजना – हेल्पलाइन क्रमांक\nफोन: 011-23381092 (डायरेक्ट हेल्पलाइन)\nसमर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी | Samarth Ramdas Information In Marathi\nकिसान सम्मान निधी यादी 2023, pmkisan.gov.in List मध्ये नाव कसे पहावे\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\nRBI ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणणार राज्यपाल शक्तीकांत दास यांनी उत्तर दिले\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\nश्री हनुमान चालिसा मराठीत | Hanuman Chalisa Marathi\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nChanakya Niti: चाणक्याची 15 अमर वाक्ये\nमहादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माहिती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nChanakya Niti: चाणक्याच्या या 4 गोष्टी स्वीकारल्या तर संकटातही जीवन सुखी होईल\nMHADA Lottery Mumbai 2023: तारखा, निकाल, नोंदणी, पात्रता आणि बरेच काही-Apply Now\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nमहालक्ष्मीची आरती मराठी | Mahalaxmi Aarti Marathi\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nसमाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information In Marathi\nMaharashtrachi Hasya Jatra Cast | महाराष्ट्राची हस्या जत्रा कास्ट\nसंपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Marathi\nछत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना | Proud Shivgarjana In Marathi 2023\nCIDCO Lottery 2023-2024 : अर्जाचा नमुना, फ्लॅटची किंमत आणि शेवटची तारीख- Apply Now\nआम्ही मराठी (Amhimarathi.in) हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/short-stories/ssc-hindi/autobiography/view/28", "date_download": "2023-05-30T05:48:21Z", "digest": "sha1:MJOTO47LFB2YHE333Y4IPMAKRCQCJF7Q", "length": 10857, "nlines": 198, "source_domain": "notionpress.com", "title": "नैशनल राइटिंग कॉम्पीटिशन 2022 - Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा स���योग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nमेरी डायरी... मेरा सफर\nआज ही आखिर क्यूं\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप���रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/3/?s=%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3", "date_download": "2023-05-30T04:19:57Z", "digest": "sha1:ZK5YQO4TYPXUFQYG34J5Q2PMDEEP7F35", "length": 13051, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कोकण | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nदेवता सांप्रदायाचे प्रतीक – कोकणातील गावऱ्हाटी\nकोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण\nउत्तर कोकणची सागरी बोली भाषा\n‘जीवनगुंजी’ हे अरविंद राऊत यांचे एकशेचार पृष्ठांचे छोटेखानी पुस्तक म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पालघर जिल्ह्यातील वरोर या खेड्यात माणसे कसे जगत होती त्याचे वर्णन...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...\nकोकण्यांचा सखा, भाऊचा धक्का\nभाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प...\nकोकणातील नमन – खेळे\nनमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...\nदशावतार म्हणजे विष्णूने जे दहा अवतार धारण केले ते - मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी व बुद्ध. यांपैकी पहिली चार...\nआरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...\nदापोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना 29 फेबुवारी 1960 रोजी झाली. बँक स्थापनेमागे उद्देश दापोली शहराच्या व्यापाराची व सर्वसामान्य माणसाची आर्थिक गरज भागवावी आणि शहराचा विकास साधावा हा होता. दापोली तालुक्याेत कोकण कृषी विद्यापीठ, मेडिकल कॉलेज, सायन्स-आर्टस्‌ कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधा बनत गेल्या. मात्र तरी दापोलीच्या तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुणे-मुंबई यांसारख्या शहरांकडे जावे लागे. ती उणीव बँकेने हेरली व सदतीस लाख रुपये एवढी देणगी देऊन दापोली अर्बन सिनिअर सायन्स कॉलेजची स्थापना केली \nहर्णे – मानव आणि निसर्ग एकरूप\nसमृद्धी लखमदे - May 15, 2023 0\nहर्णे म्हटले, की निळाशार समुद्रकिनारा, नाठाळ वारा, सागरी लाटांची गाज आणि दूरवर गेलेली गलबते हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी हर्णे म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळींची झाडे, चौपाटीवर साठलेल्या माशांच्या राशी आणि त्यांची उस्तवार सांभाळणारे मच्छिमार बांधव व कोळणी ‘हर्णे’ रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील एक गाव. त्याचे रूप आणि थाट तालुक्यासारखेच; तरी डोंगरावरील दापोलीच्या कोर्टकचेऱ्यांच्या अधीन असणारे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर प��रलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_39.html", "date_download": "2023-05-30T05:51:09Z", "digest": "sha1:JY4EFWIRGUPTLEOZ2ND3VMBKFVKQCWSF", "length": 6542, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); आरोग्य क्षेत्रातील प्रभावी उपाययोजनांमुळे महाराष्ट्र अग्रणी | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nआरोग्य क्षेत्रातील प्रभावी उपाययोजनांमुळे महाराष्ट्र अग्रणी\n- निती आयोगाच्या अहवालावर आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया\nमुंबई ( २५ जून २०१९ ) : निती आयोगाने आज जाहीर केलेल्या सर्वंकष आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्राने संपूर्ण देशात सहाव्या क्रमांकावरुन तिसरा क्रमांक मिळविला आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीचे हे यश असून टीम वर्कच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना निरोगी आरोग्य आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता प्रयत्न करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केली.\nया संदर्भात अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री म्हणाले, जागतिक बँक आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने नीती आयोगाने 2017-18 च्या माहितीच्या आधारावर आरोग्यदायी राज्य प्रगतीशील भारत अहवाल तयार केला आहे. सर्वात मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने 63.99 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे.\nनिती आयोगाच्या अहवालानुसार पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात आणि नवजात अर्भकांच्या मृत्यू दरात घट आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाल्याने परिणामी माता आणि बाल मृत्यूदरात घट झाली आहे. 2015-16च्या माहितीनुसार संस्थात्मक बाळंतपणाचे प्रमाण 85.3 होते ते 2017-18 मध्ये 89.8 एवढे झाले आहे.\nआरोग्याच्या क्षेत्रात राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे राज्याचा गुणात्मक दर्जा वाढला असून भविष्यात देखील मातामृत्यू, बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मेळघाट स���रख्या दुर्गम भागातील बालमृत्यू रोखण्याकरिता मेळघाट कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर अंमलबजावणी सुरु असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/municipality-10-tankers-at-a-cost-of-18-lakhs-for-safai-mitra-safety-campaign-131149969.html", "date_download": "2023-05-30T05:25:29Z", "digest": "sha1:LSB7MZ67CSTQ7B3C5R4B446AIB2EVSM6", "length": 4436, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सफाई मित्र सुरक्षा अभियानासाठी‎ मनपा 18 लाख खर्चून 10 टँकर‎ | Municipality 10 tankers at a cost of 18 lakhs for Safai Mitra safety campaign - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअभियान‎:सफाई मित्र सुरक्षा अभियानासाठी‎ मनपा 18 लाख खर्चून 10 टँकर‎\nस्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरातील‎ स्वच्छता मित्र सुरक्षा अभियान‎ लवकरच सुरू केले जाणार असून‎ यासाठी सुमारे १८ लाख रु. खर्च करून‎ १० टँकर तयार केले जात आहे.‎ मनपाच्या स्वच्छता विभागाद्वारे‎ शहरातील स्वच्छता व्यवस्थित‎ करण्यासाठी हे अभियान राबवले‎ जाणार आहे.‎ या कामात मनपाकडे उपलब्ध‎ असलेल्या १० टँकरची दुरुस्ती करून ते‎ तयार केले जातील. यात तीन क्लाज‎ (घाण) स्वच्छ करणारे, ३ पाण्याचे, २‎ साधे व्हॅक्यूम तर २ जटायू टँकर्स‎ असतील. या टँकर्सची दुरुस्ती तसेच‎ रंगरंगोटी केल्यानंतर केंद्र सरकारने‎ पाठवलेल्या म्हणी त्यावर स्टीकर्सद्वारे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लावल्या जातील.‎\nस्वच्छता मित्र सुरक्षा अभियानांतर्गत‎ शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी दूर‎ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.‎ यामुळे गटर, नाल्यांच्या स्वच्छतेसाठी‎ मदत मिळणार असून, कामही वेगाने‎ पूर्ण होणार आहे.‎लवकरच राबवणार‎ शॉर्ट निविदा प्रक्रिया‎ टँकर्सच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीसाठी‎ लवकरच शाॅर्ट निविदा प्रक्रिया राबवली‎ जाणार आहे. त्यानंतरच शहरातील‎ स्वच्छतेच्या कामी हे तयार झालेले‎ टँकर्स वापरले जातील. परिणामी‎ शहराच्या स्वच्छतेत भर पडल्याशिवाय‎ राहणार नाही, अशी माहिती स्वच्छता‎ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/when-will-an-accreditation-committee-be-formed-for-journalists/", "date_download": "2023-05-30T04:26:58Z", "digest": "sha1:AMPVBP5KM7JELT3MULOTAM6BLMR4GV43", "length": 16057, "nlines": 406, "source_domain": "krushival.in", "title": "पत्रकारांसाठी अधिस्वीकृती समिती गठित कध�� करणार? – आ. रोहित पवार - Krushival", "raw_content": "\nपत्रकारांसाठी अधिस्वीकृती समिती गठित कधी करणार – आ. रोहित पवार\n| मुंबई | प्रतिनिधी |\nराज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. कोरोनात 150 पत्रकारांचे निधन झाले तरी ही राज्यातील पत्रकारांसाठी सोयी सुविधा मिळत नाही. इतकेच नव्हे तर, पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीचा प्रस्ताव तयार असून, तिचे अद्याप गठण होत नाही, अशी प्रश्‍नांची सरबत्ती करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. 2009 साली पत्रकारांसाठी शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली, मात्र त्यात निधीच्या कमतरतेमुळे दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या पत्रकारांना मदत मिळत नाही. ग्रामीण व शहरातील पत्रकारांना विम्याची सुविधा नसल्यामुळे कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारात जवळपास 150 पत्रकारांचे निधन झाले. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्यांना सरकारकडून म्हणावी तशी आर्थिक मदत मिळाली नाही. सोलापूरमधील पत्रकार प्रकाश जाधव आणि परभणीचे पत्रकार अरुण इसवणकर यांनी आर्थिक अडचणींमुळे त्यांना आत्महत्या करावी लागली.\nसरकारने बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेमार्फत ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन म्हणून 10 हजार रुपये जाहीर केले. मात्र, त्यातील जाचक अटींमुळे पंढरीनाथ सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांना ते अद्याप मिळत नाही, अशी खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. मात्र, या लक्षवेधीला राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत 35 कोटींची फिक्स डिपॉजिट आहे. त्यातून 6 लाख रुपयांचे व्याज मिळते. आणि गरज आहे 18 लाख रुपयांची, राज्यात 5 हजार अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत. त्यांना आर्थिक मदत मिळते. जे अधिस्वीकृतीधारक पत्रकार नाहीत, त्यांना ही आर्थिक मदत मिळण्याबाबत विचार केला जाईल. तसेच पत्रकार कल्याण निधीमधून मिळणारी निवडक आजारांना मिळत आहे त्याची संख्या वाढविण्यात येईल. पत्रकारांच्या अधिस्वीकृती समितीचे गठन लवकरच केले जाईल, असं आश्‍वासन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी या लक्षवेधीला उत्तर देताना स्पष्ट केले.\n… तर नैनाविरो���ात पुन्हा लढा\n लाच घेतल्याप्रकरणी महसूल अधिकारी अडकणार\nपनवेलमधील जाहिरात फलक कंपन्या संभ्रमात\nसिडकोचे राखीव भूखंडाचे हस्तांतरण\nअवैध सिलिंडर वाहतुकीला लगाम\nसागरी प्रवास महागला पण प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T04:33:56Z", "digest": "sha1:W6QBW6HRHXDC4JVD3IWEIKOXRWIKUAZU", "length": 6935, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांस्कृतिक सभ्यता - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nप्राचीन इजिप्त, संस्कृतीचे एक प्रमाणिक उदाहरण आहे.\nसभ्यता म्हणजे शहरी विकास, सांस्कृतिक अभिमानाद्वारे लावलेले सामाजिक स्तरीकरण, संवादाचे सिग्नल तंत्र (उदाहरणार्थ लेखन) आणि नैसर्गिक पर्यावरणातून वेगळे व वर्चस्व असणे यासर्वान्वरून बनलेला एक जटिल समाज. सभ्यता बऱ्याच गोष्टीन्शी संबधीत आहे, उदा सामाजिक-राजकीय-आर्थिक वैशिष्ट्ये द्वारे परिभाषित, केंद्रियकरण, मानव आणि इतर पाळीव प्राणी, श्रमांचे विशेषीकरण, प्रगती आणि श्रेष्ठता सांस्कृतिकदृष्ट्या व्यस्त विचारधारा, स्मारक वास्तुकला, कराधान, शेती. ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिक सभ्यता ही तुलनात्मकरित्या मोठी आणि अधिक प्रगत संस्कृती समजली जाते, लहान सांस्कृतिक सभ्यतेच्या तुलनेत.\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२२ रोजी १६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/sub_category1/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2023-05-30T04:49:33Z", "digest": "sha1:DWOYAQC5CFZE45FIQ2LPSJVNPLR4EHGR", "length": 3333, "nlines": 86, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "संवाद Archives - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\n‘बहुतेक’ चा अर्थ ‘हो’ नसतो\nहोय किंवा नाही म्हणणे, संंमती म्हणजे काय\nहाँ या न, सहमति क्या होती है\nसक्रीयतेने ऐकणं: चांगला संवाद कसा करायचा\nकोंडोम के बारे में साथी से बात करना\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.angelone.in/knowledge-center/futures-and-options/what-are-options-marathi", "date_download": "2023-05-30T05:33:40Z", "digest": "sha1:TR4XWDB2ETIED5SUU5GEYX3JL2MIFTPZ", "length": 42488, "nlines": 471, "source_domain": "www.angelone.in", "title": "What are Options, Its Features, Types & How it Works | Angel One", "raw_content": "\nट्रेडिंग मधील पर्याय काय आहेत:\nऑप्शनची किंमत कशी आहे हे समजून घेणे\nपर्याय हे डेरिव्हेटिव्ह प्रकार आहेत आणि त्यामुळे त्यांचे मूल्य अंतर्निहित साधनाच्या मूल्यावर अवलंबून असते. अंतर्निहित साधन स्टॉक असू शकते, परंतु ते इंडेक्स, करन्सी, कमोडिटी किंवा इतर कोणतीही सुरक्षाही असू शकते.\nआता आम्हाला समजले की कोणते पर्याय आहेत, आम्ही कराराचे पर्याय काय आहे हे पाहू. पर्याय करार हा एक आर्थिक करार आहे जो गुंतवणूकदाराला विशिष्ट तारखेला पूर्वनिर्धारित किंमतीत मालमत्ता खरेदी किंवा विक्रीचा अधिकार देतो. तथापि, हे खरेदी करण्याचा अधिकार देखील आहे, परंतु दायित्व नाही.\nपर्याय कराराचा अर्थ समजून घेताना, एखाद्याला समजून घेणे आ���श्यक आहे की दोन पक्षांचा समावेश आहे, खरेदीदार (धारक म्हणूनही ओळखला जातो) आणि लेखक म्हणून संदर्भित विक्रेता.\nभारतात, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने जून 4, 2001 रोजी इंडेक्स पर्यायांमध्ये ट्रेडिंग परिचय केला.\nप्रीमियम किंवा डाउन पेमेंट:\nया प्रकारच्या कराराचा धारक व्यापाराचा वापर करण्याचा अधिकार असल्यास ‘प्रीमियम’ नावाची ठराविक रक्कम भरणे आवश्यक आहे. जर धारक त्याचा ट्रेड करत नसेल तर त्याने/तिने प्रीमियम रक्कम गमावली आहे. सामान्यपणे, प्रीमियम एकूण पेऑफमधून कपात केला जातो आणि गुंतवणूकदाराला शिल्लक प्राप्त होते.\nजर त्याने/तिने कराराचा वापर करण्याचा निर्णय घेत असेल तर पर्यायाचा मालक अंतर्निहित सुरक्षा खरेदी किंवा विक्री करू शकतो अशा दराचा संदर्भ देतो. स्ट्राईक किंमत निश्चित केली जाते आणि कराराच्या वैधतेच्या संपूर्ण कालावधीदरम्यान बदलत नाही.\nकराराचा आकार हा पर्याय करारामध्ये अंतर्निहित मालमत्तेची वितरित करण्यायोग्य संख्या आहे. ही संख्या मालमत्तेसाठी निश्चित केली जातात. जर करार 100 शेअर्ससाठी असेल, आणि जेव्हा धारक एका पर्यायाचा करार वापरतो, तेव्हा 100 शेअर्सची खरेदी किंवा विक्री होईल.\nप्रत्येक करार निश्चित समाप्ती तारखेसह येतो. कराराची वैधता असेपर्यंत हे बदलत नाही. जर या तारखेच्या आत पर्यायाचा वापर करण्यात आला नाही तर तो कालबाह्य होईल.\nअंतर्गत सुरक्षेची वर्तमान किंमत कमी करून स्ट्राईक किंमत अंतर्भूत मूल्य आहे. मनी कॉल पर्यायांमध्ये अंतर्गत मूल्य आहे.\nजेव्हा पर्याय करार लिहिले जातात तेव्हा सिक्युरिटीजची खरेदी, विक्री किंवा विनिमय होत नाही. जेव्हा धारक ट्रेड करण्याचा त्याचा/तिचा अधिकार वापरतात तेव्हा करार सेटल केला जातो. जर धारक मॅच्युरिटीपर्यंत त्याचा/तिचा हक्क वापरत नसेल तर करार स्वतःच संपतो आणि कोणत्याही सेटलमेंटची आवश्यकता नाही.\nखरेदी किंवा विक्री करण्यासाठी कोणतेही दायित्व नाही:\nपर्याय करारांच्या बाबतीत, गुंतवणूकदाराकडे कालबाह्य तारखेपर्यंत अंतर्निहित मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा विक्रीचा पर्याय आहे. परंतु त्याला खरेदी किंवा विक्री करण्याची कोणतीही जबाबदारी नाही. जर ऑप्शन धारक खरेदी किंवा विक्री करीत नसेल तर पर्याय लॅप्स होतो.\nआता हे स्पष्ट आहे की कोणते पर्याय आहेत, आम्ही कॉल पर्याय आणि पुट पर्याय- दोन भिन्न प्रकारचे पर्याय पाहू.\nकॉल पर्याय हा एक प्रकारचा पर्याय करार आहे जो कॉल मालकाला हक्क देतो, परंतु विनिर्दिष्ट कालावधीमध्ये (किंवा पर्यायाची स्ट्राईक किंमत) सुरक्षा किंवा कोणतेही फायनान्शियल साधन खरेदी करण्याची जबाबदारी नाही.\nकॉल ऑप्शन खरेदी करण्यासाठी ऑप्शन प्रीमियमच्या स्वरूपात किंमत भरावी लागेल. नमूद केल्याप्रमाणे, तो हा पर्याय वापरू इच्छितो की नाही यावर मालकाच्या विवेकबुद्धीनुसार आहे. जर तो अलाभदायक वाटत असेल तर तो पर्याय कालबाह्य होऊ देऊ शकतो. दुसरीकडे, विक्रेता खरेदीदाराला हवे असलेल्या सिक्युरिटीज विकण्यास जबाबदार असतो. कॉल पर्यायामध्ये, नुकसान हा पर्याय प्रीमियमपर्यंत मर्यादित असतो, तर नफा अमर्यादित असू शकतो.\nउदाहरणाच्या मदतीने आपण कॉल पर्याय समजून घेऊया. गुंतवणूकदार एक्सवायझेड कंपनीच्या स्टॉकसाठी ₹100 स्ट्राईक किंमत आणि समाप्ती तारीख या महिन्यानंतर एक विशिष्ट तारखेला कॉल पर्याय खरेदी करतो असे म्हणूया. जर स्टॉकची किंमत ₹100 पेक्षा जास्त असेल, तर कालबाह्य दिवशी ₹120 म्हणून सांगा, तरीही कॉल ऑप्शन धारक स्टॉक ₹100 मध्ये खरेदी करू शकतात.\nजर सुरक्षेची किंमत वाढत जात असेल तर कॉल पर्याय धारकाला कमी किंमतीत स्टॉक खरेदी करण्यास आणि नफा कमावण्यासाठी त्याची जास्त किंमत विक्री करण्यास अनुमती देतो.\nकॉल पर्याय 3 प्रकारांपेक्षा जास्त आहेत\nमनी कॉल पर्यायामध्ये: या प्रकरणात, सुरक्षेच्या वर्तमान बाजार किंमतीपेक्षा स्ट्राईक किंमत कमी आहे.\nमनी कॉल पर्यायावर: जेव्हा कॉल पर्यायासाठी भरलेल्या प्रीमियमच्या समान रकमेद्वारे स्ट्राईक किंमत वर्तमान किंमतीपेक्षा कमी असेल, तेव्हा पैशांवर असल्याचे सांगितले जाते.\nमनी कॉल पर्यायापैकी: जेव्हा सुरक्षेच्या वर्तमान बाजार किंमतीपेक्षा स्ट्राईक किंमत जास्त असेल, तेव्हा कॉल पर्यायाला मनी कॉल पर्यायाच्या बाहेर मानले जाते.\nपुट पर्याय, पर्याय धारकाला कालबाह्य तारखेच्या आत विशिष्ट स्ट्राईक किंमतीमध्ये अंतर्निहित सुरक्षा विकण्याचा अधिकार देतात. हे गुंतवणूकदारांना ठराविक सुरक्षा विक्रीसाठी किमान किंमत लॉक करण्यास मदत करते. येथे देखील ऑप्शन धारकांना अधिकार वापरण्याचे बंधन नाही. जर मार्केट प्राईस स्ट्राईक प्राईसपेक्षा जास्त असेल तर तो मार्केट प्राईसवर सिक्युरिटी विकू शकतो ���णि ऑप्शन वापरू शकत नाही.\nपुट पर्याय काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू.असे मनू की इन्व्हेस्टर एक्स वाय झेड कंपनीचा एका निश्चित तारखेला एक पुट पर्याय खरेदी करतो की तो ₹100 च्या कालबाह्य तारखेपूर्वी कधीही सुरक्षा विकू शकतो. जर शेअरची किंमत रु. 100 च्या खाली येत असेल, तर रु. 80 ला सांगा, तरीही तो स्टॉक रु. 100 मध्ये विकू शकतो. जर शेअर किंमत ₹120 पर्यंत वाढत असेल तर पुट पर्यायाचा धारक त्याचा वापर करण्यासाठी कोणत्याही दायित्वाखाली असणार नाही.\nजर सुरक्षेची किंमत कमी होत असेल तर एक पुट पर्याय विक्रेत्याला स्ट्राईक किंमतीमध्ये अंतर्निहित सिक्युरिटीज विकण्यास आणि त्याच्या जोखीम कमी करण्यास अनुमती देतो.\nकॉल पर्यायांप्रमाणे, पुट पर्याय पुढे ‘पैशांमध्ये’ ठेवण्याच्या पर्यायांमध्ये विभाजित केले जाऊ शकतात, ‘पैशांमध्ये’ पर्याय ठेवा आणि ‘पैशांच्या बाहेर’ पर्याय.\nमनी पुट पर्यायांमध्ये: जेव्हा स्ट्राईक किंमत सुरक्षेच्या वर्तमान किंमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा पैशांमध्ये पुट पर्याय विचारात घेतला जातो.\nमनी पुट पर्यायावर: जेव्हा स्ट्राईक किंमत वर्तमान किंमतीपेक्षा जास्त असेल तेव्हा पुट पर्यायासाठी भरलेल्या प्रीमियमच्या समान रकमेपेक्षा जास्त असेल तर ते पैशांवर असल्याचे सांगितले जाते\nपैसे टाकण्याच्या पर्यायांपैकी: जर स्ट्राईक किंमत वर्तमान मार्केट किंमतीपेक्षा कमी असेल तर पुट पर्याय पैशांमधून बाहेर आहे.\nव्यायाम शैलीवर अमेरिकन आणि युरोपियन पर्यायांमध्येही पर्याय वर्गीकृत केले जाऊ शकतात.\nहे पर्याय आहेत जे समाप्ती तारखेपर्यंत कोणत्याही वेळी वापरले जाऊ शकतात. NSE येथे उपलब्ध सुरक्षा पर्याय निवडा हा अमेरिकन स्टाईल पर्याय आहेत.\nहे पर्याय केवळ कालबाह्य तारखेलाच वापरले जाऊ शकतात. एनएसईमध्ये ट्रेड केलेले सर्व इंडेक्स पर्याय युरोपियन पर्याय आहेत.\nपर्याय कसे काम करतात\nआता आम्पण समजलात की कोणते पर्याय आहेत आणि पर्याय करार काय आहे, आता आपण समजून घेऊ की पर्याय कसे काम करतात:\nजर तुमच्याकडे कोणतीही सुरक्षा असेल तर उदाहरणार्थ स्टॉक , तुम्हाला भविष्यातील तारखेला जास्त किंमतीत विकण्याची इच्छा आहे. नफा मिळवण्यासाठी, तुम्हाला ते कमी किंमतीत खरेदी करावे लागेल आणि त्याची विक्री जास्त किंमतीला करावी लागेल. तथापि, मार्केट अप्रत्याशित असल्याने, प्रचलित मार्केट किंमत काय असेल याची खात्री करणे शक्य नाही. कोणत्याही संभाव्य नुकसानीपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी, तुम्ही एक पुट पर्याय खरेदी करू शकता. हे तुम्हाला पूर्वनिर्धारित दराने स्टॉक विक्री करण्यास मदत करते, एकतर यापूर्वी किंवा कालबाह्य तारखेला. कोणत्याही दायित्वासह पर्याय करार येत नसल्यामुळे, हा एक प्रकारचा विमा आहे.\nजर स्टॉकची किंमत ही स्ट्राईक किंमतीपेक्षा कमी असेल तर तुम्ही पर्याय वापरू शकता आणि ऑप्शनच्या करारावर नमूद केलेल्या संमत किंमतीवर तुमचे शेअर्स विकू शकता. असे करण्याद्वारे, तुम्ही नफा कमाल.\nदुसऱ्या परिस्थितीत, स्टॉकची मार्केट किंमत अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते, ज्यामुळे कालबाह्य तारखेपर्यंत पोहोचता येईल. त्या प्रकरणात, ऑप्शन काँट्रॅक्ट उपयुक्त होते कारण तुम्ही बाजारातील शेअर्स जास्त किंमतीत थेटपणे विकू शकता. त्यामुळे ऑप्शन्स काँट्रॅक्ट बाजारातील परिस्थितीविरूद्ध कोणताही नियंत्रण नसल्यामुळे प्रकारचे संरक्षण प्रदान करते.\nभविष्यात सुरक्षेची किंमत कशी जाईल हे निर्धारित करण्याविषयी पर्याय सर्व आहेत हे आम्हाला समजणे आवश्यक आहे. जर काही घडण्याची शक्यता असल्यास, सुरक्षा वाढविण्याची किंमत अधिक असल्याची शक्यता असल्यास, अशा कार्यक्रमातून नफा मिळणारा पर्याय अधिक महाग असेल.\nविचारात घेण्यासाठी आणखी एक आवश्यक घटक म्हणजे वेळ. पर्यायाचे मूल्य कालबाह्य होण्याच्या वेळेनुसार कमी होईल कारण त्या कालावधीमध्ये अंतर्निहित सुरक्षेची किंमत कमी होण्याची शक्यता कमी होईल कारण त्या तारखेच्या कालावधीमध्ये जाण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे, सहा महिन्याचा पर्याय एका वर्षापेक्षा कमी मौल्यवान असेल आणि त्यामुळे.\nत्याच तर्कसंगततेद्वारे, अस्थिरता पर्यायांचे मूल्य देखील वाढवते. हे कारण अंतर्निहित सुरक्षेसाठी बाजारपेठेत अधिक अस्थिरता असल्यामुळे, पर्यायांच्या करारातून नफा मिळण्याच्या परिणामाची शक्यता देखील जास्त असते. अधिक अस्थिरता म्हणजे अंतर्निहित सुरक्षेची किंमत अधिक वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अस्थिरता जास्त असते, पर्यायाची किंमत जास्त असते.\nट्रेडिंग मधील पर्याय काय आहेत:\nआता आपण ट्रेडिंगमध्ये पर्यायांचा वापर दिसून येईल. चला सांगू द्या की YXZ कंपनीचा स्टॉक रु. 250 आहे. जर इ��्व्हेस्टर स्टॉकवर बुलिश असेल, तर तो ₹260 च्या स्ट्राईक किंमतीसह कॉल ऑप्शन खरेदी करू शकतो. त्यासाठी, त्याला प्रीमियम भरावा लागेल. परंतु चला सांगू द्या की XYZ कंपनीच्या स्टॉकची किंमत निर्दिष्ट कालावधीत ₹280 पर्यंत हलवते, गुंतवणूकदार ₹250 साठी स्टॉक खरेदी करू शकतो आणि नफा मिळवण्यासाठी ₹280 मध्ये विकू शकतो.\nदुसऱ्या बाजूला, जर ट्रेडर्स एखाद्या स्टॉकबद्दल भरपूर असेल, तर तो पुट पर्याय खरेदी करू शकतो. चला सांगू द्या की एक्सवायझेड कंपनीचा भाग रु. 250 मध्ये ट्रेडिंग करीत आहे. जर इन्व्हेस्टर ₹240 च्या स्ट्राईक किंमतीसाठी पुट ऑप्शन खरेदी करत असेल, जर स्टॉकची किंमत कमी झाली आणि कालबाह्य तारखेला ₹220 आहे, तर ट्रेडर अद्याप शेअर्स ₹240 विकू शकतो आणि त्याचे नुकसान कमी करू शकतो.\nऑप्शनची किंमत कशी आहे हे समजून घेणे\nपर्यायांमध्ये ट्रेड करू इच्छित असलेल्या व्यक्तीकडे कशा पर्यायांची किंमत आहे याची देखील कल्पना असावी. पर्यायाचे मूल्य निर्धारित करणारे बरेच परिवर्तन आहेत. यामध्ये वर्तमान स्टॉक किंमत, अंतर्गत मूल्य, कालबाह्य होण्याची वेळ, जी वेळ मूल्य म्हणूनही ओळखली जाते आणि अस्थिरता, इंटरेस्ट रेट्स इत्यादी घटकांचा समावेश होतो. अनेक ऑप्शन प्राईसिंग मॉडेल्स ऑप्शनच्या किंमतीत पोहोचण्यासाठी वरील मूल्यांचा वापर करतात. यापैकी सर्वात लोकप्रिय वापरले जाणारे ब्लॅक-स्कोल्स मॉडेल आहे.\nतथापि, जेव्हा ऑप्शन प्राईसिंगचा विषय येतो तेव्हा काही गोष्टी होल्ड करतात. पर्याय खरेदी केल्याच्या दिवशी आणि समाप्ती तारखे दरम्यान कालावधी जास्त असल्यास, पर्याय अधिक मौल्यवान आहे. कारण वर्तमान मार्केट किंमतीला स्ट्राईक किंमत गाठण्यासाठी अधिक वेळ आहे. जर समाप्ती तारीख जवळची असेल तर स्टॉकची किंमत वाढत असेल तरीही ऑप्शनची किंमत कमी होऊ शकते. स्ट्राईक किंमत कमी होण्यासाठी किंमत वाढण्याची शक्यता असल्याने, ऑप्शनची किंमत देखील कमी होण्यास सुरुवात होईल कारण की एक्स्पायरेशन तारखेकडे जाईल.\nस्टॉक ट्रान्झॅक्शनच्या तुलनेत इन्व्हेस्टर किंवा ट्रेडरला लहान रकमेसह पोझिशन घेण्याची परवानगी देते. जर तुम्ही वास्तविक स्टॉक खरेदी करीत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे काढून घ्यावे लागतील जे तुम्ही खरेदी केलेल्या स्टॉकच्या संख्येच्या बरोबर असेल.\nखरेदी पर्याय खरेदी करण्यासाठी तुमच्या स्टॉक पोर्टफोलिओसाठी इन्श्युरन्स खरेदी करणे आणि तुमचा जोखीम कमी करणे यासारखे आहे. अनेक प्रकरणांमध्ये, तुम्ही भरणा केलेला प्रीमियम हा तुमच्या रिस्कची कमाल मर्यादा आहे.\nपर्याय गुंतवणूकदाराला अंतर्निहित सुरक्षेमध्ये कोणत्याही संभाव्य हालचालीसाठी ट्रेड करण्याची लवचिकता देतात. इन्व्हेस्टरकडे सिक्युरिटीची किंमत लवकरच कशी हलवली जाईल याबाबत लक्ष असल्यामुळे, तो ऑप्शन स्ट्रॅटेजी वापरू शकतो.\nपर्यायांच्या बाजारात अनेक लोक ट्रेड करत नाहीत, त्यामुळे आवश्यकतेनुसार ते सहजपणे उपलब्ध नाहीत. याचा अर्थ अनेकदा इतर अधिक लिक्विड इन्व्हेस्टमेंट पर्यायांच्या तुलनेत कमी दराने खरेदी करणे आणि कमी दराने विक्री करणे असू शकते.\nपर्यायाच्या प्रकारानुसार, पर्याय ट्रेडर्स केवळ प्रीमियम गमावू शकतो किंवा कदाचित अमर्यादित रक्कम देखील गमावू शकतो.\nएखाद्याला विशिष्ट सुरक्षेच्या किंमतीच्या हालचालीवर कॉल घेणे आवश्यक आहे आणि ज्या वेळेद्वारे ही किंमत हालचाली होईल. योग्य दोन्ही मिळवणे कठीण असू शकते.\nआपण वर पाहिल्याप्रमाणे, पर्यायांमध्ये फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, ज्यापैकी एखाद्याने पर्यायांमध्ये ट्रेड करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विचारात घेतले पाहिजेत.\nकॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय\nऑप्शन्स हेजिंग स्ट्रॅटेजी: कसे सुरू करावे\nप्रत्येक ट्रेडरला माहित असाव्यात अशा पर्याय धोरणे\nफ्यूचर्स ट्रेडिंग: फ्यूचर्स कसे ट्रेड करावे\nशॉर्ट कॉल बटरफ्लायसह ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/govts-indifferent-policy-towards-starting-mines-in-the-state-puti-gawkars-allegation/", "date_download": "2023-05-30T03:56:14Z", "digest": "sha1:BPT74U7RRHEAGKJIUROEE74CEKQ46PVF", "length": 9809, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»गोवा»राज्यातील खाणी सुरू करण्याबाबत सरकारचे उदासिन धोरण – पुती गावकर यांचा आरोप\nराज्यातील खाणी सुरू करण्या���ाबत सरकारचे उदासिन धोरण – पुती गावकर यांचा आरोप\nसरकारचे सहा महिन्यात खाणी सुरू करण्याचे आश्वासन फोल : सरकारसह, खाण अवलंबितही विसरले खाणीचा प्रश्न,…प्रश्न राहिला खाण कामगारापुरता\nराज्यातील डॉ. .प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने सहा महिन्यात खाणी सुरू करण्याचे आश्वासन हवेत विरलेले आहे. सहा महिन्यानंतर सरकारबरोबर खाण अवलंबितानाही खाणी सुरू करण्याचा ज्वलंत विषयांचा विसर पडलेला आहे. खाणीचा प्रश्न फक्त खाण कंपनीतील कामगारापुरता मर्यादीत राहिलेला असून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली एकाकी झुंज सुरू राहील असे मत कामगार नेते पुती गावकर यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केले आहे.\nराज्य सरकार व केंद्र सरकारने निवडणूकीत मते मिळवलण्यापुरते भोळय़ा जनतेला खाणी सुरू कण्याचे गाजर प्रत्येकवेळी दाखविलेले आहे. जनताही भाजपाच्या पोकळ आश्वासनांना बळी पडलेली आहे. खाण अवलंबितांनी विधानसभा निवडणूकीत सरकारला अद्दल घडविण्याच्या सुवर्णसंधी गमावलेली आहे. खाण अवलंबितांनी आपल्या कुटूंबियांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचो आशेवर भाजपा सरकारच्या बाजूने कौल दिल्यामुळे डॉ. प्रमोद सावंत सरकारचे आयतेच फावलेले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2019 रोजी शामाप्रसाद मुखर्जी येथे झालेल्या सभेत थोडयाच दिवसात राज्यातील खाण उद्योग सुरू करण्याचे आश्चासन दिले होते. त्याचाही मान राज्य सरकारने ठेवलेला नसून राज्य सरकारतर्फेही सद्या खाणी सुरू करण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसून येत नाही. उलटपक्षी सुर्ला येथील वेदांता खाण कंपनीने सुमारे 115 कामगारांना कामावरून कमी करण्याची नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे खाण प्रश्न आता खाण कामगारांपुरता मर्यादीत राहिल्याची खंत पुती गावकर यांनी व्यक्त केली आहे. सदरप्रकरणी जोपर्यंत जनआदोंलन होत नाही तोपर्यत सरकारला जाग येणार नाही. खाणी सुरू करण्याचा ज्चलंत विषय तापवून निवडणूकीपुरती पोळी भाजण्याचा भाजपा सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप पुती गावकर यांनी केला आहे.\nPrevious Article‘आम्ही पाणी देतो तुम्ही शेती करा’\nNext Article दुध उत्पादकानो सावधान फोंडय़ात फोफावतोय लम्पी वायरस\nदर आठवड्याला पाच मुले,महिला ठरतात गुह्यांचे बळी\nबांबोळी ते दाबोळीपर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ यशस्वी\nशनायाने गाठले माऊंट एव्���रेस्ट शिखर\nदीपनगर कुर्टी येथे स्मशामभूमीसाठी डोंगर पोखरण्यापूर्वी सिमांकन का केले नाही\nवास्कोत चोरी प्रकरणी महिलांच्या टोळक्याला अटक, चोरीसाठी लहान मुलांचा वापर\nकाणकोणात माध्यान्ह आहाराची जबाबदारी एकट्या गटावर\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/nhm-pune-recruitment-2021/", "date_download": "2023-05-30T04:42:25Z", "digest": "sha1:LOVM4APC7VI5MFXPQD6EHFN3U562K4NO", "length": 12688, "nlines": 94, "source_domain": "majhijobs.com", "title": "NHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती", "raw_content": "\nNHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\n1 NHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\n1.1 NHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे मार्फत 45 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे NHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण 45 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती 2021 वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 45 पदांसाठी महाराष्ट्र मधून 12 वी आणि MBBS उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी NHM Pune अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 NHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\nNHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\nNHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे मार्फत 45 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे NHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण 45 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती 2021 वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 45 पदांसाठी महाराष्ट्र मधून 12 वी आणि MBBS उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी NHM Pune अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nNHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 09 नोव्हेंबर 2021\nऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 10 नोव्हेंबर 2021\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 नोव्हेंबर 2021\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\nपद क्र :- 2 12 वी उत्तीर्ण आणि DMLT\n* वयाची अट [ 01 जानेवारी 2021 रोजी ]\nजनरल 18 ते 38 वर्षे\nओबीसी 18 ते 38 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 43 वर्षे\nNHM च्या वेबसाईट वर (https://www.ddhspune.com) 10 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 25 नोव्हेंबर 2021 रात्री 05:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल\n★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.\n★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.\n★ मुख्य पेज वर New User Register Now या लिंक वर क्लिक करा\n★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल\n★ राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून\n★ शेवटी सबमिट केल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 नोव्हेंबर 2021\nसरकारी नोक��ीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nNHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\nCategories 12 वी पास, सर्व जाहिराती Tags 12 वी पास, NHM, NHM Pune Recruitment, NHM Pune Recruitment 2021, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मार्फत 174जागांसाठी भरती, वैद्यकीय अधिकारी, सर्व जाहिराती\nIndian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\nVizag Steel Recruitment 2021 राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90917025758/view", "date_download": "2023-05-30T04:03:44Z", "digest": "sha1:GBU6XB6QIEFLXAFNGIRIDONIIFIKAMGM", "length": 9253, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - एका नटाची आत्महत्या - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - एका नटाची आत्महत्या\nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n जगा, असेल नसेल तितकी शक्ति खर्च करुन ���ढ - हं चालूं दे - हं चालूं दे दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें दांतओंठ खाऊन अगदी जोरानें - अस्सें चालूं दे - अरे वेडया जगा, कां उगीच धडपडत आहेस हं नको आपल्या जिवाला त्रास करुन घेऊंस माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस माझें ऐक. सोड मला. एकदां दोनदा तूं मला परत फिरविलेंस - काय सांगितलेंस काय माझें समाधान केलेंस रे तूं काय माझें समाधान केलेंस रे तूं निव्वळ आरडाओरडा तुझ्या नादीं लागून आजपर्यत या तोंडाला रंग फासला काय - नाचलों काय - रडलों - हंसलों - हाय जिवाची चेष्टा - या जिवाची विटंबना केली नको - काय वार्‍याचा सोसाटा हा जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे जिकडे तिकडे धूळ आणि पाचोळाच - पाचोळा उडाला आहे - अबब केवढा प्रचंड सर्प हा घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल घाल, खुशाल माझ्या अंगाला विळखा घाल अरे जारे कितीही जोरानें तूं मागें ओढलेंस, तरी मी थोडाच आतां मागें फिरणार आहे खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा खुपस, मस्तकांतून अगदीं पायापर्यत तूं आपला - अस्सा हा चालूं दे मी परत फिरणार नाही जा - ओरडा नाटकी - ढोंगीपणानें सगळें जग भरलें आहे अरे जगायचें तर चांगलें जगा अरे जगायचें तर चांगलें जगा नाही तर - चला दूर व्हा नाही तर - चला दूर व्हा अरे नका माझ्या तोंडाला चुना - काजळ - फांसूं नका कोण मी कशानें मेलों तें पाह्यचें आहे सलफ्यूरिक ऍसिड काय गार - गार - वारा सुटला आहे हा जिकडे तिकडे बर्फच - बर्फ जिकडे तिकडे बर्फच - बर्फ अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप अनंतकाल झोंप - चिरकाल झोंप - हः हः माझीं आंतडी आपल्या कमरेभोंवती गुंडाळून मला मागें खेचण्यासाठीं कां इतका धडपडत आहेस अरेरे बिचारा रडकुंडीस आला आहे काय काय माझें आतां गूढ उकलणार अहाहा \nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://comme-un-pro.fr/mr/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-gmail-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2023-05-30T04:54:33Z", "digest": "sha1:FRXOMF46Z7KRIQ7KWG6VCYT5I2AYPWKX", "length": 27141, "nlines": 112, "source_domain": "comme-un-pro.fr", "title": "हिवाळा: तुमचा Gmail इनबॉक्स व्यवस्थापित करण्यासाठी सर्व-इन-वन साधन\");background-repeat:no-repeat;content:\"\"!important;transition:all .2s}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_selected a.open:after{transform:rotate(-180deg)}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_selected a:hover{background:#fff}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_current{display:none}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_option{position:relative;z-index:9998;border-left:1px solid #ccc;border-right:1px solid #ccc;border-top:1px solid #ccc;background-color:#eee;display:none;width:221px;max-height:198px;height:0;box-sizing:content-box;overflow-y:auto;overflow-x:hidden;transition:height .5s ease-in-out}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_option a{color:#000;padding:3px 5px}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_option a:hover{background:#fff}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_option::-webkit-scrollbar-track{background-color:#f5f5f5}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_option::-webkit-scrollbar{width:5px}.gt_container-ajcxtw .gt_switcher .gt_option::-webkit-scrollbar-thumb{background-color:#888}.gt_container-qr1e3w .gt_switcher{font-family:Arial;font-size:16pt;text-align:left;cursor:pointer;overflow:hidden;width:223px;line-height:0}.gt_container-qr1e3w .gt_switcher a{text-decoration:none;display:block;font-size:16pt;box-sizing:content-box}.gt_container-qr1e3w .gt_switcher a img{width:48px;height:48px;vertical-align:middle;display:inline;border:0;padding:0;margin:0;opacity:.8}.gt_container-qr1e3w .gt_switcher a:hover img{opacity:1}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_selected{background:linear-gradient(180deg,#efefef 0,#fff 70%) #fff;position:relative;z-index:9999}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_selected a{border:1px solid #ccc;color:#666;padding:3px 5px;width:211px}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_selected a:after{height:48px;display:inline-block;position:absolute;right:10px;width:15px;background-position:50%;background-size:14px;background-image:url(\"data:image/svg+xml;utf8,\");background-repeat:no-repeat;content:\"\"!important;transition:all .2s}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_selected a.open:after{transform:rotate(-180deg)}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_selected a:hover{background:#fff}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_current{display:none}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_option{position:relative;z-index:9998;border-left:1px solid #ccc;border-right:1px solid #ccc;border-top:1px solid #ccc;background-color:#eee;display:none;width:221px;max-height:198px;height:0;box-sizing:content-box;overflow-y:auto;overflow-x:hidden;transition:height .5s ease-in-out}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_option a{color:#000;padding:3px 5px}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_option a:hover{background:#fff}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_option::-webkit-scrollbar-track{background-color:#f5f5f5}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_option::-webkit-scrollbar{width:5px}.gt_container-qr1e3w .gt_switcher .gt_option::-webkit-scrollbar-thumb{background-color:#888}.fluid-width-video-wrapper{width:100%;position:relative;padding:0}.fluid-width-video-wrapper embed,.fluid-width-video-wrapper iframe,.fluid-width-video-wrapper object{position:absolute;top:0;left:0;width:100%;height:100%}.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d{padding:0;margin:0;padding-top:1em!important;padding-bottom:1em!important;width:100%;display:block;font-weight:700;background-color:#eaeaea;border:0!important;border-left:4px solid #8e44ad!important;text-decoration:none}.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d:active,.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d:hover{opacity:1;transition:opacity 250ms;webkit-transition:opacity 250ms;text-decoration:none}.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d{transition:background-color 250ms;webkit-transition:background-color 250ms;opacity:1;transition:opacity 250ms;webkit-transition:opacity 250ms}.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d .ctaText{font-weight:700;color:inherit;text-decoration:none;font-size:16px}.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d .postTitle{color:#8e44ad;text-decoration:underline!important;font-size:16px}.u945ad9d4ab43be254324b0a562f2418d:hover .postTitle{text-decoration:underline!important}.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf{padding:0;margin:0;padding-top:1em!important;padding-bottom:1em!important;width:100%;display:block;font-weight:700;background-color:#eaeaea;border:0!important;border-left:4px solid #8e44ad!important;text-decoration:none}.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf:active,.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf:hover{opacity:1;transition:opacity 250ms;webkit-transition:opacity 250ms;text-decoration:none}.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf{transition:background-color 250ms;webkit-transition:background-color 250ms;opacity:1;transition:opacity 250ms;webkit-transition:opacity 250ms}.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf .ctaText{font-weight:700;color:inherit;text-decoration:none;font-size:16px}.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf .postTitle{color:#8e44ad;text-decoration:underline!important;font-size:16px}.u3821d4f6bc8e3b772d3c18d547a567bf:hover .postTitle{text-decoration:underline!important}.post-footer .rating-stars #rating-stars img.star-on{background-color:#7ac8cc}#google_translate_element3{display:none!important}body{top:0!important}", "raw_content": "\nएखाद्या वरिष्ठास क्षमा मागण्यासाठी ईमेल टेम्पलेट ...\nप्रशिक्षणासह मास्टर प्रोजेक्ट व्यवस्थापन: व्यवस्थापित करा...\nनकारात्मकतेतून बाहेर पडत आहे - स्वतःला नकारात्मक लहरींचे संरक्षण करा ...\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nफ्रान्समध्ये सेटल करा आणि काम करा\nहिवाळा: तुमचा Gmail इनबॉक्स व्यवस्थापित करण्यासाठी सर्व-इन-वन साधन\nद्वारा पोस्ट केलेले Tranquillus | मार्च 23, 2023 | कार्यालय\nईमेल व्यवस्थापन हे बर्‍याच व्यवसायांसाठी मुख्य कार्य आहे, परंतु ते पटकन कंटाळवाणे आणि वेळ घेणारे होऊ शकते. सुदैवाने, ईमेल व्यवस्थापन प्रक्रिया सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी हिवाळ्यासारखी साधने अस्तित्वात आहेत. हिवाळा हे एक Gmail अॅड-ऑन आहे जे तुमची उत्पादकता, कार्यप्रवाह आणि कार्यसंघ सहकार्य सुधारण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते.\nविंटर सह, तुम्ही तुमचे इनबॉक्स ईमेल सहजपणे व्यवस्थापित करू शकता, उत्तरे शेड्यूल करू शकता, महत्त्वाचे संदेश ट्रॅक करू शकता आणि तुमच्या टीमच्या इतर सदस्यांसह सहयोग देखील करू शकता. वापरत आहे हिवाळा, तुमचा Gmail इनबॉक्स व्यवस्थापित करण्यात तुम्ही वेळ आणि कार्यक्षमता वाचवू शकता.\nया लेखाच्या उर्वरित भागात, आम्ही हिवाळ्यातील विविध वैशिष्ट्ये आणि ते तुमचा दैनंदिन कार्यप्रवाह कसा सुधारू शकतात यावर बारकाईने विचार करणार आहोत.\nहिवाळा Gmail मध्ये तुमची उत्पादकता आणि कार्यप्रवाह कसा सुधारू शकतो\nईमेल व्यवस्थापन सुधारण्यासाठी Hiver वैशिष्ट्यांची संपूर्ण श्रेणी ऑफर करते, परंतु येथे काही सर्वात महत्त्वाच्या आहेत:\nईमेल नियुक्त करा: हिवाळ्यासह, तुम्ही प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी तुमच्या टीमच्या सदस्यांना ईमेल सहजपणे नियुक्त करू शकता. तुम्ही टीम सदस्यांमधील सहयोग आणि संवाद सुलभ करण्यासाठी नोट्स देखील जोडू शकता.\nरिप्लाय टेम्प्लेट्स: तुम्ही वारंवार सारखे ईमेल पाठवल्यास, विंटर रिप्लाय टेम्प्लेट्स तुमचा बराच वेळ वाचवू शकतात. सर्वात सामान्य उत्तरांसाठी फक्त टेम्पलेट तयार करा आणि ईमेलला जलद आणि कार्यक्षमतेने प्रतिसाद देण्यासाठी त्यांचा वापर करा.\nखाजगी नोट्स: हिवाळा कार्यसंघ सदस्यांना सहयोग आणि संप्रेषण सुलभ करण्यासाठी ईमेलवर खाजगी नोट्स सोडण्याची परवानगी देतो. टिपा फक्त टीम सदस्यांसाठी दृश्यमान आहेत आणि अतिरिक्त माहिती ���िंवा महत्त्वपूर्ण स्मरणपत्रे प्रदान करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.\nलेबल्स: हिवाळा तुम्हाला ईमेल क्रमवारी लावण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सानुकूल लेबल जोडू देतो. तुम्ही महत्त्वाचे ईमेल किंवा ईमेल सहज ओळखू शकता ज्यांना त्वरित कारवाईची आवश्यकता आहे.\nस्मरणपत्रे: हिवाळ्यामध्ये, तुम्ही महत्त्वाच्या ईमेलसाठी किंवा तुमच्याकडून कारवाईची आवश्यकता असलेल्या ईमेलसाठी स्मरणपत्रे सेट करू शकता. स्मरणपत्रे विशिष्ट वेळेसाठी किंवा नंतरच्या तारखेसाठी सेट केली जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाची अंतिम मुदत कधीही चुकवण्यास मदत होईल.\nवाचा चांगल्या प्रकारे एक्सेलमध्ये प्रभुत्व मिळवण्यास शिका: विनामूल्य प्रशिक्षण\nही वैशिष्ट्ये वापरून, तुम्ही Gmail मध्ये तुमची उत्पादकता आणि कार्यप्रवाह नाटकीयरित्या सुधारू शकता. हिवाळा हे कार्यसंघ सहयोग, नियुक्त ईमेल, खाजगी नोट्स आणि लेबले व्यवस्थापित करण्यासाठी एक उत्तम साधन आहे. पुढील भागात, आम्ही विंटरच्या संघ व्यवस्थापन वैशिष्ट्यांचा जवळून आढावा घेऊ.\nहिवाळा: संघ व्यवस्थापन वैशिष्ट्ये जी तुमची सहयोग करण्याची पद्धत बदलतील\nहिवाळा संघ व्यवस्थापनासाठी प्रगत वैशिष्ट्ये ऑफर करतो, ज्यामुळे ईमेलवर सहयोग करणे खूप सोपे होते. येथे काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत:\nइनबॉक्स शेअरिंग: हिवाळ्यासह, तुम्ही तुमचा इनबॉक्स तुमच्या टीम सदस्यांसह शेअर करू शकता, ज्यामुळे सहयोग खूप सोपे होईल. कार्यसंघ सदस्य सहजपणे नियुक्त केलेले ईमेल, खाजगी नोट्स आणि लेबले पाहू शकतात, ज्यामुळे त्यांना एकत्रितपणे अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्याची अनुमती मिळते.\nटीम डॅशबोर्ड: हिवाळा एक समर्पित टीम डॅशबोर्ड ऑफर करतो, जे नियुक्त ईमेल, खाजगी नोट्स आणि स्मरणपत्रांचा मागोवा ठेवणे सोपे करते. हे मोठ्या प्रमाणात कार्यसंघ सदस्यांमधील संवाद आणि समन्वय सुलभ करते.\nटीम आकडेवारी: हिवाळा टीम इनबॉक्स वापरावर तपशीलवार आकडेवारी ऑफर करतो, जे टीमच्या कामगिरीचा मागोवा घेण्यास आणि सुधारण्यासाठी क्षेत्रे ओळखण्यात मदत करतात. आकडेवारीमध्ये प्राप्त झालेल्या ईमेलची संख्या, सरासरी प्रतिसाद वेळ, प्रति कार्यसंघ सदस्य नियुक्त केलेल्या ईमेलची संख्या आणि बरेच काही समाविष्ट आहे.\nऑटो-असाइन: हिवाळा एक ऑटो-असाइन वैशिष्ट्य ऑफर करतो, जे पूर्वन���र्धारित निकषांवर आधारित विशिष्ट कार्यसंघ सदस्यांना स्वयंचलितपणे ईमेल वितरित करते. हे इनकमिंग ई-मेल्सची जलद आणि कार्यक्षम प्रक्रिया सुनिश्चित करते.\nसानुकूल अहवाल: Hiver सानुकूल अहवाल ऑफर करते, जे विशिष्ट निकषांवर संघाच्या कामगिरीचा मागोवा घेतात. कार्यप्रदर्शन आणि अधिक माहितीपूर्ण निर्णयांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, कार्यसंघाच्या गरजेनुसार अहवाल सानुकूलित केले जाऊ शकतात.\nवाचा मास्टर एक्सेल: विनामूल्य प्रशिक्षण\nया वैशिष्ट्यांचा वापर करून, तुम्ही तुमच्या कार्यसंघ सदस्यांमधील सहकार्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकता. इनबॉक्स सामायिकरण वैशिष्ट्य विशेषतः अशा संघांसाठी उपयुक्त आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या ईमेलचा सामना करावा लागतो.\nहिवाळा: तुमचा Gmail इनबॉक्स व्यवस्थापित करण्यासाठी सर्व-इन-वन साधन 23 मार्च 2023Tranquillus\nमागीलGmail साठी Hubspot Sales सह तुमचे विक्री व्यवस्थापन कसे ऑप्टिमाइझ करावे\nखालीलया मोफत प्रशिक्षणासह ChatGPT आणि AI सह पैसे कसे कमवायचे ते शिका\nचित्तथरारक PowerPoint सादरीकरणे तयार करा\nव्यवसायासाठी Gmail वर स्थलांतर करण्यासाठी डेटा निर्यात करत आहे\nGmail साठी बूमरँग सह तुमचे ईमेल व्यवस्थापन कसे सुधारायचे\nGoogle Workspace सह व्यावसायिक ईमेल पत्ते कसे तयार करावे आणि व्यवस्थापित करावे\nलेखी आणि तोंडी संप्रेषण - विनामूल्य प्रशिक्षण वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास विनामूल्य प्रशिक्षण उद्योजकतामुक्त प्रशिक्षण एक्सेल मोफत प्रशिक्षण प्रकल्प व्यवस्थापन मोफत प्रशिक्षण परदेशी भाषा मोफत प्रशिक्षण सॉफ्टवेअर आणि freeप्लिकेशन्सचे विनामूल्य प्रशिक्षण पत्र मॉडेल साधने गूगल प्रशिक्षण पॉवरपॉईंट मोफत प्रशिक्षण विनामूल्य वेबमार्केटिंग प्रशिक्षण शब्द मुक्त प्रशिक्षण\nलेखी आणि तोंडी संभाषण कौशल्ये\nठरविणे आणि फ्रान्समध्ये काम करणे\n100% विनामूल्य: सर्वोत्तम ऑनलाइन प्रशिक्षण\nलेखी आणि तोंडी संप्रेषण - विनामूल्य प्रशिक्षण (24) वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास विनामूल्य प्रशिक्षण (157) उद्योजकतामुक्त प्रशिक्षण (144) एक्सेल मोफत प्रशिक्षण (40) प्रकल्प व्यवस्थापन मोफत प्रशिक्षण (33) परदेशी भाषा मोफत प्रशिक्षण (12) सॉफ्टवेअर आणि freeप्लिकेशन्सचे विनामूल्य प्रशिक्षण (52) पत्र मॉडेल (42) साधने गूगल प्रशिक्षण (22) पॉवरपॉईंट मोफत प्रशिक्षण (14) विनामूल्य वेबमार्केटिंग प्रशिक्षण (100) शब्द मुक्त प्रशिक्षण (15)\nडाउनलोड करण्यासाठी वेळ बचत खाते पत्र टेम्पलेट\nमीटिंगमध्ये आपल्या सहभागाची घोषणा करण्यासाठी ईमेल टेम्पलेट\nआपली पेसलीप प्राप्त करण्यासाठी विनंती करण्यासाठी नमुना पत्र\nवेतन अलंकार स्पर्धा करण्यासाठी नमुना पत्र\nआपल्या न भरलेल्या वेतनाच्या देयकासाठी दावा टेम्पलेट\nआगाऊ किंवा ठेवीची विनंती करण्यासाठी पत्र टेम्पलेट\nकोणत्याही खात्यातून शिल्लक स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी पत्र टेम्पलेट\nपत्र टेम्पलेट: आपली कर्मचारी बचत अनलॉक करा\nपत्र टेम्पलेट: व्यावसायिक खर्चाची भरपाई करण्याची विनंती\nपत्र टेम्पलेट: आपल्या न वापरलेल्या पेड रजेसाठी देय देण्याची विनंती करा\nकुकी संमती व्यवस्थापित करा\nआम्ही आमच्या वेबसाइट आणि आमच्या सेवा ऑप्टिमाइझ करण्यासाठी कुकीज वापरतो.\nकार्यात्मक कार्यात्मक नेहमी चालू\nग्राहक किंवा वापरकर्त्याद्वारे स्पष्टपणे विनंती केलेल्या विशिष्ट सेवेचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक संप्रेषण नेटवर्कवर संप्रेषणाचे प्रसारण पार पाडण्याच्या एकमेव हेतूसाठी कायदेशीर हितसंबंधांसाठी स्टोरेज किंवा तांत्रिक प्रवेश कठोरपणे आवश्यक आहे.\nग्राहक किंवा वापरकर्त्याने विनंती केलेली नसलेली प्राधान्ये संग्रहित करण्यासाठी वैध व्याजाच्या उद्देशाने स्टोरेज किंवा तांत्रिक प्रवेश आवश्यक आहे.\nस्टोरेज किंवा तांत्रिक प्रवेश जो केवळ सांख्यिकीय हेतूंसाठी वापरला जातो. निनावी सांख्यिकीय हेतूंसाठी केवळ वापरला जाणारा स्टोरेज किंवा तांत्रिक प्रवेश. सबपोना, तुमच्या इंटरनेट सेवा प्रदात्याकडून स्वैच्छिक अनुपालन, किंवा अतिरिक्त तृतीय पक्ष रेकॉर्ड, या एकमेव उद्देशासाठी संग्रहित किंवा पुनर्प्राप्त केलेली माहिती सामान्यत: तुम्हाला ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही.\nजाहिराती पाठवण्यासाठी वापरकर्ता प्रोफाइल तयार करण्यासाठी, किंवा वेबसाइटवर किंवा तत्सम मार्केटिंग हेतू असलेल्या अनेक वेबसाइटवर वापरकर्त्याचे अनुसरण करण्यासाठी स्टोरेज किंवा तांत्रिक प्रवेश आवश्यक आहे.\nपर्याय व्यवस्थापित करा सेवा व्यवस्थापित करा पुरवठादार व्यवस्थापित करा या उद्देशांबद्दल अधिक जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/421994.html", "date_download": "2023-05-30T05:11:08Z", "digest": "sha1:PKBFCKVB7C2DCXWHY3PMWPIMTMBMNBXX", "length": 50056, "nlines": 182, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > राष्ट्र-धर्म लेख > युद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व\nयुद्धातील कुशल नेतृत्वाचे महत्त्व\n१. स्वातंत्र्यानंतर सैन्याचे आधुनिकीकरण न झाल्याने वर्ष १९६२ च्या युद्धात भारताचा पराभव होणे\n‘जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर लालबहाद्दूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारले, तेव्हा देश संकटात होता. नुकतेच वर्ष १९६२ चे भारत-चीन युद्ध झाले होते. पाकिस्तानला वाटले, ‘चीनच्या विरोधात भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे काश्मीर घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे.’ पाकिस्तानने वर्ष १९६५ मध्ये भारताशी युद्ध चालू केले. भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्‍या महायुद्धात वापरले गेले होते. भारत सोडला, तर जगात त्याचा कुणीही वापर करत नव्हते. एवढेच नव्हे, तर भारतीय वायूदलाकडे जी विमाने होती, तीही दुसर्‍या महायुद्धात वापरलेली होती. त्याच्या तुलनेत पाकिस्तानकडे अतिशय आधुनिक शस्त्रे होती. त्यांच्याकडे अमेरिकी बनावटीचे पॅटर्न रणगाडे होते. ‘पॅटर्न’ त्या वेळेचा अतिशय आधुनिक रणगाडा होता. एवढेच नव्हे, तर त्या वेळची आधुनिक जेट विमाने पाकिस्तानकडे होती. आधुनिकतेचा विचार केला, तर पाकिस्तानचे सैन्य भारतापेक्षा पुष्कळ पुढे होते. त्या काळात भारतीय नेतृत्वाने सैन्याच्या शस्त्रसिद्धतेकडे अजिबात लक्ष दिले नव्हते.\n(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन\nवर्ष १९६२ ची गोष्ट आहे. जेव्हा भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल थिमय्या होते. ते देशाच्या सुरक्षेविषयी नेहरूंशी बोलायला गेले होते. तेव्हा नेहरूंना अतिशय राग आला. नेहरू म्हणाले, ‘‘आपल्याला सैन्याची आवश्यकता नाही. पोलीस आपल्यासाठी पुरेसे आहेत. भारत-चीनमध्ये युद्ध होणार नाही. जर झाले, तर ते मी राजनैतिकदृष्ट्या थांबवू शकतो.’’ वर्ष १९६२ मध्ये भारतीय सैन्याचा नाही, तर आपल्या नेतृत्वाचा पराभव झाला. तो कसा झाला, हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. भारताचे सैन्य चांगले होते; परंतु स्वात��त्र्यानंतर ज्या गोेष्टी झाल्या, त्यात सैन्याचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न झाला नव्हता.\n२. देशाचे नेतृत्व चांगले असल्याने भारतीय सैन्याने इतिहास घडवणे\nवर्ष १९६५ मध्ये पाकिस्तानने भारताच्या विरोधात युद्ध आरंभले, तेव्हा त्यांचे रणगाडे छम्बमार्गे अखनूरकडे येण्यास निघाले. अखनूरजवळ पूंछ राजोरीकडे जाणारा मार्ग होता. तो जर बंद झाला असता, तर आपला पूंछ राजोरीशी संपर्क तुटला असता. हे लक्षात घेऊन सैन्यप्रमुख जनरल जे.एन्. चौधरी त्या वेळचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले, ‘‘आपण पाकिस्तानच्या सैन्याला थांबवू शकणार नाही. आपल्याला वायूदलाचा वापर करणे आवश्यक झाले आहे.’’ चव्हाण म्हणाले, ‘‘वायूदलाचा वापर करायचा झाल्यास मला संसदेला पटवून द्यावे लागेल.’’ जनरल चौधरी म्हणाले, ‘‘यासाठी आपल्याजवळ अजिबात वेळ नाही. तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल, असे झाले नाही, तर आपला मार्ग बंद होईल आणि हा एक मोठा सैनिकी धक्का (सेटबॅक) असेल.’’ चव्हाणांनी त्वरित वायूदल वापरण्याची अनुमती दिली. त्यानंतर ४० मिनिटांच्या आत भारतीय वायूदलाची विमाने आली आणि त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला थांबवले. यशवंतराव यांना लढाईचा अनुभव नव्हता; पण नेतृत्व चांगले असेल, तर काय होते, याचे ते उदाहरण होते.\nही लढाई चालू राहिली. एक दिवस अचानक पाकिस्तानने रणगाड्यांसह पंजाबमध्ये प्रवेश केला. जनरल चौधरी तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांना म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे सैन्य रणगाड्यांसह आपल्या खेमकरणकडे येत आहे. त्यांना रोखायचे असेल, तर आपल्याला पाकिस्तानच्या विरोधात वेगळी आघाडी उघडावी लागेल आणि आपल्याला त्वरित लाहोरकडे कूच करावे लागेल.’’ शास्त्री म्हणाले, ‘‘नाही यासाठी मला संसदेची अनुमती घ्यावी लागेल.’’ जनरल चौधरी म्हणाले, ‘‘यासाठी आपल्याकडे वेळ नाही. तुम्हाला त्वरित होकार द्यावा लागेल.’’ शास्त्री म्हणाले, ‘‘ठीक आहे, आक्रमण करा. पाकिस्तानमध्ये घुसण्याची मी अनुमती देतो.’’ भारतीय सैन्याने वर्ष १९४७ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सियालकोट आणि लाहोर यांच्या दिशेने कूच करणे चालू केले. त्यानंतर जे झाले, तो एक गौरवशाली इतिहास आहे. या लढाईत भारतीय सैन्याने अतिशय चांगले काम बजावले. वर्ष १९६२ च्या धक्क्यानंतर वर्ष १९६५ चे युद्ध जिंकणे, ही भारतासाठी महत्त्वाची गोष्ट होती.\n– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे\nCategories राष्ट्र-धर्म लेख Tags चीन, पाकिस्तान, भारत, भारताचा इतिहास, राष्ट्र-धर्म लेख\nगोव्‍यात आता चालू झाले ‘ऑनलाईन विल (मृत्‍यूपत्र)’ \nदेशाला लाभलेले सक्षम नेतृत्‍व हेच भारताच्‍या वाढत्‍या प्रभावी भूमिकेमागील मुख्‍य कारण \nभरकटलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांची कथा आणि व्‍यथा\nगंगा नदीचे आध्‍यात्मिक सामर्थ्‍य\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट २१ मे २०२३ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी gad अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता नीलेश सांगोलकर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अधिवक्ता शैलेश कुलकर्णी अध्यात्म अनुभती अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खिस्ती खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गड-दुर्ग रक्षण विशेषांक गणेशोत्सव गायनकला साधना गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरवशाली हिंदु राजे विशेषांक गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. शिल्पा चिटणीस - जोशी डॉ. शैलेंद्र देवळाणकर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुर्गेश परुळकर दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन विशेषांक - पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नटराज वंदना विशेषांक नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागपूर हिवाळी अधिवेशन नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पवार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. रमानंद गौडा पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रा. ब्रह्मा चेलानी प्रा. शंकर शरण प्राजक्ता जोशी प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बसस्थानकांची दुरवस्था उघड करणारी चळवळ बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मधुरा मधुरा कर्वे मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी म्हादई जलवाटप तंटा यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप यु��ा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रत्नागिरी रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राघवी कोनेकर राज कर्वे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनवमी रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या (साै.) मुक्ता लोटलीकर वैद्या सुचित्रा कुलकर्णी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शतपैलू सावरकर शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणे���मूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव विशेष पुरवणी सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्कृत आधारित नावीन्यपूर्ण मराठी व्याकरण सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२�� विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या (साै.) मुक्ता लोटलीकर वैद्या सुचित्रा कुलकर्णी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शतपैलू सावरकर शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव विशेष पुरवणी सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्कृत आधारित नावीन्यपूर्ण मराठी व्याकरण सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे स��त संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुद्वे हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू महासभा हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स हृदयनारायण दीक्षित होळी होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/irtiga-car-hit-by-two-wheeler-on-mumbai-goa-highway/", "date_download": "2023-05-30T04:43:22Z", "digest": "sha1:JOJ5KUNYL5GXQT4VBMRP5WBV24WBNDT5", "length": 12507, "nlines": 406, "source_domain": "krushival.in", "title": "मुंबई गोवा हायवेवर इर्टीगा कारला दुचाकीची धडक - Krushival", "raw_content": "\nमुंबई गोवा हायवेवर इर्टीगा कारला दुचाकीची धडक\nमुंबई गोवा हायवेवर खारपाले गावाजवळ इर्टीगा कारला पाठीमागुन दुचाकी ठोकर दिली. शालीमार हॉटेलच्या समोर हा अपघात झाला. 10 मे रोजी दापोली जि.रत्नागिरीत राहणाऱ्या इर्टीगा कारक मालक हा मुंबई गोवा हायवेने मुंबईच्या दिशेने जात होते. खारपाले येथील शालीमार हॉटेल जवळ आल्यावेळी हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल स्वाराने हा पाठीमागुन इर्टीगा कारवर आदळला. या अपघातात मोटार सायकल स्वर किरकोळ जखमी झाला आहे वर यात र्टीगा कारचे नुकसान झाले आहे.\nयाबाबत वडखळ पोलीस ठाणे येथे दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसागरी प्रवास महागला पण प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर\nदहावी बोर्डाच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट\nसंसदेत धर्मकांड अयोग्य- पवार\nआयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स का हरली\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन कारची धडक\nजिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/suvarnavedhi-neeraj-tops-javelin-world-rankings-again/", "date_download": "2023-05-30T05:03:47Z", "digest": "sha1:CZ6WSRMHWX6Y2SRZDHMODNKHXTHG3WJ4", "length": 13962, "nlines": 413, "source_domain": "krushival.in", "title": "सुवर्णवीराने खोवला भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा - Krushival", "raw_content": "\nसुवर्णवीराने खोवला भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा\nin sliderhome, क्रीडा, देश, नवी दिल्ली\nसुवर्णवेधी नीरज जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल\nभारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा याने सोमवारी (दि.22) ही कामगिरी केली. दरम्यान, जागतिक अथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. या यशानंतर नीरजचा अद्भूत प्रवास सुरू आहे. यावर्षी त्यानं डायमंड लीग जिंकून इतिहास रचला आणि आता तो जागतिक नंबर 1 भालाफेकपटू बनला आहे.\n‘भालाफेक’च्या जागतिक क्रमवारीतील टॉप-5ॲथलिट्स\nनीरज चोप्रा (भारत) : 1455 पॉइंट्स\nअँडरसन पीटर्स (ग्रॅनडा) : 1433 पॉइंट्स\nजॅकब वडलेज्च (चेक रिपब्लिक) : 1416 पॉइंट्स\nजुलियन वेबर (जर्मनी) : 1385 पॉइंट्स\nअरशद नदीम (पाकिस्तान) : 1306 पॉइंट्स\nनीरज चोप्रानं आपल्या 2023 च्या सीझनची सुरुवात दोहा येथे झालेल्या डायमंड लीग चॅम्पियन बनून केली होती. या स्पर्धेत नीरजनं विक्रमी 88.67 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकलं. आता नीरजला त्याची पुढची स्पर्धा नेदरलँड्सच्या हेंगलो येथे खेळायची आहे.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/17-april", "date_download": "2023-05-30T05:08:55Z", "digest": "sha1:HSOX42IXJ4CEHBJZK62DQM6HQH5BMSUS", "length": 5548, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१७ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n१७ एप्रिल - दिनविशेष\n२००१: अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम - आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.\n१९७५: ख्मेर रुजने कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह जिंकली.\n१९७१: द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.\n१९५२: पहिली लोकसभा अस्तित्वात आली.\n१९५०: बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.\n१९७७: दिनेश मोंगिया - भारतीय क्रिकेटपटू\n१९७२: मुथय्या मुरलीधरन - श्रीलंकन क्रिकेटपटू\n१९६१: गीत सेठी - बिलियर्डसपटू\n१९५१: बिंदू - चित्रपट अभिनेत्री\n१९४५: भंवरलाल शर्मा - भारतीय राजकारणी, राजस्थानचे आमदार (निधन: ९ ऑक्टोबर २०२२)\n२०१२: नित्यानंद महापात्रा - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: १७ जून १९१२)\n२०११: विनायक बुवा - विनोदी साहित्यिक (जन्म: ४ जुलै १९२६)\n२००४: सौंदर्या - अभिनेत्री (जन्म: १८ जुलै १९७२)\n२००३: रॉबर्ट अटकिन्स - अटकिन्स आहारचे निर्माते (जन्म: १७ ऑक्टोबर १९३०)\n२००१: वामन दत्तात्रय वर्तक - वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक (जन्म: १९ ऑक्टोबर १९२५)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00459496-MCA12060D9091BP500.html", "date_download": "2023-05-30T04:58:59Z", "digest": "sha1:DGX2OZW64VPYEONS2R73J2XPG3VQ4O6P", "length": 16123, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " MCA12060D9091BP500 किंमत डेटाशीट Vishay / Beyschlag MCA12060D9091BP500 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर MCA12060D9091BP500 Vishay / Beyschlag खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये MCA12060D9091BP500 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. MCA12060D9091BP500 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/win-sangram-deshmukh-jitendra-pawar-former-mp-dhananjay-mahadik/", "date_download": "2023-05-30T05:00:31Z", "digest": "sha1:ZCYK7YLQFV4ZIZ6QXBH4UL3FLRVOYIOH", "length": 10961, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा : माजी खासदार धनंजय महाडिक | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा : माजी खासदार धनंजय महाडिक\nसंग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा : माजी खासदार धनंजय महाडिक\nसांगली (प्रतिनिधी) : “वीज बिल माफी, कर्जमाफी, मराठा व धनगर आरक्षण याप्रश्‍नांवरुन राज्यातील युवक, महिला, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मराठा, धनगर समाजात असंतोष आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत स्वत: ला उमेदवार समजून प्रत्येक मतदारापर्यंत जा, आणि संग्राम देशमुख, जितेंद्र पवार यांना विजयी करा,” असे आवाहन माजी खासदार आणि भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी येथे केले.\nसांगली खरे क्‍लब हाऊस येथे आज (सोमवार) भाजपच्या वतीने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. पदवीधर मतदार संघातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख तर शिक्षक मतदार संघातून सोलापूरचे जितेंद्र पवार हे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले. मेळाव्यास महाडिक यांच्यासह ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, खासदार संजय पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर तसेच माजी आमदार सर्वश्री दिनकर पाटील, विलासराव जगताप, भगवान साळुंखे, राजेंद्र देशमुख, नितीन शिंदे उपस्थित होते.\nPrevious articleमहापालिकेच्या ‘जन्म-मृत्यू’ विभागात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (व्हिडिओ)\nNext articleरेसकोर्स नाक्याजवळील तीन पान�� जुगार अड्ड्यावर छापा\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहि��ग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/television/sayali-sanjeev-revealed-that-ashok-sadaf-and-nivedita-sadaf-gifted-her-a-paithani-saree-rnv-99-3545327/", "date_download": "2023-05-30T04:25:58Z", "digest": "sha1:3LHPRYCEQNDNZ4SVTYJOFCNA7INVQOWP", "length": 23360, "nlines": 296, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अशोक मामा व निवेदिता सराफ यांनी सायली संजीवला दिली खास भेट; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, \"त्यांनी माझ्यासाठी...\" | Sayali sanjeev revealed that ashok sadaf and nivedita sadaf gifted her a paithani saree | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nअशोक मामा व निवेदिता सराफ यांनी सायली संजीवला दिली खास भेट; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”\nतिचं अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याशी असलेल्या बॉण्डिंग नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं.\nWritten by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क\nमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखलं जातं. तिने आतापर्यंत तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांचीच मन जिंकून घेतली आहेत. ती तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळेही चर्चेत असते. तर तिचं अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याशी असलेल्या बॉण्डिंग नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं. ती त्या दोघांना आई-वडिलांसमान मानते. आता अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याकडून सायली संजीवला एक खास भेट मिळाल्याचं तिने सांगितलं.\nसध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ची चर्चा आहे. आज हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. सायली संजीव देखील उपस्थित होती. तर यावर्षीचा झी तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यातील सायलीचा लूकही खूप चर्चेत आला. यावेळी तिने जांभळ्या रंगाची पै��णी नेसली होती. तर ही पैठणी तिला अशोक सराफ व निवेदिता सराफ यांनी भेट म्हणून दिली आहे असा खुलासा तिने केला.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nआणखी वाचा : स्पृहा जोशी व सायली संजीव एकमेकींना ‘ताई’ का म्हणतात गुपित उघड करत अभिनेत्री म्हणाली…\nया पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “आज मी जी पैठणी नेसली आहे त्याची खासियत अशी आहे की ही साडी मला अशोक पप्पा व निवेदिता मम्मा यांनी दिली आहे. त्यांनी ही साडी खास माझ्यासाठी विणून घेतली होती त्यामुळे ती माझ्यासाठी आणखीन स्पेशल आहे. आतापर्यंत त्यांनी मला कधीही या साडीत पाहिलेलं नाही त्यामुळे मी आज खास ही साडी त्यांना दाखवायला नेसून आले आहे.”\nहेही वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा\nत्यामुळे तिचं हे बोलणं आता सध्या खूप चर्चेत आलं असून यावर तिचे चाहते प्रतिक्रिया देत तिच्या लूकचं त्याचबरोबर अशोक मामा व निवेदिता सराफ त्यांच्याबरोबर असलेल्या सायलीच्या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.\nमराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nस्पृहा जोशी व सायली संजीव एकमेकींना ‘ताई’ का म्हणतात गुपित उघड करत अभिनेत्री म्हणाली…\n“कार दरीत कोसळल्यानंतर वैभवी उपाध्याय जीव वाचवण्यासाठी करत होती धडपड, पण…”; पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम\nवैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने केली भावुक पोस्ट; म्हणाला, “RIP मेरी गुंडी…”\nआकांक्षा दुबे आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा; अभिनेत्रीच्या अंडरगारमेंटमध्ये आढळले स्पर्म\nकुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…\n“माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधु���ाणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\n“शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nअनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nVideo: “लाड करून घेणारी, मला मारणारी, आईचे फटके खाणारी…,” मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवशी गौतमीची हटके पोस्ट\n“आमच्या मजल्यावर फायर अलार्म वाजला, आम्ही धावत आलो अन्…” मिलिंद गवळींनी सांगितला ‘तो’ किस्सा\nप्रसूतीनंतर दीपिका कक्कर अभिनयाला करणार रामराम, का���ण…\n“देशाची मान उंचावणारे…” कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवरुन मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली…\nVideo : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरचा भाऊ परदेशात स्थायिक, पहिल्यांदाच समोर आली झलक\nVideo: प्रसिद्ध अभिनेत्याने रणबीर कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर स्कर्ट घालून केला डान्स; व्हिडीओ व्हायरल\nकुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची पोस्ट, म्हणाली…\n“तो माझे लपून फोटो काढत होता अन् पोलिसांनी…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “मानेला धरुन…”\n“‘तू-तू मैं-मैं’ मालिकेच्या दुसऱ्या भागात सुनेच्या भूमिकेत कोण दिसणार खुलासा करत सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या…\nVideo : अमेरिकेत कुशल बद्रिकेच्या पत्नीची मोठी कामगिरी, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान\nGold-Silver Price on 30 May 2023: सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीही झाली स्वस्त, आजचा भाव जाणून घ्या\nOla, Ather ते Bajaj पर्यंत कोणतीही इलेक्ट्र्रीक स्कूटर खरेदी करा आणि ३५००० रुपये वाचवा; कसे ते जाणून घ्या\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर\n“लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खासदार बाळू धानोरकरांना वाहिली श्रद्धांजली\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nसमलिंगी विवाहाबद्दलचे नऊ अनुत्तरित प्रश्न\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%8F-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T04:39:17Z", "digest": "sha1:WNIYPT7T7UMC2KXCBXZVB46D2N5GFEMS", "length": 12946, "nlines": 223, "source_domain": "navakal.in", "title": "राज्यातून एनए टॅक्स लवकरच हटवणार महसूलमंत्री विखे पाटील यांची घोषणा - Navakal", "raw_content": "\nराज्यातून एनए टॅक्स लवकरच हटवणार महसूलमंत्री विखे पाटील यांची घोषणा\nमहाराष्ट्रातून लवकरच अकृषी कर (एनए टॅक्स) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळी एकदाच कर (वन टाइम टॅक्स) भरावा लागणार आहे, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या निर्णयामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होईल, मात्र नागरिकांचा मोठा त्रास वाचेल, असेही ते म्हणाल��.\nक्रेडाई महाराष्ट्रच्या २०२३ ते २५ च्या कार्यकारिणी पदग्रहण सोहळा रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला, यावेळी विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, दरवर्षी एनए करणे क्लिष्ट प्रक्रिया असते, लोकांना याचा मोठा त्रास होतो. त्यामुळे आता खरेदीच्या वेळी एकदाच कर भरावा लागणार असल्याचा निर्णय सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयामुळे सरकारचा महसूल काही प्रमाणात बुडेल, मात्र प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना याचा फायदा देता येईल. तसेच यासह भूमी अभिलेख विभागाकडून दिले जाणारे मोजणीचे नकाशे आता १५ दिवसांत घरपोच देण्यात येतील. त्याचबरोबर सरकारकडून अनेक चांगले आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. आता मालमत्तेचे डिजिटल मॅपिंग करण्यात येणार आहे. महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला ड्रोन देण्यात येणार आहे. स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचे असते, आणि त्या दृष्टीने सरकार पावले उचलत असल्याचेही ते म्हणाले.\nदरम्यान, सर्वसामान्यांना वाळूसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागतात. त्यामुळे यावरदेखील सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर वाळूचा लिलाव बंद करण्यात आला. तर १ मे पासून बांधकाम क्षेत्राला लागणारी वाळू सहाशे रुपये ब्रासने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार जास्तीत जास्त ट्रान्स्पोर्टचा खर्च धरून एक हजार रुपये ब्रास या दराने वाळू बांधकाम व्यावसायिकांना मिळावी, असे धोरण ठरवण्यात आले आहे. या माध्यमातून अवैध वाळू ठेकेदारांची साखळी तोडण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचेदेखील पाटील म्हणाले.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले ब��द दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/29-april", "date_download": "2023-05-30T03:30:12Z", "digest": "sha1:MRMZQCYDH6OBWAKACZ7G4H64JP2BN754", "length": 5641, "nlines": 67, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२९ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n२९ एप्रिल - दिनविशेष\n१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.\n१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.\n१९४५: दुसरे महायुद्ध - इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.\n१९७०: आंद्रे आगासी - अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू\n१९६६: फिल टफनेल - इंग्लिश फिरकी गोलंदाज\n१९३६: झुबिन मेहता - भारतीय संगीतकार\n१९०१: मिचेनोमिया हिरोहितो - दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (निधन: ७ जानेवारी १९८९)\n१८४८: राजा रविवर्मा - चित्रकार (निधन: २ ऑक्टोबर १९०६)\n२०२०: इरफान खान - भारतीय अभिनेते - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: ७ जानेवारी १९६७)\n२००७: इविका रॅकन - क्रोएशिया देशाचे ७वे पंतप्रधान (जन्म: २४ फेब्रुवारी १९४४)\n२००६: जे. के. गालब्रेथ - कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १५ ऑक्टोबर १९०८)\n१९८०: श्री. के. क्षीरसागर - जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत (जन्म: ६ नोव्हेंबर १९०१)\n१९८०: सर अल्फ्रेड हिचकॉक - चित्रपट दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १८९९)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/abu-dhabi-t-10-cricket-tournament-in-november/", "date_download": "2023-05-30T05:34:38Z", "digest": "sha1:K2LAEBBX5UDDVM3H56Y3BORC5RH7FMME", "length": 7961, "nlines": 114, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\n‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा’\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nYou are at:Home»क्रीडा»अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबरात\nअबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबरात\nसहाव्या अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेला 23 नोव्हेंबरपासून येथील झायेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश राहिल. सदर स्पर्धा अधिक आकर्षक करण्यासाठी या संघांचे सर्व फ्रांचायझी प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 4 डिसेंबरला खेळविला जाईल.\nया स्पर्धेमध्ये विद्यमान विजेता डेक्कन ग्लेडिएटर्स, बांगला टायगर्स, दिल्ली बुल्स नॉर्दर्न वॉरियर्स, चेन्नई ब्रेवेस, अमेरिकेतील न्यूयॉर्क स्ट्रायकर्स आणि मॉरिसव्हिले सॅम्प आ��्मी या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस राहिल. डेक्कन ग्लेडिएटर्स संघात निकोलास पुरन, आंद्रे रसेल, मुजीब उर रेहमान, ओडेन स्मिथ, झहीर खान, जेसन रॉय, तस्कीन अहमद यांचा तर बांगला टायगर्समध्ये शकीब अल हसन, लेविस, मुनेरो, बेन कटिंग, मोहमद अमीर, नुरुल हसन, झेजाई, दिल्ली बुल्समध्ये ड्वेन ब्रॅव्हो, टिम डेविड, जॅक्स, सिराज अहमद, इमाद वासीम, गुरबाज, ड्रेक्स, एन. झेद्रान, चेन्नई ब्रेवेसमध्ये लंकेचा शनाका, कार्लोस ब्रेथवेट, भानुका राजपक्षे, मॅकॉय, महेश तिक्श्ना, स्टोन, डकेट, कुक, सिकंदर रजा यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया नॉर्दर्न वॉरियर्स संघात लंकेचा हसरंगा, रुदरफोर्ड, टॉप्ले, उस्मान खान, लेविस, मोहमद इरफान आणि चमिराचा समावेश आहे.\nPrevious Articleशिंदेंना दिलासा, ठाकरेंना हादरा\nNext Article गुजरात जायंटस्मध्ये गेलचे आगमन\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nदिग्विजय चौतालांची अध्यक्षपदी निवड\nगॅफेनी, इलिंगवर्थ मैदानावरील पंच\nभारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत\nनीरज चोप्राची एफबीके स्पर्धेतून माघार\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2023-05-30T04:02:14Z", "digest": "sha1:B5PKSDU7L2S65TGEIZYS3SB4IE2NPKLU", "length": 16942, "nlines": 68, "source_domain": "www.tomne.com", "title": "शून्यातून कोट्याधीशचा प्रवास सुप्रसिद्ध वामन हरी पेठे यांना आलेला हा स्वामी समर्थांचा हा अनुभव वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही ….. – Tomne", "raw_content": "\nशून्यातून कोट्याधीशचा प्रवास सुप्रसिद्ध वामन हरी पेठे यांना आलेला हा स्वामी समर्थांचा हा अनुभव वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही …..\nशून्यातून कोट्याधीशचा प्रवास सुप्रसिद्ध वामन हरी पेठे यांना आलेला हा स्वामी समर्थांचा हा अनुभव वाचून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही …..\nमित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांचे सेवा अगदी मनापासून आणि मित्रांनो या सेवेचे फळ आपल्यातील बऱ्याच जणांना मिळत असतो आणि मित्रांनो आपण असे अनेक लोक आजपर्यंत पाहिले आहेत की जे स्वामी समर्थांचे सेवा खूप दिवसांपासून करतात आणि त्यांच्या स्वामी सेवेचे फळ हे त्यांना नक्कीच मिळते कारण मित्रांनो स्वामी समर्थांचे सेवा जो सेवेतील फक्त मनापासून करतो त्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो आणि मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामी समर्थांची असे मनापासून सेवा पूजा नाम जप करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन स्वामी आपल्यावर आलेल्या संकटातून आपल्याला नक्की बाहेर काढतातच.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो आपण अनेक वेळा अशी अनेक लोक किंवा स्वामी सेवेतील पाहत आलेलो आहोत की ज्यांना स्वामींनी वेगवेगळ्या पद्धतीने येऊन मदत केली आहे त्यांच्यावर आलेल्या संकटातून त्यांना बाहेर काढले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण एका मोठ्या उद्योगपतींना आलेला स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो आपण वामन हरी पेठे ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानाबद्दल नाव ऐकलेलेच असेल मित्रांनो महाराष्ट्र मध्ये खूपच प्रसिद्ध असे सोन्या-चांदीचे यांचे व्यापार आणि उद्योग आहेत आणि मित्रांनो आजपर्यंत त्यांच्या 118 शाखा सुद्धा महाराष्ट्रमध्ये आहेत आणि मित्रांनो याचे जे होणार आहेत म्हणजेच आज व्यवसाय यांनी सुरू केला ते सुबोध पेठे यांच्या पत्नीने आजचा हा स्वामी अनुभव आपल्याला सांगितलेला आहे.\nतर मित्रांनो त्यांच्या पत्नी सृष्टी पेठे यांनी हा स्वामींचा आलेला अनुभव आपल्याला सांगत असताना नेमकं काय सांगितले आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो सृष्टी ताई यांना आलेला अनुभव सांगत असताना आपल्याला असे सांगतात की\nनमस्कार श्री स्वामी समर्थ मी सृष्टी पेठे आणि माझा आणि सुबोध बेटे यांचा विवाह 2001 साली झालेला आहे आणि माझ्या लग्ना अगोदर आमच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरची जे माणसं होती ती जास्त देवधर्म करत नव्हती म्हणजे वर्षातून एकदा फक्त गणेशोत्सव तेवढा मोठ्याने घरामध्ये साजरा केला जायचा त्याचबरोबर दिवाळी सण साजरे केले जायचे परंतु देवदर्शन देवांची सेवा पूजा नामस्मरण यांसारख्या गोष्टी माझ्या माहेरची माणसं खूपच कमी करत असत परंतु जेव्हा मी लग्न करण सासरे आले तेव्हा सासरची माणसे तर स्वामी सेवेमध्ये होती आणि घरामध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती स्वामींचा जप करत असे आणि त्याचबरोबर स्वामींची एखादी तरी सेवा घरामधील प्रत्येक माणूस करत होता.\nनमस्कार श्री स्वामी समर्थ मी सृष्टी पेठे आणि माझा आणि ���ुबोध बेटे यांचा विवाह 2001 साली झालेला आहे आणि माझ्या लग्ना अगोदर आमच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरची जे माणसं होती ती जास्त देवधर्म करत नव्हती म्हणजे वर्षातून एकदा फक्त गणेशोत्सव तेवढा मोठ्याने घरामध्ये साजरा केला जायचा त्याचबरोबर दिवाळी सण साजरे केले जायचे परंतु देवदर्शन देवांची सेवा पूजा नामस्मरण यांसारख्या गोष्टी माझ्या माहेरची माणसं खूपच कमी करत असत परंतु जेव्हा मी लग्न करण सासरे आले तेव्हा सासरची माणसे तर स्वामी सेवेमध्ये होती आणि घरामध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती स्वामींचा जप करत असे आणि त्याचबरोबर स्वामींची एखादी तरी सेवा घरामधील प्रत्येक माणूस करत होता.\nऐकल्यानंतर माझ्या सासूबाईंच्या पायाखालची जमीनच घसरली कारण ते दोन वेळचे जेवण कसेतरी करत होत्या आणि त्याचबरोबर त्यांच्यातील मुलांचाही खर्च त्यांच्या डोळ्यासमोर होता अशा पद्धतीने त्यांनी आधीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवरच त्यांच्या पतीचा उपचार सुरू ठेवला आणि त्यांना घरी घेऊन आले त्यानंतर सासऱ्यांना खूपच त्रास होऊ लागला आणि अशावेळी एक स्वामी सेवेकरी माझ्या सासूंना भेटला आणि त्यांनी स्वामी बद्दल सर्व माहिती सांगितली आणि अक्कलकोटला जाऊन स्वामींना या सर्वाबद्दल सांगून त्यांच्याकडे प्रार्थना करण्यासाठी सांगितले यावर स्वामी नक्की मार्ग काढतील असेही त्या स्वामी सेवागिरीने माझ्या सासूबाईंना सांगितले.\nत्यानंतर सासूबाई देखील शेवटचा पर्याय म्हणून अक्कलकोटला गेल्या आणि तिथे गेल्यानंतर स्वामींच्या जवळ जाऊन त्यांना सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर हे जे घरामध्ये आजार होणार आहे ते लवकरात लवकर होऊ दे यासाठी प्रार्थना केली आणि येताना स्वामींच्या समोर असणारी उदी घरी घेऊन आले आणि त्यानंतर दररोज ती उभी सासुबाई सासऱ्यांना मुलांना आणि स्वतःला लावून घेत असत आणि त्यानंतर काय स्वामींचा चमत्कार झाला स्वामींनी त्यांचं ऐकलं आणि माझे सासरे यांचा ऑपरेशन यशस्वीपणे पार पडलं आणि त्यांची तब्येत आता सुधारायला सुरुवात झाली अशा पद्धतीने सासरे थोड्याच दिवसांमध्ये अगदी बरे झाले.\nपरंतु त्यानंतर पुन्हा व्यवसायाचा प्रश्न समोर होताच त्यानंतर सासूबाईंनी पुन्हा अक्कलकोटला जाण्याचे ठरवले आणि त्यांनी अक्कलकोटला पुन्हा जाऊन स्वामींसमोर व्यवसाय संदर्भात जी काही ��डचण आहे ती सांगितली आणि आम्हाला व्यवसाय मध्ये यश येऊ दे व्यवसाय मध्ये ज्या काही अडचणी येत आहेत त्या सर्व दूर होऊ द्या असे स्वामींना प्रार्थना केले आणि जर व्यवसाय सुरळीतपणे सुरू झाला तर तुमचे सात वेळा पारायण करेल असेही सासूबाईंनी स्वामी समर्थ वचन घेतले त्यानंतर स्वामींच्या आशीर्वादाने व्यवसाय हळूहळू खूप वाढू लागला आणि स्वामींच्या कृपेमुळे व्यवसायामध्येही खूप यश मिळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर सासूबाईंनी पारायण सुद्धा पूर्ण केले आणि अशा पद्धतीने या मोठ्या दोन अडचणीतून स्वामींनी बाहेर काढल्यामुळे सासुबाई या स्वामी सेवेमध्ये आल्या होत्या.\nअशा पद्धतीने सासूबाईंनी सांगितलेला हा अनुभव पाहिल्यानंतर आजही माझ्या डोळ्यांमधून पाणी येतं आणि तिथून पुढे आम्ही जितक्या आमच्या शाखा उघडल्या त्या सर्व शाखांचे उद्घाटन आणि गुरुवारच्या दिवशीच केले आणि स्वामींच्या कृपेमुळे आमचे व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि अशा पद्धतीने सृष्टी ताईंचे सासूबाईंनी जेव्हा स्वामी हा अनुभव त्यांना सांगितला तेव्हापासून सृष्टी ताई ही आपल्यासाठी आपल्या पतीसाठी आणि आपल्या संसारासाठी त्याचबरोबर आपल्या व्यवसायासाठी स्वामींच्या सेवा करायला सुरुवात केली आणि उद्या स्वामी सेवेमध्ये आल्या. श्री स्वामी समर्थ\nमुलांना चॉकलेट खाऊ घालण्याआधी हे नक्की वाचा. नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. त्यामुळे वेळ जाण्याआधी नक्की\nपहिल्या भेटीतच जबरदस्तीने शा’ररीक सं’बंध बनवले.. नंतर श्रीमंत लोकांसोबत झोपायला लावले.. बघा ती पुढे काय म्हणते..\nया ५ कारणांमुळे आजकालच्या बायकां करतात बाहेर लफडी…पुरुषांकडुन या गरजा पुर्ण होत नाही\n7 पोरांसोबत एकाचवेळी सेक्स करतांना नवऱ्याला त्रास देण्यासाठी केला व्हिडिओ कॉल अन् गेमचं झाला\nस्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत नविन ३५४ पदांची भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/india/fact-chek-lottery-for-those-who-took-two-doses-of-corona-will-the-government-deposit-5-thousand-in-your-account-marathi-news/701882", "date_download": "2023-05-30T04:56:48Z", "digest": "sha1:LQIABZYPT2S7RIIN4QGEF2ACRNEAXG5I", "length": 17952, "nlines": 125, "source_domain": "zeenews.india.com", "title": "fackt chek Lottery for those who took two doses of Corona Will the government deposit 5 thousand in your account marathi news", "raw_content": "\n कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी सरकार तुमच्या खात्यात 5 हजार जमा करणार\nज्यां��ी कोरोनाचे दोन डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. असा एक मेसेज व्हायरल होतोय...पैसे हवे असतील तर काय करावं लागेल तेदेखील सांगण्यात आलंय...हा दावा खरा आहे का...\nViral Message : कोरोनाचे (Corona) दोन डोस घेतले असतील तर तुम्हाला केंद्र सरकार (Central Government) 5 हजार रुपये देणार असा दावा करण्यात आला आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी कोरोनाचे दोन डोस (Vaccination) घेतलेत. त्यामुळे प्रत्येकालाच या दाव्याबाबत माहिती हवीय. पैसे कसे मिळणार त्यासाठी काय करायला हवं हे सगळं मेसेजमध्ये सांगण्यात आलंय. व्हायरल मेसेजसोबत (Viral Message) फॉर्मची लिंकही पाठवण्यात आलीय. पण हे खरं आहे का त्यासाठी काय करायला हवं हे सगळं मेसेजमध्ये सांगण्यात आलंय. व्हायरल मेसेजसोबत (Viral Message) फॉर्मची लिंकही पाठवण्यात आलीय. पण हे खरं आहे का केंद्र सरकार पैसे देणार आहे का केंद्र सरकार पैसे देणार आहे का याची आम्ही पोलखोल करण्याचा प्रयत्न केला...\nआम्ही याबाबत सरकारच्या संबंधित डिपोर्टमेंटशी बोलून माहिती विचारली. पण अशी कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी सांगितलं. मग हा मेसेज कुणी पाठवलाय याचा शोध घेतला. त्यावेळी याचं सत्य समोर आलं. केंद्राच्या पीआयबीय ट्विटर वरूनच हा मेसेज खोटा असल्याचं सांगण्यात आलं.\nकोरोनाचे 2 डोस घेतलेल्यांना पैसे मिळणार हा दावा खोटा आहे. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. मेसेजसोबत पाठवलेल्या लिंकवर माहिती देऊ नका. तुमची वैयक्तिक माहिती चोरीचा प्लॅन आहे\nत्यामुळे तुम्हाला अशी लिंक आली असल्यास डिटेल्स भरू नका. पैसे मिळण्याऐवजी तुमच्याच खात्यातील पैसे जाऊ शकतात. आमच्या पडताळणीत दोन डोस घेतलेल्यांना पैसे मिळणार हा दावा असत्य ठरला.\nराज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ\nदरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 425 नव्या रुग्णांचं निदान झालं आहे.\nसुदैवाने राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेलीनाही .सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका आहे. तर राज्यात एकूण 3090 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.\nकाल राज्यात सर्वाधिक 694 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं. यापैकी मुंबईत 192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 90 वर पोहोचलीय. त्यामध्ये मुंबईतील 846 तर ठाण्यातील 524 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.\nकोरोना अजून गेलेला नाही, मास्क वापरा\nकाही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक झाली होती. कोरोना अजून गेलेला नाही, मास्क वापरा, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, कोरोना पसरवू देऊ नका, असे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. पंतप्रधानांनी काही सूचना केल्या, यात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा, साथ पसरु नये म्हणून यासाठी योग्य काळजी घ्या, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा, सर्व श्वसनरोगांच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज ठेवा आणि चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत सतर्क राहा. तसेच कोरोना लसीकरणावर भर द्या, असे सांगण्यात आलं.\nRoad Construction: पाहणीसाठी आमदार पोहोचले, नव्याने बांधलेल्या रस्त्यावर एक लाथ मारली अन्...; धक्कादायक Video चर्चेत\nधावत्या मेट्रोचा दरवाजा उघडला आणि त्याने उडी मारली, पुढे का...\nनवरी मुलगी लग्न मंडपात पोहोचण्याऐवजी लिफ्टमध्ये अडकली आणि.....\n'मुस्लिमांचा द्वेष करणं ही तर आपल्या देशातली नवी फॅशन...\nशुभमन गिल याचा आणखी एक मोठा विक्रम, असा झाला मालामाल\nPetrol Price Today : महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध...\nAditya Mandal Daan : तुम्हाला राजयोग प्राप्त करायचाय\nIPL 2023 Final: ...अन् धोनीने त्याला मैदानातच उचलून घेतलं;...\nBus Accident : बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, 10 जणांचा मृत...\nPanchang Today : आज गंगा दसरा, रवियोग आणि भद्राकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3430", "date_download": "2023-05-30T03:45:13Z", "digest": "sha1:S32T2LKRTRECOSZH2YFQOM2LEAWHF32D", "length": 2238, "nlines": 43, "source_domain": "bookstruck.app", "title": "रहस्यकथा (इन्स्पेक्टर सुधाकर कथा १) Marathi", "raw_content": "\nरहस्यकथा (इन्स्पेक्टर सुधाकर कथा १)\nज्यामध्ये रहस्य आहे अशा इन्स्पेक्टर सुधाकर यांच्या पोलिसी चातुर्याच्या कथा.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n१ क्लोकरूममधील पेटी १-२\n२ क्लोकरूममधील पेटी २-२\n३ महामार्गावरील वाटमारी इ.सुधाकर केस 1-२\n४ महामार्गावरीलवाटमारी इ.सुधाकर केस २-२\n५ चुनौती इन्स्पेक्टर सुधाकर कथा १-३\n६ चुनौती (इन्स्पेक्टर सुधाकर कथा) २-३\n७ चुनौती (इन्स्पेक्टर सुधाकर कथा) ३-३\n८ मुलींचे अपहरण इ.सुधाकर कथा १-३\n९ मुलींचे अपहरण इ.सुधाकर कथा २-३\n१० मुलींचे अपहरण इ.सुधाकर कथा ३-३\n११ विचित्र केस (इन्स्पेक्टर सुधाकर कथा) १-२\n१२ विचित्र केस (इन्स्पेक्टर सुध���कर कथा) २-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/hsc-result-konkan-is-the-best-in-the-state/", "date_download": "2023-05-30T04:56:54Z", "digest": "sha1:Q2IIV744EXVV6JKSYM7OPE6RJZTTAYIY", "length": 14574, "nlines": 370, "source_domain": "krushival.in", "title": "HSC Result! राज्यात कोकणच सरस - Krushival", "raw_content": "\nin sliderhome, अमरावती, अहमदनगर, कोंकण, नागपूर, नाशिक, पुणे, राज्यातून, लातूर\n| पुणे | प्रतिनिधी |\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा 91. 25 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात 2.97 टक्के घट झाली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.1 टक्के, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी 88.13 टक्के लागला. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 4.59 टक्क्‌‍यांन अधिक आहे.\nराज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली. 3 हजार 195 मुख्य केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी यंदा झाली होती. सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.\nपुणे : 93.34 , नागपूर – 90.35,औरंगाबाद – 91.85 ,मुंबई – 88.13,कोल्हापूर – 93.28,अमरावती – 92.75,नाशिक – 91.66,लातूर – 90.37 ,कोकण – 96.1 टक्के\n23 विषयांचा 100 टक्के निकाल\nयंदाच्या वर्षी विविध भाषांमधून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 154 विषयांसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी तब्बल 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. राज्यातील तब्बल 17 महाविद्यालयांतील विज्ञन शाखेचा निकाल शून्य टक्के लागला असला तरीही याच शाखेत 2023 मध्ये सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाखेनुसार निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- विज्ञान शाखा : 96.09 टक्के, कला शाखा : 84.05 टक्के, वाणिज्य शाखा : 90.42 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम 89.25 टक्के.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\n लाच घेतल्याप्रकरणी महसूल अधिकारी अडकणार\nपन��ेलमधील जाहिरात फलक कंपन्या संभ्रमात\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/yeh-dil-aashiqana-hero-karan-nath-missing-from-screen-lately-has-shocking-connection-with-madhuri-dixit-mhnk-856576.html", "date_download": "2023-05-30T05:24:29Z", "digest": "sha1:JTRRURGGYCNXJDL4M5H6UHMRKI5TKSTK", "length": 11342, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर फ्लॉप झाला; आता काय करतो? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर कुठे गायब झाला अभिनेता\n'ये दिल आशिकाना' फेम करण नाथचं माधुरीसोबत खास कनेक्शन; एका हिट नंतर कुठे गायब झाला अभिनेता\n.ये दिल आशिकाना' हा चित्रपट खूप हिट ठरला होता.एक हिट चित्रपट देऊनही त्याला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. आता हा अभिनेता कुठे गायब झाला जाणून घ्या...\npublished by :निशिगंधा क्षीरसागर\nCSK च्या विजयानंतर सारा अली खानवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा; काय आहे कारण\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\nChicken Price Hike : चिकनप्रेमींसाठी वाईट बातमी, राज्यासह देशात वाढले दर\nमुंबई, 27 मार्च : तुम्ही 90 च्या दशकातील सिनेप्रेमी असाल, तर तुम्हाला त्यातील एक चित्रपट आणि त्यातील गाणी नक्कीच आठवत असतील. त्या काळात एक गाणे खूप हिट झाले, ज्याचे बोल होते 'उठा ले जाऊंगा..तुझे में डोली में..' आणि 'ये दिल आशिकाना...ये दिल आशिकाना', जे तुम्ही कधीतरी १०० टक्के ऐकलेच असेल. . 'ये दिल आशिकाना' चित्रपटातील हे गाणं होतं. हा चित्रपट तेव्हा खूप हिट ठरला होता. या चित्रपटातून करण नाथ या अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण एक हिट चित्रपट देऊनही त्याला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. आता हा अभिनेता कुठे गायब झाला जाणून घ्या...\n'मिस्टर इंडिया' चित्रपटात बालकलाकार म्हणून करणने इंडस्ट्रीत पाउल ठेवले होते. त्यानंतर त्याने 'ये दिल आशिकाना' सारखा हिट सिनेमा दिला. करण नाथसाठी बॉलिवूड नवीन नव्हते. बॉलीवूड त्याला आधीच परिचित होतं. माधुरी दीक्षितसोबत त्यांचं खास नातं होतं. इतकंच नाही तर त्याचे मामा आणि मावशी आणि आजोबा देखील बॉलिवूडचे मोठे स्टार होते. पण एवढे होऊनही करण नाथ बॉलिवूडमध्ये चांगलं करिअर घडवू शकला नाही.\n35 वर्षे नवऱ्यापासून दूर राहिली कपूर घराण्याची 'ही' सून; केवळ या स्टार लेकींसाठी सोसलं एवढं दुःख\nकरणने मिस्टर इंडियामध्ये 'जुगल'ची भूमिका साकारली होता. 'ये दिल आशिकाना' मधून पदार्पण केल्यानंतर करण 'श्श', 'एलओसी कारगिल' सारख्या अनेक चित्रपटात दिसला, पण त्याची प्रेक्षकांच्या मनावर तो आपल्या अभिनयाचा ठसा उमटवू शकला नाही. बिग बॉस च्या १५ व्या सीझनमध्ये देखील तो दिसला होता. पण तिथेही तो फारसा लोकप्रिय झाला नाही. तो शेवटचा 'गन्स ऑफ बनारस' या चित्रपटात दिसला होता.\nकरण नाथसाठी माधुरी दीक्षित त्याच्या बहिणीसारखी आहे. वास्तविक, करण नाथ हा रिक्कू म्हणजेच राकेश नाथ यांचा मुलगा आहे, ज्यांना चित्रपटसृष्टीतील लोक रिक्कू म्हणून ओळखतात. राकेश नाथ हे ९० च्या दशकात लोकप्रिय कास्टिंग डायरेक्टर होते आणि बराच काळ माधुरी दीक्षितचे मॅनेजर देखील होते. राकेश नाथ यांच्या पत्नीचे नाव रीमा राकेश नाथ होते. रीमा ही डीके सप्रू यांची मुलगी आहे, जे 50 ते 70 च्या दशकातील गाजलेले आणि लोकप्रिय अभिनेते होते. रीमाने माधुरी दीक्षित स्टारर 'साजन' या चित्रपटाची कथा लिहिली ह���ती. राकेश आणि रीमा यांचे माधुरी दीक्षितसोबत इतके जवळचे नाते होते, म्हणूनच करण नाथ देखील माधुरीला बहीण मानतो आणि तिला दीदी म्हणतो.\nहिंदी आणि पंजाबी चित्रपटांची स्टार प्रीती सप्रू हि त्याची मावशी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणारे तेज सप्रू हे करणचे मामा आहेत. करण नाथचे मामा आणि मावशी यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. 2020 मध्ये पुन्हा पुनरागमन करत 2020 मध्ये करण नाथने 'गन्स ऑफ बनारस' या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आणि त्यानंतर 'बिग बॉस OTT' मुळे चर्चेत राहिला. करण नाथ सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/maharashtra/maharashtra-before-travelling-on-samruddhi-highway-take-precautions-of-vehicles-nagpur/l18w/", "date_download": "2023-05-30T05:35:15Z", "digest": "sha1:E6LUYMAOMCQAOPMAPJXYXFUBPDDJ3LOC", "length": 2083, "nlines": 10, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समृद्धीवर प्रवास करण्यापूर्वीची खबरदारी!", "raw_content": "समृद्धी महामार्गावर काही वाहनचालक वेग मर्यादेपेक्षाही वेगाने वाहने चालवत आहेत.\nगाडीमधील बारीक बाबींकडे दुर्लक्ष केल्यानं अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत.\nआतापर्यंत 30 हून अधिक अपघात तर काही वाहनांनी पेट घेतल्याचा घटना घडल्या आहेत.\nमहामार्गावरून प्रवास करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.\nगाडीचे टायरयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहेत. टायरमध्ये नायट्रोजन हवा भरल्यास उत्तम आहे.\nनायट्रोजन हवा थंडीमध्ये कमी होत नाही आणि उन्हाळ्यात वाढतही नाही.\nगाडीची फिटनेस,व्हील अलाइनमेंट, ब्रेक सिस्टम, पावर स्टेरिंग तपासणे आवश्यक आहे.\nलहान गाड्यांनी ओवर स्पीड करत गाडी 120 हून अधिक वेगात चालवणे टाळले पाहिजे.\nटायरवर कुठली भेग असल्यास टायर फाटून अपघात होण्याच्या शक्यता जास्त असतात असते.\nवाहनाबाबतची माहिती नागपूरचे ऑटोमोबाईल इंजिनिअर निखिल उंबरकर यांनी दिली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/events-archive/2005/3834", "date_download": "2023-05-30T03:28:36Z", "digest": "sha1:6OP33ZS5RUJ6QUSTE3UECQFHIG24OEHL", "length": 7602, "nlines": 121, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "कार्यक्रम | ��हाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nऔरंगाबाद येथे २५ नोव्हेंबर २००५ रोजी राष्ट्रीय हवा देखरेख कार्यक्रमाचा शुभारंभ\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/?s=%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE+%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2023-05-30T04:27:00Z", "digest": "sha1:QAOKRMZ6TFGDH6A2MJNZVETSRQUBMKED", "length": 14323, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गौतम बुद्ध | Search Results | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nवर्षावास असा एक संस्कार बौद्ध धम्मात, भगवान बुद्धाच्या धम्मशासनात आहे. तो करण्यामागे प्रयोजन आहे ते समानते���े जीवन जगण्याचे. बुद्धांचे जीवन चारिकाप्रधान होते. गौतम बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावास प्रवास करत.\nसुनंदा अमरापूरकर - March 31, 2023 0\nसदाशिव अमरापूरकर यांचे व्यक्तिमत्त्व असण्यापेक्षा ‘दिसण्या’वर भाळणाऱ्या सिनेमासारख्या चंदेरी दुनियेला अजिबात मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या जगात वावरूनही स्वत:च्या प्रतिमेपेक्षा स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि रूढी-चौकटी मोडून स्वत:साठी वेगळी वाट निवडली. त्यांनी सिनेमात करियर केली. पण ते स्वत:च्या विचाराने व स्वत:च्या शैलीने जगले. त्यांनी लोकप्रियता हा सगळ्यात महत्त्वाचा गुण मानल्या गेलेल्या सद्य काळात मूल्ये महत्त्वाची मानली. ते अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील अमरापूर गावातून आले होते...\nऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव\nस्वातीराजे भोसले - August 22, 2022 0\nगोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते...\nअन्यायाविरूद्ध न्याय मिळवण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. माणुसकी किंवा मानवतावाद आणि राजकारण यांचा पराजय म्हणजे युद्ध. या जगात प्रत्येकाच्या जीवनाला एक अर्थ आहे. तो परस्पर प्रेम, मैत्री व समंजसपणा यांमुळे प्राप्त होतो. अशी नैतिक मूल्ये रुजवण्यास जगाचा आध्यात्मिक पुनर्जन्म आवश्यक आहे…\nगेल ऑम्वेट – वैचारिक आधार \nकुंदा प्रमिला नीळकंठ - October 20, 2021 0\nआंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्य व धोरण समितीच्या सदस्य. गेल ऑम्वेट यांचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी 25 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे कासेगाव (जिल्हा सांगली) येथे निधन झाले. त्या गेली पाच वर्षे आजारी होत्या.\nपिंपळगाव – विदर्भातील पंढरपूर \nरोशनकुमार पिलेवान - June 29, 2021 3\nपिंपळगाव (भोसले) हे चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगेच्या काठावर वसलेले समृद्ध गाव आहे. परिसरात पाणी मुबलक आहे. शेतजमीनही सुपीक आहे.\nतानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman...\nश्रुती भातखंडे - May 14, 2021 3\nतान���बाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, \"त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, \"त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल \nओरायन, आर्क्टिक होम : टिळक यांची बौद्धिक झेप (Orion And Arctic Home in The...\nस्वातंत्र्यपूर्व भारताच्या खदखदणाऱ्या राजकारणात आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावत असतानाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे ‘द ओरायन’ आणि ‘द आर्क्टिक होम इन वेदाज्’ या ग्रंथांसाठीचे संशोधन करत होते ते संशोधन म्हणजे त्यांच्या बुद्धिकौशल्याची चुणूक आहे...\nकलिंगाची लढाई इसवी सनपूर्व 261 मध्ये झाली. ती लढाई अशोकाचा राज्याभिषेक झाल्यानंतर आठव्या वर्षी होऊन गेली. अशोकाच्या आयुष्यातील सर्वात दूरगामी परिणाम करणारी घटना कलिंगाच्या लढाईच्या स्वरूपात घडली.\nविद्यालंकार घारपुरे - September 28, 2020 2\nभारतातील मौर्य साम्राज्यातील काही कर्तबगार राजांपैकी अशोकाची राजवट प्रदीर्घ व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पण अशोक इतिहासात खूप काळ दुर्लक्षित राहून विस्मृतीत फेकला गेला होता. आधुनिक इतिहासकारांचेत्याच्याकडे लक्ष गेले.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2023-05-30T04:15:54Z", "digest": "sha1:CY3KMVIQ2PWG4MXT3DK75HJSDPN3HTUG", "length": 14658, "nlines": 224, "source_domain": "navakal.in", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात भाजपासाठी निवडणूक रिंगणात? - Navakal", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात भाजपासाठी निवडणूक रिंगणात\nबेळगाव – कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागलेले असतानाच या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक उडी घेतली आहे. आपण स्वबळावर या निवडणुकीत 40 ते 45 जागा लढविणार असे जाहीर करीत शरद पवारांनी आज मुंबईत कर्नाटकातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठकही घेतली. मात्र ही सर्व लगबग कर्नाटकात भाजपाला मदत करण्यासाठी सुरू झाली आहे, अशी जोरदार चर्चा आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसची एकूण देशभरातील मतांची टक्केवारी कमी झाल्याने त्यांचा राष्ट्रीय पक्ष असण्याचा मान गेला. लक्षद्विपमधील त्यांची टक्केवारी मान्य केली गेली नाही. कारण लक्षद्विप हा केंद्रशासित प्रदेश आहे. राष्ट्रीय पक्षाचे स्थान गेल्याने राष्ट्रवादीला दिल्लीतील पक्ष कार्यालयही रिकामे करण्यास सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षाचे नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात यात फारसे तथ्य वाटत नाही.\nराष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नाही. मतांच्या टक्केवारीसाठी यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे. मात्र हे कारण असेल तर आधीच तशी घोषणा का झाली नाही. कर्नाटकात सर्व पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपा, काँग्रेस व जनता दलाने उमेदवारांच्या दोन याद्याही जाहीर केल्या आहेत. तरीही आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची काहीच हालचाल नव्हती. मग अचानक निवडणूक लढविण्याचा निर्णय कशासाठी झाला, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे आणि भाजपाला मदत करण्यासाठी ही रणनीती आहे अशी चर्चा आहे.\nकर्नाटकात सध्या भाजपाचे बोम्मई सरकार सत्तेवर आहे, पण भाजपाच्या विरोधात यंदा जोरदार वारे आहेत. त्यातच तिकीट वाटपावरून भाजपात मोठ्या प्रमाणावर बंडाळी होत आहे. त्यामुळे यावेळी भाजपा पराभूत होऊन काँग्रेस सत्तेवर येणार असे चित्र निर्माण झाले आहे. सी व्होटरने नुकत्याच जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 115 ते 127 सीट आणि भाजपाला 68 ते 80 सीट मिळतील, असा अंदाज दिला आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन काँग्रेसच्या मतांची विभागणी व्हावी आणि काँग्रेसच्या सीट पडाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी रिंगणात आणण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.\nराष्ट्रवादीने उमेदवार उभे करून काँग्रेसच्या 30 ते 35 सीट पाडल्या तरी भाजपाला याचा मोठा फायदा होणार आहे. याच दृष्टीने कर्नाटकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाईने मुंबईत बोलावून आज विशेष रणनीती आखल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जनता दल हे आजवरचे प्रमुख पक्ष आहेत. त्याबरोबर बहुजन पक्ष, कम्युनिस्ट आणि आपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कुठेच नव्हती. एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/2020/10/", "date_download": "2023-05-30T05:26:39Z", "digest": "sha1:24R6OAYBDCKXWRRKSEYW2HBS6ZNLUR2E", "length": 18556, "nlines": 221, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "ऑक्टोबर | 2020 | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार\nऑक्टोबर 30, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nशहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.\nराजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७\nऑक्टोबर 16, 2020 by Pranav 4 प्रतिक्रिया\nज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६\nऑक्टोबर 9, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nमध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.\nव्हिडिओत आलेले उल्लेख –\nयेसाजी कंक – सरनोबत\nरामाजी पांगेरा ह्यांचा पराक्रम\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795\nऑक्टोबर 1, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nसर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढा��� हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेद��र तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_53.html", "date_download": "2023-05-30T04:28:51Z", "digest": "sha1:D76JKS3GWLTD3ZHXJTNVG3TTF5NJDRKK", "length": 5449, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); विधानसभा प्रश्नोत्तरे : जि.प.शाळातील खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत प्रस्ताव सादर करणार - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nविधानसभा प्रश्नोत्तरे : जि.प.शाळातील खोल्या दुरुस्तीसाठी एकत्रित निधी खर्चाबाबत प्रस्ताव सादर करणार - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे\nमुंबई ( २० जून २०१९ ) : जिल्हा परिषदेच्या शाळा, खोल्या दुरुस्तीबाबत असलेल्या वेगवेगळ्या निधींना एकत्र करुन त्याद्वारे दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची, माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.\nपन्हाळा, जि. कोल्हापूर तालुक्यातील शाळा, खोल्यांच्या दुरुस्तीबाबत आ.सत्यजीत पाटील-सरुडकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या.\nज्या शाळांच्या इमारती धोकादायक व वापरण्यास अयोग्य आहेत अशा इमारतमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी न बसवता ती सार्वजनिक इमारतीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे, असेही मुंडे म्हणाल्या. राज्यातील जि.प.च्या शाळा दुरुस्तीबाबत असलेला सादील, जिल्हा नियोजन व राज्य निधी एकत्र करुन त्याद्वारे टप्प्या-टप्प्याने दुरुस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार चंद्रदीप नरके यांनी सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_712.html", "date_download": "2023-05-30T03:42:53Z", "digest": "sha1:GZ6PC73X6NIUC57EOMPFRBOMJMNHUFNT", "length": 3810, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); पुणे दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांना दुःख | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nपुणे दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राज्यपालांना दुःख\nमुंबई ( २९ जून २०१९ ) : कोंढवा पुणे येथे शनिवारी (दि. 29) गृहनिर्माण संकुलाची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे.\nपुणे येथील गृहनिर्माण संकुलाची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत निरपराध कामगार, महिला व मुलांना जीव गमवावा लागला हे समजून अतिशय दुःख झाले. गमावलेला प्रत्येक जीव मोलाचा होता. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो तसेच सर्व जखमी व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/establishment-of-sindhudurg-body-builders-association-at-sawantwadi/", "date_download": "2023-05-30T05:41:45Z", "digest": "sha1:UIGHTKCM4TKNJVWKXRX6ACY7OOIWACDP", "length": 7161, "nlines": 114, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोकण»सावंतवाडीत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनची स्थापना\nसावंतवाडीत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनची स्थापना\nसावंतवाडीत रविवारी सिंधुदुर्ग बॉडी असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीवेळी महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनचे खजिनदार आशिष वर्तक हे उपस्थित होते. वर्तक यांच्या उपस्थितीत अध्यक्ष आणि इतर कार्यकारणीची देखील निवड करण्यात आली.\nनवीन व होतकरू बॉडी बिल्डर्सना सहभागी करून त्यांना जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्वल करण्यासाठी संधी देण्याच्या दृष्टीने आम्ही ही संघटना स्थापन केली असल्याचे पुंडलिक दळवी यांनी स्पष्ट केले यावेळी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातले जयप्रकाश नार्वेकर, अविनाश हिरोजी, शिवाजी जाधव, अमित कदम, मंदार फाटक, महेश परब हे उपस्थित होते.\nPrevious Articleगादीमध्ये लपवून दारुची तस्करी\nNext Article बी व्ही मालवणकर यांना कलाध्यापक संघाचा आदर्श कलाशिक्षक पुरस्कार\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nकोकण मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची प्रतीक्षा संपुष्टात\nमोती तलाव आटला ; पक्षी पाण्याच्या शोधात\nनिवती किल्ल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुजाची स्वच्छता\nबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाऊंडेशन कोर्स\nराधाकृष्ण सहकारी दूध संस्था मळेवाड चेअरमनपदी अर्जुन राऊळ\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/raj-thackeray-react-bhagtsingh-koshari-statement-kolhapur-news/", "date_download": "2023-05-30T04:29:10Z", "digest": "sha1:ZYM3SS73GAL62K733G6CJPAB7UZ5ZUFW", "length": 13209, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोल्हापूर»राज्यपाल कोश्यारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का\nराज्यपाल कोश्यारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का\nRaj Thackeray : कोल्हापूरला येऊन देवीचं दर्शन घेऊन कोकण दौऱ्याला सुरुवात करावी अशी माझी इच्छा होती,त्यासाठी कोल्हापुरात आलो आहे. इथून मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे.आणि तो दौरा संपला की लवकरच मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. मी ह्या आधीपण सांगितलं आहे तेच पुन्हा सांगतोय.येत्या महापालिका निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे.राजकीय पक्षांवर शिंतोडे उडवायचे हा ह्याच्यासाठी काम करतो,तो त्याच्यासाठी काम करतो,हे खूप आधीपासून सुरु आहे.शिवसेनेवर पण हे आरोप झाले.मी कोणासाठी काम करत नाही,मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काम करतो,माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतो,अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोल्हापुरात दिली.\nयावेळी बोलताना ते म्हणाले की,जर एखाद्या चित्रपटावर आक्षेप असेल तर आक्षेप घेणाऱ्यांनी सिनेमा न बघताच बोलू नये.आक्षेप असेल,तर लेखक,दिग्दर्शकाशी बोला,त्याने कुठून संदर्भ घेतलेत हे समजवून घ्या आणि मग आक्षेप नोंदवा.पण हे काहीही न करता आक्षेप नोंदवणं चुकीचं आहे.मंत्रिमंडळातील एक मंत्री,एका महिला नेत्याला शिव्या देतो,असले प्रकार मी महाराष्ट्रात ह्या आधी कधी पाहिले नाहीत.ह्याला माध्यमं पण जबाबदार आहेत.काहीही बडबडलं तरी माध्यमं प्रसिद्धी देतात हे पाहून असल्याना अधिक चेव येतो.त्यामुळे माध्यमांनी अधिक जबाबदारीने वागावं असेही ते म्हणाले.\nउद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना आरोग्याचं कारण सांगून भेटत नव्हते.पुढे मुख्यमंत्रीपदावरून दूर झाले आणि सगळीकडे फिरायला लागले.असं का हा माझा प्रश्न होता.माझी टिपण्णी ही प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती.त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा हीच इच्छा आहे असो खोचक टोला देत काळजीही दर्शविली.\nबेळगाव सीमाप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव सीमा प्रश्न हा अचानक कसा वर येतो जर हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे तर आत्ताच कर्नाटकचे मुख्यमंत्री का बोलले जर हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे तर आत्ताच कर्नाटकचे मुख्यमंत्री का बोलले पंढरपूर,जतवर हक्क सांगणं हे आत्ता का सुरु झालं पंढरपूर,जतवर हक्क सांगणं हे आत्ता का सुरु झालंकुठल्यातरी महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष वळवून घेण्यासाठी तर हे सुरु नाहीये ना कुठल्यातरी महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष वळवून घेण्यासाठी तर हे सुरु नाहीये ना असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोशियारी हे राज्यपालासारख्या महत्वाच्या संविधानिक पदावर आहेत, त्या पदाचा मान राखून मी काही फार बोलत नाहीये.अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांना काही कमी नाही.पण कधी वाटतं की महत्वाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष व्हावं म्हणून कोशियारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोशियारी हे राज्यपालासारख्या महत्वाच्या संविधानिक पदावर आहेत, त्या पदाचा मान राखून मी काही फार बोलत नाहीये.अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांना काही कमी नाही.पण कधी वाटतं की महत्वाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष व्हावं म्हणून कोशियारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का\nआत्ताचा भाजप म्हणजे आधीचा जनसंघ,त्याची स्थापना १९५२ ची,पण ह्या पक्षाला केंद्रात पूर्ण बहुमत मिळालं २०१४ ला.शिवसेनेची स्थापना १९६६ ची पण सत्तेत आली १९९५ ला.त्यामुळे राजकीय यश मिळायला वेळ लागतो,पण आम्ही आमची वाटचाल खंबीरपणे सुरु ठेवणार.महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मी जेंव्हा २००६ ला स्थापन केला तेंव्हा पक्षात आलेले बहुसंख्य लोकं हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले होते.आमचा पक्ष स्थापन झाला तेंव्हा तालुक्यात गावांत पक्ष रुजवणारे हे सामान्य कार्यकर्ते होते. मी नागपूर दौऱ्यात असताना बोललो होतो तेच आत्ता बोलतोय की लढा हा त्या त्या ठिकाणच्या प्रस्थापितांशीच द्यायचा असतो.इतिहास हाच आहे की अनेक अभेद्य वाटणारे बालेकिल्ले सुद्धा पडले आहेत त्यामुळे प्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या हेच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे, असेही ते म्हणाले.\nPrevious Articleगस्तीवरील सागर सुरक्षा रक्षकाला पर्ससीन नौकेने पळवल्याचा आरोप\nNext Article अनेक आजारांवर गुणकारी असणारा आवळा\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nपुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने भोसकून खून\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपू���ात पकडले\nपुणे रेल्वे स्टेशन परिसरात 16 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2023-05-30T04:46:49Z", "digest": "sha1:GRWUD2DTVXRZ7DGRH33BHVQGORFD3EY5", "length": 5113, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nकार्पॅथियन्स आणि युरोपमधील इतर प्रदेशांतील बीच वृक्षांची प्राचीन जंगले\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpcb.gov.in/mr/events-archive/2005/3836", "date_download": "2023-05-30T05:40:20Z", "digest": "sha1:3GFR77SWTCPUJWKSCR6NGWK3FA3PMC4N", "length": 8108, "nlines": 121, "source_domain": "mpcb.gov.in", "title": "कार्यक्रम | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावण�� दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nआंतरराष्ट्रीय दिवस, ओझोन थर संरक्षणासाठी १६ सप्टेंबर २००५\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/tag/articles/", "date_download": "2023-05-30T04:11:58Z", "digest": "sha1:4ELLXGQSE2JRS45PO6RJGQZBGVHISRPA", "length": 14668, "nlines": 267, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "#Articles आर्काइव - Grow Organic", "raw_content": "\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nगच्चीवरची बाग व्दारे संदीप चव्हाण यांचे लेख\nकचरा व्यवस्थापन की विल्हेवाट लेख क्रं 8\nघंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी ...…\nकचरा नव्हे कांचन लेख क्रं 7\nघंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी ...…\nनिसर्ग समजून घेवू या लेख क्रं 6\nघंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी ...…\nआवड असेन तर सवड काढा लेख क्रं 5\nघंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी ...…\nखताच्या भावात ऑरगॅनिक भाज्या लेख क्रं 4\nघंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी ...…\nतुम्ही आमच्यासाठी काय केलय.. लेख क्रं 3\nघंटो का ग्यान मिनंटो मे मिल जाए तो.. तो बात बन जांए,, आपले महानगर नाशिक आवृत्तीतील गच्चीवरची बाग विषयी ...…\nतुम्ही हा लेख वाचयालाच हवा.. नाहितर तुम्हाला मोठ्या आरोग्यदायी चुकांना जावे लागेल सामोरे\nसकाळ वृत्तपत���रातील हिरवे स्वप्न या सदरातील गच्चीवरची बाग या विषयावरील अकरावा लेख… https://bit.ly/2XfFe4M संदीप चव्हाण गच्चीवरची बाग नाशिक\nपावसाळ्यात बागेची काळजी कशी घ्यावी.\nनिरक्षण शक्ती वाढवावी. निरिक्षणात आलेल्या अळ्या या वेचून फेकून द्याव्यात. गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अशा वेळेस त्या वेचून फेकून…\nउन्हाळ्यात या प्रकारे घ्या बागेची काळजी …\nमंडपाची किंवा अशा शेडची उंची ही आपण टाचा उंचावून एक हात वर करून जेवढी उंच जाईल तेवढीच त्याची उंची असावी.…\nTreasure of the heart & soul मला आठवतयं…मी दहावी बारावीला असेन. तेव्हा गंगापूरस्थित निम्रल ग्राम निर्माण केंद्रांची ओळख झाली होती.…\nहो गया यार… अब क्या करे…\nपत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत…\nगच्चीवरची बाग नाशिक gacchivarchi baug\nshuk, shuk गाडी बाजूला घ्या..\nसाधारण तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट असावी. गच्चीवरची बाग या समाजोपयोगी उद्योग नेटाने पुढे नेणायचा विचार पक्का केला होता. त्यावेळेस सारं…\nगोष्ट किती खरी आहे माहीत नाही. विनोदांच्या अंगाने सांगितल्या गेलेल्या गोष्टीत खरं तर मोठा अर्थ होता.\nगच्चीवरची बाग Gardening Tips\nGarden: आनंदाचा निरंतर झरा…\nवैशाली राऊत/ नाशिक मी गेल्या वर्षापासून राहत्या घरी भाजीपाल्याची बाग फुलवली आहे.\nगच्चीवरची बाग Gardening Tips\nवाढत्या तापमनात आपली बाग कशी जगवावी…\nहे उपाय करा. भर ऊन्हाळ्यातही तुमची बाग हिरवीगार राहिल. घराला गारवा देत राहिन. नाहीतर\nदेशी गाय Desi Cow\nExperience: आणी बंडू जन्माला आला…\nतिला दिवस जाणं शक्यच नव्हतं. प्राचूला काही तरी भयंकर झालं आहे या चिंतेने आई हळवी झाली नि माझी झोप उडाली..\nLife story: बागेची- पानभर गोष्ट…\nस्वबोध दिवाळी अंकात अदभूत वाचकांसाठी प्रसिध्द झालेला लेख\nफक्त profession नाही, ही आमची passion आहे.\n23 वर्षात आम्ही काय काय साध्य केलेय त्याचा हा प्रवास... आपल्या समोर मांडत आहेत. आपल्याला आवडल्यास नक्कीच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवा...\n=========================================== 👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए. 🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है. 🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है. तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है. 👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुं��र और उपयुक्त बागवानी…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nबहूगुणी अलोव्हेरा (Aloe vera) औषधी गुंणो से भरा… अलोव्हेरा (Aloe vera) एवंम एलोवेरा जिसे मराठी में कोरपड कहां जाता है. तो हिंदी में गवारपाटा कहां जाता है. ये एक सदाबहार पौधा है जो कम पानी में एवंम तपती धूप में भी जिंदा रहता है. ये मुख्य रूपसे आफ्रिका में पाया जाता है लेकीन इनके औषधीयं…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nशाश्वत कृषी तंत्र : खेती को फायदेमंद कैसे करे\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nगार्डेनिंग अपडेट के लिए डिटेल्स जरूरी है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/e-paper/172222/", "date_download": "2023-05-30T05:15:24Z", "digest": "sha1:6SHRDSHDILYURWI6TBCKEQ56F4ZKJ2DV", "length": 4369, "nlines": 121, "source_domain": "www.berartimes.com", "title": "10 May Berar times page - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nPrevious articleशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nNext articleगुरुजींच्या बदलीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.. न जाण्यासाठी विद्यार्थ्यांची आर्त साद..\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_95.html", "date_download": "2023-05-30T04:55:39Z", "digest": "sha1:CM5IDODO3F4JGPP66BSU3WRTGXA2JXDJ", "length": 6463, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी विशेष अभियान राबविणार - डॉ.सुरेश खाडे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nसामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी विशेष अभियान राबविणार - डॉ.सुरेश खाडे\nमुंबई ( ३ जुलै २०१९ ) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवि��� शिष्यवृत्ती योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष अभियान राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले.\nसामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात त्याचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्याद्वारे घेण्यात आला. त्यावेळी डॉ.खाडे बोलत होते.\nडॉ.खाडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष अभियान राबवा. शासकीय वसतीगृह व निवासी शाळा यांचाही विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करा. या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. तसेच प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर वितरीत करावे.\n‘स्वाधार योजना’ या योजनेचाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची ज्या जिल्ह्यात प्रलंबित कामे आहेत ती तत्काळ पूर्ण करावीत. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेचा लाभ पात्र भूमिहीनांना मिळवून देण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी डॉ.खाडे यांनी सांगितले.\nयावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते. तर जिल्ह्यातून प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. उपस्थित होते.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/kolhapur_13.html", "date_download": "2023-05-30T05:52:06Z", "digest": "sha1:537SHVYNK3M6Z46FGUBYDDEOBEIJUBH2", "length": 3843, "nlines": 101, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nअतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद\nविभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती\nकोल्हापूर ( १० ऑगस्ट २०१९) : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्या��े कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतुकीचे सर्व मार्ग पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या सर्व आगारातील एसटी फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/cm-eknath-shinde-pandharpur-wari-vehicle-toll-free-announcement-tbdnews/", "date_download": "2023-05-30T03:39:35Z", "digest": "sha1:MEGIN7YT6GGJP3HSHTWHK3R2WCQJFVMG", "length": 9281, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»Breaking»वारकऱ्यांसाठी खूशखबर पंढरपूरला जाणाऱ्यांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा\n पंढरपूरला जाणाऱ्यांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा\nराज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे (Pandhrpur) रवाना होत आहेत. आता ह्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी (Toll Free) करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे.\nलाखो भक्त आणि वारकरी तेथे जाणार आहेत. त्यामुळे येथील आढावा मी घेतलाय. सर्व पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसोबत, विभागीय आयुक्त पुणे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, सचिव, अतिरिक्त सचिव यांसोबत चर्चा करण्यात आली. जे अधिकारी दरवर्षी नियोजन करतात, त्यांच्यासोबत देखील चर्चा केली. जे वारकरी दिंड्या आहेत त्यांच्यावर अधिक लक्ष द्या. ज्या गाड्या आपल्या पंढरपूरला जात आहेत. कोकणात गणपतीला गाड्या जायच्या तेव्हा आपण ज्याप्रकारे स्टीकर देत होतो, तसेच स्टीकर आ���ण वारकरी सांप्रदायांनी गाडी नंबर आणि नावाची नोंदणी करावी. तसेच ट्रोल फ्री करण्यासाठी मुख्य सचिवांना मी सूचना दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.\nमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलाय. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.”\nPrevious Articleदेवगड येथील बिबट्याच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी एकाला अटक\nNext Article धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; जिल्ह्यातील धरणांची ‘ही’ आहे स्थिती\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nपुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने भोसकून खून\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nपुणे रेल्वे स्टेशन परिसरात 16 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T05:08:37Z", "digest": "sha1:5XOMQW3P6ST4CCGZGJED5SGHC3JPCUGM", "length": 5782, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "तिरकवाडी | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसर्व जातिधर्माचा एकोपा जपणारा श्रीराम रथोत्सव\nएकोपा हे फलटणच्या श्रीराम रथोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तो सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी, संस्थान काळात फलटण संस्थानच्या अधिपती श्रीमंत सगुणामाता यांनी सुरू केला. फलटणच्या या रथोत्सवातून भारतातील धर्म सहिष्णुतेचे दर्शन घडते. रथयात्रेचे स्वरूप सुरुवातीपासूनच मोठे भव्यदिव्य असे आहे. यात्रा जवळपास दहा दिवस चालते...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-2/", "date_download": "2023-05-30T04:13:52Z", "digest": "sha1:M4MVVIAMHJQFIRGTKN2UQU4GZFRU5KVL", "length": 6944, "nlines": 65, "source_domain": "www.tomne.com", "title": "शिंदे सरकारची मेगा पोलीस भरती; ‘इतक्या’ जागांसाठी निघाली जाहिरात – Tomne", "raw_content": "\nशिंदे सरकारची मेगा पोलीस भरती; ‘इतक्या’ जागांसाठी निघाली जाहिरात\nमुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृह विभागाची बैठक झाली, त्यानंतर राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 14 हजार 956 पदे पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी असणार आहेत. राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मुंबई पोलिसांमध्ये भरण्यात येणार आहेत. मुंबईत 6 हजार 740 तर पुणे शहरात 720 पदे भरण्यात येणार आहेत.\nराज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मधील रिक्त पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गातील 5 हजार 468 पदांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरपासून पोलीस भरती प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय जाहिरात १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. अशा सूचना पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत\nपुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल. 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील. यासाठी पोलीस भरतीची माहिती policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल. दरम्यान, अर्जदार एकाच विभागातील एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दि���्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.\nया ठिकाणी भरल्या जाणार जागा\nमुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956\nकोणत्या प्रवर्गाला किती जागा\nअनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) – 473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 14956\nशिंदे सरकारची मेगा पोलीस भरती; ‘इतक्या’ जागांसाठी निघाली जाहिरात\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूर येथे “203” रिक्त पदांची भरती सुरु: त्वरित नोंदणी करा\nदहावी पास तरुणांना नोकरीची संधी, ‘एमपीएससी’तर्फे ‘या’ पदांसाठी बंपर भरती..\nआता ‘या’ चार कारणांमुळे शिधापत्रिका रद्द होणार, सरकारने शिधापत्रिकांसाठी नवीन नियम जारी आत्ताच जाणून घ्या अन्यथा…\nIBPS मध्ये मोठी भरती; असा करा अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/101940/", "date_download": "2023-05-30T03:48:19Z", "digest": "sha1:6CRESVNB5G7TGZF5VVIXF26HSMB73WNV", "length": 12184, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "abdel ghadia, बँक खात्यात जमा झाले ६ कोटी; मालामाल झालेल्या रॅपरने केलेली चूक तुम्ही करू नका – if unknown money suddenly deposited into your account, don’t make the mistake like abdel ghadia | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra abdel ghadia, बँक खात्यात जमा झाले ६ कोटी; मालामाल झालेल्या रॅपरने केलेली...\nसिडनी: जरा कल्पना करा तुम्ही तुमचा मोबाईल फोन तपासल्यावर तुमच्या बँक खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याचा मेसेज दिसला तेव्हा तुम्हाला कसे वाटेल नक्कीच तुम्हाला पहिले थोडं आश्चर्य वाटेल, आणि तुम्ही विचार कराल की हे पैसे आले कुठून नक्कीच तुम्हाला पहिले थोडं आश्चर्य वाटेल, आणि तुम्ही विचार कराल की हे पैसे आले कुठून आणि आता तुमच्या हृदयावर हात ठेव�� आणि सांगा की तुम्ही त्या पैशाची माहिती तुमच्या बँकेला द्याल की लॉटरीचे बक्षीस समजून पैसे खर्च कराल आणि आता तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि सांगा की तुम्ही त्या पैशाची माहिती तुमच्या बँकेला द्याल की लॉटरीचे बक्षीस समजून पैसे खर्च कराल जर तुम्ही ते पैसे खर्च करण्याचा विचार करत असाल, तर सिडनीतील प्रसिद्ध रॅपर अब्देल घडियाने केलेली चूक करू नका.\nतरुणाच्या खात्यात अचानक ३०० कोटी आले पण गर्लफ्रेंड भडकली, भांडण थेट सोशल मीडियावर\nरॅपरच्या खात्यात ६ कोटी\nअब्देलने तीच चूक केली, जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. अचानक त्याच्या खात्यात ७६०,००० डॉलर जमा झाले. एक जोडपं घर खरेदीसाठी पैसे ट्रान्सफर करत होते, मात्र चुकून अब्देलच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले. आणि कोणालाही न सांगता अब्देलने ६ कोटीपैकी ५.८ कोटी रुपये खर्च केले. त्याने ५ कोटींचे सोने खरेदी केले तर खात्यातील उरलेले पैसे काढले आणि ब्रँडेड कपडे, बिटकॉइन्स, फॅशन वस्तू खरेदी केले. अशा प्रकारे बँकेला न कळवता अब्देलने खात्यात चुकून आलेले पैसे खर्च केले. आणि त्याला या चुकीची शिक्षाही मिळाली असून न्यायालयाने त्याला १८ महिन्यांची शिक्षा सुनावली.\nअचानक बँक खात्यात आले १३-१३ कोटी; HDFCचे १०० ग्राहक क्षणात मालामाल\nपण हे काही पहिले प्रकरण नाही. यापूर्वी अमेरिकेतही अशाच पद्धतीने मुलीच्या खात्यात १८ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. मुलीने क्षणाचाही विलंब न करता ते पैसे शॉपिंग करत खर्च केले. काहीवेळा बँकांच्या तांत्रिक अडचणींमुळे काही काळासाठी अज्ञात रक्कम तुमच्या खात्यात हस्तांतरित केला जातो. आणि लोक विलंब न करता हा पैसा खर्च करतात, त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका.\nमहिलेच्या बँक खात्यात अचानक जमा झाले ५७ कोटी; आलिशान घर घेतले आणि मग जे झाले…\nखात्यात अचानक पैसे आल्यास काय करावे\nकधी तांत्रिक बिघाड तर कधी चुकून दुसऱ्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. असे काही तुमच्या सोबत घडल्यास तुम्ही याची माहिती ताबडतोब बँकेला द्यावी. बँकेत येणाऱ्या अनोळखी रकमेची माहिती बँकेला दिल्यानंतर तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करता. बँक ते पैसे त्याच्या मालकापर्यंत पोहोचवते. जर तुम्ही ते पैसे काढून खर्च केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात.\nतुम्ही चुकून खात्यात आलेले पैसे खर्च केल्यास बँक पहिले त���म्हाला ते परत करण्यास सांगते. मात्र, असे न केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तर प्रथम बँकेला त्याची माहिती देणे आवश्यक आहे. ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्याच बँकेत तुमचे खाते असले, तर तुमचे आणि बँकेचे काम सोपे होईल. ज्या व्यक्तीच्या खात्यात निधी हस्तांतरित केला गेला आहे, त्या व्यक्तीला फोन करून बँक या चुकीच्या व्यवहाराची माहिती देईल. आणि त्या व्यक्तीला निधी परत करण्याचे आवाहन करेल. जर त्या व्यक्तीने सहज पैसे परत केले तर ठीक आहे, अन्यथा बँकेला त्या व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा हक्क आहे.\nNext articleFIFA World Cup Morocco Fans Involves in Violent Incident; सेमीफायनमधील पराभवानंतर मोरक्कोच्या चाहत्यांचा फ्रान्समध्ये राडा, जाळपोळ आणि पोलिसांना मारहाण\nMumbai Central Railway Reaction To Train Delays; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…\nCongress Chandrapur MP Balu Dhanorkar Challenged PM Modi; ‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; बाळू धानोरकरांनी दिलं होतं थेट PM मोदींना ओपन चॅलेंज\ngadchiroli extremist naxalites: गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश, १२ लाख रूपये ईनाम असलेल्या २ नक्षलवाद्यांचे...\nstate government decision, पोलिसांकडून आता व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून आलेल्या तक्रारींची घेतली जाणार दखल; सरकारचा निर्णय –...\n'राजच्या प्रत्येक कंपनीत शिल्पा डायरेक्टर, तिला सगळं माहितीए'\nअभिनेत्री संयुक्ता हेगडेला कोरोना, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3433", "date_download": "2023-05-30T05:16:34Z", "digest": "sha1:VON2FKNYHHQ6CFO6USPDV5BC77MTM55O", "length": 1666, "nlines": 41, "source_domain": "bookstruck.app", "title": "प्रेमकथा भाग ६ Marathi", "raw_content": "\nया प्रेमकथा आहेत.ज्यामध्ये तरुण व तरुणी आहे.कदाचित वयस्क व्यक्ती असू शकतील.स्त्री पुरुष प्रेमाच्या कथा.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n१ संशय पिशाच्च १-२\n२ संशय पिशाच्च २-२\n३ लव्ह मॅरेज (अॅरेन्ज्ड मॅरेज) १-२\n४ लव्ह मॅरेज (अॅरेन्ज्ड मॅरेज) २-२\n५ ती अशी कां वागत होती १-२\n६ ती अशी कां वागत होती २-२\n९ तुला पाहते रे १-२\n१० तुला पाहते रे २-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/barc-mumbai-bharti-2023/", "date_download": "2023-05-30T05:06:36Z", "digest": "sha1:46TB4B5OYRYP63GPWR3DFAFGMFYSDOAI", "length": 25290, "nlines": 294, "source_domain": "www.govnokri.in", "title": "BARC Mumbai Bharti 2023-विविध पदांकरिता नवीन जाहिरात", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nभाभा अणू संशोधन केंद्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी” पदांच्या एकूण 4,374 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 मे 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाईन सादर करावे.तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nबीएआरसीमध्ये ४ हजार पदांवर भरती; ५० हजारांहून अधिक मिळणार पगार\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nसरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी समोर आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राने ४ हजारहून अधिक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची क्षमता आणि इच्छा आहे ते अर्जाची लिंक सुरू होताच अर्ज करू शकतात. हे करण्यासाठी, त्यांना BARC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – barc.gov.in. या पदांसाठीचे अर्ज उद्यापासून म्हणजेच २४ एप्रिल २०२३ पासून सुरू होतील.\nया भरती मोहिमेद्वारे एकूण ४ हजार ३७४ पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी २१२ पदे थेट भरतीने आणि ४ हजार १६२ पदे प्रशिक्षण योजनेसाठी (स्टाइपेन ट्रेनी) आहेत. प्रशिक्षण योजनेतही १२१६ पदे श्रेणी I आणि २९४६ पदे श्रेणी II ची आहेत.\nया भरती प्रक्रियेअंतर्गत, तांत्रिक अधिकारी / सी, वैज्ञानिक सहाय्यक / बी आणि तंत्रज्ञ / बीए या पदांवर भरती केली जाईल.\nमहत्त्वाची तारीख – BARC च्या या पदांसाठी अर्ज उद्यापासून म्हणजेच २४ एप्रिलपासून सुरू होतील आणि त्यांच्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ मे २०२३ आहे.\nअंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात फॉर्म भरा. जोपर्यंत पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली सूचना तपासू शकता. प्रत्येक पदासाठी पात्रता आणि वयोमर्यादा वेगळी आहे.\nनिवड कशी होईल – या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केल्यास, मुलाखतीपूर्वी स्क्रीनिंग चाचणी घेतली जाऊ शकते, ज्याचा अधिकार संस्थेकडे राखीव आहे.\nफी किती आहे – अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना पोस्टनुसार शुल्क भरावे लागेल. तांत्रिक अधिकाऱ्यासाठी ५०० रुपये, वैज्ञानिक सहाय्यकांसाठी १५० रुपये आणि तंत्रज्ञ बी साठी १०० रुपये शुल्क आहे. स्टिपीन प्रशिक्षणार्थी श्रेणी I साठी १५० रुपये आणि श्रेणी II साठी १०० रुपये शुल्क आहे.\nपगार – पगारही पोस्टनुसार मिळेल. तांत्रिक अधिकारी पदासाठी ५६ हजार १०० रुपये, वैज्ञानिक सहाय्यक पदासाठी ३५ हजार ४०० रुपये, तंत्रज्ञसाठी २१ हजार ७०० रुपये, स्टेप ट्रेनी श्रेणी I साठी २४ हजार रुपये आणि श्रेणी II साठी २० हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/netherlands-one-sided-victory-over-india/", "date_download": "2023-05-30T04:01:17Z", "digest": "sha1:OHIHMJVV4IQHIB7BRJHMEZDLW5N7H53C", "length": 6785, "nlines": 114, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उ���टणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»क्रीडा»नेदरलँडस्चा भारतावर एकतर्फी विजय\nनेदरलँडस्चा भारतावर एकतर्फी विजय\n23 वर्षांखालील वयोगटाच्या पाच देशांच्या महिलांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात नेदरलँडस्ने (हॉलंड) भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाचा 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.\nहा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात हॉलंडतर्फे बेलेन व्हॅन डेर ब्रुकने 26 व्या मिनिटाला, अंबेर ब्रोव्हेरने 31 व्या मिनिटाला, इमा सँटेब्रिंकने 53 व्या मिनिटाला आणि सॅने हॅकने 55 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारतातर्फे एकमेव गोल ब्युटी डुंगडुंगने 29 व्या मिनिटाला नोंदविला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या सामन्यात भारतीय महिला हॉकीपटूंनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या अनेक संधी वाया दवडल्या. भारताच्या तुलनेत हॉलंडचा खेळ अधिक आक्रमक आणि वेगवान झाल्याने भारतीय बचावफळीवर शेवटपर्यंत दडपण आल्याचे जाणविले.\nPrevious Articleमलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा आजपासून\nNext Article भारतीय महिला फुटबॉल संघ पराभूत\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nदिग्विजय चौतालांची अध्यक्षपदी निवड\nगॅफेनी, इलिंगवर्थ मैदानावरील पंच\nभारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत\nनीरज चोप्राची एफबीके स्पर्धेतून माघार\nनाणेफेकीपूर्वी ‘आयपीएल’चा शानदार समारोप सोहळा\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/bihar-viral-video-story-hajipur-girl-father-lodged-kidnapping-fir-police-station-daughter-upload-video-social-media-mhpv-662892.html", "date_download": "2023-05-30T04:57:06Z", "digest": "sha1:TDMMBILZJ4G6HPRHZRLKYOK44CX4UUUW", "length": 8410, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bihar viral video story hajipur girl father lodged kidnapping fir police station daughter upload video social media mhpv - वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय आहे नेमका प्रकार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /वडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय आहे नेमका प्रकार\nवडिलांकडून अपहरणाची तक्रार; मुलीनं FB वर लिहिलं ''GOT MARRIED'',काय आहे नेमका प्रकार\nसध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे.\nसध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे.\nलठ्ठ होण्यासाठी रक्त पितात, या ठिकाणी आहे विचित्र परंपरा\n हे आहे कारण, शास्त्रज्ञांनी सांगितला उपाय\nलग्नाची शुभ मुहूर्त निघत होता..., मग थेट दुचाकीवरून सासरी पोहोचला वरमुलगा VIDEO\nट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे काम\nबिहार, 30 जानेवारी: बिहारमधील हाजीपूरमध्ये (Hajipur, Bihar) सध्या एक व्हिडिओ (Video Viral) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलीनं तिच्या अपहरणाची FIR खोटी असल्याचं सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची विनंती करत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या तपासात असे आढळून आले की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी गोरौल पोलीस स्टेशनच्या (Goraul police station) मलिकपुरा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी गौरोल पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता.\nFIR नोंदवल्यानंतर मुलीनं सर्वप्रथम तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर GOT MARRIED... असं स्टेटस अपडेट केलं. . त्यानंतर व्हिडीओ आणि फोटो टाकून स्वत:ला सज्ञान (Adult) असल्याचं सांगून वडिलांवर छळ केल्याचा आरोप केला. अपहरण झाल्याची FIR दाखल झाल्यानंतर मुलीने पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे.\nBreaking News: 12 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; जैश कमांडर जाहिद वानीही ठार\nसोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये मुलगी एका मुलासोबत दिसत आहे. मुलगी सांगते की तिने स्वतःच्या इच्छेने मुलाशी लग्न केले आहे आणि ती आनंदी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असून मला त्रास देऊ नये, अशी विनंती कुटुंबीयांना करताना दिसत आहे.\nFIR आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून हे प्रकरण प्रेमप्रकरण आणि त्याच्याशी संबंधित वादाचे असल्याचे दिसते. सध्या पोलिसांजवळ अपहरणाचा गुन्हा आणि एफआयआर दाखल झाल्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ आहे. व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा आणखीन खोलात जाऊन शोध घेत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठ�� न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2023-05-30T04:59:25Z", "digest": "sha1:BXEESIBZCVMJ5EHMDVUFF5DIACXZQ27V", "length": 7581, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्चडाओसेस ऑफ बॉम्बे - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nरोमन कॅथॉलिक अर्चडाओसेस ऑफ बॉम्बे किव्हा बॉम्बे धर्मप्रांत पश्चिम भारतातील महाराष्ट्रातील रोमन कॅथोलिक चर्चची लॅटिन विशिष्ट चर्च आहे. २००६ पर्यंत, या धर्मप्रांतात २७७ बिशपच्या अधिकारातील पाद्री, २८३ धार्मिक पाद्री, ३८३ पुरुष धार्मिक आणि १५३० धार्मिक बहिणी आहेत.\nसध्याचा मुख्य बिशप ओस्वाल्ड ग्रॅसियस आहे, ज्याची नियुक्ती १४ ऑक्टोबर २००६ रोजी पोप बेनेडिक्ट सोळावा यांनी केली होती.[१]\nबॉम्बे रोमन कॅथोलिक जिल्ह्यातील देवळांची यादी\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/gmc-nagpur-recruitment-2023/", "date_download": "2023-05-30T04:51:28Z", "digest": "sha1:4UUZWNJSYURXD5UJUUJQFSJF3NIGWJVZ", "length": 31339, "nlines": 298, "source_domain": "www.govnokri.in", "title": "GMC Nagpur Recruitment 2023- विविध पदांची जाहिरात", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ज्येष्ठ रहिवासी” पदांच्या 37 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर��. ध्यनवाद..\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nशासकीय रुग्णालयात येत्या चार महिन्यात साडेचार हजार पदांची भरती\nराज्यातील शासकीय रुग्णालयात येत्या चार महिन्यात साडेचार हजार रिक्त पदे भरण्यात येईल. औषध पुरविण्याच्या ‘हाफकीन’च्या टक्केवारीत ९० वरून ७० टक्क्यापर्यंत कपात करण्यात येईल. त्यामुळे मेडिकल किंवा इतर संस्थांना औषध, सर्जिकल साहित्य खरेदीसाठी ३० टक्के निधी उपलब्ध होईल, असे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत सांगितले.\nमेडिकलमध्ये वैष्णवी बागेश्वर या मुलीच्या व्हेंटिलेटरवर मृत्यू झाल्यानंतर खळबळ माजली होती. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सभेत मेडीकलमधील अव्यवस्था, रिक्त पदे, तंत्रज्ञाचा अभाव याकडे लक्षवेधीद्वारे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी लक्ष वेधले.\nवैष्णवीच्या मृत्यूनंतर मेडिकलचे अधिष्ठात्यांना कार्यमुक्त करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी सांगितले.\nमुंबईतील जेजे रुग्णालयाबाबतही लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी राज्यात शासकीय रुग्णालयात साडेचार हजार पदे भरण्यात येईल.\nसध्या ‘हाफकीन’ला औषध पुरवठ्यासाठी ९० टक्के निधी दिला जातो तर संस्थेला १० टक्के निधी दिला जातो. परंतु हाफकिनकडून खरेदीत विलंब होत असल्याने औषध, साहित्यचा तुटवडा पडतो.\nत्यामुळे आता हाफकीनला ७० टक्के निधी देण्यात येईल तर मेडिकल किंवा इतर वैद्यकीय संस्थेला ३० टक्के निधी देण्यात येईल, त्यामुळे संस्थास्तरावर लवकर औषध, सर्जिकल साह���त्य खरेदी करता येणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.\nनाना पटोले यांच्या तंत्रज्ञ नसल्याच्या आरोपवर त्यांनी तंत्रज्ञ आहेत, पण काही वेळेला अडचण होते, अपूर्णता आहे, ते पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.\nराज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलेलं असतानाच आता राज्य सरकार लवकरच डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागांची पदभरती करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं टीसीएसच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पार पडणार असून यातून अनेक उच्चशिक्षितांना नोकरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात रिक्त असलेल्या जागांवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता नवीन पदभरती काढण्याची घोषणा करत शिंदे-फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.\nडॉक्टर आणि तंत्रज्ञांची पदभरती करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन विधानसभेत बोलताना म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची पदभरती करण्यात आली असून अद्यापही २८ टक्के पदं रिक्त आहेत. याबाबत सरकारकडून लवकरच एक मेडिकल बोर्ड तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या चार हजारांहून अधिक जागांवर पदभरती होणार असल्याची घोषणा महाजन यांनी केली आहे. आतापर्यंत राज्यातील १० टक्के रुग्णालयांत ९० टक्के हाफकिनची औषधं खरेदी होत होती. परंतु आता हे प्रमाणही आम्ही बदलणार असल्याचं मंत्री महाजन म्हणाले.\nमहाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागातील रुग्णांची संख्या मोठी असते. त्यामुळं एखाद्या रुग्णालयात तातडीनं व्हेंटिलेटर उपलब्ध करायचं असेल तर ते शक्य होत नाही, त्यामुळं अनेक शहरांमधील रुग्णालयात जास्ती जास्त आणि तात्काळ व्हेंटिलेटरची सेवा उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचीही माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली आहे.\nया जिल्ह्यातील मेडीकल मध्ये १९९ पदे रिक्त\nनागपूर : मेडिकलमधील सहाय्यक अधिसेविकेपासून अधिपरिचारिकापर्यंतची एकूण मंजूर पदांपैकी १७ टक्के पदे रिक्त आहेत. येथे सध्या कार्यरत ९६३ परिचा���िकांच रुग्णसेवेचा डोलारा सांभाळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.\nमेडिकल रुग्णालयात सहाय्यक अधिसेविकेची ६ पदे मंजूर असून त्यातील ४ भरलेली तर दोन रिक्त आहेत. पाठ्यनिर्देशिकाची १७ पदे मंजूर असून त्यातील ४ रिक्त तर १७ भरलेली आहेत. सा. आ. परिसेविकाची (पीएचएन)nची ५ पदे मंजूर असून त्यातील पाचही भरलेली आहेत.\nबालरुग्ण परिसेविकेची सहा पदे मंजूर असून सगळीच भरलेली आहेत. मनोरुग्ण परिसेविकेची ६ पदे मंजूर असून ५ भरलेली तर एक रिक्त आहे. विभागीय परिसेविकेची २० पदे मंजूर असून त्यातील ११ भरलेली तर तब्बल ९ पदे रिक्त आहेत.\nपरिसेविकेची ११८ पदे मंजूर असून त्यातील १२ रिक्त तर १०६ भरलेली आहेत. अधिपरिचारिकांची ९८४ पदे मंजूर असून त्यातील १७१ रिक्त आहेत. तर ८१३ पदे भरलेली आहेत.\nदरम्यान मेडिकलमध्ये प्रत्येक वर्षी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि विविध तपासणीच्या सोयी वाढत आहे. त्यानंतरही येथे सगळ्या संवर्गातील १ हजार १६२ पदांपैकी १९९ पदे रिक्त असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे परिचारिका संघटनांचे म्हणणे आहे\nट्रामा केअर युनिटची स्थिती\nमेडिकलच्या अखत्यारित असलेल्या ट्रामा केअर युनिटमध्ये अधिपरिचारिकांची ७९ पदे मंजूर असून त्यातील ११ रिक्त आहेत. ६७ पदे भरलेली आहेत तर परिसेविकांची ५ मंजूर पदांपैकी सगळीच भरलेली असल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा ���ॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/mhada-lottery-penny-testing-method-to-refund-deposit-amount-to-unsuccessful-applicants-mumbai-print-news-ysh-95-3534875/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T04:46:26Z", "digest": "sha1:MQO4BA7TKNC6YL5PPLOQ76AMNDFHXFBI", "length": 23546, "nlines": 293, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mhada lottery Penny Testing method to refund deposit amount to unsuccessful applicants Mumbai print news ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nम्हाडा कोकण मंडळ सोडत २०२३ : अयशस्वी अर्जदारांना अनामत रक्कम परत करण्यासाठी ‘पिनी टेस्टिंग’ पद्धतीचा अवलंब\nअर्जदारांची अनामत रक्कम त्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याच खात्यात अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\n(छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)\nमुंबई : म्हाडा सोडतीतील अनेक अयशस्वी अर्जदारांना काही वेळा अनामत रक्कमेचा परतावा होत नाही. अर्जदारांकडून योग्य बँक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने ही अडचण येते. अनामत रक्कम योग्य बँक खात्यावरच जमा व्हावी यासाठी मंडळाने ‘पिनी टेस्टिंग’ पद्धतीचा अवलंब केला आहे. अर्जदाराने उपलब्ध केलेल्या बँक खात्यात एक रुपया जमा करून त्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच अर्जदारांची अनामत रक्कम त्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याच खात्यात अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार आहे.\nसोडतीसाठी अर्ज भरतानाच इच्छुकांकडून उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम घेण्यात येते. ही रक्कम पाच हजार रुपये ते ७५ हजार रुपये इतकी असते. अनेक जण एकापेक्षा अधिक अर्ज भरतात. त्यामुळे अशा अर्जदारांसाठी ही रक्कम मोठी असते. नियमानुसार सोडत जाहीर झाल्यानंतर अयशस्वी अर्जदारांना सोडतीनंतर सात-आठ दिवसाने या रक्कमेचा परतावा करण्यास सुरुवात होते. मात्र काही अर्जदारांना रक्कमेचा परतावा होत नाही आणि मग त्यांना म्हाडा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात वा पाठपुरावा करावा लागतो.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nहेही वाचा >>> वडाळ्यातील बेस्टच्या विद्युत उपकेंद्राला आग\nअर्जदारांनी चुकीचा बँक खाते क्रमांक नमूद केल्याने, बंद बँक खाते क्रमांक दिल्याने अनामत रक्कमेचा परतावा होत नाही. यामुळे म्हाडाला टीकेला सामोरे जावे लागते. यावर तोडगा म्हणून कोकण मंडळाने २०२३ च्या सोडतीपासून ‘पिनी टेस्टिंग’ पद्धतीचा अवलंब केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अर्जदाराने बँक खाते नमूद केल्यानंतर मंडळाकडून या खात्यात एक रुपया जमा करण्यात येत आहे. एक रुपया जमा झाल्यानंतरच बँक खाते क्रमांक योग्य असल्याची खात्री करण्यात येते. त्यानंतरच अर्जदाराला अनामत रक्कम भरता येणार आहे. सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदाराची परताव्याची रक्कमही याच खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनामत रक्कमेचा परतावा झटपट होऊ शकेल, असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांनी केला आहे. म्हत्त्वाचे म्हणजे मंडळाने सुरुवातीला खात्यात भरलेला एक रुपया अर्जदारांना परत करावा लागणार आहे.\nमराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n ‘या’ ठिकाणी सुरु होणार भारतातील पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर\nमुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय\nमुंबई: परब यांच्या विरोधातील याचिका सोमय्यांकडून मागे\nविश्लेषण: मुख्य न्यायमूर्ती धनुकांचा कार्यकाळ तीनच दिवसांचा कसा केंद्र सरकार, न्यायवृंदामधील वादाचे पडसाद\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n“आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार\n“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला”, दीपिका कक्करचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाली, “शोएबने…”\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचे भाजपावर प्रहार; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्र��टानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली\nWrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n‘बलात्कार पीडितेवर गर्भधारणा लादणे अधिकारांचे उल्लंघन’, तेविसाव्या आठवडय़ात गर्भपातास न्यायालयाची परवानगी\nमुंबई: परब यांच्या विरोधातील याचिका सोमय्यांकडून मागे\nआपत्ती प्रतिसाद दल सज्ज करा,कोकणात विशेष खबरदारी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय\nएका त���सात १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा शोध\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n‘बलात्कार पीडितेवर गर्भधारणा लादणे अधिकारांचे उल्लंघन’, तेविसाव्या आठवडय़ात गर्भपातास न्यायालयाची परवानगी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/10/blog-post_24.html", "date_download": "2023-05-30T03:36:50Z", "digest": "sha1:6RYEMSHRPJ7ZIZWKZQ3DPHAS3RI226VO", "length": 17901, "nlines": 105, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: रत्नागिरीत शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले, काँग्रेस जैसे थे", "raw_content": "\nरत्नागिरीत शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले, काँग्रेस जैसे थे\nशिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले आणि काँग्रेसची स्थिती जैसे थे राहिली, असेच विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे रत्नागिरी जिल्ह्याचे विश्लेषण करता येऊ शकेल.\nया निवडणुकीने अनेक गमतीजमती रत्नागिरी जिल्ह्यात घडवून आणल्या आहेत. मावळत्या विधानसभेत शिवसेनेचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार होते. शिवसेनेने एक अधिक जागा मिळविली असली, तरी चिपळूणची आधीची एक जागा गमावली आहे. गेल्या निवडणुकीत गमावलेला दापोली मतदारसंघ शिवसेनेने पुन्हा खेचून आणला, तर गुहागरचा मतदारसंघ शिवसेनेने पहिल्यांदाच मिळवला आहे. जनता पक्षाचे रत्नागिरी आणि रत्नागिरी हे एकेकाळचे बालेकिल्ले आता शिवसेनेच्या ताब्यात गेले आहेत.\nचिपळूणची जागा शिवसेनेने गमावली. सलग दहा वर्षे आमदार असलेल्या उमेदवाराला तेथील मतदारांनी पराभूत केले आहे. रत्नागिरीमध्ये उदय सामंत ही व्यक्ती चौथ्यांदा निवडून आली आहे. दापोलीचे सूर्यकांत दळवी शिवसेनेचे सहा वेळा आमदार होते. त्या विक्रमाकडे उदय सामंत या व्यक्तीने वाटचाल सुरू केली आहे. पण सामंत यांची पहिली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशी ओळख होती. गेल्या निवडणुकीपासून ते शिवसेनेचे आमदार म्हणून ओळखले जात आहेत. यावेळी ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. सदानंद चव्हाण दोन वेळा निवडून आले. यावेळी ते पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ दोनवरून एकवर आले. पण त्याच वेळी गुहागरची जागा राष्ट्रवादीने गमावली आणि चिपळूणची जागा दहा वर्षांनंतर पुन्हा मिळवली आहे. यापूर्वी २००४ साली रमेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून चिपळूणमधून निवडून आले होते.\nगुहागरमध्ये शिवसेनेने प्रथमच खाते उघडले आहे. आतापर्यंत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. युतीच्या जागावाटपात गुहागरची जागा भाजपला दिली गेली होती. तेथे २००४ च्या निवडणुकीपर्यंत भाजपचे वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव यांनी ते २००९ मध्ये मोडून काढले. गेल्या वेळी युती नव्हती. तरीही भाजपला आपली जागा पुन्हा मिळवता आली नाही. यावेळी युती झाली, तरी भाजपच्या वाट्याला गुहागरसह जिल्ह्यातील एकही जागा आली नाही. त्यामुळे गुहागरचा मतदारसंघ शिवसेनेकडे प्रथमच सुपूर्द झाला.\nराजापूरमध्ये १९६२ मध्ये काँग्रेसचे सहदेव मुकुंद ठाकरे निवडून आले होते. तेव्हा पराभूत झालेले प्रजासमावादी पक्षाचे लक्ष्मण रंगनाथ हातणकर १९६७ आणि १९७२ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. १९७८ आणि १९८० मध्ये त्यांनी जनता पक्ष आणि जनता पक्ष जेपी या पक्षांमधून निवडणूक लढवून जिंकली होती. नंतरच्या १९८५ आणि १९९० च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. त्यामुळे तेवढी दहा वर्षे राजापूर मतदारसंघ काँग्रेसकडे होता. नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर २००६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजापूर आणि संगमेश्वरमध्ये काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. पण ती पोटनिवडणूक होती आणि नारायण राणे यांच्या करिष्म्यामुळे त्यांच्या सुभाष बने आणि गणपत कदम या त्यांच्या दोघा अनुयायांना त्या जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राजापूरच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सुरुवात करील, असे यावेळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या सात फेऱ्यांपर्यंत वाटले होते. मात्र आठव्या फेरीनंतर चित्र पूर्ण पालटले. शिवसेनेचे राजन साळवी यांनी आघाडी काँग्रेसचे अविनाश लाड यांच्यावर आघाडी घ्यायला सुरवात केली. त्यामुळे ही जागा पुन्हा मिळविण्याचे काँग्रेसचे स्वप्न अपुरेच राहिले आणि जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती होती तशीच राहिली.\nरत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. या समाजाला कित्येक वर्षांत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. केवळ मतांच्या राजकारणापुरता कुणबी समाजाचा वापर करून घेतला जात असल्याची सार्वत्रिक भावना होती. या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये सहदेव बेटकर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर राजापूरमध्ये अविनाश लाड काँग्रेसतर्फे निवडणूक लढवत होते. मात्र ते दोघेही पराभूत झाल्यामुळे कुणबी कार्ड या दोन्ही मतदारसंघांमध्ये चालले नाही, हेच स्पष्ट झाले.\nनिवडणुकीतील यशापयशाचा शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी विचार करायला हवा. चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्यामुळे निर्माण झालेली नाराजी सदानंद चव्हाण यांच्या पराभवाला जितकी कारणीभूत ठरली, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात शेखर निकम यांनी गेल्या वेळच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही संपूर्ण मतदारसंघाकडे दिलेले लक्ष, ठिकठिकाणी केलेली कामे आणि सतत ठेवलेला चांगला संपर्क त्यांना विजयापर्यंत घेऊन गेला. त्याउलट स्थिती दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय कदम यांची होती. विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांनी सरकारची धोरणे आणि राज्यस्तरावरच्या प्रश्नांबाबत अधिक मतप्रदर्शन केले. निषेध नोंदविला. आंदोलन केले. आमदार या नात्याने त्यांनी जेवढा संपर्क ठेवायला हवा होता, मतदारसंघातील विविध कामे करायला हवी होती, ती पाच वर्षांत केलेली नाहीत. त्याचा फटका त्यांना बसला. दापोलीमध्ये शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांनी गेल्या पाच वर्षांपासूनच निवडणुकीची तयारी चालविली होती, हेही लक्षात घ्यायला हवे. राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी विजयी झाले असले तरी त्यांच्या मताधिक्यामध्ये घट झाली आहे. नाणार प्रकल्पासारख्या ज्वलंत विषयाच्या बाबतीत त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे त्या प्रश्नाच्या बाबतीत न मिळालेले सहकार्य, तसेच प्रकल्पाच्या बाजूने असणारे मतदार या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून साळवी यांच्या मतांमध्ये घट झाली आहे.\nमतमोजणीच्या सातव्या फेरीपर्यंत आघाडीवर असलेले अविनाश लाड यांनी आणि त्यांच्या पक्षानेही त्यांना ज्या भागातून मताधिक्य मिळाले, त्या भागातून ते का मिळाले आणि मतदारसंघातील इतर भागांमध्ये ते का मिळू शकले नाही, याचा विचार करायला हवा. शिवसेनेने रत्नागिरीची जागा टिकविली आहे. उमेदवार उदय सामंत यांनी मताधिक्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. मात्र त्यांना मिळालेले यश शिवसेनेचे नसून व्यक्तिगतरीत्या उदय सामंत यांचे आहे, हेही शिवसेनेने लक्षात घ्यायला हवे. गेल्या काही काळापासून उदय सामंत शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ती वस्तुस्थिती होती की अफवा होती, याबाबत काही सांगता येणार नाही. मात्र खरोखरीच श्री. सामंत भाजपमध्ये गेले असते तर यावेळी कदाचित रत्नागिरीची जागा भाजपने म्हणजेच उदय सामंत यांनीच जिंकली. असती यात शंका नाही.\nएकंदरीत या निवडणुकीने सर्वच पक्षांना विचार करायला लावायचा धडा शिकविला आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरीत शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले,...\nरत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा विक्रम मोडायला शिवस...\nकोकण मीडियाचा बोलीभाषा कथा दिवाळी विशेषांक येतोय; ...\nनिर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे निर्मूलन हवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/local18/Vachankatta-made-from-waste-tires-by-zp-school-students-nashik-l18w/", "date_download": "2023-05-30T03:49:47Z", "digest": "sha1:WBTPFDYFE4WBKVJW2VH37TN5WJ5USWO3", "length": 2913, "nlines": 10, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टायर पासून तयार केला वाचन कट्टा!", "raw_content": "विद्यार्थ्यांनी टायर पासून तयार केला वाचन कट्टा\nनाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या जिल्हा परिषद शाळेनं एक खास उपक्रम राबविलाय. या शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ टायरपासून टिकाऊ वाचन कट्टा सुरू केला आहे.\nया हटके उपक्रमामुळे ही शाळा सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्याचबरोबर वाचन कट्ट्यामुळे शाळेच्या अंगणाची शोभा देखील वाढली आहे.\nकसा तयार झाला कट्टा\nहल्ली प्रत्येक घरामध्ये वाहन असतं. चारचाकी नसली तरी दुचाकी गाडी बहुतेक घरामध्ये असते.\nया गाडीचं टायर खराब झाल्यानंतर आपण ते फेकून देतो. त्याचा दुसरिकडं कुठंही वापर करत नाही.\nजिल्हा परिष��ेच्या शाळेतील शिक्षक भरत पाटील यांच्या ती बाब लक्षात आली. त्यांनी शाळेच्या अंगणात वाचन कट्टा करण्याचं ठरवलं. त्यांनी विद्यार्थ्यांना ही कल्पना समाजवून सांगितली.\nत्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी पडलेले टायर आणले आणि त्याला छान रंगरंगोटी केली. हे सर्व टायर शाळेच्या अंगणात मांडले आणि सुंदर असा वाचन कट्टा बनला.\nहा कट्टा पाहणारा प्रत्येक जण विद्यार्थ्यांच्या कौशल्याचं कौतुक करत आहे, असं शिक्षक भरत पाटील यांनी सांगितलं.\nवेगवेगळ्या रंगांच्या टायरवर बसून अभ्यास करायला आम्हाला मजा येत आहे, असं कट्टा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2023-05-30T04:48:07Z", "digest": "sha1:BKV5JYQPJYEIB67MGJYB6U55SUG62KEV", "length": 5114, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भूस्खलन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nकॅलीफोर्नियामध्ये जानेवारी इ.स. १९९७ मध्ये झालेली घटना\nपोर्तॉ रिको येथील सन १९८५ मधील जमीनीची घसरण\nस्वीडन येथील एक घसरण-सन १९५०-यात एका माणसाचा मृत्यु झाला.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी २१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/nafed-should-buy-onion-demand-of-trade-association", "date_download": "2023-05-30T03:38:02Z", "digest": "sha1:KWHYYYON5SBCUMPFGY2LPRWGVJZUM4ZC", "length": 8158, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "NAFED should buy onion - demand of trade association", "raw_content": "\nनाफेडने कांदा खरेदी करावा - व्यापारी संघटनेची मागणी\nओझे l वार्ताहर OZE\nनाफेडने लवकरात लवकर कांदा खरेदी प्रक्रीया चालु करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी दिंडोरी कृषी उपन्न बाजार समिती उप आवार वणी येथे व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष मानिष बोरा व व्यापारी यांनी शेतकरी यांच्यासह एकमता���े सरकारकडे मागणी करण्यात आली.\nरब्बीच्या हंगामापासुन तर खरीप हंगामापर्यंत निसर्गाचा सततचा लहरीपणा यामुळे नगदी पिक म्हणुन ओळखले जाणारे टोमॅटो द्राक्ष आणि कांदा याकडे शेतकरी प्रकर्षाने लक्ष देत असतो परंतु चालु वर्ष हे शेतकऱ्यांसाठी काळाचे असल्याचे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.टोमॅटो आणि द्राक्ष पिकात विस ते पंचविस टक्के शेतकऱ्यांना जेमतेम पैसे झाले मात्र इतर शेतकऱ्यांना भांडवल निघणे सुद्धा मुश्किल झाले होते.आणि पिकात काही बदल करावा म्हणुन चालु वर्षी शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात कांदा पिकाकडे झुकल्याचे चित्र दिसुन येत होते.कारण त्यातुन तरी थोडाफार आर्थिक हातभार मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी करीत होते.\nमात्र निसर्गाचा कोप हा एक प्रकारे शेतकऱ्यांच्या मुळावरच उठल्याचे आता स्पष्ट झाले आहे.कारण उन्हाळ कांदा बाजारात दाखल होवुन जवळपास दिड दोन महिने उलटले मात्र अद्यापही बाजार भावात झळाळी आली नाही.त्यातच निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला माल खरेदी करुन परराज्यात पाठविण्यास व्यापारी धजावत नाही.त्यामुळे कांदा उत्पादक हा निराश झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यात शासनाने ठराविक कालावधीचा निकष लावून अनुदान जाहीर केले.परंतु त्याच्या पुढील काळात सुद्धा कांद्याच्या भावात घसरण हि कायमच राहुन सध्यास्थितीत उत्पादन खर्च तर दुरच परंतु मार्केटला ने आण करण्याचा खर्च सुध्दा महाग पडल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\nविशेष म्हणजे नैराश्यपोटी शेतकऱ्यानी जिवनात टोकाचे पाऊल उचलु नये. याकरीता प्रामुख्याने कांदा अनुदानाच्या मुदतीचा काळही वाढवुन द्यावा अशीही मागणी सुध्दा आता जोर धरू लागली आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्या व हतबलता लक्षात घेवुन वणी व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष मनिष बोरा,समवेत नंदलाल चोपडा,अमित चोरडीया,अतुल पाटील, गितेश बोरा,प्रकाश बोरा,शितलदास, शरद ससाणे,संदिप कर्पे, अशोक बोरा,एस के राठोड,सुरेश देशमुख,भुषण मुळाणे,दत्तु सोनवणे,क्रिष्णा गायकवाड,सागर बोरा, शुभम बोरा, अरविंद खिसोदिया, सचिन गायधणी, व्ही टी सी ,अझर, फरीद संजय उंबरे व मोठया संखेने कांदा उत्पादक शेतकरी यांनी नाफेडची खरेदी लवकरात लवकर चालु करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी एकमुखाने सरकारकडे मागणी करण्यात आली.व सन २०२३ हे वर्ष सेव्ह द फार्मर अशी टॅग लाईन वापरून हे वर्ष शेतकऱ्यांच्या सोबत राहने गरजेचे आहे असे सांगुन एक प्रकारे संपुर्ण देशाला आव्हानच केल्याचे मनिष बोरा यावेळी बोलत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/12-legislative-council-nomination-by-governor-stayed-by-supreme-court-1200559", "date_download": "2023-05-30T04:43:39Z", "digest": "sha1:AEESGPHGHLIPJB3KQIROPCS5B452LDU5", "length": 7879, "nlines": 92, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "त्या १२ आमदारांची नियुक्ती पुन्हा लटकली; सुप्रिम कोर्टाचा आदेश", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > त्या १२ आमदारांची नियुक्ती पुन्हा लटकली; सुप्रिम कोर्टाचा आदेश\nत्या १२ आमदारांची नियुक्ती पुन्हा लटकली; सुप्रिम कोर्टाचा आदेश\nवादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देऊन गेले असले तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात टाळलेली विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांची नियुक्ती लटकली आहे. राज्यातील सत्तापरीवर्तनानंतर नवे १२ आमदार नेमून सभापतीपदाची निवडणूक घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसली आहे. काल सुप्रिम कोर्टात यावरील पुढील सुनावणी २१ मार्चला होणार आहे. तोपर्यंत १२ सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती देणारा अंतरिम आदेश कायम राहणार आहे.\nविधान परिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्याकरिता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२० मध्ये नावांची शिफारस करूनही माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नियुक्ती करण्याचे टाळले होते. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता कोश्यारी यांना न्यायालयाने कर्तव्याची जाणीव करून दिली होती. तरीही तत्कालीन राज्यपालांनी काहीच कार्यवाही केली नव्हती. कोश्यारी यांनी टाळाटाळ केल्यानेच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या नोव्हेंबरमध्ये १२ जागा भरण्यास अंतरिम स्थगि���ी दिली होती.\nपुढील सुनावणीपर्यंत स्थगिती कायम राहील, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही याचिका सुनावणीला आली नाही, असे मूळ याचिकेत हस्तक्षेप करणारे अर्जदार सुनील मोदी यांनी सांगितले. पुढील सुनावणी २१ मार्चला होणार आहे. तोपर्यंत अंतरिम स्थगिती आदेश कायम राहणार आहे. पुढील सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नवीन राज्यपालांनी १२ सदस्यांची नियुक्ती करून सभापतीपदाची निवडणूक घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. पण २१ मार्चपर्यंत सुनावणी लांबणीवर पडल्याने १२ सदस्यांची नियुक्ती लगेचच करता येणार नाही.\n12 सदस्यांमध्ये कोणाची नावं\n1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा\n2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा\n3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा\n4) अनिरुद्ध वनकर – कला\n2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा\n3) यशपाल भिंगे – साहित्य\n4) आनंद शिंदे – कला\n1) उर्मिला मातोंडकर – कला\n2) नितीन बानगुडे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/economics/eicher-motors-ltd-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2023-05-30T04:54:37Z", "digest": "sha1:W34442IPHKDUEUPLJ56WHXCGRTB2HXY5", "length": 10434, "nlines": 216, "source_domain": "www.navakal.in", "title": "Eicher Motors Ltd: ट्रक, मोटारसायकल निर्मितीतील बहुराष्ट्रीय कंपनी - Navakal", "raw_content": "\nEicher Motors Ltd: ट्रक, मोटारसायकल निर्मितीतील बहुराष्ट्रीय कंपनी\nआयशर मोटर्स लिमिटेड कंपनी ही भारतातील बहुराष्ट्रीय कंपनी असून या कंपनीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. मोटर सायकल आणि कमर्शिअल गाड्या बनवण्याचे काम या कंपनीकडे केले जाते. रॉयल एनफिल्ड ही या कंपनीची मुख्य कंपनी आहे.\nआयशर मोटर्स ही कमर्शिअल गाड्या बनवणारी भारतातील कंपनी आहे. Goodearth नावाची कंपनी १९४८ साली स्थापन झाली होती. तेव्हा या कंपनीकडून आयात केलेले ट्रॅक्टर वितरीत केले जायचे. त्यानंतर १९५९ साली आयशर ट्रॅक्टर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली. जर्मन ट्रॅक्टर कंपनी आईचर ट्रॅक्टर कंपनीसोबत या कंपनीने भागीदारी केली. मात्र १९६५ नंतर आयचेर ही कंपनी पूर्णतः भारतीय भागीदरांची झाली.\nबस, ट्रक, मोटरसायकल, ऑटोमोटिव गिअरचे डिझाईन, डेव्हलपमेंट, निर्मिती, जागतिक आणि स्थानिक मा��्केटिंग आदी विविध काम या कंपनीकडून केले जाते.\nगेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्स मध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. मात्र या कंपनीचे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. कारण येत्या काळात या कंपनीकडून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.\nम्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास\nबँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी\nअनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई\nHDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%A9%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AE/", "date_download": "2023-05-30T05:22:26Z", "digest": "sha1:CCNME5NZAY42P2NND3WAF6LX6YQUSJGE", "length": 10212, "nlines": 214, "source_domain": "www.navakal.in", "title": "एच३एन२ संसर्गाचा उद्रेकमहाराष्ट्र अलर्ट मोडवर - Navakal", "raw_content": "\nमुंबई : देशातसध्या एच३एन२ एन्फ्लुएन्झाचा संसर्ग वाढत आहे. याबाबत आज राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षेतेखाली आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. एक ते दीड तास ही बैठक चालू होती. यात राज्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले. आरोग्य अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. शिवाय राज्यातील प्रमुख रहदारी असलेली शहरे मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र राज्यात अद्याप कोणतेही निर्बंध घालण्यात नसेल तरीही, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्याचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. डब्लूएचओने सांगितल्याप्रमाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, डोळ्यांना आणि नाकाला वारंवार हात लावू नये. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा. इन्फ्लुएंजाचा संसर्ग झाल्यास ताप, सुखा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, घसा खवखवणे तसेच, नाकातून पाणी येणे, अशी लक्षणे जाणवतात\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90913234027/view", "date_download": "2023-05-30T04:26:15Z", "digest": "sha1:RG4WMOWYI6XF7XRW7IROUCK4ZXIF2VK6", "length": 10067, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - अवघें पाउणशें वयमान - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - अवघें पाउणशें वयमान\nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n अवघें पाउणशें वयमान ॥\n''.... अहो छे हो तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत प्लेगचेच दिवस होते ते प्लेगचेच दिवस होते ते कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें असो, जशी ईश्वराची इच्छा असो, जशी ईश्वराची इच्छा - यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण - यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्��ाकडे जावें म्हणून किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्याकडे जावें म्हणून पण अगदी नाइलाज होता पण अगदी नाइलाज होता - एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण - एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती नाहीं, तुम्हीच सांगा - अनंतराव, काय सांगूं तुम्हांला ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्‍यांत सांपडला होता ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्‍यांत सांपडला होता - अहो पुढें काय - अहो पुढें काय प्रारब्ध माझें दामूच्या पत्रानंतर अगदीं चौथ्या दिवशी सकाळींच, त्याच्या एक स्नेह्याचें पत्र आलें कीं, माझी यमू व तिचा तो दामू, दोघेंही बिचारी प्लेगाच्या वणव्यांत सांपडून तडफडून मेली म्हणून दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर - पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस - पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों - आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला - आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला कठीण - काळ मोठा कठीण येत चालला आहे असो पण का हो अनंतराव, माझ्या यमूची घरेंदारें व शेतें आतां माझ्या कबजांत यायला मार्गात कांहीं अडचणी तर नाही ना येणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/recruitment-option-through-special-mpsc-for-parbhani-medical-college-131258143.html", "date_download": "2023-05-30T05:34:18Z", "digest": "sha1:MTTRDA4NKNBCMQ4ZRAH4RYIR7ZHRVRII", "length": 8941, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "परभणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी‎ 'स्पेशल एमपीएससी' द्वारे भरतीचा पर्याय‎ | Recruitment option through Special MPSC'for Parbhani Medical College - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष‎:परभणी वैद्यकीय महाविद्यालयासाठी‎ 'स्पेशल एमपीएससी' द्वारे भरतीचा पर्याय‎\nप्रवीण ब्रह्मपूरकर | छत्रपती संभाजीनगर‎22 दिवसांपूर्वी\nपरभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या‎ प्रस्तावात त्रुटी काढल्याच्या विरोधात परभणीत सोमवारी‎ (८ मे) मोठे आंदोलन केले जाणार आहे.‎ मराठवाड्यातील महाविद्यालयासमोर मान्यतेचे संकट‎ उभे राहिले आहे. राज्यात नंदुरबार, अलिबाग, सातारा‎ आणि सिंधुदुर्ग या शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयांसाठी ‘स्पेशल एमपीएससी’च्या‎ माध्यमातून डॉक्टरांच्या माध्यमातून भरती करण्यात‎ आली होती. त्यामुळे नंदुरबारचा बदल्यांचा आणि‎ नियुक्तीचा पॅटर्न परभणीसाठी शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयासाठी फायद्याचा आणि मार्गदर्शक ठरणार‎ आहे\nपरभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या‎ तपासणीच्या वेळी ‘एनएमसी’ने (नॅशनल मेडिकल‎ कौन्सिल) त्रुटी काढल्यामुळे महाविद्यालयाच्या‎ मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता हा मुद्दा‎ राजकीय देखील बनला आहे. खासदार इम्तियाज‎ जलील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जनहित‎ याचिकेमुळे वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टरांच्या‎ प्रतिनियुक्तीची अडचण झाली आहे.‎\nकॉलेजच्या प्रस्तावातील त्रुटींबाबत आज परभणीत आंदोलन‎\nनंदुरबारच्या त्रुटी तीन‎ महिन्यांत केल्या दूर‎ याबाबत ‘दिव्य मराठी’ने अंबाजोगाई‎ आणि नंदुरबारचे तत्कालीन‎ अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे‎ यांच्याशी वैद्यकीय‎ महाविद्यालयाच्या उभारणीच्या‎ अनुभवाबाबत संवाद साधला‎ असता त्यांनी सांगितले की,‎ नंदुरबारमध्ये २०२० मध्ये रुजू‎ झाल्यानंतर आमच्या वैद्यकीय‎ महाविद्यालयाबाबत १०० टक्के‎ काढलेल्या त्रुटी आम्ही तीन‎ महिन्यांत दूर केल्या. आम्ही छत्रपती‎ संभाजीनगर, धुळे येथून‎ प्रतिनियुक्तीने डॉक्टर बोलावले होते.‎ तीन महिन्यांत व्याख्यान कक्ष,‎ प्रयोगशाळा, ग्रंथालय उभ��रले होते.‎ ग्रंथालयासाठी दीड हजार पुस्तके‎ ‘डीपीसी’च्या निधीतून घेतली होती.‎\nइच्छुकांच्या बदल्या करणे‎ कॉलेजसाठी लाभदायक‎\nलातूर, नांदेड, अंबाजोगाई,‎ छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर‎ ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय‎ आहेत. त्यामुळे बदलीसाठी इच्छुक‎ असलेल्यांच्या तेथून बदल्या केल्यास‎ फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर‎ ‘स्पेशल एमपीएससी’च्या‎ माध्यमातून भरतीमुळे रिक्त जागांचा‎ प्रश्न सुटेल.‎ ‎ - डॉ. शिवाजी सुक्रे, माजी‎ अधिष्ठाता, नंदुरबार शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय‎\nपरभणीच्या कॉलेजसाठी‎ जागा लवकर भरणार‎\nपरभणीसाठी शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालयासाठी प्राध्यापकांच्या‎ रिक्त जागांचा प्रश्न लवकरच‎ सोडवला जाईल. ‘एमपीएससी’च्या‎ माध्यमातून जागा भरल्या जाणार‎ आहेत. त्यासाठी वेळ लागणार‎ असला, तरी येत्या दोन दिवसांत‎ नियुक्तीसाठी वैद्यकीय‎ संचालनालयाच्या माध्यमातून‎ बदल्या केल्या जाणार आहेत.‎ ‎ - डॉ. दिलीप म्हैसेकर,‎ वैद्यकीय संचालक, वैद्यकीय शिक्षण‎\nवैद्यकीय शिक्षण भरतीचा नंदुरबार पॅटर्न राबवून मान्यतेचा प्रश्न सोडवणे शक्य‎\nकालबद्ध पदोन्नती, विनंती बदल्या कराव्यात‎ वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून प्राध्यापक काम करतात. त्यांना‎ पदोन्नती दिली जात नाही. त्यामुळे कालबद्ध पदोन्नती मिळाली, तर रिक्त‎ जागांचा प्रश्न सुटू शकेल. त्याचबरोबर विनंती बदलीच्या माध्यमातून देखील‎ इच्छुकांची बदली केल्यास प्राध्यापकांच्या रिक्त जागेचा प्रश्न सुटू शकतो.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/news-update/culprits-behind-milk-scam-max-maharashtra-debate-915859", "date_download": "2023-05-30T04:23:51Z", "digest": "sha1:IRT2ROZ46XBDE4XI3EO2MKZNBMHIEUO2", "length": 3724, "nlines": 74, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "पांढऱ्या दुधातील काळे बोके नक्की कोण? | culprits behind milk scam max Maharashtra debate", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > News Update > पांढऱ्या दुधातील काळे बोके नक्की कोण\nपांढऱ्या दुधातील काळे बोके नक��की कोण\nराज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन केले जाते. दुध उद्योगाची रोजची उलाढाल सुमारे १०० कोटी रूपयांची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या १ कोटी २० लाखांच्या घरात आहे. लोक डॉन चा फायदा घेतात दुधाचे दर 10 ते 18 रुपयांनी कुणी पाडले दुधाचा महापूर आला ही अफवा आहे का दुधाचा महापूर आला ही अफवा आहे का पाण्याच्या भावात दूध खरेदी करणाऱ्या दूध संघांना सरकार अभय देतेय का पाण्याच्या भावात दूध खरेदी करणाऱ्या दूध संघांना सरकार अभय देतेय का रक्त आटवून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला भाव का मिळत नाही रक्त आटवून दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला भाव का मिळत नाही सगळ्या प्रश्नांची शास्त्रोक्त आणि अभ्यासपूर्ण चर्चा पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2988/59562", "date_download": "2023-05-30T05:37:49Z", "digest": "sha1:QQBE5GQUJFBYNOCYFP3WC7MDNZWXN6IU", "length": 4307, "nlines": 93, "source_domain": "bookstruck.app", "title": "आरंभ : डिसेंबर २०२० जगतेयस का? - Marathi", "raw_content": "\nआरंभ : डिसेंबर २०२० / जगतेयस का\nगेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी\nशुभेच्छा आणि सन्मान देत\nपार पडला गं महिला दिन\nआता आज उठ, लाग कामाला\nपरवडणार नाही इतकी चैन,\nपुरे नाही का झालं\nदुर्गा तू, पार्वती तू\nतर कुणासाठी ज्वाला तू.\nसगळं ऐकून सारं पाहून,\nतुझी स्वप्न, तुझ्या आशा, आकांक्षा\nतुलाही आवडतच की म्हणून घ्यायला\nयशस्वी पुरुषा मागची स्त्री\nआई बहीण मुलगी बायको\nबनून जप सारी नाती\nपण शेवटी तू एक बाई आहे\nखूप शिक, खूप नाव, पैसे कमव\nतरीही पावलोपावली होणारा अपमान,\nअन बलात्कार, हिंसाचार या साऱ्याची,\nदर वर्षी याच दिवशी\nबस झालं, खूप केलं\nखरं सांग जमलंय का ग\nपुन्हा पुढल्या वर्षी ही\nमहिला दिन साजरा होईल\nआणि तुझ्या मधली स्त्री मग\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवर्ष तिसरे, अंक १६वा\nभारतीय समाज आणि स्त्रियांविषयीची मानसिकता\nदृष्टिकोन बदला..... समाज बदलेल\nभूत बंगला आणि ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/mail-motor-service-recruitment-2022-marathi/", "date_download": "2023-05-30T04:22:35Z", "digest": "sha1:ZVOQP6XQBQ3P67ZBQCK3ZYRWSQZMGSX2", "length": 13009, "nlines": 117, "source_domain": "majhijobs.com", "title": "Mail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती", "raw_content": "\nMail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती\n1 Mail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Mail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे मेकॅनिक [मोटर व्हेईकल], इलेक्ट्रिशियन, टायरमन आणि इतर पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 मे 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 मेल मोटर सर्विस भरती 2022 कुशल कारागीर आणि इतर 09 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 08 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Mail Motor Service अधिसूचना जारी केली आहे. मेल मोटर सर्विस भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे मेल मोटर सर्विस द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात मेल मोटर सर्विस भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 Mail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती\nMail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Mail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे मेकॅनिक [मोटर व्हेईकल], इलेक्ट्रिशियन, टायरमन आणि इतर पदाच्या एकूण 09 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 मे 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nमेल मोटर सर्विस भरती 2022 कुशल कारागीर आणि इतर 09 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 08 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Mail Motor Service अधिसूचना जारी केली आहे. मेल मोटर सर्विस भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे मेल मोटर सर्विस द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात मेल मोटर सर्विस भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nMail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल काराग���र पदाची भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 25 मार्च 2022\nऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 25 मार्च 2022\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 मे 2022\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\nपदाचे नाव:- कुशल कारागीर\n1 मेकॅनिक [ मोटर व्हेईकल ]\nमेकॅनिक [ मोटर व्हेईकल ] :- 1] संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण + 01 वर्षे अनुभव 2] अवजड वाहन चालक परवाना\nउर्वरित ट्रेड :- संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण + 01 वर्षे अनुभव\n* वयाची अट [ 01 जुलै 2022 रोजी ]\nजनरल 18 ते 30 वर्षे\nओबीसी 18 ते 33 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 35 वर्षे\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 मे 2022\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nमाझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा\nमाझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nमाझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nमाझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nमाझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nMail Motor Service Recruitment 2022 Marathi मेल मोटर सर्विस मुंबई येथे कुशल कारागीर पदाची भरती\nतुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.\nप्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी\nCategories 10 वी पास, 7 थी पास, आय टी आय\nAssam Rifles Recruitment 2022 Marathi असम राइफल्स मध्ये खेळाडूंच्या 104 जागांसाठी भरती\nRCFL Recruitment 2022 Marathi राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये 111 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/27-crores-to-nagpur-konkan-division-for-march-crop-damage", "date_download": "2023-05-30T05:18:02Z", "digest": "sha1:6JYIATLYCY2CLVT7JDX7F2ZDZKTMGQBU", "length": 6385, "nlines": 54, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Crop Damage Compensation । मार्चतील नुकसानीस नागपूर, कोकण विभागाला २७ कोटी । 27 crores to Nagpur, Konkan division for March Crop Damage", "raw_content": "\nCrop Damage Compensation : मार्चतील नुकसानीस नागपूर, कोकण विभागाला २७ कोटी\nराज्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या नागपूर आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांना २७ कोटी रुपयांची मदत वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.\nMumbai News : राज्यात मार्च महिन्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नुकसान (Crop Damage) झालेल्या नागपूर आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांना २७ कोटी रुपयांची मदत वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ११ कोटी ५० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.\nअवकाळी पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नाशिक आणि अन्यत्र द्राक्षांच्या बागा, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागातील शेतकऱ्यांना या आधी मदत केली आहे.\nCrop Damage Compensation : अकोल्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांना ४.४९ कोटींची भरपाई\nअवकाळी पावसाने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे तेवढी मदत केली जाणार आहे. त्यानुसार कोकण आणि नागपूर या दोन विभागांसाठी २७ कोटी १८ लाख ५२ हजार रुपयांचा निधी जिल्हानिहाय वितरित करण्यात येईल. यामध्ये नागपूर विभागासाठी ११ कोटी ८७ लाख तर कोकण विभागासाठी १५ कोटी ३१ लाख ४९ हजार रुपये देण्यात येतील.\nCrop Damage Compensation : अकोल्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांना ४.४९ कोटींची भरपाई\nनागपूर विभागात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी ७ लाख ४६ हजार तर कोकण विभागात पालघर जिल्ह्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपये मदत करण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोकण विभागात एकही रुपयाची मदत करण्यात आलेली नाही.\nनागपूर विभागाची जिल्हानिहाय मदत\nनागपूर : ९ कोटी ७ लाख ४६ हजार\nभंडारा : २१ लाख ८१ हजार\nगोंदिया : २५ लाख ४० हजार\nचंद्रपूर : ५४ लाख ३१ हजार\nगडचिरोली : १ कोटी ७८ लाख\nकोकण विभागाची जिल्हानिहाय मदत\nठाणे : १ कोटी १५ लाख ६० हजार\nपालघर : ११ कोटी ५० लाख ८० हजार\nरायगड : २ कोटी ६१ हजार ३७ हजार\nसिंधुदुर्ग : ३ लाख ७२ हजार\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/video-story/chana-market-agrowon-47", "date_download": "2023-05-30T03:29:19Z", "digest": "sha1:HWJEYNNWKXY2KJ3S37DFQ75ZUEMD2ZL3", "length": 3471, "nlines": 30, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Chana Market: हरभऱ्याला सध्या बाजारात काय भाव मिळतोय? |Agrowon| ॲग्रोवन", "raw_content": "\nChana Market: हरभऱ्याला सध्या बाजारात काय भाव मिळतोय\n#Agrowon #AgrowonForFarmers नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडच्या खरेदीचा आधार मात्र खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही. खुल्या बाजारात हरभरा भाव आजही हमीभावापेक्षा किमान ७०० रुपयाने कमी असल्याचं दिसतं. मग नाफेडची खेरदी वेगाने सुरु असतानाही हरभरा भाव दबावातच का आहेत सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल. . Nafed gram procurement is going on fast. However, the open market does not seem to be able to support the purchase of Nafed. Gram prices in the open market still seem to be at least Rs 700 below the guaranteed price. So why are gram prices still under pressure even as Nafed procurement continues at a brisk pace\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/video-story/cotton-soybean-market-agrowon-9", "date_download": "2023-05-30T05:29:54Z", "digest": "sha1:DCJENFGVRUDEJV7A44ABWPRKY7LBOTKG", "length": 4053, "nlines": 30, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Cotton, Soybean Market: कापूस, सोयाबीनचा बाजार दबावातच का? हरभरा, तूरीचे दर कसे राहतील? | Agrowon", "raw_content": "\nCotton, Soybean Market: कापूस, सोयाबीनचा बाजार दबावातच का हरभरा, तूरीचे दर कसे राहतील हरभरा, तूरीचे दर कसे राहतील\n#Agrowon #AgrowonForFarmers हंगाम सुरु होऊन सात महिन्यांचा कालावधी होत आला तरीही देशातील बाजारात कापूस आणि सोयाबीनचे दर दबावात आहेत. शेतकरी दरवाढीचे वाट पाहत आहेत. दर वाढीसाठी अनुकूल घटक असतानाही दरावरील दबाव कायम आहे. तर नाफेडची खरेदी सुरु असूनही हरभरा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत. मग हरभरा बाजारावर कशाचा दबाव आहे सोयाबीन आणि कापसाचे भाव दबावात का आहेत सोयाबीन आणि कापसाचे भाव दबावात का आहेत तुरीचे दर कसे राहू शकतात तुरीचे दर कसे राहू शकतात याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. . Although seven months have passed since the start of the season, the prices of cotton and soybeans are under pressure in the domestic market. Farmers are waiting for price hike. Rate pressures remain despite favorable factors for rate hikes. So despite the purchase of Nafed, gram market prices are lower than the guaranteed price. So what is the pressure on the gram market\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01197931-0805J050P600BQT.html", "date_download": "2023-05-30T04:29:54Z", "digest": "sha1:DEA5DTULGR44XQOG3TO3CTRQHYH5MOBK", "length": 16613, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 0805J050P600BQT किंमत डेटाशीट Syfer 0805J050P600BQT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 0805J050P600BQT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 0805J050P600BQT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 0805J050P600BQT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:50V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर��स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%95/", "date_download": "2023-05-30T03:45:51Z", "digest": "sha1:O5QHEJF6G6JOLO5UALX2YSVF5CNE3MLZ", "length": 10099, "nlines": 220, "source_domain": "navakal.in", "title": "दगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार शहाळ्यांचा महानैवेद्य - Navakal", "raw_content": "\nदगडूशेठ हलवाई गणपतीला अकरा हजार शहाळ्यांचा महानैवेद्य\nपुणे – शेतकर्‍यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारतासाठी आणि वैशाख वणव्यापासून सर्वांचे रक्षण व्हावे, याकरिता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात 11 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरा��� हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी मंदिरात पूजा, गणेशयाग व अभिषेक झाला. गाभार्‍यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/chief-ministers-directive-to-compensate-farmers-affected-by-unseasonal-rain", "date_download": "2023-05-30T03:57:54Z", "digest": "sha1:DV4UE6ZA7HRRJVI34RAKEQOD5DLGJX5U", "length": 7276, "nlines": 46, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Crop Damage Compensation । अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश । Chief Minister's directive to compensate farmers affected by unseasonal Rain", "raw_content": "\nCrop Damage Compensation : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nCrop Damage : सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.\nCabinet Disicion : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाईसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुर्वसन विभागाला दिले आहेत.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१६) राज्य मंत्रिमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या निर्णयाच्या कार्यवाहीची माहिती मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.\nसतत होणाऱ्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे.\nसततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकर मिळण्यास मदत होणार आहे.\nCrop Damage In Hingoli : अवकाळी पावसामुळे ५८७ हेक्टरवरील पिके बाधित\nअकोल्यात होणार पशू वैद्यकीय महाविद्यालय\nअकोला येथे नवीन पशू महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१६) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.\nCrop Damage Compensation : अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून अद्याप वंचितच\nया महाविद्यालयातील ५६ शिक्षक, ४८ शिक्षकेतर संवर्ग अशी १०४ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच बाह्य स्त्रोताद्धारे ६० पदे अशी एकूण १६४ पदे नव्याने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. या पदांसह इतर अनुषंगिक खरेदी वगैरेसाठी मिळून ३१६ कोटी ६५ लाख एवढ्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.\nनुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणात जळगाव आणि अकोला जिल्ह्यात २ नवीन पशूवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/average-price-of-tamarind-per-quintal-in-the-city-is-rs-6-thousand-850", "date_download": "2023-05-30T04:29:23Z", "digest": "sha1:KBTCGAZ26PNFIKIOU6JKDLH4C7UNL3PJ", "length": 5556, "nlines": 44, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Tamarind Rate । नगरमध्ये चिंचेला क्विंटलला सरासरी ६ हजार ८५० रुपये दर । Average price of tamarind per quintal in the city is Rs 6 thousand 850", "raw_content": "\nTamarind Rate : नगरमध्ये चिंचेला क्विंटलला सरासरी ६ हजार ८५० रुपये दर\nAgriculture News नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चिंचेला क्विंटलला ६ हजार ते ७ हजार ७०० रुपये व सरासरी ६ हजार ८५० रुपयांचा दर मिळत आहे.\nTamarind Market Rate : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चिंचेला क्विंटलला ६ हजार ते ७ हजार ७०० रुपये व सरासरी ६ हजार ८५० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच बाजारात एप्रिल-मे महिन्यात ज्वारीची होणारी मोठी आवक यंदा मात्र जेमतेम आहे.\nनगर येथे बाजार समितीत नगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी भागातून मोठ्या प्रमाणात चिंचेची आवक होत असते. यंदा चिंचेची आवक कमी आहे.\nमागील महिन्यात दररोज ८०० क्विंटलपर्यंत चिंचेची आवक होत होती. सध्या मात्र दररोज ३५० ते ४०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. सध्या ६ हजार ते ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.\nTamarind Processing : चिंचेच्या मूल्यवर्धनास का मिळतेय चालना\nसध्या नगरला सध्या ज्वारीची दररोज ७० ते ८० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. ज्वारीला ३४०० ते ४५०० रुपये व सरासरी ३९५० रुपयांचा प्रतिक्विंटलला दर मिळत आहे. तूर, मूग, उडीद, हरभरा व अन्य भुसार मालाची आवक जेमतेम असून दर स्थिर आहेत.\nTamarind Processing : चिंचेचे मूल्यवर्धन अधिक फायदेशीर\nज्वारीचे क्षेत्र घटल्याचा आवकेवर परिणाम\nनगर जिल्ह्यातील जामखेड- कर्जत, शेवगाव, पाथर्डीसह काही भागांत गावरान ज्वारीचे पीक घेतले जाते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात ज्वारीची मोठी आवक होत असते.\nअलीकडच्या काही वर्षांपासून मात्र ज्वारीचे क्षेत्र घटत आहे. यंदा तर ���गरसह सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह अन्य भागांत ज्वारीचे क्षेत्र कमी झाल्याचा परिणाम नगरच्या ज्वारी बाजारावर होत असल्याचे दिसून येत आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/marathinatak.html", "date_download": "2023-05-30T03:41:10Z", "digest": "sha1:T4GI5MWZ26VDKIW5O4NNPZ4YYUT3FTNJ", "length": 9854, "nlines": 109, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमहाराष्ट्र हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन\nमुंबई ( ३ ऑगस्ट २०१९) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. 1 ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.\n59 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 15 नोव्हेंबर, 2019 पासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धाची अंतिम फेरी जानेवारी 2020 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.\nनाट्य स्पर्धेसाठी रु.3 हजार इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्य संस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.\nनोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेशिका दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.\nम��ंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.\nपुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहायक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक - 4, विमानतळ रोड, पुणे (7588091301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.\nऔरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औरंगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.\nनागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.\nविहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.\nस्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेसाठी संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-videos/independent-mla-votes-will-be-important-in-maharashtra-for-rajya-sabha-election-1140898", "date_download": "2023-05-30T05:12:29Z", "digest": "sha1:726XXZAFRXYWIC726SBVRFPVPNINJTZO", "length": 4145, "nlines": 82, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "राज्यसभा निवडणूक : अपक्षांची डिमांड वाढली, राजकीय समीकरणांसाठी जुळवाजुळव", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > मॅक्स व्हिडीओ > राज्यसभा निवडणूक : अपक्षांची डिमांड वाढली, राजकीय समीकरणांसाठी जुळवाजुळव\nराज्यसभा निवडणूक : अपक्षांची डिमांड वाढली, राजकीय समीकरणांसाठी जुळवाजुळव\nटीम मॅक्स महाराष्ट्र | 2 Jun 2022 2:30 PM GMT\nराज्यसभा निवडणुकीची रंगत भाजपच्या तिसऱ्या उमेदवारामुळे वाढली आहे. त्यातच आता अपक्ष आणि सत्ताधारी आघाडीतील आमदारांबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भाजप घोडेबाजार करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट गणितं मांडत निवडणूक सोपी नसल्याचे म्हटले आहे.\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T04:25:26Z", "digest": "sha1:F7GWS7X34LG4Z4E5B5WYKQLQTYTDZ2B5", "length": 5791, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "बिलिमोरा | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nइंजिनीयर विजय गोळे – ‘केल्याने प्रवास-पर्यटन मनुजा चातुर्य येतसे फार’\nथिंक महाराष्ट्र - March 10, 2023 0\nइंजिनीयर विजय गोळे नोकरीउद्योगाच्या निमित्ताने देशभर फिरले, पण अखेरीस स्वगावी, दापोलीला येऊन स्थिरावले. त्यांना परदेशी जायचेच नव्हते, त्यामुळे तो मुद्दा त्यांच्या जीवनात पुढे आला नाही. त्यांचे मूळ गाव हर्णे, दापोलीपासून पंधरा किलोमीटरवर. तेथे त्यांचे दोनशे वर्षांपूर्वीचे जुने घर आहे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे व��बपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/3439", "date_download": "2023-05-30T05:48:27Z", "digest": "sha1:K3P7SQ2H3OGNA4OE6DU7E6XUBEVY5GPS", "length": 1843, "nlines": 41, "source_domain": "bookstruck.app", "title": "गूढकथा भाग ५ Marathi", "raw_content": "\nमानवी मनाला अगम्य अशा अनेक गोष्टी या जगात आहेत.विद्यमान शास्त्रीय कसोटीवर सिद्ध होऊ शकणार नाही अशा कांही गोष्टी असतात.भूतकथा व गूढकथा यामधील सीमारेषा कांही वेळा अस्पष्ट असते.गूढ स्वरुपाच्या अश्या या कथा आहेत.\nप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com\n१ स्वप्न संकेत १-२\n२ स्वप्न संकेत २-२\n५ कब्रस्तानातील खजिना १-२\n६ कब्रस्तानातील खजिना २-२\n७ भुताटकीचे बेट १-२\n८ भुताटकीचे बेट २-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/parbhani/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87-188301/", "date_download": "2023-05-30T04:02:40Z", "digest": "sha1:OQPRXCKSAHS76LCRPIEBCMHFFEMVUOCQ", "length": 11164, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "महिला टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीस दुहेरी मुकुट", "raw_content": "\nHomeपरभणीमहिला टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीस दुहेरी मुकुट\nमहिला टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीस दुहेरी मुकुट\nपरभणी : परभणीतील खेलो इंडिया सेंटरमधील टेबल टेनिस स्पर्धेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ११ वर्षे आतील गटात मुलीत : काव्या केंद्रेकर (प्रथम), शार्वी देशपांडे (द्वितीय), समृध्दी नंदापुरकर (तृतीय), अनुष्का मेड (तृतीय) यांनी तर १३ वर्षे आतील मुलीत आद्या बाहेती (प्रथम), ओवी बाहेती (द्वितीय), काव्या केंद्रेकर, शांभवी खडके (तृतीय), महिला गटात : आद्या बाहेती प्रथम, सायली जाधव द्वितीय, ओवी बाहेती, श्रावणी मोगरकर तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.\nभ���रतीय खेल प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार महिला दिनानिमित्त १० ते २५ मार्च दरम्यान भारतातील सर्व खेलो इंडिया केंद्रावर महिलांच्या स्पर्धा घेऊन महिलांचे खेळास प्रोत्साहन मिळून त्यांचा खेळातील सहभाग वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने दस का दम अंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत.\nयानिमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी येथील खेलो इंडिया सेंटरमध्ये टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन १९ ते २० मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिला खेळाडूचा सहभाग चांगला लाभला.\nस्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.पूजा महेश बाहेती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी गणेश माळवे परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव , संजय मुंडे राज्य क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा संघटना परभणी, धंनजय भागवत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ उपस्थित होते. या स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात यशस्वी रीतीने पार पडली.\nस्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू श्रेया फुरसुले, गौस खान पठाण यांची उपस्थित होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक : चेतन मुक्तावार, अजिंक्य घन, विजय अवचार, निखिल झुटे, रोहीत जोशी, तुषार जाधव, सुरज भुजबळ आदींनी परीश्रम घेतले.\nवेश्याव्यवसातुन १५ वर्षीय मुलीची सुटका\nराज्याच्या राजकारणात स्वारस्य नाही : तावडे\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nपरभणीच्या लघू चित्रपटाला पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नामांकन\nत्या अपघातातील गंभीर जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू\nनावकी येथे पर्यावरण पुरक कार्यशाळा संपन्‍न\nराजकोटच्या प्रदर्शनीत वनामकृविच्या दालनास शेतक-यांचा प्रतिसाद\nउखळद हत्याकांडाची सिबीआय मार्फत चौकशी करा : वाकोडे\nविकास नगरमधील अतिक्रमणे जमिनदोस्त\nतलाठी सुभाष होळ यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी\nबंद असलेल्या वाहतूक सिग्नलचे घातले वर्ष श्राद्ध\nप्रभाग १५ मध्ये निर्माल्य संकलन वाहनाचे लोकार्पण\nनव्या जिल्हा क्रीडा संकुलाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/crime-news/172696/", "date_download": "2023-05-30T03:46:04Z", "digest": "sha1:OWZZDKIDA7IM3KFGGSJ4EMQN7M7CWDK7", "length": 7511, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "जुन्या वादातून भुराटोला येथे युुवकाची हत्या - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome गुन्हेवार्ता जुन्या वादातून भुराटोला येथे युुवकाची हत्या\nजुन्या वादातून भुराटोला येथे युुवकाची हत्या\nतिरोडा,दि.19- तालुक्यातील भुराटोला येथे गुरुदास माणिकचंद रहांगडाले (वय २८) याची जुन्या वैमानस्यातून निर्घ्रुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.मिळालेली माहिती अशी,शेतात जनावरे चारण्याच्या जुने वादावरून चंद्रकुमार तुमळे व दोन मुलानी मिळून युवकाची हत्या केल्याची घटना १८ तारखेचे रात्री घडली.तिरोडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.मृतकाचा गावातीलच आरोपी यांचे शेतात मागील वर्षी जनावरे चारण्यास नेल्याने झालेले न��कसानीवरून वाद सुरू होता.त्यावरून १८ तारखेचे रात्री साडे नऊ वाजताचे दरम्यान सदर युवक खर्रा घेण्यास गेला असता तुमडे तीन बाप लेकांनी मिळून या युवकास पकडून चाकूने वार करून गंभीर जखमी केले.नातेवाईकांनी त्यास उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरीता नेले असता प्राथमिक उपचार करून गोंदिया येथे\nपुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम 302,34 अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.\nPrevious articleक्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी २५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन\nNext articleगाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार काजळेश्वर येथे लोकसहभागातून कामाचा शुभारंभ\nमध्यप्रदेश येथून गांजा पुरवठा करणारा गोंदिया पोलीसांचे ताब्यात\nट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची विजेच्या खांबाला धडक\nलाखेगाव येथील आरोग्य सेविकेच्या विनयभंग व मारहाण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/170403/", "date_download": "2023-05-30T04:18:22Z", "digest": "sha1:GDXHL54ZBFHHMKZDKNXBF47PEZ4MMB6R", "length": 13153, "nlines": 129, "source_domain": "www.berartimes.com", "title": "उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांचे कामबंद आंदोलन;महत्त्वाचे पद असूनही ग्रेडपेपासून वंचित - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांचे कामबंद आंदोलन;महत्त्वाचे पद असूनही ग्रेडपेपासून वंचित\nउपजिल्हाधिकारी, तहसीलदारांचे कामबंद आंदोलन;महत्त्वाचे पद असूनही ग्रेडपेपासून वंचित\nअकोला-ग्रेड पे वाढविण्‍यात यावी,या प्रमुख मागणीसाठी साेमवार���ासून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार असे एकूण 40 अधिकारी सहभागी झाले. मात्र आंदोलन काळात नैसर्गिक आपत्ती व कायदा आणि सुव्यवस्थेशीनिगडीत कामे सुरू आहेत.\nनायब तहसीलदार राजपत्रीत वर्ग-2 हे महसूल विभागातील महत्‍वाचे पद आहे. मात्र नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-2 चे नाही. त्यामुळे महाराष्‍ट्र राज्‍य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेने ग्रेड पे वाढविण्‍याबाबत सन 1998 पासून शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. संघटनेच्‍या मागणीचा शासनस्तरावर विचार करण्‍यात आलेला नाही. अखेर 3 एप्रिल पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलन महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे विभागीय सचिव प्रा. संजय खडसे, जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनील पाटील , सचिव अतुल साेनवणे,अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अन्न पुरवठा अधिकारी प्रतीक्षा तेजकर, अधीक्षक मीना पागाेरे, मध्यवर्ती कमर्चारी संघटनेचे समन्वयक राजेंद्र नेरकर आदी हाेते.\nमहाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदाेलनात 40 अधिकारी सहभागी झाले. यात उपजिल्हाधिकारी-5, तहसीलदार-10 आणि 25 नायब तहसीलदारांचा समावेश हाेता.\nग्रेड पेच्या मागणीसाठी तीन टप्प्यात अांदाेलन करण्यात आले. प्रथम 3 मार्च राेजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर 13 मार्च राेजी एक दिवसीय रजा घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमाेर धरणे आंदोलन झाले. आता तिसऱ्या टप्प्यात 3 एप्रिलपासून कामबंद आंदाेलन करण्यात आले.\nदखल न घेतल्याने आंदाेलन\nनायब तहसिलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये रुपये करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेकडून शासनाला बेमुदत बंदची नाेटीस देण्यात आली हाेती. के. पी. बक्षी यांचे अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष केलेल्या सादरीकरणही करण्यात आले हाेते. मात्र याची दखल न घेल्याने आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.\nबुलढाणा : दररोज हजारो नागरिकांची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला असून यामुळ��� महसूल विभागाचे कामकाज प्रभावित झाले. आज, ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनात जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी झाले आहेत. सन १९९८ पासूनच्या नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांवरील अन्याय दूर करून त्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी ( ४८०० ग्रेड पे) लागू करावे, या एकमेव मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यलय परिसरात ठिय्या मांडला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी राजेश्वर हांडे, वैशाली देवकर, मनोज देशमुख, यांच्यासह रामभाऊ देवकर, रुपेश खंडारे, सुनील सावंत, सैफन नदाफ, एम.डी. नैताम, योगेश्वरी परळीकर, आसमा मुजावर, अमर सिंह पवार, सुनील आहेर, प्रकाश डब्बे, प्रमोद करे, संजय बनगाळे, एस.एन. भागवत, किशोर पाटील, समाधान सोनपत्रे, प्रीती जाधव, अश्विनी जाधव, पुष्पा दाबेराव, श्यामला खोत, आदी हजर होते.\nPrevious articleबहुजन समाजातील मुलांना पुजारी म्हणून नियुक्त करा; मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकरांची मागणी\nNext articleशेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24726#comment-1282645", "date_download": "2023-05-30T04:04:23Z", "digest": "sha1:Q3KPVY7VWFC5NFG4TUOMSPPFTPXGIQI6", "length": 35776, "nlines": 290, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गल्ली क्रिकेटचे नियम ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा गौरव दिन २०२३\nYou are here: मुख्यपृष्ठ /गल्ली क्रिकेटचे नियम \nगल्ली क्रिकेट मधे अनेक पोटविभाग असतात. ते ‘ट्वेंटी ट्वेंटी’ किंवा ‘वन डे’ असे नसतात कारण सहसा गल्ली क्रिकेटचा सा���ना एका दिवसात कधीच संपत नाही. अंधार झाल्यामुळे किंवा आत्ता फलंदाजी करणारा भिडू सांगितलेले महत्वाचे काम विसरला आहे, हे त्याच्या मातोश्रींच्या लक्षात आल्याने सामना संपतो. त्यामुळे, दर दिवशीचा खेळ ‘कालचा सामना पुढे चालू करायचा’ का ‘नवीन डाव सुरु करायचा’ ह्या चर्चेपासूनच चालू होतो.\nगल्ली क्रिकेटचे पोटविभाग मुख्यत: स्थळानुसार बदलतात. गल्ली जिथे संपते तिथे म्हणजे ‘डेड एंड’ वर खेळली जाणारी लाइव्हली मॅच; सिमेंट किंवा फरशांच्या जमीनीवर सोसायटीत खेळला जाणारा दररोजचा सामना; शाळेत मधल्या सुट्टीत रंगणारे अतिझटपट क्रिकेटचे सामने असे त्याचे स्वरुप बदलत असते.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट आता बरेच गुंतागुंतीचे व नवनवीन नियम असलेले झाले आहे. पण पारंपारिक गल्ली क्रिकेटचे नियम व क्षणाक्षणाला पलटणारी बाजी पाहिली तर ते नक्कीच आंतरराष्टीय क्रिकेटला\nगल्ली क्रिकेट खेळण्यासाठी त्याचे एकंदर वातावरण व आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तोंडात मारतील असे नियम व पोटनियम समजून घेणे जरुरीचे आहे:\nकेवळ क्रिकेटच्या सामानाची कमतरता ह्यामुळे सामना सुरु व्ह्यायला कधीही उशीर होत नाही. शाळेत दफ्तरांची रास करून त्याचे स्टंप होतात. परीक्षेनंतर अचानक सामना ठरला (बहुदा एका ‘तुकडी’ ने दुसरीला चॅलेंज फेकले म्हणून) तरी काही क्षणातच रुमालाचा चेंडू व परीक्षेसाठी आणलेल्या ‘पॅड’ ची बॅट होते.\nगल्ली क्रिकेटमधे ज्याची बॅट सर्वात चांगली त्याची पहिली बॅटींग असते.\nसोसायटीत सर्वात वरच्या मजल्यावर राहणा-या डॉ. गोगट्यांच्या गाडीला फटकावलेला चेंडू आदळला तर फलंदाज बाद होतो \nचेंडू ‘मृत’ होण्याची वाट न बघता, धाव काढल्या काढल्याच नुसती बॅट टेकवून इकडचा फलंदाज तिकडच्याशी हितगूज करायला कधीही जाऊ शकतो.\nजिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)\nपत्र्याचा डबा, जमीनीत खोचलेल्या दोन लहान फांद्या, किंवा खडू अथवा विटकरीने भिंतीवर काढलेला आयत हे ‘स्टंप’ होऊ शकतात.\n‘थर्ड अंपायर’ हे बहुदा गॅलरीत मळकट बनियन मधे बसलेले सुखापुरे आजोबा असतात.\n‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.\n��हूक शॉट’ वर बंदी असते कारण क्रिडांगणाच्या आकारामुळे अशा शॉट मधे, बॅट ही जवळच्या फिल्डरला लागू शकते.\n‘बेल्स’ नवीन ‘किट’ असेल तर फार तर आठवडाभर वापरल्या जातात. नंतर त्यातली एक हरवते किंवा दर वेळी लावायचा कंटाळा येतो त्यामुळे फारच अभावाने वापरल्या जातात.\nउत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.\nभाजी घेऊन संथपणे येणा-या काकू काही काळ सामना स्थगित करू शकतात.\n‘टिम्स’ पाडताना एक अष्टपैलू भिडू असा असतो जो दोन्ही बाजूच्या कर्णधारांचा पहिला चॉईस असतो त्यामुळे अपेक्षित निवड झाल्यावर तो विजयी मुद्रेने आपल्या नवीन कर्णधाराकडे जातो.\nक्रिडांगणाची एकंदर भौगोलिक मर्यादा लक्षात घेता, षटक संपल्यावर इकडचा फलंदाज तिकडे जातो आणि तिकडचा इकडे. गोलंदाजी नेहमी एका बाजूनेच करायची असते.\n‘नो बॉल’ नसतोच कारण ब-याच वेळा गोलंदाजाच्या बाजूला आखलेल्या रेषा वगैरे नसून फक्त एक दगड ठेवला जातो. (क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू, गोलंदाज ह्याच दगडावर पाय ठेवून झेलतो तेव्हा ‘सर्कीट’ पूर्ण झाल्यामुळे अजून न पोचलेला फलंदाज धावचीत होतो असा नियम आहे)\nत्या दिवशी सर्दी खोकला वगैरेने माफक आजारी असलेल्या मुलाला अंपायरगिरी करायला खाली उतरावे लागते. इतर वेळी, नियम माहित असणे ह्यापेक्षा न रुचलेल्या निर्णयामुळे अंगावर धावून येणा-या आक्रमक खेळाडूंना शांतपणे तोंड देण्याची क्षमता असणा-या भिडूला अंपायर केले जाते.\nउत्तुंग षटकारानंतर चेंडू दाट झाडीत किंवा छपरावर वगैरे गायब झाला तर फलंदाजाच्या वाट्याला कौतुकाऐवजी नवीन चेंडूचा खर्च येऊ शकतो. शिवाय, ‘साला वानखेडेवर खेळल्यासारख्या स्टाईली करतो. आम्ही पण हाणू शकतो असे शॉट्स’ असे शेरे ऐकावे लागतात.\nदुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.)\n‘कस्ला मारला ना मी’ अशा नांदी होऊन मग दोन तीन वेळा त्याच त्याच ऍंगलने फलंदाजाकडून एखाद्या फटक्याचा ‘ऍक्शन रिप्ले’ पहायला लागतो.\nजुन्या चेंडूचा पिचून नैसर्गिक मृत्यू झाला तरच वर्गणी काढून नवीन चेंडू घेतला जातो नाहीतर ज्याच्या चुकीम��ळे चेंडू गेला त्याने तो ‘भरून’ द्यायचा असतो.\nएकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.\nनम्र विनंती : कृपया वरील लेख\nकृपया वरील लेख इ-पत्राने मित्रमंडळींना धाडण्यासाठी खालील PDF वापरावी.\nराफा रॉक्स पुन्हा एकदा,..\nदुस-या मजल्यावरून एखादा मोहक चेहरा जर सामना बघत असेल तर खेळाडूंच्या कौशल्यात अचानक वाढ होऊन सामना अगदी चुरशीचा होतो. (मॅच नंतर काही ‘फिक्सिंग’ होईल का ह्याची स्वप्ने प्रत्येक भिडू खेळताना पाहत असतो.).. हे तर खासच आहे.\nउत्कृष्ट मारलेला शॉट जर पलिकडच्या झोपडपट्टीत किंवा गटारात किंवा पलिकडच्या वाड्यातल्या विहीरीत वगैरे गेला तर फलंदाज बाद होतो.\nजिथे सर्वात जास्त ‘शॉट’ मारला जाण्याची शक्यता असते नेमक्या त्या दिशेला व त्या उंचीवर सोसायटीतल्या सर्वात रागीट आणि ‘सरकलेल्या’ बि-हाडकरूच्या खिडकीची काच असते. (दर वेळी काचेला बॉल लागल्यावर क्रिडांगणात हमखास पांगापांग होते)\nएकच बॅट चांगली व त्यामुळे सर्व फलंदाजांची लाडकी असते. त्यामुळे दर वेळी एक धाव घेतली की बॅटींची अदलाबदल करण्याचा कार्यक्रम होतो.\n‘स्लेजिंग’ हा नियम असतो व ‘जेंटलमन्स गेम’ हा अपवाद असतो.\n>>> हे एकदम जबरद्स्त . एकदम गल्लीत खेळलेल्या मॅचेस ची आठवण करून दिलि .\nजबरी... ह्यात काही वाढीव....\nएखाद्या कोपर्‍यात काही ठिकाणी डबा, पिशवी असे काही तत्सम वर्षानुवर्षे लटकत असते किंवा ठेवलेले असते.. त्याला बॉल लागल्यास बोनस धावा मिळतात...\nगच्चीवर खेळताना बॉल खाली मारल्यास फलंदाज बाद असतो आणि त्यानेच लवकरात लवकर खाली जाऊ बॉल वरती घेऊन येणे अपरिहार्य असते... त्याचीच बॉलिंग असेल तर तो येई पर्यंत मॅच स्थगित असते..\nसायकलचे चाक, गाडीचे चाक असेही विविध स्टंप्स असू शकतात...\nबॉलिंगच्या स्पीडला मर्यादा असू शकते.. तसेच खांद्याच्या खालून बॉल टाकणे असाही नियम असतो..\nअजून एक : जनरली अंपायर हा\nजनरली अंपायर हा बॅटींग साईड्चा असल्याने \"तुमच्या वेळी कमरेवरून नो बॉल दिला , आम्ही पण देणार\" \" साला बॅट वरन गेलेला बॉल वाईड दिला , असु दे , दुसरी अंपायरींग आमची आहे \" हे संवाद कायम असतात .\nझकास....... मजा आली. पुर्वीचे\nपुर्वीचे दिवस आठवले... धन्यवाद..\nगल्ली क्रिकेटची नियमावली झक्कासच रे राफा.\n१. चेंडू टाकताना खांदा हालवला किंवा ��डवला तर नो बॉल.\n२. फलंदाजाची बॅट खेळता खेळता स्टंपला लागली तो तो खेळाडू बाद.\n३. पहिला सामना जो जिंकेल त्याची बॅटींग पहिली पुढच्या सामन्यात.\n४. टॉस साठी कॉईन नाही मिळाला तर पेप्सी-थम्सअप बॉटलचं क्राऊन चालतं पण ते हवेत गेल्यावर टॉस कुठे पडतो हे शोधायला एक माणूस लागतो.\n५. जो बॉलिंग पहिली घेतो तो फलंदाज शेवटी खेळणार हा नियम फारच चिडचिडा ठरतो.\n६. चेंडू कुरतडण्याचे प्रकार इथे चालत नसले तरी उगाच पिचका चेंडू घासून हाताची 'निन्जा' स्टाईल करून स्पिन केला तर तो उत्कृष्ठ फिरकी गोलंदाज म्हणून सेट होतो.\n७. लेट रन कधी कधी हरणार्‍याच्या पक्षात जातो.\nहाल्फ पीच टुर्नामेंट नियम -\n१. नॉकाऑऊट राऊंडला एखादा संघ बाद झाला तर तो डबल प्रवेश फी भरून पुन्हा एकदा बक्षिस फेरीस खेळण्यास पात्र होतो. ( वाईल्ड कार्ड एंट्री )\n२. सर्वोतकृष्ट झेलचं बक्षिस घेणारे हमखास सालटून घेतलेले असतात.\n३. एखादा प्लेअर बाद होत नसेलच तर युक्ती म्हणून खास समोरच्या बिल्डींगमधे जाऊन उन्हात आरसा धरून त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करून बाद करण्याची नामी युक्ती तिथे चालते.\n४. पहिल्या दोन चेंडूत सलग दोन सिक्सर मारले तर तीसरा बॉल कसाबसा टाकून ती ओव्हर 'बेबी ओव्हर' म्हणून घोषित करून पुढच्या बेबी ओव्हरचा बाबा दुसरा असतो.\n५. ऐन वेळेस या सगळ्या नियमात बदल केले जातील अशी टिप त्या अ‍ॅडवर लिहायला ते विसरत नाहीत अजिबात.\nऑस्सं कॉय.. गल्ली क्रिकेटीतली\nऑस्सं कॉय.. गल्ली क्रिकेटीतली भांडणं काहून नाई लिवली वो ती किरकेटपेक्षाबी येंटरटेनिंग अस्त्यात.\nमस्त. हे सगळीकडे होत नाही का\nहे सगळीकडे होत नाही का पहिल्या बॉलवर आउट झालं की ट्रायल बॉल होता सांगायचं.\nगल्ली क्रिकेट मुळेच मुंबईचे फलंदाज बेस्ट स्ट्रेट ड्राइव्ह मारतात्...जमिनीलगत आणि बरोब्बर अंपायरच्या पायाला नेम धरुन\nलहानपणीचे दिवस आठवले... गेले ते दिन गेले...\nहे सगळीकडे होत नाही का\nहे सगळीकडे होत नाही का पहिल्या बॉलवर आउट झालं की ट्रायल बॉल होता सांगायचं. >> होत .\nपण आमच्या इथे ट्रायल बॉल ला फक्त कॅच आउट असायच .\n- आम्ही भिंतीवर आखलेले\n- आम्ही भिंतीवर आखलेले स्टंप्स, रॉकेलचं गॅलन, दगडाला टेकून ठेवलेली फळी इत्यादी प्रकारचे स्टंप्स वापरले आहेत.\n\" असे उद्गार काढतानाच दांड्यापासून बॅट निखळून वेगळी झालेली पाहिलीय.\n- फ्रॉकवाले खेळाडू पलीकडल्या गटारात गेलेला बॉल काढायला गटारात उतरत नसत. हाफचड्डीवाले खेळाडूच उतरत. एकदा एक हाफचड्डी खेळाडू गटारात उतरला असताना घसरुन पडला आणि बरबटला. त्याला सगळे खेळाडू हसले, त्याची आई वरुन बघत होती ती ओरडू लागली. त्यानंतर त्या बहाद्दर खेळाडूने \"जीवन हे असंच असतं...\" असा डायलॉग मारुन हसणार्‍यांची तोंडं बंद केली होती.\n- तळमजल्यावरल्या काणेकाकूंनी नारळाच्या करवंट्यांसारखी बॉलची दोन शकले हातात ठेवली होती (विळीवर चिरुन).\n- विकेट किपिंग करायला मला उभं केलं की मी बॉलरने बॉल टाकल्या टाकल्या पट्कन बॉल लागू नये म्हणून बचावात्मक पवित्रा घेत असे. त्यात आजूबाजूला उड्या मारणे वगैरे प्रकार असत.\n- मध्ये मध्ये टाईमप्लिज घेतली जाऊन तळातल्या वर्तकांकडून पाणी मागून ढोसले जाई.\nआमच्याकडे \"तीनवेळा स्टंपला लागला\" की एकदा आउट असाही नियम होता.\nगल्ली क्रिकेट मध्ये स्कोररची\nगल्ली क्रिकेट मध्ये स्कोररची कमतरता असल्याने कोणत्या संघाच्या किती धावा झाल्या आणि ओव्हर संपला की नाही यावर गंभीर चर्चा होतात (आजकाल न्युज चॅनेलवर होतात तशा) मग प्रत्येक बॉल कुठे गेला याचे समालोचन करून धावा /चेंडूंचा हिशेब लावायचा.\nआमच्याकडे \"तीनवेळा स्टंपला लागला\" की एकदा आउट असाही नियम होता. स्मित >> आमच्यात तीन अंगी हा प्रकार होतो . lbw ला सोपा पर्याय . त्यात २ अंगी झाले की स्टंप वर बॉल टाकणार्याला वेड्यात काढायचे .\nबाकी कुणाकडे असतो का हा प्रकार \nआमच्या इथलेही काही नियम.. १)\nआमच्या इथलेही काही नियम..\n१) एकच फलंदाज फार काळ खेळत राहीला, तर आम्ही \"एक टप्पा कॅच\" हा नियम वापरायला सुरूवात करत असू.\n२) विकेटकीपर कधीही न ठेवता यष्टींमागे गेलेला चेंडू फलंदाजानेच आणावा.\n३) काही ठीकाणी धावा ठरवून दिलेल्या असत.\nलेख आवडला हे सांगणे नलगे..\nआमचे पण हेच नियम असायचे. शिवाय येता जाता बॉलिंगची अ‍ॅक्शन करत, प्रॅक्टीस केली जात असे.\nक्रिकेटचाच बॉल, मग लगोरी आणि अबादुबी साठी वापरत असत.\nराफा, मस्त लिहिलंय …..\nराफा, मस्त लिहिलंय …..\nलहानपणीचे दिवस आठवले... गेले ते दिन गेले...>>>\nकाही वर्षांपूर्वीची एक आठवण ......\nआमच्या सोसायटीत मुलं क्रिकेट खेळत होती. मॅचचे नियम ठरवणं सुरू होतं. \"अमुक ठिकाणी बॉल गेला तर आउट, गाडीच्या काचेला लागला तर आउट, गटारात पडला तर आउट\" ..... इ.इ.इ.\n\" .... मी खिडकीतून हाक मारली.\n\" ... कुणालने विचारलं.\n\"आणखी एक नियम केलात तर खेळ सोप्पा होईल \n\"बॅटला बॉल लागला तर आउट\" ..... मी उद्गारलो.\n..... काही मुलं आ वासून वर बघायला लागली, काहींनी कोपरापासून हात जोडले.\nकुणालने तर चक्क साष्टांग नमस्कार घातला.......\nमोहक चेहर्‍याचे परीणाम तर खासच आणि सर्वमान्यही.\nलय भारी.. लेख पण आणी\nलय भारी.. लेख पण आणी प्रतिक्रिया पण.. केदार जाधव, ते 'तीन अंगी' तर किती वर्षांनी ऐकलं परत हा 'तीन अंगी' नियम बहुतेक जिमी अ‍ॅडम्सची भारतीय गल्लीक्रिकेटला देणगी आहे.. त्याने कुठलाही बॉल पायाने खेळणे अधिक फायद्याचे असते निदर्शनास आणून दिले आपल्या..\nएकदा आम्ही ठरवून सरपटी खेळलो\nएकदा आम्ही ठरवून सरपटी खेळलो होतो. बॉलिंग सरपटी टाकल्यावर आपसूक बॅटिंगही सरपटी होत होती आणि ते दृष्य क्रिकेट न वाटता हॉकी वाटत होते.\nराफा , धम्माल लिहिलयस\nराफा , धम्माल लिहिलयस\nछान लिहिलं आहेस.... रच्याकने,\nरच्याकने, शाळेत असताना लहान सुट्टीत / ऑफ पीरियडला किंवा तास चालू असताना वर्गशिक्षकांची नजर चुकवत मागच्या बाकावर बसून डेस्कवर खडूने रेषा आखून खोडरबर (स्टंप्स), पेन्सिल (बॅट) व बॉल बेअरिंग मधील बॉलच्या सहाय्याने कोणी क्रिकेट खेळलाय का त्यातही औरच मजा असते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2023-05-30T05:42:55Z", "digest": "sha1:Z5FC2CF245S3CKZIVSDJHGECP4JINAPI", "length": 15346, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nमोपा विमानतळावर लवकरच ‘ब्ल्यू टॅक्सी’ सेवा सुरू होणार\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोकण»विजयदुर्ग खाडीत राज्यस्तरीय खुली जलतरण स्पर्धा\nविजयदुर्ग खाडीत राज्यस्तरीय खुली जलतरण स्पर्धा\n12 गटात स्पर्धेचे आयोजन : 500 ते 5 किमी अंतराची स्पर्धा\nश्री दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग व ग्रामपंचायत विजयदुर्ग आयोजित जिम स्वीम ऍकॅडमी कोल्हापूर पुरस्कृत तिसरी राजस्तरीय खुली समुद्र जलतरण स्पर्धा 2021 विजयदुर्ग खाडीमध्ये घेण्यात आली. 500 मीटरपासून अुनक्रमे 1 ते 5 कि.मी. अंतर अशा विभागात ही स्पर्धा घेण्यात आली.\nरविवारी विजयदुर्ग खाडीमध्ये तिसरी राज्यस्तरीय खुली समुद्री जलतरण स्पर्धा 2021 कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आली. 500 मीटर मुले-मुली, एक किमी मुले-मुली, 2 किमी मुले-मुली, 3 किमी मुलगे, 5 किमी मुले -मुली अशा 12 गटात स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आनंद देवरुखकर, सचिव सौ संजना आळवे, खजिनदार रविकांत राणे, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, देवगड पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाळेकर, कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, सामाजिक कार्यकर्ते संजय बोंबडी, प्रदीप साखरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजन रहाटे, मंडळाचे कार्याध्यक्ष प्रथमेश धुरी, जिम स्वीम ऍकॅडमीचे अजय पाठक, तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि विजयदुर्ग ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत जलतरणपटूनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 500 मीटर मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक कु. आयुषी कैलास आखाडे (ठाणे)-4 मिनिटे 49 सेकंद, द्वितीय कु. दिशा होंडी (बेळगाव)- 5 मिनिटे 14 सेकंद, तृतीय कु. निधी तुषार सामंत (ठाणे)- 5 मिनिटे 30 सेकंद, 500 मीटर मुलगे प्रथम क्रमांक कु. निरंजन संदीप यादव (सातारा)- 5 मिनिटे 07 सेकंद, द्वितीय कु. विराट विपुल ठक्कर (ठाणे)-5 मिनिटे 17 सेकंद, तृतीय कु. रुद्र विकास निसार (ठाणे)- 5 मिनिटे 52 सेकंद, 1 किमी मुलींच्या गटात-प्रथम कु. श्रे÷ा रोट्टी (बेळगाव)-6 मिनिटे 11 सेकंद, द्वितीय कु. आयुषी प्रशांत पाठक (कोल्हापूर)-6 मिनिटे 20 सेकंद, तृतीय कु. आरोही राजकुमार पालखडे-6 मिनिटे 45 सेकंद, 1 किमी मुलांच्या गटात– प्रथम कु. आदित्य रुपेश घाग (ठाणे)-5 मिनिटे 22 सेकंद, द्वितीय कु. प्रवीण माधव पाटील (ठाणे)- 5 मिनिटे 26 सेकंद, तृतीय कु. योगेंद्र गिरीधर तावडे (रत्नागिरी)-5 मिनिटे 48 सेकंद, 2 किमी मुलींच्या गटात-प्रथम कु. श्रावणी महेश वालावलकर- 9 मिनिटे 39 सेकंद, द्वितीय कु. तन्मयी विलास जाधव-9 मिनिटे 54 सेकंद, तृतीय कु. धन्वी बर्डे (बेळगाव)-10 मिनिटे 30 सेकंद, 2 किमी मुलांच्या गटात-प्रथम कु. सतरन माळगावकर (बेळगाव)- 8 मिनिटे 38 सेकंद, द्वितीय कु. सोहम प्रकाश साळुंखे (ठाणे)-8 मिनिटे 42 सेकंद, तृतीय कु. तनिष्क संदेश कदम-8 मिनिटे 47 सेकंद, 2 किमी मास्तर वूमन ग्रुप 1 मध्ये-प्रथम गायत्री फडके (पुणे)-15 मिनिटे 25 सेकंद, द्वितीय सुनीता वाघचौरे (पुणे)-17 मिनिटे 25 सेकंद, तृतीय नलिनी शंकर पाटील (कोल्हापूर)-17 मिनिटे 47 सेकंद, 2 किमी मास्तर वूमन ग्रुप 2 मध्ये प्रथम तनया महेश मिल्के (रत्नागिरी)- 9 मिनिटे 25 सेकंद, द्वितीय गौरी महेश मिल्के (रत्नागिरी)-18 मिनिटे 39 सेकंद, 2 किमी मास्तर मेन ग्रुप 1 मध्ये प्रथम किरण आनंद पावेकर (सातारा)-10 मिनिटे 03 सेकंद, द्वितीय हंबीरराव राजाराम पाटील (कोल्हापूर)-12 मिनिटे 3 सेकंद, तृतीय जितेंद्र वालवेकर (कोल्हापूर)-13 मिनिटे 54 सेकंद, 2 किमी मास्टर मेन – ग्रुप 2-प्रथम श्रीमंत श्यामराव गायकवाड (सातारा)-10 मिनिटे 42 सेकंद, द्वितीय प्रकाश दौलत किल्लेदार (कोल्हापूर)-10 मिनिटे 47 सेकंद, तृतीयसचिन शरद मुंज (पुणे)-12 मिनिटे 47 सेकंद, 3 किमी मुलगे-प्रथम कु. भागेश महेश पालव (सिंधुदुर्ग)-16 मिनिटे 3 सेकंद, द्वितीय कु. सोहम भरत पाटील (कोल्हापूर)-16 मिनिटे 12 सेकंद, तृतीय कु. ताहीर रहिमखान मुल्लाणी (कोल्हापूर)-16 मिनिटे 19 सेकंद, 5 किमी मुलीमध्ये-प्रथम कु. सुबिया रहिमखान मुल्लाणी (कोल्हापूर)- 36 मिनिटे 35 सेकंद, द्वितीय कु. अस्मिता अमर म्हाकवे (कोल्हापूर)-40 मिनिटे 11 सेकंद, तृतीय कु. जागृती सागवेकर (सागवे/वडप-विजयदुर्ग)-41 मिनिटे 12 सेकंद, 5 किमी मुलगे –प्रथम कु. आदित्य गडकरी (बेळगाव)-37 मिनिटे 8 सेकंद, द्वितीय कु. योगेश संजय केनवडे (कोल्हापूर)-37 मिनिटे 59 सेकंद (विभागून), द्वितीय कु. प्रेमसागर प्रमोद चव्हाण (कोल्हापूर)-37 मिनिटे 59 सेकंद, तृतीय कु. सागर संजय तलवार (रत्नागिरी)-38 मिनिटे 2 सेकंद यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेसाठी मुख्यपरीक्षक म्हणून लाभले कैलास आखाडे, निळकंठ आखाडे, महेश मिल्के यांनी काम पाहीले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजयदुर्ग ग्रामपंचायत, एमएमबी कार्यालय विजयदुर्ग, विजयदुर्ग पोलीस ठाणे, आरोग्य विभाग देवगड यांची वैद्यकीय टीम, विजयदुर्गमधील बोटी मालक यांनी सहकार्य केले. आभार रविकांत राणे यांनी मानले.\nPrevious Articleपहिल्या 30 किमी समुद्री मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरची सुबिया मुल्लाणी प्रथम\nNext Article साडेपाच लाख लोकांनी घेतला पहिला डोस\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nकोकण मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची प्रतीक्षा संपुष्टात\nमोती तलाव आटला ; पक्षी पाण्याच्या शोधात\nनिवती किल्ल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुजाची स्वच्छता\nबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाऊंडेशन कोर्स\nराधाकृष्ण सहकारी दूध संस्था मळेवाड चेअरमनपदी अर्जुन राऊळ\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/tag/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2/", "date_download": "2023-05-30T05:01:09Z", "digest": "sha1:47INL2NGFQSDDE3PMBEVUNOWR5O5ST2Z", "length": 4318, "nlines": 80, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "#ऑनलाईन सूर्यनमस्कार चॅलेंजला देशातून मोठा प्रतिसाद Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nYou are at:Home»Posts Tagged \"#ऑनलाईन सूर्यनमस्कार चॅलेंजला देशातून मोठा प्रतिसाद\"\nBrowsing: #ऑनलाईन सूर्यनमस्कार चॅलेंजला देशातून मोठा प्रतिसाद\nऑनलाईन सूर्यनमस्कार चॅलेंजला देशातून मोठा प्रतिसाद\nआर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजन : गेल्या 7 दिवसांपासून तब्बल दोन लाख कुटुंबीयांनी घातले सूर्यनमस्कार संग्राम काटकर / कोल्हापूर आंतरराष्ट्रीय योगदिनाचे…\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AD%E0%A4%B5/page/13/", "date_download": "2023-05-30T05:50:44Z", "digest": "sha1:KNPP726EOFGZRH4HQLPWLGYOYVWRY4E5", "length": 8889, "nlines": 115, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वैभव | थिंक महाराष्ट्र | Page 13", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nअक्षय तृतीया – साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त (Akshay Trutiya)\nप्रज्ञा कुलकर्णी - April 26, 2020 1\nवैशाख शुध्द तृतीया ही तिथी अक्षय तृतीया या नावाने ओळखली व साजरी केली जाते. तो हिंदू धर्माच्या धारणेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ क्षय न पावणारे, म्हणजे नाश न हो��ारे असा आहे.\nमी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या.\nआचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा चाळीस वर्षांपूर्वी, 1975ला आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. ‘कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ ही\nगुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)\nआर्या आशुतोष जोशी - March 25, 2020 0\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.\nट्रेण्डी पुणेरी पगडी (Trendy Puneri Pagdi)\nडोक्यावर फेटा किंवा पगडी घालण्याची गरज ऊन, वारा, पाऊस; तसेच, शत्रूंच्या वारापासूनही (हल्ला)डोक्याचे रक्षण व्हावे म्हणून भासली असावी. ती गरज नंतर परंपरा म्हणून मान्यता पावली. पुरुष डोक्यावर पगडी, फेटा, मुंडासे घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. पगडी पुढे पुरुषांच्या समाजात असलेल्या दर्ज्याचेमानक बनली.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/62297/", "date_download": "2023-05-30T05:20:17Z", "digest": "sha1:JV5GAIMSWZFAVAH537PFU4B2DD2MIGMB", "length": 11196, "nlines": 110, "source_domain": "mnews.esy.es", "title": "toilet cleaner: या toilet cleaner मुळे टॉयलेट राहील स्वच्छ आणि निर्जंतूक, संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी आजच खरेदी करा – use these toilet cleaner for clean and hygienic toilets-fea-ture | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra toilet cleaner: या toilet cleaner मुळे टॉयलेट राहील स्वच्छ आणि निर्जंतूक, संपूर्ण...\ntoilet cleaner: या toilet cleaner मुळे टॉयलेट राहील स्वच्छ आणि निर्जंतूक, संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी आजच खरेदी करा – use these toilet cleaner for clean and hygienic toilets-fea-ture\nबाथरूम आणि टॉयलेट नियमितपणे स्वच्छ करायला हवीत. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती टॉयलेटचा वापर करते. त्यामुळे या भागात जंतूंचा वावरही अधिक असतो. संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी टॉयलेट स्वच्छ आणि निर्जंतूक असायला हवं आणि यासाठी वापरा चांगल्या दर्जाचं toilet cleaner.\nआम्ही इथे तुम्हाला काही नावाजलेल्या टॉयलेट क्लीनरची माहिती देत आहोत. यातील काहीवर तुम्हाला चांगली ऑफरही मिळतेय.\nअॅमेझॉनच्या प्रेस्टो ब्रँडचं हे disinfectant toilet cleaner मुळे ९९.९९ टक्के किटाणू मारले जातात. यामुळे डाग चटकन स्वच्छ होतात. हे क्लीनर तुम्ही सिरॅमिक, मार्बल, ग्रॅनाईट, मोझॅक अशा वेगवेगळ्या सरफेससाठी वापरू शकता. बाथरूमच्या टाईल्स, लादी, सिंक, स्टीलचे नळ, शॉवर हेड्स अशा अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी हे ऑल इन वन क्लीनर वापरता येईल. यात तुम्हाला चार युनिट्सचा पॅक मिळतोय. GET THIS\nडोमेक्सच्या टॉयलेट क्लीनरचा हा तीनचा पॅक आहे. हे disinfectant expert liquid toilet cleaner अनेक प्रकारचे बॅक्टेरिया, वायरस, बुरशीचा खातमा अगदी सहज करतं. टॉयलेटला डिसइन्फकंट करण्यासाठी यात सोडियम हायफोक्लोराइटचा वापर करण्यात आला आहे. याच्या थिक फॉर्म्युलामुळे डाग चटकन स्वच्छ होतात. या बॉटलच्या युनिक डिझाइनमुळे टॉयलेट रिमच्या कानाकोपऱ्यात हे लिक्विड पोहोचते आणि संपूर्ण स्वच्छता मिळते. स्वच्छता, सुरक्षितता आणि मंद सुवास असं सगळं काही या domex मध्ये आहे. GET THIS\nहे आहे हार्पिक व्हाईट अ‍ॅण्ड शाइन toilet cleaner bleach. हे क्लीनर ९९ टक्के किटाणूंना मारून तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवते. तर, यातील ब्लीचमुळे तुमचं टॉयलेट पांढरशुभ्र अगदी नव्यासारखं दिसतं. हार्पिकसारख्या विश्वासार्ह ब्रँडचं हे टॉयलेट क्लीनर अधिक स्वच्छता आणि सुरक्षितता देतं. GET THIS\nसनीफ्रेश या ब्रँडचं हे Extra Strong Toilet Cleaner आहे. यातील अॅडव्हान्स, अधिक दाट फॉर्म्युलेशनमुळे टायलेट अधिकच स्वच्छ अगदी नव्यासारखं दिसतं. इतर टॉयलेट क्लीनरच्या तुलनेत हे क्लीनर दीडपट स्ट्राँग असल्याचा कंपनीचा दावा आहे. चटकन स्वच्छता होत असल्याने तुमचा वेळही वाचतो. हे टॉयलेट क्लीनर भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही टॉयलेटसाठी वापरता येईल. या पॅकमध्ये दोन टॉयलेट क्लीनर आणि दोन odonil freshner असा कॉम्बो मिळतोय. GET THIS\nहे आहे एशियन पेंट्सचं Viroprotek Xtremo disinfectant toilet cleaner. टॉयलेटमधील ९९.९ टक्के किटाणू मारून टॉयलेटचा १०० टक्के डागमुक्त करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. किटाणू मारणं, डाग नाहीसे करणं आणि टॉयलेट सुगंधी ठेवणं असा ट्रिपल फॉर्म्युला यात आहे. वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही प्रकारच्या टॉयलेटसाठी हे क्लीनर उपयुक्त आहे. कित्येक तास या क्लीनरचा परिणाम कायम राहतो. GET THIS GET THIS\nDisclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.\nIPL 2023 CSK VS GT Sara Ali Khan At Ipl Final Shubman Gill: सारा दीदी बेवफा है… शुभमन गिल आउट होताच स्टेडिअममध्ये दिसली सारा...\n सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव\nMumbai Worli BDD Chawl Municipal Corporation school Classrooms The Officers Sold; पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या; वरळीमध्ये धक्कादायक प्रकार\nkolhapur politics, भाजप शिंदेंच्या जवळकीने कोल्हापूरचं राजकारण बदललं; मुश्रीफ, बंटींसमोर ६ नेत्यांचं कडवं आव्हान –...\n‘त्या’ ट्वीटने मलिक येणार अडचणीत समीर वानखेडेंच्या मेहुणीची FIR दाखल\nकरोनाचे आकडे पुन्हा उलटे फिरले; बाधितांचा आकडा वाढला\njustice uu lalit, देशाच्या सरन्यायाधीशपदी कोकणाच्या सुपुत्राची वर्णी लागणार रमणांनी सुचवले उत्तराधिकाऱ्याचे नाव – cji...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/black-color-23x48mm-8mm-thickness-mix-metal-and-glass-mosaic-bathroom-tile-artistic-wall-tiles-gold-line-long-strip-template-glass-mosaic-product/", "date_download": "2023-05-30T04:40:29Z", "digest": "sha1:VWBM6SIDC5D3SERE5DKJ6MZDQ3VDBPN2", "length": 9484, "nlines": 213, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " सर्वोत्कृष्ट काळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास मोज़ेक बाथरूम टाइल कलात्मक वॉल टाइल्स गोल्ड लाईन लाँग स्ट्रिप टेम्पलेट ग्ला��� मोज़ेक ग्लास इलेक्ट्रोप्लेटिंग मेटल कलर वॉल आणि फ्लोर आणि बॅकग्राउंड वॉल डेकोरेशन मोज़ेक उत्पादक आणि कारखाना |विजय मोज़ेक", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nअॅल्युमिनियम सिलसह मॅजिक लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल...\nआधुनिक सजावट संगमरवरी दगड मिक्स मिरर ग्लास टाइल...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि...\nबॅकस्प्लॅश बाथरूम बेव्हल्ड एज ग्लास मोज़ेक टाइल f...\nयुरोपियन मार्केट ग्लास आणि स्टोन मिश्रित टाइल मोज़ेक Eu...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली गरम...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास मोज़ेक बाथरूम टाइल कलात्मक वॉल टाइल्स गोल्ड लाइन लांब पट्टी टेम्पलेट ग्लास मोज़ेक ग्लास इलेक्ट्रोप्लेटिंग मेटल कलर वॉल आणि फ्लोअर आणि बॅकग्राउंड वॉल डेकोरेशन मोज़ेक\nसाहित्य काच + धातू\nशीटचा आकार (मिमी) ३००*३००\nवस्तूची जाडी (मिमी) 8\nरंग राखाडी, तपकिरी, पांढरा, काळा\nसमाप्त प्रकार चकचकीत काच, स्वच्छ करणे सोपे\nशैली बॅकस्लॅश टाइल, वॉल टाइल, बॉर्डर टाइल\nकाठ प्रकार स्ट्रेट ऑफ रेक्टिफाइड\nव्यावसायिक / निवासी दोन्ही\nफ्लोअरिंग लुक नमुनेदार देखावा\nमजला उत्पादन प्रकार मोज़ेक टाइल\nस्थान किचन बॅकस्प्लॅश, बाथरूमची भिंत, फायरप्लेसची भिंत, शॉवरची भिंत\nपाणी संरक्षण पाणी प्रतिरोधक\nबॉक्सचे प्रमाण (पत्रके/बॉक्स) 11\nबॉक्सचे वजन (किग्रा/बॉक्स) 19\nपॅलेट प्रति बॉक्स ६३/७२\nपॅलेट्स प्रति कंटेनर 20\nउत्पादन तारीख सुमारे 30 दिवस\nउत्पादक हमी खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी उत्पादकाच्या दोषांविरुद्ध उत्पादनाची हमी आहे\nमागील: उच्च दर्जाचे किचन बॅकस्प्लॅश स्ट्रीप ग्लास स्टोन अॅल्युमिनियम मोज़ेक टाइल 300X300 इंटीरियर वॉल कलर मिक्स्चर ग्लास स्टोन मोझॅक टाइल स्वस्त किंमत युरोपियन स्टाइल ग्लास स्टोन मोझॅक टाइल्स वॉलसाठी\nपुढे: वॉल डेकोरेशनसाठी चायना फॅक्टरी स्ट्रिप गोल्डन ग्लास मोज़ेक मॉडर्न हाउस मेटल क्रिस्टल ग्लास वॉल डेकोर मोज़ेक टाइल्स\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nब्लू मोज़ेक बाथरूम टाइल्स काळ्या आणि पांढर्या मोसा...\nइनडोअर मॅट ब्लॅक आर्ट वॉल ग्लास मोज़ेक टाइल पुन्हा...\n��ाऊक कारखाना हेक्सागन किचन बॅकस्प्लॅश मा...\nओशन ब्लू ग्लास सीशेल मोज़ेक वॉल टाइल्स ची...\nउच्च दर्जाचे ग्लास स्टोन मोज़ेक टाइल्स कि...\nडायमंड मोज़ेक टाइल अॅल्युमिनियम मोज़ेक ब्लॅक मेटल...\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80,_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T05:59:30Z", "digest": "sha1:GG54WPEVWR4MDS4NMY24SEZ642TYPNH2", "length": 5839, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेफरसन काउंटी, अलाबामा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nबर्मिंगहॅम येथील जेफरसन काउंटी न्यायालय\nहा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील जेफरसन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेफरसन काउंटी (निःसंदिग्धीकरण).\nजेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बर्मिंगहॅम येथे आहे.[१]\n२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७४,७२१ इतकी होती.[२]\nजेफरसन काउंटी बर्मिंगहॅम-हूवर महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८१९ रोजी झाली.[१]\nइ.स. १८१९ मधील निर्मिती\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२२ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/a-minor-girl-from-patpanhala-was-abducted-by-unknown-persons/", "date_download": "2023-05-30T05:26:29Z", "digest": "sha1:MD2NXPDQG5SBUI5KRT43IGOZUELQGTXH", "length": 8827, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पाटपन्हाळा येथील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने पळविले | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर पाटपन्हाळा येथील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने पळविले\nपाटपन्हाळा येथील अल्पवयीन मुलीस अज्ञाताने पळविले\nकळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पाटपन्हाळ�� येथील रघुनाथ यशवंत पाटील यांच्या अल्पवयीन मुलीला (वय १५) त्यांच्या राहत्या घरातून अज्ञाताने दि. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पळवून नेले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी कळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केला आहे.\nतरी सादर घटनेचा पुढील तपास सपोनि श्रीकांत इंगवले करत आहेत.\nPrevious article‘या’ मागण्यांसाठी अस्थायी डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर\nNext articleभादोले-लाटवडे रस्त्यावर ८ फुटी अजगर आढळले\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपुण्यात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्यास अटक\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रद���शसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/maharashtra_507.html", "date_download": "2023-05-30T05:44:25Z", "digest": "sha1:DIJPJAESXWVRG73LFTYOP2XXDUL67YXX", "length": 7046, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष - डॉ.रणजित पाटील | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nप्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष - डॉ.रणजित पाटील\nमुंबई ( २८ जून २०१९ ) : राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल. मुंबईतील युनिटची संख्या वाढविण्यात येईल त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित कायद्यात सुधारणा करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.\nराज्यात अंमली पदार्थाची विक्री कुरिअर व पोस्टामार्फत होत असल्यासंदर्भात सदस्य अजित पवार यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते.\nडॉ.पाटील म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर राज्यात ठाणे, पुणे व नागपूर या आयुक्तालयाच्या ठिकाणी व औरंगाबाद, नाशिक शहर, रायगड या जिल्ह्याकरीता स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहेत. यासंदर्भातील गुन्ह्याचे प्रकरण दिवाणी न्यायालयाऐवजी सत्र न्यायालयात चालविणे, दोन वर्षाची शिक्षा १० वर्षे तर १० वर्षाची शिक्षा २० वर्षे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने केलेल्या कारवाईअंतर्गत एक हजार २१ कोटी ७३ लाख २१ हजार ८५३ रूपयांचे फेंटनेल ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. मुंबई शहरात अंमली पदार्थ विरोधी कक्षामार्फत आझाद मैदान, वरळी, बांद्रा, घाटकोपर व कांदिवली हे पाच युनिट कार्यरत असून, यांच्यात वाढ करण्यात येईल. तसेच विशेष पथकासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल. कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.\nमंगळवेढ्यात इतर राज्यातून येणाऱ्या अंमली पदार्थासंदर्भात चेक नाक्यावरील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येईल व जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईतील मानखुर्द व शिवाजीनगर येथील अल्पवयीन बालकांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येईल अशी माहितीही डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.\nयावेळी सदस्य सर्वश्री भारत भालके, अबु आझमी, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला होता.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bookstruck.app/book/2988/59566", "date_download": "2023-05-30T04:14:13Z", "digest": "sha1:ZKFDJG62GKLABQKB76IU7IGX7GXUXSUD", "length": 7453, "nlines": 58, "source_domain": "bookstruck.app", "title": "आरंभ : डिसेंबर २०२० सौंदर्य दृष्टी - Marathi", "raw_content": "\nआरंभ : डिसेंबर २०२० / सौंदर्य दृष्टी\nमी चंद्राला विचारले, \"हे चंद्रा सांग बरे, माझ्या प्रेयसीपेक्षाही सुंदर तरुणी या पृथ्वीवर आहे का रे\nचंद्र म्हणाला, \"मित्रा तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. अरे इतक्या लांबून रात्रीच्या अंधारात काहीच स्पष्ट दिसत नाही\nमी पुन्हा म्हटले, \"मित्रा, माझ्या प्रश्नाला अशी बगल देऊ नकोस. तुझं खरं खरं मत सांगायला संकोच करू नकोस. अरे, नजरेचा प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडून डोळे तपासून घे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चष्मा बनवून घे\nचंद्र उदास होऊन म्हणाला, \"मित्रा, हा उपाय मी करून बघितला होता. डॉक्टरांकडून डोळे तपासून चष्माही बनवून घेतला होता. पण ज्या क्षणी मी चष्मा लावून आरशात माझा चेहरा बघितला तर तो मला अतिशय कुरूप आणि ओबडधोबड व्रणांनी भरल्यासारखा दिसला त्याचक्षणी मी चष्मा फेकून दिला आणि आरसा फोडून टाकला. पुन्हा म्हणून मी आरशात माझा चेहरा नाही बघितला. त्यावर नासाने तर कहर केला आणि माझा खरा चेहरा जगासमोर आणला. ते पाहून मला जीव\nद्यावासा वाटला आणि मी डोंगराआड माझा चेहरा लपवला\nमग एका रात्री पृथ्वीवरच्या एका चिमुकल्याने त्याच्या आईला विचारले, \"आई चांदोमामा आज\nका गं नाही आला त्याच्या पोटात दुखत असेल की मग त्याला ताप आला असेल त्याच्या पोटात दुखत असेल की मग त्याला ताप आला असेल\nआईने सांगितले, \"नाही रे बाळा चांदोमामाने आज कदाचित सुट्टी घेतली असेल चांदोमामाने आज कदाचित सुट्टी घेतली असेल\nतसेच पृथ्वीवरील भगिनी सुद्धा चंद्र गायब झाल्याने अस्वस्थ झाल्या. एकमेकांना चंद्राबद्दल विचारू लागल्या. त्यांनाही वाटले की, चांदोमामाला सुट्टी हवी असेल अविरत सगळीकडे प्रकाशाचे दान देऊन तो बिचारा थकला असेल.\nहे विविध संवाद ऐकून चंद्र मला म्हणाला, \"हे ऐकून मला गहिवरून आले आणि कळले की लहान मुले तर काय निरागस असतात पण अजूनही लाखो भगिनी मला आपला भाऊच मानतात आणि भाऊबीजेला न चुकता मला ओवाळतात. मी सुंदर आहे की कुरूप हा विचार ते सर्वजण करत नाहीत. किंबहुना त्यांच्या दृष्टीने मी नेहमीच सुंदर आहे. असा विचार मनात येताच माझ्या मनातील संभ्रम दूर झाला आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की सौंदर्य हे रंग रूपावर अवलंबून नसतं तर ते बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं पण अजूनही लाखो भगिनी मला आपला भाऊच मानतात आणि भाऊबीजेला न चुकता मला ओवाळतात. मी सुंदर आहे की कुरूप हा विचार ते सर्वजण करत नाहीत. किंबहुना त्यांच्या दृष्टीने मी नेहमीच सुंदर आहे. असा विचार मनात येताच माझ्या मनातील संभ्रम दूर झाला आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की सौंदर्य हे रंग रूपावर अवलंबून नसतं तर ते बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतं\nचंद्र मला पुढे म्हणाला, \"म्हणून म्हणतो मित्रा, शहाणा असशील तर माझा एक सल्ला ऐक आपल्या प्रेयसीकडेच नव्हे तर समस्त स्त्रियांकडे चर्मचक्षूने नाही तर अंतरदृष्टीने पाहायला शिक, म्हणजे जगातील प्रत्येक स्त्री तुला सुंदर दिसल्यावाचून राहणार नाही आणि पुन्हा तुला मला असला प्रश्न विचारण्याची तुला गरज भासणार नाही आपल्या प्रेयसीकडेच नव्हे तर समस्त स्त्रियांकडे चर्मचक्षूने नाही तर अंतरदृष्टीने पाहायला शिक, म्हणजे जगातील प्रत्येक स्त्री तुला सुंदर दिसल्यावाचून राहणार नाही आणि पुन्हा तुला मला असला प्रश्न विचारण्याची तुला गरज भासणार नाही गरज भासणार नाही\nचंद्र केवढे तरी छान तत्वज्ञान शिकवून गेला, नाही\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nवर्ष तिसरे, अंक १६वा\nभारतीय समाज आणि स्त्रियांविषयीची मानसिकता\nदृष्टिकोन बदला..... समाज बदलेल\nभूत बंगला आणि ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/10000-army-personnel-in-eight-districts-of-manipur-tense-peace-in-the-state-12-people-died-131250560.html", "date_download": "2023-05-30T05:18:01Z", "digest": "sha1:APM2XI4GQ3SH47J755PQYT5HENBPTUXP", "length": 5948, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मणिपूरच्या आठ जिल्ह्यांत लष्कराचे 10 हजार जवान, राज्यात तणावपूर्ण शांतता; 12 जणांचा मृत्यू | 10,000 army personnel in eight districts of Manipur, tense peace in the state; 12 people died - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरक्षण:मणिपूरच्या आठ जिल्ह्यांत लष्कराचे 10 हजार जवान, राज्यात तणावपूर्ण शांतता; 12 जणांचा मृत्यू\nइम्फाळ / सत्यनारायण मिश्रा24 दिवसांपूर्वी\nमैतेई महिलांना वाचवण्यासाठी जमावासमोर महिलांचे सुरक्षा कडे.\nगेल्या तीन दिवसांपासून आरक्षणासाठी सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान मणिपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. शुक्रवारी राज्यात हिंसाचाराची एकही मोठी घटना घडली नाही. कर्फ्यू कायम आहे. इंटरनेटही बंद आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पुन्हा मुख्यमंत्री बीरेन सिंह व प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मणिपूरच्या स्थितीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय म्हणाले, मणिपूरमध्ये घटनेचे कलम ३५५ लागू करण्यात आलेले नाही.\nराज्यात लष्कराचे १० हजार जवान तैनात आहेत. सर्वाधिक प्रभावित चूराचांदपूरमध्ये आरएएफच्या ५ तुकड्या सज्ज आहेत. सीआरपीएफ व बीएसएफच्या १० तुकड्या दंगलरोधक वाहनांसह शुक्रवारी मणिपूरला पोहोचल्या. मणिपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रोखल्या आहेत. मेघालय पोलिसांनी कुकी व मैतेई समुदायाच्या १६ लोकांना अटक केली आहे. एका वृत्तानुसार, हिंसाचारात १२ लोकांचा मृत्यू झाला. तर १३ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.\nकोब्रा कमांडो आणि आयकर अधिकाऱ्याची हत्या\nचुराचांदपूर जिल्ह्यातील एका गावात सीआरपीएफचा कोब्रा कमांडो चोंखोलेन हाओकिपची गोळी घालून हत्या करण्यात आली. तो सुट्यांमध्ये आला होता. तर इम्फाळमध्ये कार्यरत आयकर अिधकारी लेमिनथांग हाओकिप यांचीही सरकारी निवासस्थानातून बाहेर काढत बेदन मारहाण करत हत्या करण्यात आली. भारतीय महसूल सेवा संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. तथापि, मणिपूरचे डीजीपी पी. डोंगल म्हणाले, समाजकंटकांनी एका ठाण्यातून शस्त्रे लुटली. त्यांना दारूगोळा परत करण्यास सांगितले आहे.\nडोंगराळ भागात गोळीबार : राज्याच्या डोंगराळ भागात आश्रय घेतलेले अतिरेकी व सुरक्षा दलांमध्ये शुक्रवारी पहाटे गोळीबार झाला. ते कोणत्या संघटनेचे आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/11/blog-post_30.html", "date_download": "2023-05-30T04:28:27Z", "digest": "sha1:AXX33DTUZECKLIGPHYNOGAQBWLKSTFZK", "length": 15209, "nlines": 122, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: ५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी", "raw_content": "\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्याकुळ संध्यासमयी\nदिवस दहावा (नाटक अकरावे आणि अंतिम) (२९ नोव्हेंबर २०१९)\n५९व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा २९ नोव्हेंबर २०१९ रोजी समारोप झाला. त्या दिवशी सादर झालेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचा हा परिचय...\nपूर्वायुष्यातील आठवणींनी व्याकुळ झालेला संध्यासमय\nदिवेलागणीची वेळ, मेघा वेदपाठक - प्रसिद्ध समाजसेविका - हॉलमधल्या आरामखुर्चीत बसली आहे. ‘संसार है इक नदिया’ या गीताचे बोल ऐकू येत आहेत. त्या बोलांबरोबर मेघाचं मन मागे जातं - खूप खूप मागे. विचारात हरवलेल्या स्थितीत ती खिडकीपाशी जाऊन उभी राहते आणि अभावितपणे हाक मारते - श्रीऽऽ\n मेघा वेदपाठकचा पहिला जीवनसाथी. अवघ्या सहा महिन्यांचा संसार, नंतर घटस्फोट दोघांचे रस्ते वेगवेगळे. मेघा समाजकार्यात रमली, श्री कविता आणि साहित्यात. मेघाचं समाजकार्य ‘एनजीओ’च्या माणसांबरोबर, श्रीची कविता साहित्यरसिकांबरोबर. मेघा काम करत असलेल्या संघटनेशी खूप माणसांचा संबंध. त्यातल्याच वेदपाठक नावाच्या कार्यकर्त्यासोबत तिचं लग्नही होतं. एक मुलगी होते त्यांना - श्वेता तिचं नाव.\nवेदपाठकचा एका अपघातात मृत्यू होतो. मग मायलेकी दोघींचंच कुटुंब. तिकडे श्रीकांतचंही एकट्याचं आयुष्य सुरू आहे. मेघाला खूप उशिरा कळलं - श्रीबरोबर राहणारा त्याचा मुलगा शेखर हा दत्तकपुत्र असल्याचं. मधल्या काळात बरीच वर्षं संपर्कच नाही ना कसा होणार एकमेकांचा सहवासच नको झालेला\n श्रीच्या कवितेनं त्यांना एकत��र आणलं. मग भेटीगाठी. प्रेमाचे धागे जुळतात. रोज सायंकाळी भेटण्याचं संकेतस्थळ पक्कं होतं. तिच्या भेटीसाठी आतुरलेला श्री संकेतस्थळी जाऊन बसतो. तिची वाट पाहत. तिचं उशिरानं येणं. संघटनेचं काम आटोपून येतं असते ती; पण त्या प्रतीक्षेतही श्रीला एक अनामिक आनंद मिळत असतो. अधूनमधून फिरायलाही जातात ती. पाण्यात पाय सोडून श्री बसलाय, ती मोकळ्या हवेत, गिरक्या घेत निसर्गाचा सहवास अनुभवतेय..... छान चाललेलं असतं सगळं.\nपण तिला होणारा उशीर ठरलेलाच. रोजचाच. इतका की ‘वाट बघून भेटण्याची हुरहुर संपली की ती येणार’ असं श्रीला वाटू लागतं. लग्नाआधीचेच हे दिवस. त्याला असं वाटतं, ही भविष्यातल्या घटनांची चाहूल तर नव्हे एकदा तर ती बोलून जाते - आपले रस्ते वेगळे, आपण लग्नाच्या बंधनात न अडकणं बरं\nतरीही होतं. अगदी थोड्या दिवसांतच मागचा अंक नव्याने सुरू होतो. त्यानं सायंकाळी फिरायला जाण्याचं ठरवावं, तिनं उशिरा यावं. त्यानं मित्रमंडळींसोबत पिकनिकला जायचं नक्की करावं, तिनं संघटनेच्या सभेचं कारण पुढे करत नकार द्यावा. रोज रोज संध्याकाळी फिरण्यात, आइस्क्रीम खाण्यात तिला रस नाही. अन् इतरांची घरं सावरताना आपला संसार मोडतोय याची श्रीला चिंता वाटतेय. त्याची कविता निखळ आनंद देणारी, तिची समाजसेवा मनाला समाधान देणारी, निःस्वार्थ; पण समाधान देणाऱ्या निःस्वार्थ समाजसेवेचाही एक कैफ असतो, एक धुंदी असते. त्यात मेघा हरवलीय. त्यातच संघटनेच्या कामानिमित्त वरचेवर घरी येणारा वेदपाठक.... त्याचं तर नाव नको श्रीला. शेवटी व्हायचं तेच...... घटस्फोट\nपंचवीस वर्षांपूर्वीचा तो पट मेघा आणि श्री या दोघांच्याही डोळ्यांपुढून वरचेवर सरकत असतो. अनेकवार येणाऱ्या ‘फ्लॅशबॅक’मधून. श्रीचा मुलगा शेखर नि मेघाची मुलगी श्वेता एकाच बँकेत नोकरीला. त्यांचे प्रेमसंबंध जुळतात. त्यांना एकमेकाच्या घरची परिस्थिती - म्हणजे त्या दोघांच्या अलग होण्यापुरतीच - ठाऊक होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मेघा नि श्रीला होत जाते. त्यांची संमतीही असते; पण मेघा नि श्री इतक्या वर्षांनी पुन्हा जवळ येत आहेत हेदेखील त्या मुलांना जाणवतं. आपलं नातं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर आता उभा राहतो. इतकी वर्षं परस्परांमधून दूर राहिलेली ती दोघं - एकत्र आली पाहिजेत असं दोघांनाही मनोमन वाटत असतं.\nशेखर हा श्रीचा दत्तकपुत्र. तो सात वर्���ांचा असताना त्याच्या आजारी आईला श्रीनं आधार दिला. दोन वर्षांनी ती जग सोडून गेली. श्रीनं शेखरला दत्तक घेतलं होतं. संसार न थाटता सच्चेपणे राहून आपल्याला आधार देणाऱ्या श्रीबद्दल शेखरच्या मनात असणारा नितांत आदर नि सुस्वरूप श्वेताचं ताजं टवटवीत प्रेम यांच्या चिमटीत सापडलेला शेखर श्वेतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतो. विचारान्ती श्वेताही तसाच निर्णय घेते. घरी आलेल्या श्रीचं स्वागत करून आपला निर्णय त्यांना सांगते.\nश्री आणि मेघानं समजावल्यावर शेखर नि श्वेता यांची नव्या जीवनातलं पहिलं पाऊल टाकण्याची तयारी होते. मेघाच्या आरामखुर्चीमागे तिचे हात हातात घेऊन उभा राहिलेला श्रीकांत - नव्हे, त्याचा आभासच तो...\nमेघा ‘फ्लॅशबॅक’मधून बाहेर येते. पडदा पडतो.\nआभार सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ या नाटकाचं हे कथानक. मनोहर सुर्वे यांनी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. या नाटकाबरोबरच एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीचा समारोप झाला.\n(सौजन्य : आकाशवाणी रत्नागिरी)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. या व्...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. धुआँ\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. अवघड ...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘रेस्...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘एक्स...\nरिमोट कंट्रोल : फक्त पहिल्या क्रमांकाच्या ईर्ष्येन...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. फेरा\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. ‘अनन...\n५९ वी राज्य नाट्य स्पर्धा. रत्नागिरी केंद्र. नांगर...\n‘अचानक’ नाटकाने रत्नागिरीत राज्य हौशी नाट्य स्पर्ध...\nराजकीय मह्त्त्वाकांक्षेपोटी मतदारांचा अवमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/success-story/169767/", "date_download": "2023-05-30T05:30:26Z", "digest": "sha1:FAUYEZCCCLYV7BMGNP7NUIL3AWQV2E7P", "length": 19404, "nlines": 134, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मनीषाची इच्छा…गवसला तिथे मार्ग! - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome यशोगाथा मनीषाची इच्छा…गवसला तिथे मार्ग\nमनीषाची इच्छा…गवसला तिथे मार्ग\nपरिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द, नवनवीन कल्पनांचा अंगिकार करण्याची वृत्ती आणि व्यवसायात उतरुन तो यशस्वी करण्याचे धाडस व कला या बाबी एकत्र आल्या म्हणजे उद्योजकतेचा पाया घातला जातो. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर शिवरी (ता. पुरंदर) येथील मनीषा संतोष कामथे यांनी मसाला आणि सहउत्पादने निर्मितीच्या क्षेत्रात यश मिळवून हे सिद्ध केलंय…\nमनीषा यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. घरच्या शेती व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण यासाठी त्यांची खूप ओढाताण होत असे. तीन मुले असल्याने त्यांच्या शिक्षणासाठीच्या खर्चाची जुळवाजुळव करणे कठीण होते. काहीतरी व्यवसाय करुन कुटुंबाला हातभार लावण्याचा त्यांचा विचार पाहून मावसबहिणीने डंका घेऊन मसाले कुटून देण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २०१९ मध्ये एक लहान मसाला यंत्र घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ग्राहकांचे मसाले कुटून देण्याचे काम केले.\nग्राहकांची गरज लक्षात घेऊन मनिषा यांनी पती संतोष कामथे यांच्या मदतीने बाजारातून चांगल्या प्रकारची मसाल्याची साधनसामुग्री आणून विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. मग व्यवसायाला आणखी जोड म्हणून शेवई यंत्र खरेदी करुन शेवई तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. मसाले, शेवई तयार करुन देत असतानाच स्वत:ही हे पदार्थ तयार करुन विक्रीदेखील सुरू केली. एक वेगळी आणि अस्सल चव राखल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला.\nशिवरीतील ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूहात मनीषाच्या सासू सदस्य होत्या. मनीषाची धडपड पाहून समुहाने त्यांना सासूच्या जागी सदस्य करून घेतले. २०२१ मध्ये शिवरीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत (आरसेटी) बचत गटांसाठी आयोजित १० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ४० प्रकारचे मसाले, लोणचे, शेव���ा, पापड आदी पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून आपल्या व्यवसायात वाढ करण्याची प्रेरणा मनीषा यांना मिळाली.\nआपल्या व्यवसायासाठी त्यांनी एचडीएफसी बँकेकडून ३ लाख रुपये कर्ज घेतले. पंचायत समितीकडून बीजभांडवल प्रकरण मंजूर झाले व ४० हजार रुपये मिळाले. इतर बँकाकडूनही कर्ज घेतले. त्यातून नवीन यंत्रे घेऊन व्यवसायाचा विस्तार केला. या माध्यमातून चार प्रकारचे लोणचे, शेवई, सांडगे, पापड, कुरडई, पापडी, बटाटा वेफर्स, खारवडे आदी पदार्थही बनवण्यास सुरुवात केली.\nऑगस्ट २०२२ मध्ये बारामती येथील शारदा महिला संघाअंतर्गत बारामती अॅग्री या गटाशी त्यांच्या व्यवसायाची जोडणी करण्यात आली. त्या माध्यमातून मनिषा यांची ‘फार्म दीदी’ या संस्थेची ओळख झाली. मनिषा यांनी बनवलेले लोणचे, मसाले, पापड त्यांच्या पसंतीस उतरले. त्यानुसार संस्थेसाठी पदार्थ बनवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिली. संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणानुसार त्यांच्या मागणीप्रमाणे लसूण लोणचे, लसूण चटणी, लिंबू मिरची लोणचे, चिली आदी पदार्थ बनविण्यास सुरूवात केली. ५० ते ६० किलोच्या ऑर्डरपासून सुरूवात होऊन आता दर पंधरा दिवसाला ८०० किलोपर्यंत पदार्थांची ऑडर मिळू लागली आहे. बचत गटाच्या सदस्य वैशाली हणुमंत वाबळे यांच्याबरोबर भागीदारीतून त्या या संस्थेला पदार्थ पुरवतात.\nयाच बरोबर मनीषा कामथे यांनी ‘महालक्ष्मी मसाले’ या नावाने मसाल्याचा स्वत:चा ब्रँड केला असून हळूहळू त्याला मागणी वाढत आहे. त्यांच्याकडे मसाले तयार करुन घेण्यासाठी तालुक्यात दूरवरून ग्राहक येतात. त्यांच्या मसाले तसेच इतर पदार्थांचे मार्केटिंग कोकणापर्यंत पोहोचले आहे. दीराची गाडी भाजीपाला विक्रीसाठी कोकणात जात असते. तेथेही महालक्ष्मी मसाल्यांचा प्रचार प्रसार करण्यात आला असून तेथूनही मागणी येत आहे.\nमसाले तयार करण्यासाठी मिरची पुणे येथील बाजारातून स्वत: निवड करुन विकत घेतली जाते. कच्ची मसाल्याची सामग्री लवंग, मिरी, दालचिनी आदी थेट केरळमधून खरेदी करण्यात येते. त्यामुळे मसाल्यांना अस्सल सुगंध आणि चव येते असे त्यांनी सांगितले.\nहे सर्व होत असताना त्यांना त्यांच्या ग्रामविकास स्वयंसहाय्यता समूहाचे मोठे पाठबळ लाभले आहे. गटाला बँकेडून मिळालेल्या कर्जाचा मोठा भाग मनीषा यांना व्यवसायवृद्धीसाठी क���्जरुपात दिला जातो. ज्योती आबनावे या गटाच्या अध्यक्षा तर पूर्वी गावच्या सरपंच असलेल्या अश्विनी क्षीरसागर सचिव आहेत.\n२०-२५ वर्षापूर्वीची स्थापना असलेल्या गटाचे बचत जमा करणे, छोट्या व्यवसायासाठी सदस्यांना अंतर्गत कर्ज वाटप व असे काम चालू होते. २०१९ ला हा गट – उमेद अभियानाशी जोडल्यानंतर सर्व सदस्य महिलांच्या व्यवसायाला गती आली. गावामध्ये २०च्यावर महिला स्वयंसहाय्यता समूह आहेत. ग्रामसंघाची दर १५ दिवसाला बैठक होत असते. गावातील बचत गटांच्या सर्व महिला यावेळी उपस्थित असतात. बैठकीत नवनवीन कल्पना पुढे येतात. त्यातून नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते.\nहा गट कृषी विभागाच्या ‘आत्मा’शी जोडला आहे. त्यामुळे बारामती येथे झालेल्या ‘कृषिक-२०२३’ प्रदर्शनात आत्माच्या माध्यमातून गटाला स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आला. याशिवाय पुणे विभागीय सरस विक्री प्रदर्शन ‘दख्खन जत्रा’ मध्येही स्टॉल लावण्यासाठी ‘उमेद’ अभियानाने स्टॉल उपलब्ध करुन दिला. यावेळी मनिषा कामथे यांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील ग्राहकांनीही ऑर्डर दिल्या. बचत गटाला आता स्वस्त धान्य दुकान परवाना मंजूर झाला असून प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.\nमनीषा कामथे यांनी ‘फार्म दीदी’ संस्थेला पुरवलेल्या पदार्थांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) संस्थेकडून विशेष पुरस्कार मिळाला आहे. युनडीपीच्या प्रतिनिधींनी मनीषा यांच्या युनिटची पाहणी करीत त्यांची संघर्षगाथा जाणून घेतली. ही संघर्षगाथा आता यशोगाथा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त जगातील दोनशे देशामध्ये प्रसारित झाली. खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाला झळाळी मिळाली, असे म्हणता येईल.\nमनीषा कामथे, शिवरी:- सध्या आमच्याकडे दोन- तीन महिला नियमित काम करत असून बचत गटातील अन्य सदस्य महिलांनाही आपल्या पदार्थ निर्मितीमध्ये सहभागी करुन घेत रोजगार निर्माण केला आहे. पदार्थांना मागणी मोठी असून आता व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या यंत्रसामुग्री घ्यायच्या आहेत. त्यासाठी बरीच भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे. कृषी विभागामार्फत प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (पीएमएफएमई) १५ ते २० लाख रुपयांपर्यंत अर्थसह��य्य व कर्जासाठी प्रस्ताव तयार करणार आहे.\n-सचिन गाढवे,माहिती अधिकारी, पुणे\nPrevious articleमाजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम\nNext articleशेतकऱ्यांच्या दर्जेदार उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार- पंकज रहांगडाले\nतीन भावांची एकाचवेळी पोलीस दलात निवड; परभणीतील भावंडांची यशोगाथा\nबोरगावच्या तीन सख्ख्या बहिणी पोलिस दलात\nआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भाजीपाला पीक लागवड\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://byjusexamprep.com/mpsc-combined-mains-exam-analysis-in-marathi-i", "date_download": "2023-05-30T05:04:55Z", "digest": "sha1:7WDGHVU27CQQRSJGMY3NYZYVJBVXK2ID", "length": 44872, "nlines": 890, "source_domain": "byjusexamprep.com", "title": "MPSC Combined Mains Exam Analysis in Marathi, MPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022", "raw_content": "\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022, अडचण पातळी, प्रश्न नमुना, प्रयत्न\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) MPSC संयुक्त 2022 मुख्य परीक्षा घेतली आहे. मुख्य परीक्षेसाठी तपशीलवार MPSC संयुक्त 2022 परीक्षेचे विश्लेषण प्रदान केले आहे जेणेकरून उमेदवारांना एकूण चांगले प्रयत्न, विचारलेले प्रश्न इत्यादी तपशील मिळतील. लेखातील तपशील शोधा आणि MPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022 वर विनामूल्य सत्र पहा.\n1. MPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022\n2. MPSC संयुक्त मुख्य विश्लेषण 2022 - मुख्य ठळक मुद्दे\n3. MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022: परीक्षेची अडचण पातळी\n4. MPSC संयुक्त मुख्य 2022: प्रश्नांचे गुणांचे वजन\n5. MPSC संयुक्त मुख्य अपेक्षित कट ऑफ 2022\n6. MPSC संयुक्त माघील वर्षाचे परीक्षा विश्लेषण\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022\nमुख्य परीक्षेसाठी MPSC Combined Mains Analysis 2022 मध्ये परीक्षेच्या एकूण अडचणीवर लक्ष केंद्रित केले आहे. MPSC Combined Exam 2022 साठी ऑफलाईन-आधारित परीक्षा पद्धतीचा वापर केला जाईल. जेव्हा संयुक्त परीक्षा संपेल, तेव्हा हा विभाग परीक्षेचा सारांश देईल. एमपीएससी कम्बाइन्ड एक्झाम पॅटर्नमध्ये परीक्षेची रचना आणि शैलीची माहितीही दिली जाणार आहे.\nएमपीएससीने (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) 11, 25 सप्टेंबर आणि 15, 16 ऑक्टोबर 2022 रोजी एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा (2020 परीक्षा चक्र) आयोजित केली. जे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील त्यांना मुलाखत परीक्षेत (फक्त पीएसआयसाठी) परवानगी दिली जाईल.\nMPSC संयुक्त मुख्य विश्लेषण 2022 - मुख्य ठळक मुद्दे\nतज्ज्ञांच्या मते, MPSC Combined Mains Analysis (2020 exam cycle) जाणून घेतल्यास परीक्षेची तयारी सुधारण्यास आणि आगामी परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत होते. इच्छुकाच्या परीक्षेच्या पुनरावलोकनाच्या आधारे, एमपीएससी संयुक्त मुख्य 2022 परीक्षा विश्लेषणाचे ठळक मुद्दे येथे दिले आहेत:\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा 11, 25 सप्टेंबर आणि 15, 16 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.\nपरीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी\nएकूण प्रश्नांची संख्या 100 आहे.\nपरीक्षा ऑफलाइन पद्धतीने (OMR-आधारित) घेण्यात आली.\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022: परीक्षेचा नमुना\nप्रश्नपत्रिकेवर आधारित MPSC संयुक्त मुख्य परीक्षेचे महत्त्वाचे तपशील येथे आहेत:\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022\nएकूण 200 प्रश्न (प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न)\n400 गुण (प्रत्येक पेपरमध्ये 200 गुण)\nमराठी आणि इंग्रजी भाषा\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022: परीक्षेची अडचण पातळी\nआम्ही प्रत्येक विभाग/विभागासाठी MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022 ची अडचण पातळी सादर केली आहे. उमेदवार विभागवार तक्त्यामध्ये प्रश्नांची पातळी तपासू शकतात:\nपेपर 2 (PSI) मध्यम\nपेपर 2 (ASO) मध्यम\nपेपर 2 (STI) मध्यम\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022 - चांगले प्रयत्न\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण, 2022 आणि परीक्षेत बसलेल्या इच्छुकांनी सामायिक केलेल्या पुनरावलोकनानुसार, \"Byjus' Exam Prep\" तज्ञांकडून Good Attempts दिले जातील.\nMPSC संयुक्त मुख्य 2022: प्रश्नांचे गुणांचे वजन\nखालील तक्त्यामध्ये, MPSC संयुक्त मुख्य 2022 पेपरचे प्रश्नचिन्हांचे वेटेज दिले आहे:\nखालील तक्त्यात एमपीएससी संयुक्त मुख्य पेपर 1 (2020 परीक्षा चक्र) साठी प्रश्नचिन्ह वेटेज दिले आहे:\nखालील तक्त्यात एमपीएससी संयुक्त मुख्य पेपर 2: PSI साठी प्रश्नचिन्ह वेटेज दिले आहे:\nखालील तक्त्यात एमपीएससी संयुक्त मुख्य पेपर 2: STI साठी प्रश्नचिन्ह वेटेज दिले आहे:\nखालील तक्त्यात एमपीएससी संयुक्त मुख्य पेपर 2: ASO साठी प्रश्नचिन्ह वेटेज दिले आहे:\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण 2022: विभागवार पुनरावलोकन\nएमपीएससी संयुक्त मुख्य 2022 परीक्षेत बसलेले उमेदवार विभागवार पुनरावलोकन पाहू ���कतात:\nएमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा पेपर क्रमांक एक मध्ये तीन Sections असतात: ज्यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण व सामान्य-ज्ञान यांचा समावेश असतो. मराठी व्याकरणावर 50 प्रश्न, तर इंग्रजी व्याकरणावर 30 व सामान्य ज्ञान यावर 20 प्रश्न, अशी या पेपरची रचना असते. पेपर चे एकूण स्वरूप बघितले, तर पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता. परंतु सामान्य ज्ञान या घटकावरील प्रश्न सोपे होते. फक्त मराठी व इंग्रजी वरील प्रश्नांचा दर्जा हा मध्यम प्रकाराचा होता.\nपेपर एक मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले होते:\nधातु Passage E-गोपाला एप्लीकेशन\nविरुद्धार्थी Correct synonym कवचकुंडल मोहीम\nशब्द Prefix जागतिक शांतता निर्देशांक\nम्हणी Antonyms नवीन शैक्षणिक धोरण 2020\nशब्दसिद्धी Positive degree E-श्रम पोर्टल\nवाक्प्रचार गेल ऑम्लेट यांची पुस्तके\nलिंग माहिती अधिकार अधिनियम 2005\nपर्यायी शब्द महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015\nएमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षा 2020 साठी 25 सप्टेंबर 2022 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण पेपर हा 'मध्यम' संवर्गातील होता. कायदे या घटकावर जवळपास पंचावन्न प्रश्न विचारले होते. लॉजिकल रिझनिंग वर 15 प्रश्न व सामान्य ज्ञान या विषयावर जवळपास तीस प्रश्न विचारण्यात आले होते.\nपेपर 2 (PSI) मध्ये खालील घटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले होते:\nभारतीय दंड संहिता 1860\nफौजदारी प्रक्रिया संहिता 1973\nभारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872\nमहिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005\nहुंडा प्रतिबंधक कायदा 1961\nमानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 वनक्षेत्रे\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 प्रवरा नदी\nएसटीआय हा पेपर यावेळी 'मध्यम' स्वरूपाचा होता. खूप जास्त अवघड व सोपे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत नव्हते. जवळपास 55 प्रश्न अर्थव्यवस्था या घटकावर विचारलेले होते आणि उर्वरित GS या घटकावर विचारले होते.\nदिशा वरील प्रश्न जगन्नाथ शंकर शेठ वन विकास महामंडळ\nसत्य विधाने तरुण मराठा पक्ष महाराष्ट्रातील खाण क्षेत्र\nकॅलेंडर विष्णुबुवा ब्रह्मचारी चक्रीवादळ\nनैसर्गिक संख्या क्रांतिकारी उपक्रम राष्ट्रीय उद्यान\nवय यावरील प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेतील संख्याबळ नदीच्या उपनद्या\nवेन आकृती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महत्वाची ऐतिहासिक घटना\nगुणोत्तर प्रमाण केंद्रश���सित प्रदेश एल्फिस्टन कॉलेज\nजनगणना 2011 सरकारिया आयोग ७३वी घटनादुरुस्ती\nम्हाडा संस्था राज्य धोरणांचे निर्देशक तत्त्व प्रशासकीय विभाग\nआर्थिक सर्वेक्षण अहवाल माहितीचा अधिकार मूलभूत कर्तव्य\nखाली दिलेल्या सारणी मध्ये तुम्हाला ASO च्या पेपर मध्ये कोण कोणत्या घटकावर प्रश्न विचारले होते यासंबंधीचे माहिती देण्यात आली आहे.\nराज्य धोरणाचे निर्देशक तत्व\nभारताच्या संविधान सभेच्या विविध समिती\nसामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा राज्यसभा\nकेंद्रीय राज्य विधान संबंध\nसंविधान सभेच्या महिला सदस्य\nMPSC संयुक्त मुख्य अपेक्षित कट ऑफ 2022\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा विश्लेषण आणि पुनरावलोकनानुसार, परीक्षेसाठी अपेक्षित कट-ऑफ खाली दिले आहेत.\nMPSC संयुक्त मुख्य 2022 अपेक्षित कट-ऑफ - (सूचित केले जाईल)\nMPSC संयुक्त मुख्य 2022: विचारलेले प्रश्न\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022 मध्ये खालील प्रश्न विचारण्यात आले:\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022 (Paper 1) मध्ये खालील प्रश्न विचारण्यात आले होते:\n'तिरस्कार' या शब्दाच्या संधीची फोड\n'एक रुपयास दोन चिकू मिळतात.' या विधानातील अधोरेखित शब्दातील 'स' हा चतुर्थीचा प्रत्यय कोणता अर्थ सूचित करतो \n'कन्या' या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द कोणता \n“चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालणार नाही,” या विधानाचे प्रश्नार्थक रूपांतर काय होईल \n आता विडा द्या.' या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.\n'संत भक्तीने देवाला वश करतात' या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नाम प्रकार ओळखा.\n'सलगी' चा विरुद्धार्थी शब्द कोणता \n\"मागून' आला नि तिखट झाला,” हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे \nअमृता प्रीतमच्या शोधयात्रेत तिला मिळालेली अनमोल भेट कोणती \nइमरोजच्या मते प्रेम म्हणजे काय \n''इ-गोपाल' अॅप्लीकेशन काय आहे \nकुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दर दोन वर्षांनी दिला जाणारा जनस्थान पुरस्कार 2021 मध्ये आला -------यांना देण्यात आला.\nदर दिवशी 15 लाख कोविंड लसीच्या मात्रा देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या मोहिमेचे नाव काय आहे \nखालीलपैकी कोणत्या देशाचा 2021 च्या इन्स्टिटयुट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, ऑस्ट्रेलिया ने तयार केलेल्या जागतिक शांतता निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे \n'नव शैक्षणिक धोरण, 2020' संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत \nभारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 230 बाबत विषम शोधा.\nभारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 36 नुसार खालील उत्तर द्या:\nभारतीय दंड संहितेच्या अंतर्गत संबंधित तरतुदीसह गुन्हा जुळवा\nभारतीय दंड संहिता 1860 च्या कोणत्या प्रकरणात निवडणुकांसंबंधीचे गुन्हे समाविष्ट आहेत\n‘अ’ ‘ब’ ला पत्नीचा खून करण्यास प्रवृत्त करतो. 'बी' सहमत आहे, परंतु गुन्हा करत नाही. भारतीय दंड संहिता अंतर्गत 'अ' कोणती शिक्षा आहे\nभारतीय दंड संहितेच्या कलम 82 नुसार, कोणत्या वयाच्या मुलाने केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा मानली जात नाही\nभारतीय दंड संहितेच्या खालीलपैकी कोणते प्रकरण केवळ धर्माशी संबंधित गुन्ह्यांशी संबंधित आहे\nफौजदारी प्रक्रिया संहितेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा उल्लेख आहे\nसोलापूर नगरपरिषदेच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज खाली उतरवण्यास _______ने नकार दिला.\nजगन्नाथ शंकरशेठ हे ______ चे संस्थापक जनक म्हणून ओळखले जातात.\nदिनकरराव जवळकर यांनी ‘विजय मराठा’ या वृत्तपत्रात कोणत्या टोपण नावाने लेखन केले\nतरुण मराठा पक्षाची स्थापना कोणी केली\nविष्णुबुवा ब्रह्मचारी यांना 'कम्युनिझमचे पहिले प्रवर्तक' कोणी म्हटले\nराष्ट्र ही 'एकीकृत लोक' अशी व्याख्या कोणी केली\n_____ हे नाशिक येथील क्रांतिकारी उपक्रमांचे नेते होते.\nमहाराष्ट्र विधान परिषदेने नोव्हेंबर 2021 मध्ये प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कोणत्या राजकीय पक्षाच्या महाराष्ट्र विधानपरिषदेत सर्वाधिक जागा आहेत\nकार्यकाळानुसार योग्य क्रमाने व्यवस्था करा (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री)\nभारतातील कोणती राज्ये केंद्रशासित प्रदेशाच्या श्रेणीतून राज्य म्हणून पदोन्नत झाली आहेत\nसरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे\nखालीलपैकी कोणते राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांच्या अंमलबजावणीची उदाहरणे आहेत\nराज्यातील ग्रामीण भागात घरबांधणी योजना केव्हा व कोणती सुरू झाली\n17-05-2021 मध्ये कोणत्या चक्री वादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिणाम झाला\n25 सप्टेंबर 1916 रोजी डॉ. अॅनी बेझंट यांनी मद्रास येथे कोणत्या संघटनेची स्थापना केली\nविविध प्रदेशांतील लोक इतर संस्कृती आणि भाषांशी परिचित व्हावेत यासाठी ____ अंतर भारतीची संकल्पना मांडली.\nहंटर कमिशनमुळे कोणते बदल झाले\nअलाहाबाद येथे 1910 मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली. त्याचे म���ख्यालय कोठे होते\nशेतकरी आणि कामगार हे राष्ट्राचे खरे भक्कम आधारस्तंभ आहेत, पण आता त्यांना त्रास होत आहे, असे सांगून त्यांची व्यथा कोणी व्यक्त केली\n26 नोव्हेंबर 1949 पासून भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतुदी लागू झाल्या\nभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे\nMPSC संयुक्त माघील वर्षाचे परीक्षा विश्लेषण\nमागील वर्षी एमपीएससी संयुक्त परीक्षा विश्लेषण आगामी एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. कारण परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि किती प्रश्न विचारले जातात याचा अंदाज आपणच लावू शकतो.\nखाली आम्ही एमपीएससी संयुक्त मुख्य 2021 परीक्षेसाठी संपूर्ण परीक्षा विश्लेषण दिले आहे:\nतारीख आणि दिवस पेपर काठीण्य पातळी Good Attempts\n09 जुलै 2022 (शनिवार) पेपर 1 सोपे-मध्यम 70-75\n17 जुलै 2022 (रविवारी) पेपर 2 (पीएसआय) सोपे-मध्यम 75-80\n24 जुलै 2022 (रविवार) पेपर 2 (एएसओ) सोपे-मध्यम 70-75\n31 जुलै 2022(रविवार) पेपर 2 (एसटीआय) मध्यम-कठीण 80-85\nMPSC संयुक्त पेपर-निहाय विश्लेषण\nखालील तक्त्यामध्ये, MPSC संयुक्त मुख्य 2022 पेपरचे प्रश्नचिन्हांचे वेटेज दिले आहे:\nखालील तक्त्यामध्ये 09 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पेपर 1 साठी विषयानुसार महत्त्व दिले आहे:\nखालील तक्त्यामध्ये 17 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या PSI पदाच्या पेपर 2 साठी विषयानुसार महत्त्व दिले आहे:\nखालील तक्ता 24 जुलै 2022 रोजी आयोजित केलेल्या STI पोस्टच्या पेपर 2 साठी विषयानुसार गुण-संख्या देते:\nखाली दिलेल्या सारणी मध्ये तुम्हाला 31 जुलै 2022 रोजी झालेल्या पेपर क्रमांक दोन चे प्रश्न निहाय गुणसंख्या मिळणार आहे:\nMPSC संयुक्त परीक्षा विश्लेषण काय असते\nMPSC Combined Analysis आगामी एमपीएससी संयुक्त मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे आहे. कारण परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात, कोणत्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि किती प्रश्न विचारले जातात याचा अंदाज आपणच लावू शकतो.\nMPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022 नंतर काय होईल\nMPSC Combined Exam 2022 चे निकाल आणि कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध केले जातील, जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत.\nMPSC संयुक्त मुख्य पेपर 1 परीक्षेत 2022 मध्ये किती प्रश्न विचारले गेले\n'MPSC संयुक्त मुख्य परीक्षा 2022' मध्य�� पेपर 1 मध्ये 200 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात.\nMPSC संयुक्त मुख्य 2022 परीक्षेसाठी अपेक्षित कटऑफ काय आहे\nMPSC संयुक्त मुख्य 2022 परीक्षा विश्लेषण आणि पुनरावलोकनानुसार, परीक्षेसाठी अपेक्षित कट-ऑफ परीक्षेनंतर सूचित केले जातील.\nMPSC संयुक्त मुख्य 2022 'पेपर 1' ची अवघड पातळी किती आहे\nMPSC संयुक्त मुख्य 2022 'पेपर 1' ची काठीण्य पातळी मध्यम ते कठीण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/lodge-owner-and-his-son-were-brutally-beaten-up-by-mob-for-not-allowing-them-to-go-to-the-toilet-vaizapur-mhkd-852298.html", "date_download": "2023-05-30T05:43:12Z", "digest": "sha1:DHNAVW6NP2QBBXC6LTJ55HLALWUK4CEY", "length": 11278, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गट भिडले, वैजापूरमध्ये लॉज मालकासह एकाला बेदम मारहाण – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गट भिडले, वैजापूरमध्ये लॉज मालकासह एकाला बेदम मारहाण\nशौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गट भिडले, वैजापूरमध्ये लॉज मालकासह एकाला बेदम मारहाण\nवैजापूर येथे घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.\nइस्त्रीवाल्याच्या मुलीनं करून दाखवलं, लेकीचं यश पाहून कुटुंबीय गहिवरले, Video\nलग्नाला 12 वर्ष होऊनही घरात पाळणा हलेना; पत्नीला दिली भयानक शिक्षा, जीवच घेतला\nघरच्यांचा विरोध पत्करुन केलं Love Marriage, पण 6 महिन्यातच घडलं भयानक\nसौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये 'हा' अभिनेता करणार रणबीर कपूरला रिप्लेस\nछत्रपती संभाजीनगर, 20 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. मारहाण, आर्थिक फसवणूक तसेच आत्महत्या, हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.\nशौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून जमावाने लॉज मालकास आणि मुलास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैजापूर इथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच मारहाणीनंतर काही काळ वैजापुरात तणावाचे वातावरण होते.\nतुमच्या शहरातून (छ. संभाजीनगर)\nइतका निर्दयीपणा येतो कुठून 2 दिवसांच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबला आणि...\nChhatrapati Sambhaji Nagar Weather Update : कुलरमध्ये पाणी जास्त टाका, पाहा संभाजीनगरमधील आजचे तापमान\nसेम टू सेम हस्ताक्षर, 372 विद्यार��थ्यांचे पेपर 2 शिक्षकांनी लिहिले; कारण काय\n आजचं तापमान आधी चेक करा\nChhatrapati Sambhaji Nagar Weather Update : बाहेर पडण्यापूर्वी घ्यावीच लागणार काळजी, संभाजीनगरमधील आज तापमान करणार काहिली\nहातमागावर विणलेल्या कपड्यांची करा खरेदी, हॅण्डलूम एक्स्पोमध्ये आहे सुवर्णसंधी\nत्या 392 पेपरमध्ये शिक्षकांनीच उत्तरं दिली 12वीच्या निकालानंतर धक्कादायक प्रकार समोर\nChhatrapati Sambhaji Nagar News : 'आपलं हे शेवटचं बोलणं', मित्रांना कॉल करुन तरुणानं केलं धक्कादायक कृत्य\nकांद्यानं आणलं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, 300 क्विंटल पिकावर जेसीबी फिरवण्याची वेळ,Video\nChhatrapati Sambhaji Nagar Weather Update : उष्णतेनं केला आहे संभाजीनगरमध्ये चांगलाच कहर, पाहा आजचं तापमान\nChhatrapati Sambhaji Nagar Weather Update : छत्रपती संभाजीनगरला ऊनाच्या झळा, बाहेर पडण्याआधी पाहा आजचं तापमान\nछत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शौचालयामध्ये जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी जमावाने लॉज चालक आणि मालकाला चक्क लोखंडी रॉडने फिल्मी स्टाइल बेदम मारहाण केली. वैजापूर शहराजवळ असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. तर या घटनेनंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.\nशेगावला दर्शनासाठी निघाले मात्र रस्त्यातच 6 जणांचा मृत्यू; समृद्धी महामार्गावर घडलं भयानक\nतौसीफ हनिफोद्दीन शेख, सय्यद अजहर कदीर आणि जमील सगीर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत इंगळे वस्तीवर राहणारे लॉजचालक आकाश मापारी आणि त्यांचे वडील संजय मापारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2023-05-30T04:43:01Z", "digest": "sha1:USTRTF4DKTYYTD4T6HMOXDN3Y5GFI4FR", "length": 9210, "nlines": 248, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n\"तमिळ चित्रपट अभिनेते\" वर्गातील लेख\nए��ूण १५० पैकी खालील १५० पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०२२ रोजी २१:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/maharashtra_747.html", "date_download": "2023-05-30T04:03:51Z", "digest": "sha1:NQFQU7IG5ILIDCWTCBSUPEZIT3E4ILOF", "length": 5390, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); आदिवासी चिकू महोत्सवात आर्थिक गैरव्यवहार नाही - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nआदिवासी चिकू महोत्सवात आर्थिक गैरव्यवहार नाही - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके\nमुंबई ( २६ जून २०१९ ) : पालघर जिल्ह्यात चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नोंदणीकृत आणि अनुभवी रूरल एन्ट्पिनर्स वेलफेअर फाउंडेशन या संस्थेला काम देण्यात आले. सदर संस्थेस महोत्सवासाठी २४ लाख रुपये देण्याचे ठरले होते मात्र, पाच लाख रुपये दिले आहेत. कोणत्याही रक्कमेचे अतिप्रदान अथवा गैरव्यवहार झाला नसल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत दिली.\nबोर्डी येथील चिकू महोत्सवातील आयोजकांनी केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य पास्कल धनारे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना डॉ. उईके बोलत होते.\nडॉ.उईके म्हणाले, बोर्डी येथे आयोजित चिकू महोत्सवामध्ये आदिवासी समुदायाच्या सहभागाबाबत रू. २४ लाख इतकी रक्कम विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली होती. परंतु, त्याबाबत वेगवेगळ्या संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर सदर प्रकरणाची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात आली. स्टॉल, नृत्यसादरीकरण आणि भोजनसाठी संस्थेस पाच लाख देण्यात आले. उर्वरित रक्कम अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकार अतिप्रदान अथवा गैरप्रकार झालेला नसल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_11.html", "date_download": "2023-05-30T03:40:43Z", "digest": "sha1:XCIZ3IJTI3FCARDIPUPB4RUXMPKMF3YQ", "length": 10330, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लामची नैतिक चेतना : पवित्र कुरआनच्या संदर्भात | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nइस्लामची नैतिक चेतना : पवित्र कुरआनच्या संदर्भात\nप्रस्तुत पुरनकाचा एकमेव उद्देश मानवतेशी संबंधित इस्लामच्या नैतिक चेतनेशी प्रत्येकाला परिचित केले जावे ज्यामुळे मनुष्याने स्वत:चे जीवन सुधार व जीवन सुशोभित करण्यासाठी या चेतनेचा उपयोग करावा.\nया पुस्तकात इस्लाम धर्माच्या नैतिकचेतना प्रदर्शित करताना पवित्र कुरआनचे आदेश, कुरआन शिकवणीचे शाब्दिक अर्थासह भावनात्मक हेतुला देखील व्यक्त केले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य या ग्रंथाचे आहे. कुरआन ग्रंथांत जागोजागी विखुरलेल्या नैतिक शिकवणींना या पुस्तकात विषयानुरूप एकत्रित केले आहे.\nआयएमपीटी अ.क्र. 49 -पृष्ठे - 64 मूल्य - 15 आवृत्ती - 2 (2005)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजा��ी धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2023-05-30T04:09:10Z", "digest": "sha1:4GH2P2VICUDBPJOOZ7QLZ7AWOJ2N6BSS", "length": 5790, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "धन्वंतरी रुग्णालय | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags धन्वंतरी रुग्णालय\nडॉ. एकनाथ गोळे – कोकणविकासाचा ध्यास \nडॉ. एकनाथ म��ुसूदन गोळे हे मुंबईच्या दादरचे की दापोली तालुक्यातील हर्णेचे असा प्रश्न पडावा इतके ते या दोन्ही गावांशी एकरूप झालेले होते. त्यांनी रेडिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस मुंबईत केली, परंतु त्यांनी हर्णे-दापोलीच्या विकासाचा ध्यास आयुष्यभर घेतला. तसे अनेक उपक्रम त्यांनी त्या तालुक्यात केले...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.unitedwecare.com/mr/anandi-jodpyache-gupta-sos-natesambandha-nirogi-thevane/", "date_download": "2023-05-30T04:45:34Z", "digest": "sha1:COW6JHB5QNPPY2RDQI56M7NYRT6DLMIW", "length": 20310, "nlines": 132, "source_domain": "www.unitedwecare.com", "title": "Secret Sauce of a happy couple: Keeping relationships healthy", "raw_content": "\nआनंदी जोडप्याचा गुप्त सॉस: नातेसंबंध निरोगी ठेवणे\nतुम्हाला आठवतंय की तुम्ही पहिल्यांदा डेटिंग कधी सुरू केली होती तथापि, एक गुप्त सॉस आपल्याला आपले नाते कायमचे टिकवून ठेवण्यास आणि ते खूप परिपूर्ण बनविण्यात मदत करू शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गुप्त सॉसमध्ये काय आहे जे तुमचे नाते आनंदी आणि निरोगी ठेवते. असे केल्याने, तुमच्या दोघांना फक्त जवळचे वाटेल असे नाही, तर तुम्ही अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यास आणि विवादांचे जलद निराकरण करण्यात देखील सक्षम व्हाल. पण ते आरोग्यदायी नाही आणि काहीवेळा ते तुमच्या समस्या आणखी वाढवू शकते. जेव्हा तुम्ही स्वतःला सकारात्मकतेने व्यक्त करता, तेव्हा तुमचा जोडीदार बचावात्मक होण्याऐवजी आणि बंद पडण्याऐवजी समोरील समस्या ऐकण्यास आणि चर्चा कर��्यास अधिक इच्छुक असेल.\nतुम्हाला आठवतंय की तुम्ही पहिल्यांदा डेटिंग कधी सुरू केली होती सर्व काही नवीन आणि रोमांचक होते आणि असे वाटत होते की आपले नाते कायम राहील. पण आता, तुम्ही आणि तुमचा जोडीदार तोच वेग आणि स्पार्क राखण्यासाठी धडपडत आहात. प्रत्येकाला सुखी जोडपे बनवायचे असते आणि त्यासाठी दोघांनी सतत एकत्र काम केले पाहिजे. तथापि, एक गुप्त सॉस आपल्याला आपले नाते कायमचे टिकवून ठेवण्यास आणि ते खूप परिपूर्ण बनविण्यात मदत करू शकते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गुप्त सॉसमध्ये काय आहे जे तुमचे नाते आनंदी आणि निरोगी ठेवते. जोडप्यांना आनंदी बनवणारे गुप्त सॉसचे दहा प्रमुख घटक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.\nगुप्त सॉसचे दहा महत्त्वपूर्ण घटक जे जोडप्यांना आनंदी बनवतात\nआनंदी जोडपे होण्यासाठी तुमचे सर्व प्रयत्न नष्ट करू शकणारी एक गोष्ट म्हणजे खराब संवाद. हे माध्यम एक महत्त्वपूर्ण समस्या आहे ज्याचा सामना अनेक जोडप्यांना होतो. जोडपे म्हणून तुमचे यश तुम्ही एकमेकांशी किती चांगले संवाद साधता यावर अवलंबून असते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी संवाद साधण्यात समस्या येत असल्यास, तुम्ही एकमेकांपासून दूर जाल. तुमचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, उदाहरणार्थ:\nतुम्हा दोघांना काय त्रास होत आहे याबद्दल एकमेकांशी मोकळे रहा. तुमच्या भावनांना जास्त काळ दाबून ठेवू नका कारण यामुळे नंतर आणखी गंभीर समस्या उद्भवू शकतात. तुम्ही जितके जास्त वेळ प्रतीक्षा कराल तितके तुमच्या दोघांना समोरच्या समस्येला सामोरे जाणे कठीण होईल.Â\nतुम्ही दोघांनी तुमच्या भावना सामायिक करण्याबद्दल खुले असले पाहिजे आणि विशिष्ट विषय निषिद्ध आहेत असे कधीही समजू नका कारण तुम्ही त्यांच्याबद्दल जास्त बोलत नाही.\nप्रथम मित्र व्हा – आदर, विश्वास आणि स्वीकृती. जर तुम्हाला तुमचे नाते टिकून राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक कंपनी तयार करून सुरुवात केली पाहिजे. असे केल्याने, तुमच्या दोघांना फक्त जवळचे वाटेल असे नाही, तर तुम्ही अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यास आणि विवादांचे जलद निराकरण करण्यात देखील सक्षम व्हाल. शिवाय, हे तुम्हाला प्रत्येक नातेसंबंधातील चढ-उतार सहजतेने आणि कृपेने जाण्यास मदत करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रथम मित्र म्हण���न वागता, तेव्हा तुम्हाला त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्यास सोपा वेळ मिळेल आणि त्यांना तुमच्याकडून गोष्टी पाहण्यात अधिक सोपा वेळ मिळेल.\nतुमचे दोष सुधारण्यावर अधिक भर द्या\nएक व्यक्ती म्हणून तुमच्या उणिवा बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या सुधारण्यावर लक्ष केंद्रित केल्याने, तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्यांसोबत तुमचे नाते अधिक आनंदी राहण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की लोक त्यांच्या भोवती असण्याचे कौतुक करतात जे त्यांच्या चुका मान्य करतात आणि स्वतःला सुधारण्याची जबाबदारी घेतात. अशाप्रकारे तुम्हाला आनंदी जोडपे बनायचे असेल तर त्यांना सतत बदलण्यापेक्षा प्रथम स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.\nतुमचे नाते सुदृढ ठेवण्यासाठी आणि आनंदी जोडपे बनवण्यासाठी एकमेकांचा आदर करा. परस्पर आदर हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी आदराने वागण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला योग्य तो सन्मान देण्यात अयशस्वी झालात, तर गोष्टी खूप वेगाने खाली येतील. परस्पर आदराशिवाय तुमचे नाते कधीही आनंदी होऊ शकत नाही.\nअधिक वेळा तारखांवर जा.\nनिरोगी नातेसंबंधासाठी प्रणय आणि उत्कटतेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण अधिक वेळा तारखेची योजना केली पाहिजे. हे चित्रपटांना जाणे किंवा उद्यानाला भेट देणे असू शकते; ते नेहमी खूप महाग आणि बुजी असण्याची गरज नाही. तुम्ही जे काही करता ते फक्त खात्री करा की तुम्ही दोघेही नियोजन प्रक्रियेत गुंतलेले आहात आणि तुमच्या भागीदाराला त्यांचे इनपुट देखील जोडण्याची परवानगी द्या.\nतुम्ही दोघांनीही निरोगी नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्या दोघांमधील गोष्टी व्यवस्थित चालू ठेवणे ही एकट्याची जबाबदारी आहे असे दोघांनाही वाटू नये. तारखा आणि इतर क्रियाकलाप एकत्रितपणे नियोजित केल्याने तुमच्या नातेसंबंधात ही समानता निर्माण होण्यास मदत होऊ शकते जेणेकरून एक व्यक्ती सर्व काम करताना अडकणार नाही किंवा सर्व जबाबदाऱ्या फक्त तुमच्याच आहेत असे वाटू नये.\nआपल्या नातेसंबंधातील समस्यांसाठी सतत एकमेकांना दोष देण्याच्या सापळ्यात पडणे सोपे आहे. पण ते आरोग्यदायी नाही आणि काहीवेळा ते तुमच्या समस्या आणखी वाढवू शकते. जर तुम्हाला तुमच्या जोडी��ाराशी सतत भांडण होत असेल, तर एक पाऊल मागे घ्या आणि परिस्थिती हाताळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे का ते स्वतःला विचारा. जर तुम्ही तुमचा सगळा वेळ एकमेकांकडे बोटे दाखवण्यात घालवत असाल, तर तुम्ही कधीही खरा प्रश्न सोडवू शकणार नाही. समस्या. एकमेकांवर टीका करण्याऐवजी, शांतपणे तुम्हाला काय त्रास देत आहे याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा.\nआजकाल प्रत्येकाचे वेळापत्रक व्यस्त आहे परंतु निरोगी नाते टिकवण्यासाठी संपर्कात राहणे आवश्यक आहे. तुमच्याकडे दर आठवड्याला फक्त एक किंवा दोन तास असले तरीही तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढला पाहिजे. हे गुणवत्तेबद्दल आहे, प्रमाण नाही, म्हणून तुम्ही जे काही सोडू शकता ते करा, जरी ते फक्त एक कप कॉफी किंवा एकत्र थोडे चालले तरीही.\nसक्रिय श्रोते होण्याचा प्रयत्न करा.\nजर तुमच्यापैकी एक सतत ओरडत असेल किंवा आरोप करत असेल, तर दुसर्‍या व्यक्तीला असे वाटू शकते की त्यांच्याकडे वादविवाद केल्याशिवाय प्रतिसाद देण्याचा कोणताही मार्ग नाही. आपोआप स्वतःचा बचाव करण्याऐवजी, आपल्या जोडीदाराचे काय म्हणणे आहे ते सक्रियपणे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या समस्या आणखी वाईट करण्याऐवजी त्यांचे निराकरण करण्यात मदत करण्याचे मार्ग शोधा.\nतुम्हाला काय वाटते त्याऐवजी तुम्हाला कसे वाटते ते व्यक्त करा\nजेव्हा तुम्ही स्वतःला सकारात्मकतेने व्यक्त करता, तेव्हा तुमचा जोडीदार बचावात्मक होण्याऐवजी आणि बंद पडण्याऐवजी समोरील समस्या ऐकण्यास आणि चर्चा करण्यास अधिक इच्छुक असेल. तुम्हाला काय वाटते ते स्पष्ट करण्याऐवजी, तुम्हाला कसे वाटते ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. हे एक सूक्ष्म बदल आहे, परंतु ते जगातील सर्व फरक करते. जेव्हा लोकांना ऐकले आणि प्रमाणित वाटते तेव्हा ते कमी बचावात्मक असतात आणि त्यांचे वर्तन अधिक चांगल्यासाठी बदलण्याची शक्यता असते.\nनातेसंबंध म्हणजे दोन लोक एकमेकांना आनंदी करण्यासाठी एक टीम म्हणून एकत्र काम करतात. नित्यक्रमात पडणे, एकमेकांना गृहीत धरणे आणि जोडीदाराकडे पुरेसे लक्ष न देणे सोपे आहे. तुमचे नाते ताजे आणि उत्साही ठेवण्यासाठी, तुम्हाला त्यासाठी सतत काम करणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराला विशेष वाटले पाहिजे आणि ते तुमच्यासोबत आनंदी असले पाहिजेत. या काही टिप्ससह, आम्हाला आशा आहे की तुम्ही आणि तुमचा जोडीदार तुमच्या नातेसंबंधात ती ठिणगी टिकवून ठेवण्यासाठी आणि ते कायमचे टिकून राहण्यासाठी अधिक चांगले कार्य करू शकाल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नाते अधिक मजबूत होण्यासाठी उपचार आणि उपचार आवश्यक आहेत, तर युनायटेड वी कार ई वर पोहोचा. “\nमनःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ध्यान\nसोशल मीडिया तुम्हाला एकाकी बनवत आहे का\nकसे एक व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी\nसोशल मीडिया तुम्हाला एकाकी बनवत आहे का\nकसे एक व्हिजन बोर्ड तयार करण्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://surreta.com/about-us", "date_download": "2023-05-30T04:17:28Z", "digest": "sha1:OFSVNNDFVIAH3E72NKN2GFD42VFXWYSU", "length": 4013, "nlines": 32, "source_domain": "surreta.com", "title": "About Us | SURRETA", "raw_content": "\n एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ \nसरकारी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून त्या आपल्या पर्यंत पोहचू शकत नाहीत. अर्ज कसे भरावे कुठे भरावे तसेच त्या बद्दल लागणारी सर्व माहिती आपल्या कडे असेलच असे नाही. त्या साठी आपल्याला आपल्या \"मराठी\" भाषेत इच्छित नोकरीचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\nआजकाल सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरु असते. या नोकर भरतीमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात किंवा छापील अर्ज पोस्टाने पाठवून द्यावे लागतात.\nसंगणक युगात विद्यार्थ्यांनी नौकरी/स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग साधता यावा म्हणून या वेबसाईट ची आम्ही निर्मिती करत आहोत. काही इंटरनेट कॅफे अथवा कॉम्पुटर क्लास मधून ऑनलाईन अर्ज भरून दिले जातात. परंतु, चालकास उपलब्ध सर्वच नोकरभरतीची माहिती असतेच असे नाही. त्यामुळे या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही याशिवाय छापील अर्ज हे प्रामुख्याने शहरातील निवडक पेपर विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. बरेचदा या मुद्रित अर्जाचा दर्जा संबधित संस्थेस अपेक्षित गुणवत्तेचा असत नाही. तरीही त्याला पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक नोकरी इच्छुक उमेदवार तो खरेदी करतात.\nसंभाव्य नोकरी शोधण्यासाठी आपण या वेबसाईट चा वापर करू शकता, या वेबसाईट चा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी अशा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16587/", "date_download": "2023-05-30T05:21:35Z", "digest": "sha1:YNDGTUBBHINRWHH5HUVSIPHLWFB7DL37", "length": 15309, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कारर, पॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकारर, पॉल : (२१ एप्रिल १८८९—१८ जून १९७१). स्विस रसायनशास्त्रज्ञ. रसायनशास्त्राच्या १९३७ सालच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म मॉस्को येथे आणि शिक्षण झुरिक (स्वित्झर्लंड) येथे झा��े. १९११ मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळविली. झुरिक येथील केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्ष काम केल्यावर, त्यांनी गेओर्क स्पायर हाऊस (फ्रॅंकफूर्ट-आम-मेन) येथे पॉल अर्लिक यांच्याबरोबर सहा वर्षे संशोधन केले. १९१८ मध्ये झुरिक येथे त्यांची रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. १९१९ मध्ये ते केमिकल इन्स्टिट्यूटचे संचालक झाले.\nकॅरोटिनॉइडे, प्लाविने, अ व ब२ जीवनसत्त्वे यांच्या संरचनेसंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल डब्ल्यू. एन्‌. हॉवर्थ यांच्याबरोबर त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. वनस्पतीतील रंगद्रव्यांसंबंधी, विशेषतः कॅरोटिनॉइडांसंबंधी त्यांनी संशोधन केले. बीटा कॅरोटीन या गाजरात असणाऱ्या रंगद्रव्याची संरचना त्यांनी १९३० मध्ये ठरविली व अशा काही द्रव्यांचे प्राण्यांच्या शरीरात अ जीवनसत्त्वात रूपांतर होते असे सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी अ जीवनसत्त्वाची संरचना स्पष्ट केली व सेंट ड्यर्ड्यी यांनी दिलेली ऍस्कॉर्बिक अम्लाची (क जीवनसत्त्वाची) संरचना बरोबर आहे, हे सिद्ध केले. ब२ व ई या जीवनसत्त्वांसंबंधीही त्यांनी संशोधन केले. लॅक्टोप्लाविन हे जीवनसत्त्व ब समूहाचा एक भाग आहे हे त्यांनी स्पष्ट केले.\nत्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी Lehrbuch Der organisechen Chemie हे सुप्रसिद्ध पाठ्यपुस्तक १९३० मध्ये लिहिले. त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली असून त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. ते झुरिक येथे मरण पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित��य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16631/", "date_download": "2023-05-30T04:01:36Z", "digest": "sha1:4TEBJFQZNV7FSJSM337Y7LXX5HV23YNW", "length": 13693, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कसीली – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकसीली : (करंडी लॅ. ॲब्युटिलॉन म्युटिकम कुल-माल्व्हेसी). कापूस, जास्वंद, व भेंडी यांच्या कुलातील या लहान केसाळ झुडपाचे ⇨ मुद्रा व ⇨ चिनी ताग ह्यांच्याशी बरेच साम्य असून ते पाकिस्तानात आणि भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते तथापि कोकणात व दक्षिण पठारावर कोठेही रस्त्याच्या कडेने किंवा कचऱ्याच्या ढिगावरही आढळते. पाने साधी (७⋅५–१० सेंमी. व्यासाची) लांब देठाची, गोलसर, हृदयाकृती, दातेरी व सोपपर्ण (उपपर्णासह) फुले लालसरपिवळी, मुद्रेच्या फुलांपेक्षा मोठी, पानांच्या बगलेत एकेकटी, जानेवारी–जूनमध्ये येतात. किंजदले सु.पंचवीस [→ फूल] फळ (बोंड) साधारण गोलसर, टोकास खोलगट, फारच केसाळ प्रत्येक किंजदलात तीन लवदार बिया. खोड व फांद्यांपासून उपयुक्त धागे काढून त्यांपासून साध्या दोऱ्या व तत्सम वस्तू बनवितात. बिया पौष्टिक असल्याने दुष्काळात त्यांची पूड ज्वारीच्या पिठात मिसळून भाकरी करतात किंवा बियांची कांजी करून पितात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nका���्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/31-july", "date_download": "2023-05-30T04:33:32Z", "digest": "sha1:ZW4PFLTBX7JU2L2BN35FYWFGUKRURJDB", "length": 5935, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "३१ जुलै - दिनविशेष", "raw_content": "\n३१ जुलै - दिनविशेष\n२०२२: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी, यांचा अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार.\n२०१२: मायकेल फेल्प्स - यांनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सर्वाधिक पदक जीकाण्याचा विक्रम मोडला.\n१९९२: जॉर्जिया - देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.\n१९६४: रेंजर ७ - अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.\n१९५६: जिम लेकर - हे कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारे पहिले क्रिकेटपटू बनले.\n१९९२: श्रेया आढाव - आहारतज्ज्ञ\n१९६५: जे. के. रोलिंग - हॅरी पॉटर कादंबरी मालिकेच्या लेखिका\n१९५४: मनिवंनान - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (निधन: १५ जून २०१३)\n१९४७: मुमताज - हिंदी चित्रपट अभिनेत्री\n१९४२: ऍटलास रामचंद्रन - भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते (निधन: २ ऑक्टोबर २०२२)\n२०२२: अयमान अल-जवाहिरी - अल-कायदाचा दुसरा अमीर, दहशतवादी (जन्म: १९ जून १९५५)\n२०१४: नबरुण भट्टाचार्य - भारतीय पत्रकार आणि लेखक (जन्म: २३ जून १९४८)\n१९८०: मोहम्मद रफी - भारतीय सुप्रसिद्ध पार्श्वगायक - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: २४ डिसेंबर १९२४)\n१९६८: पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - चित्रकार, संस्कृत पंडित (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)\n१९४०: उधम सिंग - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक (जन्म: २८ डिसेंबर १८९९)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ���ून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sameerzantye.in/2023/01/blog-post.html", "date_download": "2023-05-30T03:42:09Z", "digest": "sha1:CKOH6S5LXRDGIMXNTPE5RPYNLQK4QFVD", "length": 8894, "nlines": 86, "source_domain": "www.sameerzantye.in", "title": "‘खग्रास’ कवितासंग्रह : एक नोंद", "raw_content": "\n‘खग्रास’ कवितासंग्रह : एक नोंद\nकाही कविता साचेबद्ध कवितावाचनाला आव्हान देणार्‍या असतात. त्या वाचताना आधीच्या कवितेच्या वाचनाला अन-लर्न करावे लागते. त्या नॉन-लिनियर पद्धतीने वाचाव्या लागतात. त्यांच्यात स्वाद आहे हे कळते पण तरीही त्यांचा आस्वाद घेताना बराच तकालस घ्यावा लागतो. दीपक गोविंद प्रभू देसाई यांचा ‘खग्रास’ हा कवितासंग्रह वाचताना काहीसे असे जाणवले. सध्या वाचनात येणार्‍या गोमंतकीय मराठी कवितेत नजरेत भरणारा वेगळा बाज या कवितेचा दिसतो. त्यामळे कविता फ्रेश वाटते. हा लेखकाचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. यंदाच्या मार्च महिन्यात तो प्रसिद्ध झाला आहे. अगदी मुखपृष्ठापासून बोलणारा असा हा काव्यसंग्रह आहे. कविचा पहिला काव्यसंग्रह 1993 साली प्रकाशित झाला होता, असे ब्लर्ब म्हणतो. म्हणजे तब्बल 28 पावसाळ्यांनंतर नवा कवितासंग्रह येतो आहे.\nएकूण ५७ कविता या संग्रहात आहेत. कवितासंग्रहाचे शीर्षक ‘खग्रास’ आहे. याला एक खगोलशास्त्रीय अर्थ आहेच. त्याचबरोबर एक अर्थ ‘ब्लँकेट ब्लॅकआऊट’ असाही होऊ शकतो. या ब्लॅकआऊटमध्ये कवि जगण्याच्या विविध आयामांची चाचपणी करतो आहे. जाणीव आणि भाषा यांच्या सोबतीने कवि त्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांची लेणी कवितेतून खोदतो आहे. या खोदकामातून एक चक्रावून टाकणारा चक्रव्यूहच तयार झालेला दिसतो. या चक्रव्यूहातच सगळे अनुुभव घेऊन पार व्हायचे आहे. अनुभव घेणे हीच यातून सुटका असावी. स्व व स्व भोवतीचे जगणे हे या कवितेचे एकक आहे. असे असले तरी एकूण जगण्यावर भाश्य करणारी ही कविता आाहे. अस्तित्ववादी पर्यावरणातली ही कविता दिसते. शाब्दीक व भाषिक चकव्यांतून, शब्दांच्या कोट्या करून कवि जगण्यातल्या अनुुभवांeतला जादू उजागर करताना दिसतो. अंतर्विरोध आणि विसंगती या दोन ठळक बाबी कविच्या भाषित रचनेत ठिकठिकाणी दिसतात. त्यातून कवि अर्थविचलन साधताना दिसतो. ही कविता भावनिक वाटते पण ती भावनेच्या आहारी गेलेली कविता नाही. त्यात कसलाही इमोशनल ड्रामा नाही की इमोशनल ब्लॅकमेलिंग. कदाचित यासाठी काव्यरचनेत विधानात्मकता कविने आणलेली असावी. ‘नही उदास नहीं, बस एक चूप सी लगी है’ असा काहीसा अंदाज असलेली ही कविता आहे. एक चिंतनस्वर या कवितेला लाभला आहे. अनेक ठिकाणी अल्पाक्षरी आणि अनेकठिकाणी पल्लेदार विधानात्मकता अशी या कवितेची शैली दिसते. विशेष म्हणजे ही कविता एकदा वाचून संपत नाही.\nकवि आणि कवितेची प्रकृती लक्षात यावी म्हणून यातील चार कविता येथे देत आहे. -\nकॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर, आर्किेटेक्ट झाले\nकाही आडनावातच गुंतून पडले\nतर काहीनी स्वत:चं स्वतंत्र नाव शोधलं\nघरं बांधली, पाडली, पाडून पुन्हा नवीन बांधली\nइमारती बांधल्या, मजल्यांवर मजले चढवले\nइमले बांधले, देवळं बांधली, थडगी बांधली\nस्मारकं बांधली, मनोरे बांधले, ढिगारे बांधले\nआणि स्वत:च मातीमोल झाले\nमी मातीचं काहीच बांधलं नाही\nमी फक्त मातीला शब्दांत बांधलं\nतिला पिढ्यान् पिढ्या पुरेल असं केलं\nचालताना त्याची नजर नेहमी खाली असते\nहात रिकाम्या खिशात असतात\nशहरात हिंडून तो दरवेळी\nरिकामा होऊनच परत येतो\nकधी कधी पडल्या पडल्याच\nभविष्य पाहून त्याच्या कपाळावर\nहळूहळू तो निनावी होत गेला\nडोळे मात्र तो काळोखात जपून उघडतो\nडोळे उघडून त्यानं पंधरा वर्षानंतर पाहिलं-\nप्रथमच तो एवढा आनंदीत झाला\nकी चटकन एखादा शब्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/05/blog-post_8.html", "date_download": "2023-05-30T03:56:16Z", "digest": "sha1:RBG456DDMEFNBWJUNXTGBQNB6N5J63F6", "length": 9492, "nlines": 109, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: कारवांची वाडी येथे बँक ऑफ इंडियाची `ई-गॅलर��`", "raw_content": "\nकारवांची वाडी येथे बँक ऑफ इंडियाची `ई-गॅलरी`\nपैसे भरणे, काढणे, पासबुक प्रिंटिंगची चोवीस तास सेवा\nरत्नागिरी – कारवांची वाडी (ता. रत्नागिरी) येथे आज (ता. 8) बँक ऑफ इंडियाच्या ई-गॅलरीचे उद्घाटन झाले. बँकेचे पश्चिम विभागाचे महाप्रबंधक आर. एस. चौहान, मुंबई विभागाचे महाप्रबंधक तरलोचन सिंग, रत्नागिरीचे झोनल मॅनेजर वि. वि. बुचे आणि बँकेच्या कारवांची वाडी शाखेचे व्यवस्थापक विवेक शेंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला.\nयावेळी श्री. सिंग आणि श्री. चौहान यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न असतो. ई-गॅलरी सेवा हा त्याचाच एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. बुचे म्हणाले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन जिल्हयांमध्ये सर्व तालुका शाखांसह एकूण 35 शाखांमध्ये ई-गॅलरी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून कारवांची वाडी शाखा त्यापैकी बारावी आहे. येत्या दोन महिन्यांत इतर ठिकाणी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nशाखा व्यवस्थापक श्री. शेंडे यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षांत ग्राहकांकडून सर्व सेवांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक जलद आणि केव्हाही उपलब्ध होणाऱ्या नव्या ई-गॅलरी सेवेचा उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nदरम्यान, बँकेच्या लांजा शाखेतही आज ई-गॅलरी सेवेचे उद्घाटन झाले.\nबँकेच्या ई-गॅलरीमध्ये पैसे भरणे, काढणे आणि पासबुक प्रिंटिंगची सेवा चोवीस तास उपलब्ध असेल. त्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बँकेत जाण्याची गरज नाही. बचत, करंट आणि कॅश क्रेडिट खातेधारकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. ज्या व्यावसायिक आणि नोकरदारांना बँकेच्या वेळेत बँकेत जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे.\nएटीएमद्वारे केव्हाही पैसे काढण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे.\nआता ई-गॅलरीमध्ये दिवसभरातील चोवीस तासात केव्हाही पैसे भरणेही शक्य होणार आहे. पैसे भरण्याच्या यंत्रात 50 रुपये ते एक हजार रुपयांपर्यंतच्या नोटा स्वीकारल्या जाण��र आहेत. बँकेतील खात्याचा अकौंट नंबर टाईप केल्यानंतर खातेधारकाचे नाव स्क्रीनवर दिसेल. त्याची खात्री केल्याचे बटन दाबल्यानंतर पैसे भरता येतील. एका वेळी जास्तीत जास्त दोन लाख रुपये स्वीकारले जातील. त्याहून अधिक रक्कम भरायची असल्यास पुन्हा खाते क्रमांक टाईप करण्यापासून सुरवात करावी लागेल.\nपासबुक प्रिंटिंगसाठी स्वतंत्र यंत्र आहे. त्याचा उपयोग करण्यापूर्वी बँकेच्या शाखेकडून पासबुकावर बारकोड प्रिंटिंग करून घेणे आवश्यक आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\n`कोकण मीडिया कन्सल्टन्सी`च्या संपर्क कार्यालयाचे उ...\nजीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्...\nपुरुषोत्तमशास्त्री फडकेंना श्रद्धांजलीसाठी सभा\nकारवांची वाडी येथे बँक ऑफ इंडियाची `ई-गॅलरी`\nगुराख्यांनी बांधलेल्या जांगळदेव मंदिराचा रविवारी ज...\nबाबासाहेब आंबेडकरांची अंधभक्ती नको – प्रा. प्रकाश ...\nराजापूर तालुक्यात आढळली आणखी काही पाषाणखोद शिल्पे\nहोतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी `वसा वाचनाचा` ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/06/blog-post_25.html", "date_download": "2023-05-30T05:18:38Z", "digest": "sha1:5OW3DU6QZJZUR3JBZTRNZ6WCFXEKSTWR", "length": 6226, "nlines": 100, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: मठ येथील पल्लीनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम याग", "raw_content": "\nमठ येथील पल्लीनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम याग\nरत्नागिरी – मठ (ता. लांजा) येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात अधिक आषाढ मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार-रविवारी (ता. 27 आणि 28 जून) हा याग होणार आहे.\nचाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ येथे अलीकडेच बांधण्यात आले आहे. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी सुरू असून म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पंचकुंडी प्रकाराने झाली आहे. त्��ानंतर प्रथमच आलेल्या अधिक मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. अधिक मास म्हणजे श्रीकृष्णाचा म्हणजेच पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. त्यानिमित्ताने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी हा याग केला जाणार आहे.\nशनिवारी (ता. 27) दुपारी 3 वाजता पुण्याहवाचनाने यागाचा प्रारंभ आणि रात्री अष्टोपचार सेवा केली जाईल. रविवारी हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी या यागाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमठ येथील पल्लीनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त पुरुषोत...\nनानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचा कौशल्यविकासाचा सं...\nकेंद्र सरकारतर्फे योग जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीची निवड\nबँकिंग सेवांबाबत बँक ऑफ इंडिया कोकणात अग्रस्थानी\nराज्यातील शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजाराचे पीककर्ज ...\nरत्नागिरी तालुका `आप`च्या संयोजकपदी जुबेर काझी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8_%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2023-05-30T05:50:57Z", "digest": "sha1:PJKU5LVHWMIK6HVMJG3JF5TWXAH63CTA", "length": 8559, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती\nयेथे काय जोडले आहे\nकार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीकरिता वापरले जाणारे स्पेक्ट्रोमीटर\nपुरातन वस्तूंचा काळ ठरविण्यासाठी कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती (इंग्रजी: Radiocarbon dating, रेडिओकार्बन डेटिंग ;) उपयोगात आणली जाते. ही एक निश्चित कालमापन पद्धती( इंग्रजी: Absolute Dating Method) आहे. याचा शोध विल्लर्ड लिब्बी यांनी शिकागो विद्यापीठात लावला. प्रत्येक सजीव गोष्ट वनस्पती,प्राणी,मानव जिवंत असताना हवेतील कार्बन डायऑक्साईड घेत असते. या कार्बन डायऑक्साईडच्या घटकांमध्ये कार्बन १४ नावाचा घटक असतो. हा कार्बन १४ किरणोत्सर्गी आहे. प्राणी जिवंत असताना या कार्बन १४ची किरणोत्सर्जनाची क्रिया सतत चालू असते. सर्व प्राण्यांमध्ये कार्बन १४ चे प्रमाण एकच असते आणि म्रृत्यूनंतर सर्व प्राण्यांच्या अवशेषातून कार्बन १४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या कार्बन १४चा अर्धा भाग म्रृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहिसा होतो. या कालावधीला कार्बन १४ चे अर्धे आयुष्य म्हणतात. अशाचप्रकारे नंतरच्या १११३६ वर्षांनी त्याच्याही निम्मा कार्बन १४ शिल्लक राहतो आणि ७०००० वर्षांनी या कार्बन १४ची किरणोत्सर्जनाची क्रिया पूर्णपणे थांबते. आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरविता येते. अलीकडच्या काळातील उत्खननातून निघालेल्या वस्तूंचे काळ या पद्धतीने ठरविण्यात आले आहेत. सौराष्ट्रातील लोथल या सिंधू संस्कृतीच्या प्रसिद्ध शहराचा काळ ४०३० म्हणजे इ.स.पूर्व २१८० हा याच पद्धतीने ठरविण्यात आला.\nकार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती · पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती · पुराचुंबकीय कालमापन पद्धती · विभाजन तेजोरेषा कालमापन पद्धती · तप्तदीपन कालमापन पद्धती · ऑब्सिडियन कालमापन पद्धती · वृक्षवलय कालमापन पद्धती\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C,_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2023-05-30T04:00:59Z", "digest": "sha1:L6M5UOH7VVQEFJG3AH2MGZGFJIBYLEJT", "length": 6468, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन\nयेथे काय जोडले आहे\nग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा\n१ ऑगस्ट १७१४ – ११ जून १७२७\n११ जून, १७२७ (वय ६७)\nजॉर्ज पहिला (जॉर्ज लुईस; इंग्लिश: George I of Great Britain; २८ मे, इ.स. १६६० - ११ जून, इ.स. १७२७) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.\nपहिल्या जॉर्जच्या कारकिर्दीत ग्रेट ब्रिटनमध्ये संसदेची स्थापना झाली व पंतप्रधान निवडला जाऊ लागला. ह्यामुळे राजेशाहीचे महत्त्व व सामर्थ्य बऱ्याच अंशी ढासळले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन\nजॉर्ज पहिला - बीबीसीवरील पान\nजॉर्ज पहिला - ब्रिटिश राजेशाही\nइ.स. १६६० मधील जन्म\nइ.स. १७२७ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०२३ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/mahaforest-bharti-2023/", "date_download": "2023-05-30T04:43:41Z", "digest": "sha1:LU5CDFLGOVURZUW3PIQECXG4GWRTOZIP", "length": 65822, "nlines": 423, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Van Vibhag Bharti 2023 | MahaForest Bharti 2023 वन विभाग मेगा भरती", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nMahaForest Bharti-वनविभागातील ९६४० गट ब, क व ड या संवर्गातील भरतीचा नवीन GR\nMahaForest Bharti-वनविभागातील ९६४० गट ब, क व ड या संवर्गातील भरतीचा नवीन GR\nराज्याच्या वनविभागात रिक्त पदांचा डोलारा\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ���्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nDFO डीएफओंची ५५ तर ACF एसीएफची पदोन्नती रखडली | वनांची सुरक्षा, वन्यजीवांच्या संरक्षणावर परिणाम\nगेल्या ३ वर्षांपासून राज्याच्या वनविभागात सहायक वनसंरक्षकांना बढती न दिल्यामुळे बढतीने भरली जाणारी रिक्त डीएफओची ५५ पदे रिक्त आहेत. ती पदे भरली नसल्याने वनविभागात कामाचा ताण वाढला तर दुसरीकडे आयएफएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे.\nवनविभागात आकृतीबंध तयार केल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे होते; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, मूल्यांकन भरारी पथक, कार्य आयोजना या साईड बँचवर आयएफएस लॉबी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वनविभागाचे कामकाज प्रभारी पदावर सुरू आहे.\nसामाजिक वनीकरण खाली – सामाजिक वनीकरण विभागात नॉन आयएफएस अधिकाच्यांऐवजी राज्य सेवेतील विभागीय वन अधिकारी यांना स्थान दिले जाते; मात्र गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागात ४० मूल्यांकन मध्ये ८ वन्यजीव विभागात ७ पदे रिक्त आहे. अमरावती विभागात यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला येथे हे पद २ वर्षांपासून रिक्त आहे.\nसहायक वनसंरक्षकांची यादी सदोष – सहायक वनसंरक्षक या पदावरुन विभागीय वन अधिकारी पदावर बढती देण्याकरिता सहायक वनसंरक्षकांची वनभवनातून यादी प्रकाशित झाली. या यादीत सेवानिवृत्त, मृत या अधिकायांचा समावेश आहे. ज्यांना आयएफएस मिळाले त्यांचे नाव आले नाही. मृत नावे वगळण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nवनविभागाने अधिकारी- कर्मचायांच्या आकृतीबंध संदर्भात काही त्रुटी आहेत. मुख्य वनसंरक्षकांची पदे कमी आहेत. त्याअनुषंगाने सुधारि आकृतीबंध तयार करून रिक्त जागा भरण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. लवकरच रिक्त पदांचा गुंता सुटेल. – सुधीर मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री.\nवनविभागातील अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कमालीचा ताण वाढलेला आहे. वनविभागात इतर पदांच्या तुलनेत राज्यात केवळ ९०० पदे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची असल्याने ही पदे वाढविण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे राज्याच्या वनविभागात आयएफएस अधिकाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त वाढलेली आहे. राज्याच्या वनविभागात प्रादेशिक, सामा��िक वनीकरण, वन्यजीव, संशोधन, कार्य आयोजना, शिक्षण अशा शाखा कार्यान्वित असतानासुद्धा या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. वनपरिक्षेत्र स्तरावर राजपत्रित अधिकारी म्हणून आरएफओ या पदास आवश्यक त्या सुविधा व अधिकार नसल्याने इतर शाखेत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यास कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nप्रादेशिक व वन्यजीव विभाग वगळता इतर शाखेत कार्य करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास हक्काचे कार्यालय नाही. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना भाड्याच्या जागेत कार्यालय थाटावे लागते. रोहयोच्या कामांची सक्ती केली जाते. मात्र, त्यांच्याकडे लिपिक वर्ग नाही किंवा शासकीय वाहने दिली जात नाही. सामाजिक वनीकरणात आरएफओंची २५९ पदे असून यात बहुतांश रिक्त आहेत. तर प्रादेशिकच्या आरएफओंना वाहनासाठी इंधनखर्च मिळत नाही, हे वास्तव आहे.\nवेतनक्षेत्र /बदलीत दुजाभाव – वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद हे तहसीलदार, ठाणेदार या पदाच्या समक्ष मानले जाते. मात्र, वेतनश्रेणीत या दोन्ही पदांपेक्षा कमी वेतन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मिळते. ही तफावत कित्येक वर्षांपासून कायम आहे. संरक्षण व संवर्धनात कुचराई केल्यास आरएफओंना जबाबदार धरले जाते. मध्यंतरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये काम करण्याची सक्ती केली आहे. मात्र, वनरक्षक, वनपाल, आणि वरिष्ठ स्तरावर सहायक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांना या सक्तीमधून वगळण्यात आले आहे, असा दुजाभाव वनविभागात होत असल्याने कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे.\nMaharashtra Lekhpal Bharti -१२७ लेखापाल पदांवर भरती – सविस्तर माहिती पहा\nवनविभाग भरती २०२३ नवीन अपडेट – दि. १५ फेब्रुवारी २०२३ : -भरतीप्रकियेबद्दल प्रधान सचिव (वने) यांनी दिनांक १३ फेब्रूवारी रोजी VC द्वारे आढावा घेतला. वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब, गट क व गट ड या संवर्गातील भरतीबाबत सविस्तर माहिती या नवीन GR मध्ये पहा.\nमहाराष्ट्र वन विभागात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. या संदर्भात नवीन GR प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभाग भरची गट क, ड, क्षेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील अमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी जालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. पण उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व एटी आणि शर्थी मान्य केलेल्या असणे आवश्यक आहेत.\nएकूण पदसंख्या – ९,६४०\nरिक्त पदाचं नाव – वनरक्षक\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.\nअपेक्षित पगार – २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.\nVan Vibhag Bharti – वन विभाग भरती आवश्यक कागदपत्रे\nVanrakshak Bharti 2023 Updates : यंदा राज्य सरकारच्या वतीने यंदा अनुकंपासह सर्वच विभागांतील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्याअंतर्गतच वनविभागातील वनरक्षकांची राज्यभरात ९ हजार ६४० पद मंजूर आहे. त्यापैकी २०७१ ही रिक्तच आहे. शिवाय वाढत्या कामाच्या ताणामुळे वाढीव पदांचीही संख्याही यात समाविष्ट होईल. त्यामुळे वनविभगात आता मेगा भरती होत आहे. जाहिरात व सविस्तर माहिती खाली वाचा.\nएकूण जागा – 9640\nअसा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम\nसर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर\nभरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर\nजाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी\nअर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी\nऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी\nऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी\nआवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च\nअंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत\nनियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत\nशैक्षणिक पात्रता आणि अनुभव-\nवनरक्षक (Forest Guard) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nअनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.\nतसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.\nउमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.\nउमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.\nवनरक्षक (Forest Guard) – 20,000 ��े 25,000/- रुपये प्रतिमहिना\nही शारीरिक पात्रता असणं आवश्यक\nमाहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.\nराज्यात शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात अ, ब, क, ड, या वर्गवारीतील तब्बल २,८९,४६४ विविध विभागातील पदे आतापर्यंत रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. त्यामध्ये वर्ग एक २८७५४, वर्ग दोन २१,५९१, वर्ग तीन १,५०,१८९, वर्ग चारचे ७३६२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आधीच रिक्त पदे त्यात नवीन नोकर भरती नसल्याने अर्ध्याच कर्मचाऱ्यांवर शासकीय कामकाज चालवले जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पण त्यावेळी परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले.\nवन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.\nमहा कॅम्पा नागपूर भरती २०२२\nVanvibhag Bharti 2023 : वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.\nतसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.\nवन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 प��सून करा अर्ज\nवनविभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आज १० डिसेंबर २०२२ रोजी वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF सोशल मीडियावर प्राप्त झाली आहे. या PDF मध्ये विविध जिल्ह्यांमधील ९ डिसेम्बर रोजीचे पूर्ण विविरण दिलेले आहे. आपण खालील लिंक वरून PDF बघू शकता. अर्ज प्रक्रिया २० डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: २० ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. १० ते २० जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती टीसीएस आणि आयबीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाच्या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत.\nरिक्त पदांचा तपशील येथे पहा\nआताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो.\nसध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत.\nवनविभागात उपवनसंरक्षकांच्या ८५ जागा रिक्त\nMahaForest Bharti 2023- अमरावती : राज्याच्या वनविभागात मंजूर १०८ पैकी उपवनसंरक्षकांची एक, दोन नव्हे तर तब्बल ८५ जागा रिक्त आहेत. एका उपवनसंरक्षकांकडे तीन ते चार जिल्ह्याचा कारभार असल्याने प्रभारी कामकाजाने वनविभागाची वाट लागली आहे. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ���ेवळ २३ उपवनसंरक्षक वनविभागाची धुरा सांभाळत आहेत.\nवनखात्याने चार वर्षापूर्वी उपवनसंरक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर तेव्हापासून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक झाली आहे. डीएफओ नसल्याने सहायक वनसंरक्षकांकडे उपवनसंरक्षकांचा प्रभार सोपविला आहे. ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यात वनविभागात आहे. वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभागात वर्ग १ चे पद उपवनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी पद आहे. विशेषतः बहुतांश जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाला उपवनसंरक्षक नसल्याने सहायक वनसंरक्षक हेच कारभार हाताळत आहेत.\nएका अधिकाऱ्यांकडे चार ते पाच विभागाचा प्रभार असल्याने कोणत्याही विभागात व्यवस्थित कामकाज होत नसल्याची माहिती आहे. वनांचे संरक्षण, नियाेजन, वन्यजीवांची सुरक्षितता, राेपवाटिका आदींबाबतची कामे रेंगाळत आहे. वनविभागात उपवनसंरक्षक हे महत्त्वाचे पद असताना तब्बल ८५ जागा रिक्त असणे ही बाब वनसंपदा, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोकादायक ठरणारी आहे. उपवनसंरक्षकांच्या रिक्त पदांमुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून, लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.\nसहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीची फाईल धूळखात\nवनविभागात सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. नागपूर येथील वनबल भवनात एसीएफ पदांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सरळ सेवा सहायक वनसंरक्षकांना वरिष्ठ श्रेणीनुसार पदोन्नती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर आहे. मात्र गत तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. आरएफओ टू एसीएफ ही देखील पदोन्नती रखडली आहे. अशीच स्थिती कायम असल्यास ‘ प्रभारी ’ वरून वनविभागात मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.\nवन विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. तथापि, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पदोन्नती कशामुळे रखडली, याची शहानिशा केली जाईल. याबाबत लवकरच तोडगा काढून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना न्याय दिलाजाईल.\nभारतीय वन सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे वनाच्छादन क्षेत्र वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय बाब असली, तरी वन विभागातील रिक्त पदांमुळे वनसंपदेचे संरक्ष�� करण्यात अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त २ हजार ७६२ जागांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्कांच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहेत.\nनाशिक वनवृत्तातील हरसूल, उंबरठाण, सुरगाणा आदी अतिसंवेदनशील कामस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. ६३२ वनरक्षकांची पदे वनवृत्तात मंजूर असून ६२ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. गस्त घालताना वनरक्षकांअभावी मर्यादा पडतात. नवीन भरती प्रक्रियेसाठी ६२ वनरक्षकांसह इतर २३२ रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेनंतर नाशिकच्या वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत.\nदुसरीकडे सन २०१९ मध्ये सर्वेक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार आला नसल्याने नाशिकला वगळण्यात आले होते, तर वनरक्षकांच्या ४४ जागांच्या भरतीतही ११ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे वन खात्याच्या भरतीला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.\nनुकत्याच काही वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी तर वनरक्षकांना वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली. त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, वन विभागातील रिक्त पदांअभावी कार्यपद्धतीवर ताण वाढल्याचा अहवाल शासनाला मिळाला आहे. वन राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील विविध वनवृत्तांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीला वन मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास आणि सरावाला सुरुवात करा.\nराज्याच्या वन विभागात वर्षाभरापासून विभागीय वन अधिकारी यांची ७० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन विभागाचा कारभार ढेपाळला असुन, सहाय्यक वनसंरक्षणाच्या सुद्धा ५३ रिक्त पदांची वाणवा कायम आहे.\nअशी आहेत रिक्त पदे\nमहाराष्ट्र वन विभागात लवकरच 2762 पदांची भरती\nVan vibhag Bharti 2022- महाराष्ट्र वन विभागात लवकरच 2762 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. वन विभागातील विविध कामांना गती मिळण्यासाठी आणि पर्यारवणास पूरक वातावरण निर्मितीस हि भरती आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश वन राज्यमंत्री भरणे यांनी आज दिली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती महासंचालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँटलवरून हे वृत्त प्रकाशित केले आहे.\nमहाराष्ट्र वनविभागात मेगा भरती लवकरच\nत्यात म्हटले आहे, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत पर्यावरण पूरक पर्यटन चे (EcoTourism) विविध प्रस्ताव वन विभागाकडे आहेत. या अंतर्गत कामांना गती द्यावी. तसेच वन विभागातील २ हजार ७६२ रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री भरणे यांनी दिले.\nयापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.\nमहाराष्ट्र वन विभागात १५००+ पदांची भरती अपेक्षित\nमहाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.\nमहाराष्ट्र वन विभागात १५००+ पदांची भरती अपेक्षित\nMahaForest Bharti 2022- वन विभाग आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून असे एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार असल्यामुळे, वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे लवकरच भरण्यात येतील.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/employees-fined-rs-9-lakh-and-salary-cut-after-repeated-breaks-in-office-hours-for-smocking-jap-93-3551527/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T03:56:26Z", "digest": "sha1:X5LYGBFDP56AARQXSXCX2UQ63UUULCQM", "length": 23810, "nlines": 294, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Employees fined Rs 9 lakh and salary cut after repeated breaks in office hours for smocking | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nऑफिसच्या कामाचे तब्बल ३५५ तास त्याने सिगारेट पिण्यात घालवले; बॉसला कळताच अशी घडवली अद्दल\nएका सरकारी कर्मचाऱ्याने ४ हजार ५१२ वेळा सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतल्याचं उघडकीस आलं.\nWritten by ट्रेंडिंग न्यूज डेस्क\nएका सरकारी कर्मचाऱ्याला ऑोफिसच्या वेळेत सिगारेट पिणं खूप महागात पडलं आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)\n‘सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नका’, असं सतत सांगितलं जातं, तशा सूचना प्रशासनकडून दिल्या जातात, पण आता ऑफिसच्या वेळेत कमी धुम्रपान करा असं सांगण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतीच अशी घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने कामाच्या वेळेत सिगारेट पिण्यासाठी इतके ब्रेक घेतले आहेत की, त्याला या ब्रेकपायी तब्बल ११ हजार डॉलर म्हणजेच नऊ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कामाच्या वेळेत सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण जपानमधील ओसाका येथील आहे. ओसाका येथील एक सरकारी कर्मचाऱ्याने १४ वर्षांत जवळपास ४,५०० पेक्षा जास्त वेळा धूम्रपान केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्या पगारातील ९ लाख रुपये परत देण्यास सांगितलं आहे. शिवाय इथून पुढे ६ महिने त्याच्या पगारातून १० टक्के रक्कमेची कपात करण्यात येणार आहे.\nहेही पाहा- Video: ‘त्या’ ९ जणांसाठी सोन्याची खाण ठरली मृत्यूचं दार पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटा��ं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nसिगारेटसाठी ४ हजार ५१२ वेळा ब्रेक –\n६१ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने १४ वर्षांत ४ हजार ५१२ वेळा सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतल्याचं उघडकीस आलं असून त्याने ही सर्व सिगारेट ऑफिसच्या वेळेत पिली आहेत. त्याने सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतले कारण त्याला सिगारेट पिण्यासाठी ऑफिसच्या बाहेर जावं लागतं होतं. या कर्मचाऱ्याने एक दोन नव्हे तर कामाचे ३५५ तास सिगारेटसाठी वाया घालवल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी या कर्मचाऱ्यावर कारवाई केली. त्यानुसार त्याला तब्बल नऊ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. शिवाय त्याच्या इतर दोन साथीदारांनाही शिक्षा सुनावण्यात आली.\nहेही वाचा- “मी सुशिक्षित, माझे निर्णय…”; मुलीचं उत्तर ऐकून संतापले प्राध्यापक वडील, मुलीची गोळी झाडून हत्या केली अन्…\nरिपोर्टनुसार, ओसाकामध्ये सिगारेट पिण्याबाबत कडक नियम आहेत. या कर्मचाऱ्यांना लोकल पब्लिक सर्विस कायद्यांतर्गत कर्तव्यनिष्ठेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा करण्यात आली आहे. यापूर्वी २०२९ मध्ये ओसाका येथील हायस्कूलच्या शिक्षकावरही या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानेही कामाच्या वेळेत ३हजार ४०० वेळा सिगारेटचे पिण्यासाठी ब्रेक घेतला होता. त्यामुळे त्याच्याही पगारातून काही रक्कम कापण्यात आली होती.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nVideo: ‘त्या’ ९ जणांसाठी सोन्याची खाण ठरली मृत्यूचं दार पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nआकाशातच उघडला विमानाचा दरवाजा; नऊ जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा\nरस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल\nबॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स, तेवढ्यात नवऱ्याची एन्ट्री, video चा शेवट पाहून व्हाल भावूक…\nVideo: नातवाला मारलं म्हणून सुनेची सासूला बेदम मारहाण, मुलगा मात्र व्हि���ीओ बनवण्यात व्यस्त\nTax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार संपूर्ण कमाई येते हातात\nशिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारंकाही आलबेल नाही गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा\n“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nPetrol-Diesel Price on 30 May: आज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या तुमच्या शहरातील दर\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\n“हे तुमच्या नाकाखाली घडतंय”, प्रसिद्ध गायिकेची तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाली, “१७ महिलांनी तुमच्या मित्रावर…”\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांना शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nसमुद्रकिनारी बिकनीतील मुलींचे काढत होता video, तेवढ्यात बायकोनं मारली एन्ट्री अन्…\nViral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ\nतासनतास सोशल मीडिया वापरता आता पैसेही कमवा व्हिडिओ पाहण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय ८ हजार रुपये\nViral Video : भर लग्नात नवरदेवाच्या समोर नवरीने गुटखा खाल्ला अन्…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/narednra%20modi", "date_download": "2023-05-30T04:17:02Z", "digest": "sha1:PAZT2PVETSTTWU5VPDQXLTVJ4NUTPPRY", "length": 10931, "nlines": 113, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about narednra modi", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nबिहारचं सरकार कोसळल्यानं भाजपचं राज्यसभेतील गणित बिघडलं...\nजेडीयू आणि भाजपचं बिहारमध्ये सरकार कोसळलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांच्या ने���ृत्वातील भाजप आणि जेडीयू युतीचं सरकार कोसळलं आहे. हे सरकार कोसळल्यानंतर...\nबेरोजगारी आणि खासगीकरणावरुन भाजप खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर\nमोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा सर्वत्र मांडला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी या ८ वर्षात मान शरमेने खाली जाईल असे कोणतेही काम केले नसल्याचा दावा केला आहे. तर ८ वर्षात देशाने किती...\nअसदुद्दीन ओवेसी : शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत प्रिय आहेत का\nनवाब मलिक मुस्लिम असल्याने शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे त्यांच्यासाठी शब्द टाकला नाही आणि तुरुंगात जाऊ दिले, असा आरोप एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. भिवंडीमध्ये झालेल्या जाहीरसभेत...\nकेंद्र सरकारने ठाकरे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले होते का\nआर्यन खान निर्दोष असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता आणि आता त्यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे, कारण NCBने आर्यन खानला निर्दोष मुक्त केले आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला...\nपंतप्रधान मोदी यांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली...\nदेशाच्या कायदेमंत्रालयाची एक परिषद ३० एप्रिलला दिल्ली येथे पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव...\nमग पेट्रोल डिझेल मधून 26 लाख कोटी का कमावले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर भाजपशासित राज्यांवर पेट्रोल डिझेल वरुन केलेल्या टीकेला काँग्रेसकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले असून जगात पेट्रोलियम चे दर कमी असताना केंद्र सरकारने 26 लाख...\n108 माजी नोकरशहांनी थोपटले मोदींविरोधात दंड, द्वेषाच्या राजकारणावरून लिहीले खुले पत्र\nदेशात अल्पसंख्यांक समुदायांवर होत असलेले हल्ले आणि द्वेषाच्या राजकारणावरून देशातील 108 माजी नोकरशहांनी पंतप्रधान मोदींना पत्राच्या माध्यमातून चांगलेच सुनावले आहे. (108 Bureaucrats letter to PM...\nगॅसच्या किंमती वाढल्याने ग्रामीण भागातील महिला वळल्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे\nवाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत असताना घरगुती गॅसच्या ही किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजट कोलमडले असून गॅस ऐवजी...\nतर भारताचा 'श्रीलंका' होईल: मोदींच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी केली भीती व्यक्त\nलोकानुयन करणाऱ्या योजनांमुळे निवडणुकीत यश मिळू शकते परंतु त्यावर योग्य वेळी आवर घातला नाही तर भारताची आर्थिक परिस्थिती श्रीलंकेसारखी दोलायमान होईल, अशी भीती आयएएस अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nतेलाच्या किंमतीपेक्षा बॅरलच्या 'मीम्स'चा भडका, कोण आहे गुल्लू पत्रकार\nइंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य माणसाचं कंबंरडं मोडलेले असताना मोदी सरकारीची भाटगिरी करण्यासाठी काही मराठी संपादक ही मोदी मिडिया बनून सरसावले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात मोदींनी दाखवलेल्या...\nमोदींच्या पारदर्शकतेचा केवळ देखावा: भाजपचा मोठा भ्रष्टाचार\nगेल्या काही वर्षात देशात अनेक मोठ्या घोटाळ्यांची मालिका समोर येत आहे. तर गुजरातमध्ये ABG शीपयार्ड कंपनीने बँकांना 22 हजार कोटींचा चूना लावला होता. त्यापाठोपाठ आता देशाला हादरवणारा आणखी एक मोठा घोटाळा...\nफेसबुक आणि भाजपचे 'घोस्ट' जाहिरातदारांनी भाजपला निवडणुकांमधे बळ दिले\nरतातील सत्ताधारी भाजप व त्यांच्या नेत्यांचे समर्थन करणाऱ्या जाहिराती प्लेस करण्यासाठी हे जाहिरातदार फेसबुकला कोट्यवधी रुपयांचे जाहिरात शुल्क देत होते पण त्यांनी त्यांच्या ओळखी लपवल्या किंवा भाजपशी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/pm-modi-attends-a-programme-at-old-currency-building-in-kolkata-547945", "date_download": "2023-05-30T03:50:31Z", "digest": "sha1:XCWYUUJUVP47C2XNFMYLLSTKEX3C6OM7", "length": 34724, "nlines": 276, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nपंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित\nपंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकातामधील चार पुनर्विकसित इमारती राष्ट्राला समर्पित केल्या. यामध्ये ओल्ड करंसी इमारत, बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकाफ हाउस यांचा समावेश आहे.\nयावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले कि आजचा दिवस विशेष आहे कारण आज भारताच्या कला, संस्कृती आणि वर्षाचे संवर्धन करणारे आणि या वारसा स्थळांचे महत्व नव्याने समजून घेऊन त्याला नव�� ओळख देण्याचे आणि नव्या रूपात समोर आणण्याचे राष्ट्रव्यापी अभियान सुरु होत आहे.\nजगासाठी वारसा पर्यटनाचे केंद्र\nभारताला नेहमीच आपल्या सांस्कृतिक वारसा आणि स्थळांचे संरक्षण आणि आधुनिकीकरण करायची इच्छा होती असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याच भावनेने केंद्र सरकारने जगात भारताला वारसा पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना हाती घेतली.\nदेशातील पाच ऐतिहासिक संग्रहालयांचे आंतरराष्ट्रीय मानके विचारात घेऊन आधुनिकीकरण केले जाईल असे ते म्हणाले. हे काम जगातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक असलेल्या कोलकातातील भारतीय संग्रहालयापासून सुरु करण्यात येत आहे. या कामासाठी निधी जमवण्यासाठी, या महत्वाच्या सांस्कृतिक वारसा केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार भारतीय वारसा संवर्धन संस्था स्थापन करण्याचा विचार करत आहे ज्याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल असे ते म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले की, ओल्ड करेंसी इमारत , बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकॉफ हाउस यासारख्या कोलकाताच्या चार ऐतिहासिक इमारतींच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये बेलवेडियर हाउसला एक जागतिक दर्जाचे संग्रहालय बनवण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.\nकेंद्र सरकारच्या कोलकातामधील नाणी बनवणाऱ्या कारखान्यात नाणी संग्रहालय उभारण्याचा सरकारचा विचार असल्याचे मोदी म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले की, विक्टोरिया मेमोरियलच्या पाच पैकी तीन कलादालने गेली अनेक वर्षे बंद आहेत. आणि ही चांगली गोष्ट नाही. ती पुन्हा सुरु करण्याचा आमचा विचार आहे . यापैकी काही जागा स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान दाखवण्यासाठी उपलब्ध केली जावी अशी माझी विनंती आहे. इथे आपण सुभाष चंद्र बोस, अरबिंदो घोष, रास बिहारी बोस यांच्यासारखे महान नेते आणि खुदी राम बोस,बाघा जतिन ,बिनय, बादल आणि दिनेश यांच्यासारख्या क्रांतिकारकांची माहिती देऊ शकतो आणि याला विप्लवी भारत असे नाव द्यायचे.\nसुभाषचंद्र बोस यांच्याप्रति गेल्या अनेक दशकांपासूनच्या भावना लक्षात घेऊन दिल्लीतील लाल किल्ल्यात तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवरसंग्रहालय उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nबंगालच्या प्रतिष्ठित नेत्यांना आदरांजली\nपश्चिम बंगालच्या मातीत जन्मलेल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेल्या महान नेत्यांना नव्या युगात योग्य आदरांजली दिली जावी असे पंतप्रधान म्हणाले.\nआता आपण श्री ईश्वर चंद्र विद्यासागर यांची 200 वी जयंती साजरी करत आहोत आणि भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे 2022 मध्ये साजरी करत असताना प्रसिद्ध समाज सुधारक आणि शिक्षण तज्ज्ञ राजा मोहन राय यांचीही 250 वी जयंती आहे. देशाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, युवक, महिला आणि मुलीच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रयत्न्नांचे स्मरण आपण करायला हवे . याच भावनेने त्यांची 250 वी जयंती देखील साजरी करायला हवी असे पंतप्रधान म्हणाले.\nभारतीय परंपरा, भारताचे महान नेते, भारताचा इतिहास यांचे संवर्धन करणे हे राष्ट्रनिर्मितीच्या प्रमुख बाबींपैकी एक बाब आहे असे पंतप्रधान म्हणाले.\n“ब्रिटिश राजवटीदरम्यान लिहिण्यात आलेल्या भारताच्या इतिहासातून अनेक महत्वपूर्ण बाबी वगळण्यात आल्या आहेत ही दुःखद गोष्ट आहे . 1903 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही ओळी मी सांगू इच्छितो.” भारताचा इतिहास तो नाही जो आपण अभ्यास केला आणि परीक्षेत लिहिला. यात केवळ एवढेच सांगण्यात आले आहे कि बाहेरच्या लोकांनी कशा प्रकारे आपल्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मुलांनी कशा प्रकारे आपल्या वडिलांना मारण्याचा प्रयत्न केला, आणि भावंडे कशा प्रकारे सिंहासनासाठी लढली. अशा प्रकारच्या इतिहासातून भारतीय नागरिक, कसे राहायचे याबद्दल माहिती नाही.\nगुरुदेव असेही म्हणाले, “वादळाची ताकद कुठलीही असो, लोकांनी त्याचा कशा प्रकारे सामना केला हे जास्त महत्वाचे आहे.”\n“मित्रानो, गुरुदेव यांचे हे विचार त्या इतिहासकारानीं केवळ बाहेरून वादळ पाहिले याचे स्मरण करून देतात. ज्यांनी या वादळाला झेलले त्यांच्या घरात ते गेलेले नाहीत , जे बाहेरून पाहतात त्यांना लोक कसा सामना करत आहेत हे समजत नाही.”\n“देशातील असे अनेक मुद्दे या इतिहासकारानी मागे ठेवले आहेत.”\n“अस्थिरता आणि युद्धाच्या त्या काळात ज्यांनी देशाचा विवेक जपला,ज्यांनी आपल्या महान परंपरा पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम केले.”\n“हे काम आपली कला,आपले साहित्य, आपले संगीत, आपले संत , आपले भिक्षु यांनी केले.”\nभारतीय परंपरा आणि संस्कृतीला प्रोत्साहन\n“भारताच्या कानाकोपऱ्यात विविध प्रकारच्या कला आणि संगीत याच्याशी संबंधित विशेष परंपरा आपल्याला आढळतात. त्याचबरोबर देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बुद्धिजीवि आणि संतांचा प्रभाव देखील पाहायला मिळतो. त्या व्यक्ती, त्यांचे विचार, कला आणि साहित्य यांचे वेगळे स्वरूप, यांनी इतिहासाला समृद्ध केले आहे. या महान व्यक्तींनी भारताच्या इतिहासात काही सर्वात मोठ्या सामाजिक सुधारणांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही अनुकरणीय आहे.”\n“भक्ति आंदोलन काही समाज सुधारकांची गाणी आणि विचारांनी समृद्ध केले. संत कबीर, तुलसीदास आणि अन्य अनेकांनी समाजाला जागरूक करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.”\n“आपण लक्षात ठेवायला हवे कि स्वामी विवेकानंद मिशिगन विद्यापीठात संवाद साधताना म्हणाले होते की, ‘सध्याचे शतक तुमचे असू शकते. मात्र 21 वे शतक भारताचे असेल.’ त्यांचे हे स्वप्न साकारण्यासाठी आपण कठोर मेहनत करत राहायला हवी.”\nसंस्कृति और साहित्य की तरंग और उमंग से भरे कोलकाता के इस वातावरण में आकर मन और मस्तिष्क आनंद से भर जाता है\nये एक प्रकार से मेरे लिए खुद को तरोताज़ा करने का और बंगाल की वैभवशाली कला और सांस्कृतिक पहचान को नमन करने का अवसर है: PM @narendramodi\nअभी जब प्रदर्शनी देखी, तो ऐसा लगा था जैसे मैं उन पलों को स्वयं जी रहा हूं जो उन महान चित्रकारों, कलाकारों, रंगकारों ने रचे हैं, जीए हैं\nबांग्लाभूमि की, बंगाल की मिट्टी की इस अद्भुत शक्ति, मोहित करने वाली महक को मैं नमन करता हूं: PM @narendramodi\nभारत की कला, संस्कृति और अपनी हैरिटेज को 21वीं सदी के अनुसार संरक्षित करने और उनको Reinvent, Rebrand, Renovate और Rehouse करने का राष्ट्रव्यापी अभियान आज पश्चिम बंगाल से शुरु हो रहा है: PM @narendramodi\nकेंद्र सरकार का ये प्रयास है कि भारत के सांस्कृतिक सामर्थ्य को दुनिया के सामने नए रंग-रूप में रखे, ताकि भारत दुनिया में हैरिटेज टूरिज्म का बड़ा सेंटर बनकर उभरे: PM @narendramodi\nये भी तय किया गया है कि देश के 5 Iconic Museums को International Standard का बनाया जाएगा इसकी शुरुआत विश्व के सबसे पुराने म्यूजियम में से एक, Indian Museum Kolkata से की जा रही है: PM @narendramodi\nबिप्लॉबी भारत नाम से म्यूज़ियम बने, जिसमें नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑरबिंदो घोष, रास बिहारी बोस, खुदी राम बोस, देशबंधु, बाघा जतिन, बिनॉय, बादल, दिनेश, ऐसे हर महान सेनानी को यहां जगह मिलनी चाहिए: PM @narendramodi\nजब आज़ाद हिंद सरकार के 75 वर्ष पूरे हुए तो लाल किले में ध्वजारोहण का सौभाग्य मुझे खुद मिला नेताजी से जुड़ी फाइलों को सार्वजनिक करने की मांग भी बरसों से हो रही थी, जो अब पूरी हो चुकी है: PM @narendramodi\nअभी हम सभी ईश्वर चंद्र विद्यासागर जी की 200वीं जन्मजयंति मना रहे हैं इसी तरह 2022 में जब भारत की आज़ादी के 75 वर्ष होंगे, तब एक और सुखद संयोग बन रहा है इसी तरह 2022 में जब भारत की आज़ादी के 75 वर्ष होंगे, तब एक और सुखद संयोग बन रहा है साल 2022 में महान समाज सुधारक और शिक्षाविद राजा राममोहन राय की 250वीं जन्मजयंति आने वाली है: PM @narendramodi\nये बहुत दुर्भाग्यपूर्ण रहा कि अंग्रेजी शासन के दौरान और स्वतंत्रता के बाद भी देश का जो इतिहास लिखा गया, उसमें इतिहास के कुछ अहम पक्षों को नजरअंदाज कर दिया गया: PM @narendramodi\nगुरुदेव ने अपने एक लेख में एक बहुत महत्वपूर्ण उदाहरण भी दिया था आंधी और तूफान का उन्होंने लिखा था कि “चाहे जितना भी तूफान आए, उससे भी ज्यादा अहम होता है कि संकट के उस समय में, वहां के लोगों ने उस तूफान का सामना कैसे किया”: PM @narendramodi\nभारत को आदि शंकराचार्य, थिरुनावुक्कारासार जैसे कवि संतों का आशीर्वाद मिला अंदाल, अक्का महादेवी, भगवान बशवेश्वर, गुरु नानक देव जी द्वारा दिखाया गया मार्ग, आज भी हमें प्रेरणा देता है: PM @narendramodi\nराजनीतिक और सैन्यशक्ति तो अस्थाई होती है, लेकिन कला और संस्कृति के जरिए जो जनभावनाएं अभिव्यक्त होती हैं, वो स्थाई होती हैं\nऔर इसलिए, अपने समृद्ध इतिहास को, अपनी धरोहर को संजोकर रखना, उनका संवर्धन करना भारत के लिए, हर भारतवासी के लिए बहुत महत्वपूर्ण है: PM @narendramodi\nहम सभी को स्वामी विवेकानंद जी की वो बात हमेशा याद रखनी है, जो उन्होंने मिशिगन यूनिवर्सिटी में कुछ लोगों से संवाद के दौरान कही थी\nस्वामी विवेकानंद ने उन्हें कहा था- “अभी वर्तमान सदी भले ही आपकी है, लेकिन 21वीं सदी भारत की होगी”: PM @narendramodi\nसोशल मीडिया कॉर्नर 29 मे 2023 (May 29, 2023)\n76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन\nसोशल मीडिया कॉर्नर 29 मे 2023\n\"मोदी सरकार का प्रण\"\nभारत के समग्र स्वास्थ्य सेवा के संकल्प के साथ आयुष्मान भारत देशवासियों को विश्व स्तरीय चिकित्सा सुविधाओं दे रहा है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2023-05-30T04:44:37Z", "digest": "sha1:MZBDYZOMJX2WUUY2TGD23YBR223XW3J2", "length": 10471, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय आयुर्विमा महामंडळला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय आयुर्विमा महामंडळला जोडलेली पाने\n← भारतीय आयुर्विमा महामंडळ\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख भारतीय आयुर्विमा महामंडळ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nम्युच्युअल फंड ‎ (← दुवे | संपादन)\nएलआयसी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय आयुर्विमा महामंडळ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय जीवन वीमा निगम (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nटाटा केमिकल्स ‎ (← दुवे | संपादन)\nएल.आय.सी. (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसविता भावे ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय जीवन विमा निगम (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविमा ‎ (← दुवे | संपादन)\nयुलिप (गुंतवणूक योजना) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय आयुर्विमा महामंडळ ‎ (← दुवे | संपादन)\nविमा नियामक आणि विकास प्राधिकरण ‎ (← दुवे | संपादन)\nएसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nआयुर्विमा ‎ (← दुवे | संपादन)\nॲक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडिया ‎ (← दुवे | संपादन)\nविनोद राय ‎ (← दुवे | संपादन)\nअव्हिवा इंडिया ‎ (← दुवे | संपादन)\nआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nआयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nएक्साइड लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nमॅक्स लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nरिलायन्स लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nएचडीएफसी लाइफ ‎ (← दुवे | संपादन)\nसन लाइफ फायनान्शियल ‎ (← दुवे | संपादन)\nकोटक लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nभारती एक्सा लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nएगॉन रेलिगेर लाइफ इन्शुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nराज्य कामगार विमा ‎ (← दुवे | संपादन)\nनिवा बुपा ‎ (← दुवे | संपादन)\nराष��ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय विमा संस्था ‎ (← दुवे | संपादन)\nस्टार आरोग्य विमा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय सर्वसाधारण विमा निगम ‎ (← दुवे | संपादन)\nनॅशनल इन्शुरन्स कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू इंडिया अशुरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nआरोग्य विमा ‎ (← दुवे | संपादन)\nबजाज अलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nचोलामंडलम एमएस सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nएचडीएफसी आरगो सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nआयसीआयसीआय लोम्बार्ड सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nइफको तोक्यो सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nरिलायन्स सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nटाटा एआयजी सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nरॉयल सुंदरम सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nफ्यूचर जनराली सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nअपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nभारती एक्सा सर्वसाधारण विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय कृषी विमा कंपनी ‎ (← दुवे | संपादन)\nसामान्य व्यक्ती विमा योजना ‎ (← दुवे | संपादन)\nजनश्री विमा योजना ‎ (← दुवे | संपादन)\nहवामानावर आधारित पीक विमा योजना ‎ (← दुवे | संपादन)\nपशुधन विमा योजना ‎ (← दुवे | संपादन)\nराष्‍ट्रीय शेती विमा योजना ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतातील विमा क्षेत्र ‎ (← दुवे | संपादन)\nलाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nउषा संगवान ‎ (← दुवे | संपादन)\nरश्मी ठाकरे ‎ (← दुवे | संपादन)\nएलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील सर्वात मोठ्या नियोक्त्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22690/", "date_download": "2023-05-30T04:15:08Z", "digest": "sha1:YTV2NFXF2KOC2YSAU737KXW4Y3JZXAVS", "length": 13467, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्लाउबराइट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ��चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्लाउबराइट : खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार किंवा चापट वडीसारखे [→ स्फटिकविज्ञान]. पाटन : (001) चांगले [→ पाटन]. भंजन शंखाभ. कठिनता २·५–३. वि गु. २·७५– २·८५. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी. रंग फिकट पिवळा वा करडा. चव किंचित खारट. रा. सं. Na2Ca(SO4)2. सोडियममुळे जळताना याची ज्योत पिवळसर दिसते. दीर्घ काळ उघडे राहिल्यास चिघळून याचे तुकडे पडतात. हे सरोवरातील लवणयुक्त पाण्याच्या बाष्पीभवनाने निर्माण होते. हॅलाइट (मीठ), टाकणखार, सैंधव इत्यादींच्या जोडीने निक्षेपांत (साठ्यांत) आढळते. सॉल्झबर्ग (ऑस्ट्रिया), श्टासफुर्ट (जर्मनी) इ. ठिकाणी ते सापडते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ ग्लाउबर यांच्या नावावरून ग्लाउबर लवण हे नाव पडले असून हे खनिज रासायनिक दृष्ट्या ग्लाउबर लवणासारखे असल्याने ग्लाउबराइट हे नाव पडले आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postग्रेट बॅरिअर रीफ\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-blog/maharashtra-politics-uddhav-thackeray-shivsena-eknath-shinde-advt-vivek-thakare-1199110", "date_download": "2023-05-30T04:54:21Z", "digest": "sha1:Z43SS2KH74XKCDM2F4PP4NMOMVQMPMGU", "length": 9624, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "ठाकरेंशिवाय शिवसेना आणि राजकारण अशक्य : अ‍ॅड. विवेक ठाकरे", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > मॅक्स ब्लॉग्ज > ठाकरेंशिवाय शिवसेना आणि राजकारण अशक्य : अ‍ॅड. विवेक ठाकरे\nठाकरेंशिवाय शिवसेना आणि राजकारण अशक्य : अ‍ॅड. विवेक ठाकरे\nभलेही ठाकरेंशी कोणाचे कितीही वैचारिक मतभेद असतील, मात्र ठाकरे घराणे टिकणे ही महाराष्ट्राची राजकीय गरज आहे. गेली पाच दशके ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड होता आणि आहे. त्यामुळे हा ब्रँड संपवण्यासाठीच उद्धव ठाकरेंना आणि पर्यायाने ठाकरेंना पक्ष फोडल्यानंतरही संपूर्ण नेस्तनाभूत करण्याचे मोदीशहांचे मनसूबे आहेत. पक्ष- चिन्ह काढून घेणे हा त्याच मनसुब्यांचा एक भाग आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात भाजपच्या सुनामीला रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त ठाकरेंमध्येच आहे... सांगताहेत अॅड विवेक ठाकरे..\nआजपर्यंत महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही इतके टोकाचे खुनशी राजकारण कधीच झाले नव्हते. प्रत्येक पक्ष कायम आपापली स्पेस वाढवण्याचा आणि आपली रेषा मोठी करण्याचा प्रयत्न करत असे. मात्र शिवसेनेचाच हात धरून महाराष्ट्रात मोठ्या झालेल्या भाजपाने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून ठाकरे कुटुंबाला मुळासकट उखडण्याची चूक केली आहे. अगदी पारंपारिक कट्टर विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसनेही आणीबाणीच्या काळात शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. भाजपाने शिवसेनेचे केवळ घरच फोडले नाही तर शिवसेना नावाच्या कुटुंबातून ठाकरेंनाच बेदखल करण्याचे महापाप केले आहे.\nसुसंस्कृततेचे राजकारण करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला कुणाचे घर फोडलेले किंवा स्वत:च्याच घरातून ठाकरे कुटुंबाला बेदखल केलेले आवडलेले नाही. येत्या निवडणुकीत याची जबर किंमत भाजपाला मोजावी लागू शकते. शेवटी काळाच्या गर्भातच या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.\nआपल्या बरोबर आलेल्या देशभरातील सर्वच लहान - मोठ्या राजकीय पक्षांना संपवण्याचे प्रयत्न भाजपाने केले. म्हणूनच एनडीएतून बहुतांश मित्रपक्ष बाहेर पाडले आहेत. जेव्हा भाजपा शिवसेनेचेही अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय हे उद्धव ठाकरेंना लक्षात आले तेव्हा त्यांनी वेळीच राजकीय शहाणपणा करत भाजपापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि कणखरपणा दाखवत भाजपाशी उघड राजकीय लढाई स्विकारली. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी केवळ पक्ष सांभाळलाच न���ही तर वाढवलाही. मात्र हीच गोष्ट अनेकांना खटकत होती, तर भाजपाला उद्धव ठाकरेंमुळे आपल्या मनसूब्यांवर पाणी फिरतेय ही बाब खदखदत होती.\nराजकारणात प्रत्येक पक्षाला स्वतंत्र अस्तित्व असते आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र असते. इतर पक्षांचे अस्तित्व मान्य नसणाऱ्या व सुडाने पेटलेल्या भाजपाने मात्र आपल्या दरबारात शिवसेना फोडीची संपूर्ण स्क्रिप्ट लिहिली. पक्ष फोडण्याच्या संपूर्ण घटनाक्रमात भाजपा डायरेक्टर तर एकनाथ शिंदे फक्त अँक्टर आहेत. त्यामुळे जरी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे त्यांच्याकडे असला तरी आता व भविष्यातही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि बार्गेनिंग पॉवर त्यांना असणार नाही. पक्ष म्हणून भाजपाच्या नजरेत शिवसेनेचे अस्तित्व आता शून्य झालेले आहे. भविष्यात फक्त उद्धव ठाकरेंविरुद्ध लढण्यासाठीच आणि मराठी मतांचे विभाजन करण्यासाठीच शिवसेना पक्षाचा वापर होऊ शकतो. भाजपाच्या कमळात आणि कळपात सामावल्याने शिवसेना नावाची शक्ती आता संपुष्टात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/Farmer%20Suicide", "date_download": "2023-05-30T05:52:40Z", "digest": "sha1:YZD3XVP6EKTW2ZJM54HROD3GMDVDFT5H", "length": 9476, "nlines": 109, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about Farmer suicide", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nशेतकऱ्यांचा ताणतणाव कधी वाढतो\nलवकरच मान्सून (monsoon) येत आहे.. आता बी बियाणे(seeeds) आणि खतासाठी लगबग सुरू होईल.. सध्या लग्नसराईचा (wedding) हंगाम देखील सुरू आहे. शेतकरी सर्वाधिक तणावत राहत होतो पेरणी आणि मुलींच्या लग्नात...\nकृषिमंत्री सत्तार यांची हकालपट्टी करा, भाई जगताप यांची माहिती\nकृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर बोलताना शेतकरी आत्महत्या हा काही नवा विषय नसल्याचे असंवेदनशील वक्तव्य केले. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. मात्र...\nकर्जाला कंटाळून बीडच्या शेतकऱ्याने आयुष्य संपवलं\nबीड जिल्ह्यातील बोरखेड ये���ील शेतकरी संभाजी अष्टेकर रात्री शेतात पाणी द्यायला गेले. ते पुन्हा परतलेच नाहीत. कुटुंबाने शोधाशोध केली. सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला लटकलेला...\nआर्कीड फुलाच्या शेतीतून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती\nयवतमाळ जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र विदर्भात प्रथमच दारव्हा तालुक्यातील जवळा येथील प्रगतीशील शेतकर्‍याने ऑर्कीड फुल (Orchid...\nअमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच सत्र सुरूच...\nमहाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय पाचवीला पुजल्यासारखा झालाय. अमरावती जिल्ह्यातमध्ये गेल्या महिन्यात जवळपास १५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र राज्यातील कोणत्याही सरकारने...\nमराठवाड्यात अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या\nगेल्या काही दिवसात मराठ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत इथे दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत होते. पण आता अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले म्हणून एका...\nमहापुरानंतरचे भीषण वास्तव, शेतकऱ्याच्या तरुण मुलाची आत्महत्या\nराज्यात गेल्या महिन्यात सांगली, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात आलेला भीषण ओसरला आबहे, पण आता या महापुरानंतरचे वास्तव समोर येऊ लागले आहे. महापुराने पुन्हा एकदा शेती उध्वस्त केल्याने निराश झालेल्या एका २२...\nधक्कादायक : तिबार पेरणीच्या संकटाने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nबुलढाणा : आर्थिक अडचण आणि दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीक उगवले नाही, एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना...\nशेतकरी शेती का सोडतात\nदेशात दररोज २ हजार शेतकरी शेती सोडत आहेत,व शेतकरी कुटुंबातील तरुणदेखील या व्यावसायातील अनिश्चितते मुळे निराश झाले आहेत. आणि आपणास हे लक्षात घेता असे म्हणता येईल की पुढच्या पिढीमध्ये बहुधा शेतकरी...\nकर्जमाफीनंतरही शेतकरी का करतोय आत्महत्या\nकधी दुष्काळ तरी कधी अत्यल्प पाऊस, गारपीट, तर कधी अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यातील शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानीचा सामना करावा लागतो. यामुळे हतबल झालेले शेतकरी आत्महत्यासारखा पर्याय निवडून स्वतःचं...\nहिमनग - अदृश्य भीषण वास्तव\nकृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेली 74 दिवसांपासून शांततेने आंदोलन चालू आहे. त्यामध्ये 184 शेतकरी शहीद झाले ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या आंदोलनाकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या बाबतीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Infobox_football_match", "date_download": "2023-05-30T04:55:18Z", "digest": "sha1:OM6BAN4NIY2E2FUS267UAMAS2VDKRKVE", "length": 5143, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Infobox football matchला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसाचा:Infobox football matchला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख साचा:Infobox football match या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०१० फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nयुएफा यूरो २०१२ अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n१९३४ फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n१९३८ फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n१९७० फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n१९८२ फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n१९९४ फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\n२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01191774-1812J0250473GFT.html", "date_download": "2023-05-30T05:38:49Z", "digest": "sha1:KNH3HATJ44DFTOH636LEWPVSGUI23FPY", "length": 16543, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 1812J0250473GFT किंमत डेटाशीट Syfer 1812J0250473GFT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपय��� एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 1812J0250473GFT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 1812J0250473GFT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 1812J0250473GFT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:25V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगस��ठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://hi.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80:%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4.djvu", "date_download": "2023-05-30T05:02:17Z", "digest": "sha1:IO2MZTDZ4ZTNQCBZE3BER3FSQCNX4VIC", "length": 5440, "nlines": 75, "source_domain": "hi.wikisource.org", "title": "विषयसूची:बुद्ध-चरित.djvu - विकिस्रोत", "raw_content": "\nनेविगेशन पर जाएँ खोज पर जाएँ\n- आवरण-पृष्ठ प्रकाशक परिचय परिचय शुद्धि-पत्र - वक्तव्य वक्तव्य काव्यभाषा २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ - १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१ ३२ ३३ ३४ ३५ ३६ ३७ ३८ ३९ ४० ४१ ४२ ४३ ४४ ४५ ४६ ४७ ४८ ४९ ५० ५१ ५२ ५३ ५४ ५५ - ५७ ५८ ५९ ६० ६१ ६२ ६३ ६४ ६५ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७१ ७२ ७३ ७४ ७५ ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ ८३ ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ ९२ ९३ ९४ ९५ ९६ ९७ ९८ ९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० - १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ १८८ १८९ १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५ १९६ १९७ १९८ १९९ २०० २०१ २०२ २०३ २०४ २०५ २०६ २०७ २०८ २०९ २१० २११ २१२ २१३ २१४ २१५ २१६ २१७ २१८ २१९ २२० २२१ २२२ २२३ २२४ २२५ - २२७\nलॉग-इन नहीं किया है\nहाल में हुए परिवर्तन\nपृष्ठ से जुड़े बदलाव\nइस पृष्ठ को उद्धृत करें\nइस पृष्ठ का पिछला बदलाव ६ नवम्बर २०२० को १८:४९ बजे हुआ था\nटेक्स्ट क्रिएटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन-ShareAlike लाइसेंस के अंतर्गत उपलब्ध है; अतिरिक्त शर्तें लागू हो सकती हैं अधिक जानकारी के लिए उपयोग की शर्तें देखें\nविकिस्रोत के बारे में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/14042/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2023-05-30T04:43:53Z", "digest": "sha1:RKFBJDE3374DPZ43ELMZGD6SF5PPY5VR", "length": 11248, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "घर-जमाई by Chaman Maheshwari | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nघर में टंगी चुप्पियाँ\nकर भला तो हो भला\nदोपहर का एक दिन\nबीस साल में दस दिन भारी\nवो अखबार वाला लड़का\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18057/", "date_download": "2023-05-30T03:48:33Z", "digest": "sha1:PYOOAHKCZQFDI234IYRDXXHWENYY4U55", "length": 12706, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चार्ल्सटन – १ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल��फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचार्ल्सटन – १ : अमेरिकेच्या पश्चिम व्हर्जिनिया राज्याची राजधानी. लोकसंख्या ७१,५०५ (१९७०). हे कनावा व एल्क नद्यांच्या संगमावर वसलेले असून कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मीठ, कठीण लाकूड इत्यादींचे वितरण केंद्र आहे. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व वायुमार्ग यांच्या सोयी आहेत. येथे मोठमोठे रासायनिक कारखाने असून शुद्ध तेल, दारूगोळा, यंत्रे, रंग, कागद, रबरी व लाकडी वस्तू आणि मुख्यतः काच व काचेच्या बाटल्या यांचे उत्पादन होते. येथे अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था आहेत.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (329)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2181)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (111)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (573)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (252)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://seedsivf.com/blog.php", "date_download": "2023-05-30T05:47:50Z", "digest": "sha1:ZURQDBMMA5HENUH7BKX2EASAMCVNQPMA", "length": 8204, "nlines": 107, "source_domain": "seedsivf.com", "title": "Seeds IVF & Fertility Care Centre : Best IVF Treatment Specialist Doctors For Men & Women in Nashik, mumbai, pune, kalyan, dhule, jalgaon, ahmednagar", "raw_content": "\nकोवीड गर्भधारणा आणि लसीकरण\nअनेक महिलांना प्रश्न पडले आहेत कि गरोदरपानात लसीकरण करावे का जर बाळाला स्तनपान करणाऱ्या मातेला कोवीड झाला तर कश्या प्रकारे काळजी घ्यावी की बाळाला संक्रमण होणार नाही,अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज मी या विडिओ मधून देण्याचा प्रयत्न करणांर आहे. नक्की पाहा \nवंधत्व : वारंवार होणारे गर्भपात\nगर्भधारणा होऊन जर तीन महिन्याच्या आत गर्भपात होत असेल, तर ही स्थिती सेकंडरी इंफेर्टीलिटी म्हणज द्वितीय वंधत्व म्हणून ओळखली जाते. साधारणपणे सहा ते नवव्या गर्भधारणेच्या आठवड्यांदरम्यान तीनपेक्षा जास्त वेळा गर्भपात झाले असतील, तर त्याची करणे अत्यंगात असतात. �\nपुरुषाचे शुक्राणूंचे विकार व वंधत्व\nमूल न होणे याकरिता जसे स्त्रियांमध्ये काही दोष असतात त्यानुसार पुरुषनमध्येसुद्धा काही दोष असू शकतात. सामान्यतः पुरुशामध्ये वीर्यदोष व शुक्राणूंच्या दोषमुळे गर्भधारणेस अडचण निर्माण होते. वंधत्व असलेल्या जोडप्यांमध्ये पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण ३० टक्के आढळतात.\n चला शोधू या वंध्यत्वाची कारणे; अत्याधुनिक उपचार शक्‍य\nमूल न होण्याच्या अवस्थेला वंध्यत्व असे म्हणतात.ज्या स्त्रीला एकदाही दिवस गेले नाहीत त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतात. ज्या स्त्रीला एकदा मूळ झाले असताना, पुन्हा दिवस राहत नसतील तर त्या वंध्यत्वाच्या प्रकाराला सेकंड एन्फर्टिलिटी अस\nपीसीओंडी : महिलांमध्ये आढळून येणारा आजार\nबदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या दिसून येतात. मुख्यतः ��ाळी अनियमित असणे,वजन वाढणे, चेहऱ्यावर येणारे मुरूम या सर्व लक्षणांनी पॉलिसिस्टीक ओव्हरीयन डिसीज म्हणजे पीसीओडीचे सर्वाधिक रुग्णआढळतात. वय १६ ते ३0 च्या दरम्या ६०% मुलींमध्ये प�\nस्त्रियांमध्ये असणाऱ्या मातृत्वाची जाण हि तिच्या मातृत्वाशी संबंधित आहे त्यानंतर सर्वजण तिच्याकडे मातृत्वाच्या अपेक्षेने बघत असल्यनाने एखाद्या जोडप्याला मुल न होणे ही गंभीर समस्या आहे. आपल्या समाजात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विविध आरोग्यच्या समस्यांमुळे वंध\nकोवीड गर्भधारणा आणि लसीकरण\nवंधत्व : वारंवार होणारे गर्भपात\nपुरुषाचे शुक्राणूंचे विकार व वंधत्व\n चला शोधू या वंध्यत्वाची कारणे; अत्याधुनिक उपचार शक्‍य\nपीसीओंडी : महिलांमध्ये आढळून येणारा आजार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/big-relief-to-salman-khan-from-bombay-high-court-190527/", "date_download": "2023-05-30T04:01:57Z", "digest": "sha1:ID54HKNVELXOY2HXDWBF5EJ5GI755MCF", "length": 10288, "nlines": 132, "source_domain": "dainikekmat.com", "title": "मुंबई हायकोर्टाचा सलमान खानला मोठा दिलासा", "raw_content": "\nHomeमनोरंजनमुंबई हायकोर्टाचा सलमान खानला मोठा दिलासा\nमुंबई हायकोर्टाचा सलमान खानला मोठा दिलासा\nमुंबई: सलमान खानला २०१९ साली पत्रकाराशी गैरवर्तन आणि धमकी दिल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सलमान खानवर २०१९ साली पत्रकाराशी गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात होता. अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानविरुद्ध बजावलेले समन्स फेटाळत, हायकोर्टाने संपूर्ण प्रकरणच फेटाळले आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.\nसलमानवर पत्रकार अशोक पांडेंनी धमकवल्याचा आरोप होता. मुंबई उच्च न्यायालयाने सलमानविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सलमानला अंधेरी कोर्टात हजर राहावे लागणार नाही, उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात दाखल असणारी तक्रार चुकीची असल्याचे म्हणत हे प्रकरण रद्द केले आहे.\nसलमान खान अनेक वेळा सायकल वरून बाहेर फिरण्यास निघत असतो. पत्रकार अशोक पांडेंनी त्यांच्या मोबाइलला वरून त्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी सलमानने पत्रकाराचा फोन हिसकावला. पत्रकाराच्या मते, त्यांनी अभिनेत्याच्या गार्ड्सची परवानगी घेतलेली तरीही त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप सलमान खान आणि त्याच्या बॉडिगार्ड नवाझ शेखवर ठेवण्यात आला होता.\nमात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकाराने अभिनेत्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सलमानने केवळ गैरवर्तन केले नाही तर त्याचा मोबाइल हिसकावला होता. या प्रकरणी अशोक पांडे यांनी यापूर्वी अंधेरी येथील दंडाधिका-यांकडे तक्रार केली होती. त्यावर अंधेरी मेट्रोपॉलिटन कोर्टाने सलमानला समन्स पाठवले होते. यावर सलमानने उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याला दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होती.\nसोलापूर शहरात अडीच हजारांचा गुटखा जप्त\nब्रिटनमध्ये पाच लाख सरकारी कर्मचारी संपावर\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nदोन हजारांची नोट चलनात आणण्याचा व परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा\nमध्य प्रदेशात १५० जागा जिंकू\nहायकोर्टाने फेटाळली २ हजारांच्या नोटांवरील याचिका\nकेजरीवालांना समर्थन देण्यावर चर्चा\nबँकांच्या कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये आढळल्या त्रुटी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/question/sex-kiti-vel-krava/", "date_download": "2023-05-30T04:03:19Z", "digest": "sha1:ZE56A7Y36NOCYU4QAXJZVF4J3UXMYHE4", "length": 3920, "nlines": 80, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "sex kiti vel krava - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nसेक्स ही अशी गोष्ट आहे जी करणाऱ्यांनी ठरवायची असते. किती वेळा, कुणासोबत, केव्हा, कुठे आणि का या ‘क’कार चे काही विशिष्ट उत्तर किंवा मापदंड नाहीत. हे सेक्स करणाऱ्या व्यक्तींनी मिळून ठरवायचे असतात. मात्र एकत्र येणं म्हणजे फक्त सेक्स करणं असं मात्र वाटायला नको. कधी कधी नुसती सोबतही तितकीच सुखद, आनंददायी असू शकते. दोघेही सज्ञान, दोघांची इच्छा, संमती असणं आणि दोघांनाही सुरक्षित वाटणं मात्र महत्वाचं. मनाचा आवाज ऐका. पण एकट्याच्या नाही…दोघांच्या.\nआपले उत्तर प्रविष्ट करा\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17077/", "date_download": "2023-05-30T04:37:22Z", "digest": "sha1:7QXSU3ABB3UIRMJZRVBL4LD2GQ7DIHS4", "length": 11537, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कात टाकणे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकात टाकणे: पहा निर्मोचन.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/educational/173111/", "date_download": "2023-05-30T04:16:15Z", "digest": "sha1:UXMCBEAGEU4ED5HOJZQIWCIZKS5TWWEN", "length": 9762, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome शैक्षणिक भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी\nभारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी\nमुंबई, दि. 27: कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून २०२३ ते दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक ६१ चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.\nमुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ७ व ८ जून २०२३ रोजी मुलाखतीस सकाळी 10 ते दुपारी 03 वाजेपर्यंत हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या http://www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन (Other-PCTC Nashik CDS-६१) कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.\nसंघ लोक सेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्ली यांचेमार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारांसाठी दिनांक ०३ सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परिक्षेकरिता (एम्प्लॉयमेंट न्यूज) रोजगार समाचार मध्ये जाहीरात प्रसिध्द झाली होती. संघ लोक सेवा आयोगाकडे ऑनलाइन अर्ज भरण्या��ी अंतिम मुदत दिनांक ०६ जून २०२३ अशी होती. ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करावा.\nअधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.\nPrevious articleपशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती\nNext articleमातीशी नाळ आणि शेतकऱ्यांना साथ; कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टरचे वाटप\nविद्या निकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nगुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे-जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले\nमॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मधील विज्ञान शाखेतून प्रतीक्षा बोपचे तालुक्यात प्रथम\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/ahmednagar-talathi-bharti-2023/", "date_download": "2023-05-30T05:00:14Z", "digest": "sha1:OFNNY4JOURIIFYW27ULJXUMSG22VOLPY", "length": 29056, "nlines": 290, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Ahmednagar Talathi Bharti 2023 | Ahmednagar Talathi Recruitment", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nजिल्हयात तलाठी, पोलीस पाटलांची १३०१ पदे रिक्त-Ahmednagar Talathi Bharti 2023\nजिल्हयात तलाठी, पोलीस पाटलांची १३०१ पदे रिक्त-Ahmednagar Talathi Bharti 2023\nजिल्हयात तलाठी, पोलीस पाटलांची १३०१ पदे रिक्त\nनगर : तलाठी व पोलीस पाटील ही महसूल यंत्रणेतील गाव पातळीवरील महत्त्वाची उपदे आहेत. महसूल विभागासह कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस पाटील पद महत्त्वाचे मानले जाते. मात्र जिल्ह्यात या दोन्ही पदांचा मोठा अनुशेष आहे. तलाठ्यांची ४७९, तर पोलीस पाटलांची ८२२ अशी एकूण १३०१ पदे जिल्ह्यात रिक्त आहेत. त्याचा मोठा ताण महसूल यंत्रणेवर पडत आहे. आता तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यात तलाठ्यांची २०२, मंडलाधिकाऱ्यांची ३४ अशी एकूण २३६ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत. मंत्रिमंडळातील महसूल मंत्रिपद सध्या भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या रूपाने नगर जिल्ह्याकडेच आहे. शिवाय मागील कार्यकाळातही महसूल मंत्री पद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून नगरकडेच होते. मात्र तरीही या दोन्ही कार्यकाळात या अनुशेषाकडे मंत्र्यांचे दुर्लक्षच आहे.\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nजमीन व्यवहारासंदर्भात सर्व नोंदी व कागदपत्रांचा सांभाळ करणे, विविध सरकारी योजना राबवण्याबरोबरच क्षेत्रीय मंडल पातळीवरील कामकाजाचे दप्तर सांभाळण्याची जबाबदारी तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडे आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गाव पातळीवरील माहिती उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्याची जबाबदारी पोलीस पाटलांकडे आहे. मात्र रिक्त पदांमुळे अनेक गावांची जबाबदारी आता एकाच तलाठी वा पोलीस पाटलावर टाकली जात आहे. ही दोन्ही पदे प्रांताधिकाऱ्यांच्या अधीनस्थ आहेत.\nतलाठ्यांची संगमनेर उपविभागात ५२, शिर्डीत २५, श्रीरामपूरमध्ये २२, नगरमध्ये ३७, पाथर्डीत ३९, श्रीगोंदा – पारनेरमध्ये ५९, कर्जत उपविभागामध्ये ४३ अशी २७७ पदे सध्या रिक्त आहेत. पोलीस पाटलांची नगर उपविभागात १२२, पाथर्डीत २९१, संगमनेरमध्ये १३७, श्रीरामपूरमध्ये ६४, कर्जतमध्ये ११४, श्रीगोंदा – पारनेरमध्ये १३५ व शिर्डीत ५० अशी एकूण ८२२ पदे रिक्त आहेत. मंजूर पदे १४४३ असली, तरी त्यातील केवळ ६२१ कार्यरत आहेत.\nपोलीस पाटलांची १५ मेपासून भरतीप्रक्रिया\nपोलीस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केले जाणार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्याची जाहिरात १५ मे रोजी प्रसिद्ध होईल. अर्ज करण्यासाठी १६ ते २६ मे, अर्जांची छाननी दि. २९ ते ३० मे, पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ५ जून (संबंधित उपविभागीय कार्यालय), पात्र उमेदवारास प्रवेशपत्र देणे ८ ते १२ जून, लेखी परीक्षा दि. १५ जून सकाळी ११ ते १२, उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे दि. २० जून, उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी २२ जून, तोंडी परीक्षा दि. २७ जून, सकाळी ११ वा. पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी ३० जूनला प्रसिद्ध होईल (संबंधित उपविभागीय कार्यालय).\nतलाठी साझा पुनर्रचना समितीद्वारे २३६ पदांची नवनिर्मिती\n३४ तलाठ्यांना लवकरच पदोन्नती – तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या निकषानुसार वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण, क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ, खातेदारांची संख्या, जमीन महसूल आदी बाबींचा विचार करून राज्यात तलाठ्यांची ३ हजार १६५ व मंडलाधिकाऱ्यांची ५२८ पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्याबरोबरच ६ तलाठी साझा मिळून १ महसूल मंडळ निर्माण केले जाणार आहे. नगर जिल्ह्यात तलाठ्यांची २०२, तर मंडलाधिकाऱ्यांची ३४ पदे निर्माण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात महसूल मंडळांची संख्या ९७ असली, तरी पदांची संख्या १०३ आहे. मंडलाधिकाऱ्यांची ३४ पदे\nतलाठ्यांमधून पदोन्नतीने भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र तलाठी भरतीला अद्याप मान्यता मिळालेली नाही.\nतलाठी भरती 2023 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच\nTalathi Bharti -‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार- GR जाहीर\nमहसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. या PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा.\nमहसूल विभाग अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ““तलाठी” पदांच्या एकूण 236 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्���ाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्��� रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigyaan.com/2021/01/send-off-speech-in-marathi.html", "date_download": "2023-05-30T04:10:13Z", "digest": "sha1:G7G5MGIY4EIXTTDFYW3RS4BVMIYJTRFL", "length": 15806, "nlines": 70, "source_domain": "www.marathigyaan.com", "title": "निरोप समारंभ साठी मराठी भाषण | Send Off Speech in Marathi | MarathiGyaan", "raw_content": "\nनिरोप समारंभ साठी मराठी भाषण | Send Off Speech in Marathi\nआज मी तुमच्या करीत सम्पुर्ण निरोप समारंभ मराठी भाषण (nirop samarambh bhashan in marathi) तयार केला आहे. आशा करतो Send Off Speech in Marathi तुम्हाला नक्की आवडेल.\nनिरोप समारंभ मराठी भाषण\nसन्माननीय, आदरणीय आणि प्रिय गुरुजनांना माझा सविनय नमस्कार ... दोस्तांनो, बालपणापासूनचे आपंण सवंगडी... याच शाळेच्या प्रांगणात आपली पहिली भेट झाली... त्यावेळी काही नीटसं समजत देखील नव्हतं आपल्याला ... दोस्तांनो, बालपणापासूनचे आपंण सवंगडी... याच शाळेच्या प्रांगणात आपली पहिली भेट झाली... त्यावेळी काही नीटसं समजत देखील नव्हतं आपल्याला बालवाडीत तर होतो आपण त्यावेळी बालवाडीत तर होतो आपण त्यावेळी शाळेत यायचं पूजा करायची, डबा -दप्तर जागेवर रांगेत ठेवायचं ( आल्या-आल्या चप्पल- बूट सुद्धा जागेबर ठेवायचे शाळेत यायचं पूजा करायची, डबा -दप्तर जागेवर रांगेत ठेवायचं ( आल्या-आल्या चप्पल- बूट सुद्धा जागेबर ठेवायचे ) नि प्रार्थनेला येऊन रांगेत उभं रहायचं. पाठ होत गेल्या तशा प्रार्थना - क्लोक-राष्ट्रगीतं-गाणी म्हणू लागलो. मग मुळाक्षर काढायची; अंक काढायचे; नंतर कधी पाढे म्हणायचे; गोष्टी ऐकायच्या बाईंकडून; डबा खायचा; खेळ खेळायचे.\nआपल्यापैकी कितीतरी जण शाळेत येताना ' रडायचे. ' मग आपल्या ताई-बाई त्या मुलांना आंजारुन- गोंजारुन मायेनं शाळेची आवड निर्माण करायच्या आणि आता या गेल्या दहा वर्षात निर्माण झालेला स्नेह, जिव्हाळा, प्रेम, सर्व सर्व मनात ठेवायचा; नि जिच्या अंगाखांद्यावर खेळत-बागडत सर्वार्थानं मोठे झालो ; लहानाचे मोठे झालो त्या शालामातेपासून दूर जायचं या विचारानंच कंठ दाटून येतोय या विचारानंच कंठ दाटून येतोय उर भरुन येतोय... अश्रू डोळ्यातून बाहेर येऊ पहातायत \nकिती कठीण प्रसंग आहे हा. “ शाळा ' हे दुसरं घरच 'आहे तुमचं... ही सगळी मुलं-मुली म्हणजे तुमची बहीण- भावंड नि आम्हीच तुमचे पालक नि आम्हीच तुमचे पालक हे मनात रुजवणारा माया करणारा हे मनात रुजवणारा माया करणारा प्रत्येक विषय आत्मसात व्हावा म्हणून आपल्यासाठी राबणारा हा गुरुजन वर्ग प्रत्येक विषय आत्मसात व्हावा म्हणून आपल्यासाठी राबणारा हा गुरुजन वर्ग या पुढे आमच्यासमोर शिकवायला यांच्यापैकी कुणीच नसणार \nआपल्या शेवटच्या तासाला मराठीच्या सानेबाई म्हणाल्या, ' अरे, आता तर तुम्ही ला पाहिजे. ' युनिफॉर्म 'च जग सोडून तुम्ही आता कॉलेजच्या रंगीबेरंगी विश्वात जाणार नवे मित्र-नवे शिक्षक नवे अनुभव घेणार खूप मोठ्ठे होणार नवे मित्र-नवे शिक्षक नवे अनुभव घेणार खूप मोठ्ठे होणार ' पण बाई खरं सांगू ' युनिफॉर्म 'च्या शिस्तिचं जगच खूप चांगलं आहे. हा हां ' पण बाई खरं सांगू ' युनिफॉर्म 'च्या शिस्तिचं जगच खूप चांगलं आहे. हा हां आता कधी कधी आम्ही शर्ट ' इन ' करायला कटाळा केला असेल किं ' शूज ' देखील वेगळे घातले पण त्याची शिक्षा ..\nदेखील भोगली ना वी . या आमच्या वर्गातल्या मुली... त्यांना रिबीनी ' नकोत बांधायला केसांना ' पांढरा पट्टा ' सुद्धा (हेअर बँड) नाही लावायच्या नाही लावायच्या तुम्हाला आम्ही खूप त्रास द्लि ; तो काही मुद्दाम नाही. शि क्षकांचं शि क्षा करण्यासाठी तरी लक्ष जाव आपल्याकडं म्हणून कारण वर्गात ही ५ एबढी नव्वद मुलं. ३५ मिनिटाच्या तासात किती म्हणून लक्ष देणार तुम्ही प्रत्येकाकड कारण वर्गात ही ५ एबढी नव्वद मुलं. ३५ मिनिटाच्या तासात किती म्हणून लक्ष देणार तुम्ही प्रत्येकाकड पण तेव्हा ते कुठं लक्षात येत होतं.\n पण मराठेबाईंना कसं काय ओळखता यायच आज कुणी कुणी अभ्यास केला नाही ते आज कुणी कुणी अभ्यास केला नाही ते याचं कोडं आम्हाला आजवर नाही उलगडलं. रोज कोणत्याही पाच-सहा जणांना त्या ' बही पाहू म्हणून उठवायच्या त्यात किमान चौघांचा तरी गृहपाठ नसायचाच याचं कोडं आम्हाला आजवर नाही उलगडलं. रोज कोणत्याही पाच-सहा जणांना त्या ' बही पाहू म्हणून उठवायच्या त्यात किमान चौघांचा तरी गृहपाठ नसायचाच पण बाईंची शिक्षा मात्र छान होती. मोठ्या अक्षरात वर लिहायला सांगायच्या गृहपाठ न आणल्याची शिक्षा ' मग त्या शौर्षकाखाली गृहपाठ दोनवेळा लिहून त्यावर आईची सही आणायची; नि शनिवारी आईनं बाईंना भेटून जायचं पण बाईंची शिक्षा मात्र छान होती. मोठ्या अक्षरात वर लिहायला सांगायच्या गृहपाठ न ���णल्याची शिक्षा ' मग त्या शौर्षकाखाली गृहपाठ दोनवेळा लिहून त्यावर आईची सही आणायची; नि शनिवारी आईनं बाईंना भेटून जायचं त्यामुळ आमच्या आयांचं नि बाईचं खूपच छान नातं निर्माण झालयं. याचा फायदा आमचे कच्चे दुवे पक्के करण्यासाठी चांगलाच झालायं. “ बाई मी जर शिक्षिका झाले ना, तर मी नक्की तुमच्यासारखचं वागेन. किमान तसा प्रयत्न करेन.\nसोमण सरांचं देखील असंच. पी. टी. शिकवायचे पण प्रत्येकाला नावानं हाक मारायचे त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येत त्यांना सुद्धा त्यांचे जुने विद्यार्थी त्यांना भेटायला येत त्यांना सुद्धा कसं काय बाई त्यांच्या एवढं लक्षात राहतं \nआमच्या बर्वे बाईनी सलग चार वर्ष आम्हाला इंग्रजी ' शिकवलं. त्या वर्गावर येईपर्यंत आज * कविता ' म्हणायची नि उद्या ' शुद्धलेखन ' लिहायचं या पद्धतीमुळं आमचे इंग्रजी उच्चार नि लेखनक्षमता-अक्षरं सुधारली हे ही तितकंच खरं \nखरा कंटाळा यायचा इतिहास भूगोलाचा. पण काही शिक्षकांनी काही वर्ष तेही फार सुकर केलं होतं. त्यात आवुर्जन नाव घ्यायचं ते ' राजा सरांच त्यांना जुने-नवे सगळेच याच नावानं हाक मारतात... पण इतिहास ' गोष्टी ' सांगून शिकवून ते इतिहासाचे ' राजा ' आहेत हे आम्हाला पटलयं \nबालवाडी पासून ते थेट दहावीपर्यंत सर्वच शिक्षकांनी संगी ओरडले. खूप मेहनत घेतली. चांगले संस्कार व्हावे म्हणून ते झटले. प्रसंगी ओरडले सुद्धा आज या थोड्याशा वेळात सर्वांचेच गुण कसे सांगू आज या थोड्याशा वेळात सर्वांचेच गुण कसे सांगू पण तुमचं चांगलं ते आम्ही स्वीकारलंय-अंगीकारलंय नि तुमचा ' वसा घेतलाय, ऊतणार नाही की मातणार नाही ' कारण या मनाच्या घड्याला तुम्ही घडवलय \nआणि महत्त्वाचं राहिलंच की आपले खेळाचे सामने स्नेहसंम्मेलन विविध स्पर्धा याची रंगत तर काही निराळीच होती. आमच्याबरोबर तुम्हीदेखील सारेच जण जणू ' विद्यार्थी ' होऊन हे क्षण ' एन्जॉय ' करत होता त्यावेळी आपण एकमेकांचे सवंगडीच असायचो जणू. सहलीच्या वेळी तर काळजी घेणाऱ्या मातेपासून रिंगमास्टर पर्यंत; नि आमच्यात खेळ खेळून भेंड्यांत गाणी म्हणून दंगा करण्यापर्यंत. तुम्ही सगळीच नाती निभावायचेत त्यावेळी आपण एकमेकांचे सवंगडीच असायचो जणू. सहलीच्या वेळी तर काळजी घेणाऱ्या मातेपासून रिंगमास्टर पर्यंत; नि आमच्यात खेळ खेळून भेंड्यांत गाणी म्हणून दंगा करण्यापर्यं��. तुम्ही सगळीच नाती निभावायचेत हे असं भाग्य फारच थोड्या जणांना लाभत असेल; ते आम्हाला लाभल हे असं भाग्य फारच थोड्या जणांना लाभत असेल; ते आम्हाला लाभल \n\"छडी लागे छमछम विद्या येई घमघम\"\nयाचं प्रत्यंतर तुम्ही कधीच येऊ दिलं नाही. उलट आपल्या सर्वांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं नि आम्ही मुलं आमच्या अडचणी दुःख तुमच्याजवळ बोलून दाखवू लागलो. तुम्ही देखील वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत आलात आमच्या अडचणी सोडवत आलात. जीवन'च्या घरी आलेली अडचण; त्याचं ते शाळा सोडणं मग आपण सर्वांनी त्याच्या वडिलांना समजावलं; ' जीवन 'ची जबाबदारी ' रास्ते गुरुजींनी ' घेतली जीवन पुन्हा शाळेत दाखल झाला; नि त्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पहिला आला. किती आनंदोत्सव साजरा केला होता सगळ्या शाळेनं त्यावेळी \nअसे आनंदोत्सवाचे क्षणं आपल्याला बरेचदा साजरे करायला मिळतात. कुणी दहावीत बोर्डात आला म्हणून तर कुणी आंतरशालेय राज्य स्पर्धेत अव्वल ठरलं म्हणून यंदा तर उत्कृष्ट आणि सुंदर शाळेचं बक्षिस आपल्याला मिळालं नि आमच्या सकट सर्वांच्याच शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय यंदा तर उत्कृष्ट आणि सुंदर शाळेचं बक्षिस आपल्याला मिळालं नि आमच्या सकट सर्वांच्याच शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय आम्हाला जितका शाळेचा अभिमान वाटतोय आम्हाला जितका शाळेचा अभिमान वाटतोय तितकंच आदराने आमच्याकडे समाजात पाहिलं जातं. समाजाची हीच दृष्टी कायम ठेवण्याची नि शाळेची उज्वल परंपरा उज्वल करण्याचं वचन मी यावेळी आपणा सर्वांना देतो. आणि काय बोलू तितकंच आदराने आमच्याकडे समाजात पाहिलं जातं. समाजाची हीच दृष्टी कायम ठेवण्याची नि शाळेची उज्वल परंपरा उज्वल करण्याचं वचन मी यावेळी आपणा सर्वांना देतो. आणि काय बोलू \nतुम्हाला निरोप समारंभ मराठी भाषण (nirop samarambh bhashan in marathi) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.\nमाझी शाळा मराठी भाषण\nमाझे आवडते शिक्षक मराठी भाषण\n२६ जानेवारी मराठी भाषण\nबाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/wheels-of-chair-and-wings-of-mind/", "date_download": "2023-05-30T05:06:00Z", "digest": "sha1:LGI2YXEV432GIHHXFC7DA5EX5RCOKET6", "length": 36439, "nlines": 272, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "खुर्चीची चाके आणि मनाचे पंख (Wheels of Chair and Wings of Mind) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nकधीतरी, कसलीशी दुखापत होते आणि अनपेक्षितपणे आयुष्याचा सुकाणू पुढच्या दिवसांची वेगळीच दिशा दाखवतो. चालत्या-फिरत्या राजश्री पाटील या तरुण मुलीच्या आयुष्यात एका अपघातामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून बसण्याचे दिवस आले, तरी मनाच्या पंखांना आकाश दिसत होतेच त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक नावाच्या गावातील मुलीत कशी आली असेल त्या एका बारीकशा धाग्याला घट्ट पकडून त्याचे सक्षम विचारप्रणालीमध्ये रूपांतर करण्याचे, काम करण्याचे धारिष्ट्य आणि धमक या चमक नावाच्या गावातील मुलीत कशी आली असेल वाचणाऱ्या वाचकांना सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या कामाची ओळख. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.\nखुर्चीची चाके आणि मनाचे पंख\nअमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील चमक (बुद्रुक) या छोट्याशा गावातील, कृतिशील कार्य करणाऱ्या राजश्री पाटील या तरुण कार्यकर्तीला ‘स्नेहालय’ संचालित ‘स्नेहाधार, पुणे परिवारा’तर्फे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ अपंगांचे जीवन सुसह्य करण्यासाठी जाहीर झाला. समाजसेवकांचे खंदे पाठीराखे प्रकाश शेठ यांनी ही गोष्ट जेव्हा मला कळवली, तेव्हा मनापासून आनंद झाला. ‘निवेदिता प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा ‘ललना कलारत्न पुरस्कार’ही तिला नुकताच मिळाला आहे.\nराजश्री पाटील हिचे चमक हे गाव. एका अपघातात मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे चाकांच्या खुर्चीला खिळलेली राजश्री सकारात्मकपणे स्वतःच्या पायांवर उभी आहे. ती इतरांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. ती नागपूरच्या ‘अंकुर सीड्स’मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने गावाकडे, घरी राहूनच नोकरी करत आहे. तिच्या गावाला लागून चमक (खुर्द) आणि सुरवडे ही दोन गावे आहेत. साधारण प्रत्येकी दोन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या त्या कोणत्याही गावात वाचनालय नाही. राजश्रीने तेथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रदीप लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ग्यान-की’ वाचनालय सुरू केले आहे. पंचक्रोशीतील तरुण, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वाचनालय असावे अशी तिची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्या दृष्टीने तिने प्रयत्नही सुरू केले हो���े, पण तिला कोठूनच सकारात्मक प्रतिसाद मात्र मिळेना.\nसाधारण तीन वर्षांपूर्वी, म्हणजे जानेवारी 2020 मध्ये आमची मुंबईत भेट झाली, तेव्हा ती माझ्याशी या विषयासंदर्भात बोलली. मी पुण्याच्या स.प.महाविद्यालयाच्या, समाजासाठी ठोस कार्य करू इच्छिणाऱ्या ‘दिव्यझेप’ या विद्यार्थी-समूहाच्या प्रमुख योगिता काळे, त्यांची मैत्रीण स्वरूपा देशपांडे व काही विद्यार्थी यांच्याशी 26 जानेवारी 2020 रोजी चर्चा केली. त्यानुसार, आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. राजश्रीने तिच्या गावातील सहकाऱ्यांच्या मदतीने स्थानिक पातळीवरील नियोजन व व्यवस्थापन करावे आणि आम्ही लोकांकडून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील पुस्तके गोळा करून तिच्याकडे पाठवावी असे ठरले.\nनिर्णय झाला तेव्हा, पहिल्याच दिवशी स्वरूपा देशपांडे यांच्याकडे दीडशेपेक्षा जास्त पुस्तके आली. ‘दिव्यझेप’च्या सर्व विद्यार्थ्यांनी मोबाइलवर स्टेटस ठेवून, फोन-कॉल्सद्वारे, तसेच प्रत्यक्ष भेटून, या प्रकल्पाबद्दल सगळ्यांना सांगण्यास सुरुवात केली. हळुहळू पुणे, मुंबई, ठाणे येथून स्वतःहून अनेकांचे फोन येऊ लागले. कोणाकडून एक, कोणाकडून दोन-तीन तर काहींकडून अनेक अशी पुस्तके येऊ लागली. स्वरूपा देशपांडे यांचे घर पुस्तकांनी भरू लागले. ‘दिव्यझेप’चे विद्यार्थी स्वतःचे लेक्चर करून, काम आवरून देशपांडे यांच्या घरी जमू लागले. तुषार, कुणाल, रोहित आणि अभिषेक कोठूनही पुस्तके आणण्याचे म्हटले, की लगेच जाऊन घेऊन येत. प्राची व अभिषेक, दोघेही जॉब करणारे, पण दोघेही ऑफि‍सनंतर न थकता लगेच कामाला लागत. ईश्वरी, समीक्षा, वैष्णवी, नेहा, अनिकेत, शार्दुल, ईर्षा, मृण्मयी, जान्हवी, चिन्मयी हे सगळे जण पडेल ते, असेल ते काम हाती घेऊन पूर्ण करत. त्या प्रकल्पात सहभागी झालेले बरेचसे विद्यार्थी वसतिगृहावर राहणारे; पण स्वरूपा देशपांडे यांच्या घरी आल्यावर त्यांना घरचे जेवण आणि आईचे प्रेम… दोन्ही मिळे. दुपारी थंड सरबत… पाचनंतर कडक चहासोबत बिस्कीट असा ‘ब्रेक’ ठरलेला. देशपांडे यांच्या घरातील सर्वच… स्वतः स्वरूपा, तिची कन्या प्राजक्ता, सासूबाई आणि पती आस्थेने लक्ष देत होते. पुस्तकांची संख्या शंभर, दोनशे, पाचशे अशी वाढत गेली. पुस्तके जशी येत गेली, तसे आम्ही त्याबाबत नियोजन करत गेलो. मुलांना सुरुवातीलाच कशा प्रकारे वर्गवारी करावी, याबाबत काही प्रमाणात कल्पना दिली. त्यानुसार पुस्तकांची कथा-कादंबरी, कविता, शैक्षणिक, माहितीपर, प्रेरणादायी, आध्यात्मिक, आहार, बालसाहित्य, धार्मिक अशी वर्गवारी करून त्यांची यादी तयार केली. शेवटी, जवळपास सोळाशे पुस्तके चमक-सुरवडा सार्वजनिक वाचनालयासाठी जमा झाली. वाचनालयात लागणारी ‘लायब्ररी कार्ड्स’ही छापून तयार झाली.\nपुण्यात अशी तयारी सुरू असताना तिकडे राजश्री शांत बसली नव्हती. ती गावकऱ्यांशी त्याबाबत बोलत होती; वाचनालयाची आवश्यकता समजावून सांगत होती. तिचे म्हणणे गावकऱ्यांना पटले आणि गावातूनही मदतीचे हात पुढे आले. काही गावकऱ्यांनी वाचनालयासाठी लागणारी पुस्तकांची खास कपाटे घेऊन दिली. वाचनालय कोठे सुरू करावे असा जागेबाबतचा प्रश्न निर्माण झाला. ग्रामपंचायतीकडे जागा नव्हती. तेव्हा एक सहृदय गावकरी पुढे आले. त्यांनी स्वतःची जागा वाचनालयासाठी दुसरी सोय होईपर्यंत उपलब्ध करून दिली.\nपुस्तके राजश्रीकडे चमक गावी पाठवायची होती. मुले म्हणाली, ‘आपण जाऊ या का ग्रंथालय सेट करून द्यायला’ अर्थात, याचे उत्तर ‘होकारार्थी’ मिळाले. मग काय… लागले सगळे तयारीला. सोळा सीटर बस करून 13 मार्च रोजी तीन मुलगे व दहा मुली यांसह योगिता काळे आणि स्वरूपा देशपांडे या दोघी सगळी पुस्तके घेऊन अमरावतीकडे निघाल्या. ओंकारराव कोरडे आणि प्राजक्ता देशपांडे यांच्या हस्ते ‘चमक-सुरवडा सार्वजनिक वाचनालया’चे उद्घाटन 15 मार्च 2020 रोजी झाले.\nचमक गावच्या महिला वाचक नियमित वाचन करतात\nतीन वर्षे त्या परिसरातील चाळीस शालेय विद्यार्थी व तरुण-तरुणी वाचनालयातील पुस्तके वाचण्याचा लाभ घेत आहेत. गावातील महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनकट्ट्यासारखे उपक्रम सुरू करण्याचे ठरले आहे. वाचनालयाचे काम नियमितपणे पाहण्यासाठी हर्षा या महिलेची नेमणूक केलेली आहे. तिला दरमहा ‘स्पर्शज्ञान’तर्फे मानधन दिले जाते. वाचनालयाची उपयुक्तता लक्षात आल्यावर ग्रामपंचायतीने एक छोटे वाचनालय बांधून देण्याचा ठराव मंजूर केला आहे. लवकरच, चमक-सुरवडा सार्वजनिक वाचनालय स्वतःच्या जागेत उभे राहील \nआचार आणि विचार यांत ओतप्रोत चांगुलपणा आणि सद्भाव भरलेली राजश्री तेथेच थांबलेली नाही. ती मणक्याचे आजार असलेल्या अनेकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. तिने अमरावती येथे ‘व्हीलचेअर बास्केटबॉल असोसिए���न फॉर रुलर डिसेबल्ड’ या संस्थेची स्थापना केली आहे. त्यात ती चाकांच्या खुर्चीवर बसून बास्केटबॉल कसे खेळावे याचे प्रशिक्षण देते. तसेच, राज्यभरात जाऊन मणक्याच्या आजाराने किंवा दुखापतीमुळे अपंग झालेल्यांना रोजच्या जगण्यात येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, याचेही प्रशिक्षण देते. तसेच, ती मणक्याच्या आजाराने किंवा दुखापतीमुळे अपंग झालेल्यांसाठी तिच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘अनाम प्रेम स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी पुनर्वसन केंद्रा’ची मार्गदर्शक म्हणूनही काम पाहत आहे. आमचे जेव्हा जेव्हा बोलणे होत असते, तेव्हा तेव्हा आपण अपंगांसाठी आणखी काय काय करू शकतो, हाच विषय असतो.\nस्वागत थोरात हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. ते चित्रकार, संपादक, वन्यजीव छायाचित्रकार, नाट्य दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांत वावरतात. त्यांनी ‘स्पर्शज्ञान’ नावाचे ब्रेल लिपीतील नोंदणीकृत मराठी आणि हिंदी पाक्षिक सुरू केले. ते ‘ब्रेलमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘संगीत समिती स्वयंवर एकांकिका’, ‘अपूर्व मेघदूत’ अशी नाटके अंध विद्यार्थ्यांना घेऊन दिग्दर्शित केली आहेत. त्यांना सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे ‘रिअल हिरो’, लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे ‘लुई ब्रेल’, स्नेहालय-अनाम प्रेम व वुई नीड यू अशा अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहे.\nअनाम प्रेम स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी पुनर्वसन केंद्र\nव्हीलचेअर बास्केटबॉल असोसिएशन फॉर रुलर डिसेबल्ड\nPrevious articleपरतवाडा येथील श्री शारदा महिला मंडळ\nNext articleसाखरवाडी – खो खो ची पंढरी\nस्वागत थोरात हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. ते चित्रकार, संपादक, वन्यजीव छायाचित्रकार, नाट्य दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांत वावरतात. त्यांनी ‘स्पर्शज्ञान’ नावाचे ब्रेल लिपीतील नोंदणीकृत मराठी आणि हिंदी पाक्षिक सुरू केले. ते ‘ब्रेलमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘संगीत समिती स्वयंवर एकांकिका’, ‘अपूर्व मेघदूत’ अशी नाटके अंध विद्यार्थ्यांना घेऊन दिग्दर्शित केली आहेत. त्यांना सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे ‘रिअल हिरो’, लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे ‘लुई ब्रेल’, स्नेहालय-अनाम प्रेम व वुई नीड यू अशा अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहे.\nआनंद दिनकर कर्वे ��� समुचित संशोधनाची कास \nअशा अनेक मनांना पंख लाभतो आणि लहान गावांमध्ये अनेक ग्यानकी अस्तित्वात येवोत.\nखूप प्रेरणादायी प्रवास आहे राजश्रीचा\nएका छान स्वप्न पूर्तीचा.\nत्यासाठी अनेक सुहृद मदतीला येतात हेही छान उमजले.\nवाचाल तर वाचाल . राजश्री ताई तुमच्या ह्या प्रेरणादाई कमाला खुप खुप शुभेच्छा.\nसमर्पक शीर्षक, प्रेरणादायी लेख. चांगल्या कामासाठी मदत करायला अजूनही समाजात अनेक हात उभे आहेत हे वाचून समाधान वाटले. राजश्री आणि ‘दिव्यझेप’ च्या विद्यार्थ्यांना सलाम……\nखुर्चीच्या चाकापेक्षाही मनाच्या पंखांची भरारी उत्तुंग ठरु शकते हे राजश्रीने सिद्ध केले… तिच्या पंखातले बळ दिवसेदिवस वाढत जावो या सदिच्छेसह तिचे खूप खूप अभिनंदन .. सहयोगी टीम अफलातून आहे …. निश:ब्द ….\nसमर्पक शीर्षक आणि प्रेरणादायी लेख. चांगल्या कामासाठी मदत करणारे लोक समाजात आहेत हे वाचून खूप समाधान वाटलं. राजश्री आणि ‘दिव्यझेप’ च्या विद्यार्थ्यांना त्रिवार सलाम……\nराजश्री तुझ्या पंखांना असेच बळ मिळोत ही सदिच्छा. स्वागत दादा, खूप छान शब्दांकन.\nराजश्री सारख्या व्यक्तींमध्ये समाज बदलवण्याची, इतरांचं प्रेरणास्थान होण्याची ताकद असते.. अश्या व्यक्ती सकारात्मक विचारांनी भारलेल्या असतात.. शरीराला इजा झाली तरी मनाला इजा होऊ देत नाहीत आणि “दिव्यझेप “सारखे समुह राजश्रीच्या मदतीला उभे राहून तिचे पंख अजूनच बळकट करतायेत त्याबद्दल सर्वांचेच विशेष कौतुक\nअॅडव्होकेट नीलिमा म्हैसूर. May 8, 2023 At 7:26 am\nराजश्री व दिव्यझेपला खरोखर सलाम. या माध्यमातून अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्वांची ओळख होते . अपर्णा एक नवीन ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. राजश्री व तुझ्याही कामाला खूप शुभेच्छा.\nदिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती\nराजश्री च्या जिद्दीला सलाम. ईच्छा शक्ति आणि योग्य माणसांचे सहवासाने गावात लायब्ररी सुरू करणे शक्य. शिकेल तो वाचेल ची आठवण झाली\nकितीही अवघड, अडचणीचं आपलं आयुष्य असेल जिद्द असेल तर काहीतरी चांगलं काम करण्यासाठी सापडतंच … हा मोलाचा धडा राजश्रीकडून मिळाला.\nएखादी चांगली गोष्ट आपण करू शकत असू तर कुणाला तरी आपली गरज आहे हे लक्षात येतं आणि आयुष्याला अर्थ येऊ लागतो. आपल्याला जगण्याची उमेद राहत नाही तेव्हा आपल्यातला उमेदीचा झरा जिवंत करणाऱ्या, भक्कम पायावर उभ्या असलेल��या राजश्रीची ओळख करून दिल्याबद्दल स्वागत आणि अपर्णा महाजन यांचे आभार.\nराजश्रीच्या positive attitude चे आणि स्वतः बरोबर अनेजणांना motivate करण्याच्या जिद्दीचे \nपुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.\nआमच्या समुहाकडून शक्य ती मदत आम्ही निश्चित करत राहू.\nस्वागत थोरात हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. ते चित्रकार, संपादक, वन्यजीव छायाचित्रकार, नाट्य दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांत वावरतात. त्यांनी ‘स्पर्शज्ञान’ नावाचे ब्रेल लिपीतील नोंदणीकृत मराठी आणि हिंदी पाक्षिक सुरू केले. ते ‘ब्रेलमन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘संगीत समिती स्वयंवर एकांकिका’, ‘अपूर्व मेघदूत’ अशी नाटके अंध विद्यार्थ्यांना घेऊन दिग्दर्शित केली आहेत. त्यांना सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे ‘रिअल हिरो’, लुई ब्रेल शिक्षण संस्थेतर्फे ‘लुई ब्रेल’, स्नेहालय-अनाम प्रेम व वुई नीड यू अशा अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहे.\nपरंपरा जपणारे शिंदी बुद्रुक May 22, 2023\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/modern-faceted-beveled-subway-tile-white-beige-and-brown-glossy-glass-mosaic-kitchen-and-bathroom-beveled-glass-and-metalic-mirror-mosaic-tile-product/", "date_download": "2023-05-30T05:07:34Z", "digest": "sha1:DVCZ47TDHIBHWGE5A7L4THAXTTL433UH", "length": 9286, "nlines": 213, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " बेस्ट मॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, व्हाईट, बेज आणि ब्राउन ग्लॉसी ग्लास मोज़ेक किचन आणि बाथरूम बेव्हल्ड ग्लास आणि मेटॅलिक मिरर मोझॅक टाइल उत्पादक आणि कारखाना |विजय मोज़ेक", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nअॅल्युमिनियम सिलसह मॅजिक लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल...\nआधुनिक सजावट संगमरवरी दगड मिक्स मिरर ग्लास टाइल...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि...\nबॅकस्प्लॅश बाथरूम बेव्हल्ड एज ग्लास मोज़ेक टाइल f...\nयुरोपियन मार्केट ग्लास आणि स्टोन मिश्रित टाइल मोज़ेक Eu...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली गरम...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि तपकिरी ग्लॉसी ग्लास मोज़ेक किचन आणि बाथरूम बेव्हल्ड ग्लास आणि मेटॅलिक मिरर मोज़ेक टाइल\nसाहित्य काच + संगमरवरी दगड\nशीटचा आकार (मिमी) ३००*३००\nचिप आकार (मिमी) २३*९८\nवस्तूची जाडी (मिमी) 8\nरंग तपकिरी, काळा, पांढरा, बेज\nसमाप्त प्रकार चकचकीत काच, स्वच्छ करणे सोपे\nशैली बॅकस्लॅश टाइल, वॉल टाइल, बॉर्डर टाइल\nकाठ प्रकार स्ट्रेट ऑफ रेक्टिफाइड\nव्यावसायिक / निवासी दोन्ही\nफ्लोअरिंग लुक नमुनेदार देखावा\nमजला उत्पादन प्रकार मोज़ेक टाइल\nस्थान किचन बॅकस्प्लॅश, बाथरूमची भिंत, फायरप्लेसची भिंत, शॉवरची भिंत\nपाणी संरक्षण पाणी प्रतिरोधक\nबॉक्सचे प्रमाण (पत्रके/बॉक्स) 11\nबॉक्सचे वजन (किग्रा/बॉक्स) 19\nपॅलेट प्रति बॉक्स ६३/७२\nपॅलेट्स प्रति कंटेनर 20\nउत्पादन तारीख सुमारे 30 दिवस\nउत्पादक हमी खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी उत्पादकाच्या दोषांविरुद्ध उत्पादनाची हमी आहे\nमागील: स्ट्रिप डिझाइन मिक्स ग्लास आणि क्वार्ट्ज स्टोन मोज़ेक हॉट सेल वॉल पार्श्वभूमी सजावटीच्या नैसर्गिक क्वार्टझाइट मोज़ेक टाइल घाऊक इलेक्ट्रोप्लेट डिझाइन सजावटीच्या बॅकस्प्लसाह वायर्ड ग्लास मोज़ेक टाइल\nपुढे: बॅकस्प्लॅश सबवे टाइल्स क्रिस्टल ग्लास स्टोन मोज़ेक ब्लॅक व्हाईट ग्लास स्टोन क्रिस्टल मोज़ेक टाइल विक्रीसाठी मोज़ेक वॉल टाइल्स लॅमिनेटेड क्रिस्टल ग्लास मोज़ेक बॅकस्प्लॅश ग्लास मोज़ेक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nमॉडर्न बिल्डिंग इनडोअर मॅट व्हाईट मिक्स्ड आर्ट रेक...\nग्लास आणि मेटल मोज़ेक यादृच्छि�� पट्टी ग्लास आणि ए...\nपॅटर्न दिसायला सुंदर कलर इंकजेट डिजिटल...\nमेटॅलिक मोज़ेक टाइल बॅकस्प्लॅश मेटॅलिक मोज़ेक...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि...\nषटकोनी मोज़ेक टाइल क्रिस्टल मोज़ेक टाइल्स ग्लास ...\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://amhimarathi.in/tag/shivaji-maharaj-jayanti-caption-in-marathi/", "date_download": "2023-05-30T05:27:39Z", "digest": "sha1:SZ4J3MHRWO5HDO2NTUTHJ52676OZ4GU2", "length": 8195, "nlines": 96, "source_domain": "amhimarathi.in", "title": "shivaji maharaj jayanti caption in marathi - Amhi Marathi", "raw_content": "\nशिवाजी महाराज कॅप्शन मराठीत | Shivaji Maharaj Caption In Marathi आपण सर्वांनी त्याच्याकडून शिकले पाहिजे. जीवनात यश मिळविण्यासाठी आपण सर्वांनी त्यांचे व्यक्तिमत्व अंगीकारले पाहिजे. जर तुम्ही देखील त्यांचे चाहते असाल तर तुम्ही तुमच्या फीडवर काही अवतरण किंवा Shivaji Maharaj Caption In Marathi शेअर करू शकता. तुम्हाला Chhatrapati Shivaji Maharaj Captions इथून मिळू शकतात. अनेक भारतीय … Read more\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\nRBI ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणणार राज्यपाल शक्तीकांत दास यांनी उत्तर दिले\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\nश्री हनुमान चालिसा मराठीत | Hanuman Chalisa Marathi\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nChanakya Niti: चाणक्याची 15 अमर वाक्ये\nमहादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माहिती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nChanakya Niti: चाणक्याच्या या 4 गोष्टी स्वीकारल्या तर संकटातही जीवन सुखी होईल\nMHADA Lottery Mumbai 2023: तारखा, निकाल, नोंदणी, पात्रता आणि बरेच काही-Apply Now\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nमहालक्ष्मीची आरती मराठी | Mahalaxmi Aarti Marathi\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nसमाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information In Marathi\nMaharashtrachi Hasya Jatra Cast | महाराष्ट्राची हस्या जत्रा कास्ट\nसंपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Marathi\nछत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना | Proud Shivgarjana In Marathi 2023\nCIDCO Lottery 2023-2024 : अर्जाचा नमुना, फ्लॅटची किंमत आणि शेवटची तारीख- Apply Now\nआम्ही मराठी (Amhimarathi.in) हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/national/police-unveils-drishyam-like-murder-case-in-delhi-where-uncle-might-have-killed-niece-309943.html", "date_download": "2023-05-30T05:13:11Z", "digest": "sha1:4XRFNRBRIRP27NECBRI67OSTDRILWAFT", "length": 7323, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाल्कनीचं काम करत असताना समोर आला सापळा : दिल्लीत 'दृश्यम'सारखी मर्डर केस – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » बाल्कनीचं काम करत असताना समोर आला सापळा : दिल्लीत 'दृश्यम'सारखी मर्डर केस\nबाल्कनीचं काम करत असताना समोर आला सापळा : दिल्लीत 'दृश्यम'सारखी मर्डर केस\nदिल्लीत २ वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येची गोष्ट आत्ता उघडकीला येत आहे. दृश्यम चित्रपटाशी मिळतीजुळत्या या घटनेतलं गूढ वाढलं असून मामानेच भाच्याचा खून केल्याचं आता तब्बल २ वर्षांनी स्पष्ट होतंय. कसा उघडकीला आला हा गुन्हा\nदृश्यम चित्रपट आठवतोय... बायकोच्या हातून झालेला खून लपवण्यासाठी विजय मृतदेह कसा पुरतो तेही आठवत असेल.. या गूढपटाची आठवण यावी असं एक खून प्रकरण दिल्लीत उघडकीला येतंय.\nदिल्लीत २ वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येची गोष्ट आत्ता उघडकीला येत आहे. दृश्यम चित्रपटाशी मिळतीजुळत्या या घटनेतलं गूढ वाढलं असून मामानेच भाच्याचा खून केल्याचं आता तब्बल २ वर्षांनी स्पष्ट होतंय.\nवेबसीरिज चटनी आणि काही वर्षांपूर्वीचा अजय देवगण अभिनित दृश्यम या चित्रपटाशी या हत्येचं बऱ्यापैकी साधर्म्य असल्याचं पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून उघड होतंय. दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या डाबडी भागात ही घटना घडली. चंद्र प्रकाश नावाचा आपला भाचा गायब झाल्याची तक्रार त्याच्या मामानेच २ वर्षांपूर्वी पोलिसात दाखल केली होती. आता उघड होतंय की, हा मामाच चंद्र प्रकाशचा मारेकरी होता.\nहे मामा चंद्र प्रकाशच्या बरोबरच तिसऱ्या मजल्यावरच्या घरात भाड्यानं राहायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार डाबडी पोलीस ठाण्यात केली आणि त्यानंतर काही दिवसातच मामाही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेला. या घरात राहायला आलेल्या नव्या भाडेकरूनं काही कारणासाठी घराचं नूतनीकरण सुरू केलं, त्या वेळी बाल्कनीचं काम करताना त्याला फरशीखाली एक सापळा सापडला आणि मग खळबळ उडाली. हा साप��ा २ वर्षांपूर्वी गायब झालेल्या चंद्र प्रकाशचाच असू शकतो.\nपोलिसांनी आपल्या तपासाला पुष्टी देण्यासाठी हा सापळ्यात रुपांतरीत झालेला मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. २०१६मध्ये चंद्र प्रकाशच्या बेपत्ता झाल्यानंतर तपास करणाऱ्या पोलीस कर्माचाऱ्यांकडे आता पुन्हा नव्याने चौकशी करण्यात येत आहे. आरोपी मामा फरार आहे. हे दोन्ही मामा - भाचे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याचं समजतंय.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/economics/13-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95-12-18-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-05-30T04:58:53Z", "digest": "sha1:PDNVQWZPHDWNCIE4I63KP6Q6GBPGJXHX", "length": 11270, "nlines": 215, "source_domain": "navakal.in", "title": "13 वर्षांत \\'हा\\' स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर - Navakal", "raw_content": "\n13 वर्षांत \\’हा\\’ स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर\nबाळकृष्ण इंडस्ट्रीज या बहुराष्ट्रीय टायर उत्पादक कंपनीचे शेअर्स गेल्या 13 वर्षांत 12.18 रुपयांवरून वाढून 2000 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचले आहेत. या 13 वर्षांच्या कालावधीत हा शेअर 16320 टक्क्यांनी वाढला आहे.\nमहत्त्वाचे म्हणजे गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 20 टक्क्यांनी घसरला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत तो 2327 रुपयांवरुन 2000 रुपयांवर आला आहे. म्हणजेच 2022 मध्ये आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत सुमारे 14 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच एका वर्षात या स्टॉकमध्ये सुमारे 22 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत तो 1640 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत वाढला. तसेच पाच वर्षांत 700 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचाच अर्थ हा स्टॉक 5 वर्षांत सुमारे 185 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांत हा स्टॉक 125 रुपयांवरून वाढून 2000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर गेल्या 13 वर्षांत हा स्टॉक 12.18 रुपयांवरून 2000 रुपयांवर आला आहे म्हणजेच गेल्या 13 वर्षांत त्यात 164 पट वाढ झाली आहे.\nदरम्यान, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 1 लाखांऐवजी 80 हजार मिळाले असते. तसेच एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 2.85 लाख रुपये मिळाले असते. त्याचबरोबर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 16 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे 13 वर्षांपूर्वी जर कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याला 1.64 कोटी रुपये मिळाले असते.\nम्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास\nबँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी\nअनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई\nHDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T03:56:51Z", "digest": "sha1:W46TU464ZVUP7MCFBBGAYXEW7X77KB3X", "length": 9533, "nlines": 213, "source_domain": "navakal.in", "title": "डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले - Navakal", "raw_content": "\nडोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले\nडोंबिवली :गुढीपाडव्याच्या निमित्ताने डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मानपाडा रोडवर लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर फाडण्यात आले आहेत. याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅनर जाणुनबुजुन फाडल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. ढापरे बिल्डींग समोर लावण्यात आलेले हे तीन बॅनर्स फाडण्यात आल्याचे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आले. त्यांनतर शहरप्रमुख विवेक खामकर यांनी याप्रकरणी ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा अशी मागणी शहरप्रमुख खामकरांसह अन्य पदाधिका-यांनी केली आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172454/", "date_download": "2023-05-30T05:00:39Z", "digest": "sha1:3KH6FT5V34DWYJF7JSYN2CZCWBDZYKYD", "length": 8202, "nlines": 124, "source_domain": "www.berartimes.com", "title": "यवतमाळात तिघांचा तलावात बुडून मृत्यू - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या वि��ेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ यवतमाळात तिघांचा तलावात बुडून मृत्यू\nयवतमाळात तिघांचा तलावात बुडून मृत्यू\nयवतमाळ : येथून जवळच असलेल्या कीटकापरा येथे सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोघेजण तलावात बुडाले. ऋषभ नितीन बजाज (२०, रा. बाजोरिया नगर, यवतमाळ) व सुजय विनायक कावळे (१७, रा. ब्राह्मणवाडा, ता. आर्णी) अशी बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ऋषभचा मृतदेह सापडला असून, सुजयचा शोध सुरू आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. दुसरीकडे, यवतमाळ तालुक्यातील टाकळी येथील तलावात शुक्रवारी बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह शनिवारी सापडला.\nयवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील १० ते १२ विद्यार्थी लगतच्या कीटकापरा येथे सहलीसाठी गेले. येथील तलावात पोहण्यासाठी तिघेजण पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ एकालाच ते वाचवू शकले. ऋषभ व सुजय पाण्यात बुडाले. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.\nटाकळीतील विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला यवतमाळ तालुक्यातील टाकळी येथील तलावात शुक्रवारी बुडालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर आज, शनिवारी सापडला. करण विशाल गाडेकर (१३) असे मृताचे नाव आहे. करण जिल्हा परिषदेच्या शाळेत सातव्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी तो चार, पाच मित्रांसह टाकळी येथे तलावावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या करणचा बुडून मृत्यू झाला. कालपासून त्याचा शोध सुरू होता. आज शनिवारी त्याचा मृतदेह शोधपथकाला सापडला.\nPrevious articleअकोला शहरात दोन गटांमध्ये दंगल:दगडफेक, अनेक वाहनांची तोडफोड; जुन्या शहरात नाकेबंदी\nNext articleटाटा सूमो वाहन चोर गिरफ्तार\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2020/05/blog-post_24.html", "date_download": "2023-05-30T03:42:24Z", "digest": "sha1:4I7AQSFBOO3WQBW3VLF52W5SVC5O7KIG", "length": 9954, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "इस्लाम एक सर्वंकष न्याय | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nइस्लाम एक सर्वंकष न्याय\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (रह.)\nइस्लाम म्हणजे सर्वंकश न्याय हे सत्य या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. सन 1962 साली हजयात्रेकरूंच्या संमेलनात या भाषणाचे वाचन करण्यात आले. न्याय हेच इस्लामचे उदि्दष्ट आहे हे विशद करून इस्लामी न्याय प्रणालीचे वर्णन आले आहे.\nमानवी स्वभावाच्या कमकुवतपणामुळे त्याच्या हातून काही घोड चुका झाल्या आहेत, त्यापैकी काही भांडवलदारी व धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय व साम्यवाद इ. आहेत.\nआयएमपीटी अ.क्र. 94 -पृष्ठे - 16 मूल्य - 12 आवृत्ती - 2 (2012)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाषांतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AA/", "date_download": "2023-05-30T05:31:34Z", "digest": "sha1:HPAPXFUEH23PXBJ3MGO34X5ESCXIWBV3", "length": 9237, "nlines": 215, "source_domain": "www.navakal.in", "title": "माहीम रेल्वे स्थानकातीलपादचारी पूल आजपासून बंद - Navakal", "raw_content": "\nपादचारी पूल आजपासून बंद\nमुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर उत्तरेकडील बाजूला असलेला पादचारी पूल उद्या शुक्रवार ३ मार्चपासून प्रवाशांना वापर��्यासाठी बंद करण्यात येणार आहे.कारण याच फलाटावरील दक्षिणेकडील पादचारी पूल नवीन जिना आणि एस्केलेटर बसविण्यासाठी तोडला जाणार आहे.\nहा पूल बंद करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी ये-जा करण्यासाठी फलाट क्रमांक १ वर असलेल्या दक्षिण-पूर्व बाजूस असलेल्या पायर्‍यांचा पादचारी पूल म्हणून वापर करावा असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2018/01/blog-post_9.html", "date_download": "2023-05-30T04:52:12Z", "digest": "sha1:JQY4IF3OAHJ2QRCXC3SWOTNG3SBY4MHB", "length": 14193, "nlines": 106, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: कॅशलेस व्यवहारांसाठी सुलभ भीम अॅपचा वापर वाढला", "raw_content": "\nकॅशलेस व्यवहारांसाठी सुलभ भीम अॅपचा वापर वाढला\nकॅशलेस व्यवहारांसाठी अत्यंत सुलभ असलेल्या भीम अॅपचा वापर वाढला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित के��ेले क्रांतिकारक अॅप भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे भीम अॅप वर्षभरात देशातील ६५ बँकांच्या ग्राहकांसाठी व्यवहार करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर २०१६ रोजी हे अॅप सुरू केले होते. वैशिष्ट्यपूर्णतेमुळे हे अॅप भारतीयांच्या पसंतीस उतरले आहे. भीम अॅपचा वापर केल्यास पैसे वापरकर्त्याच्या बँक खात्यात थेट जमा होतात. क्यू आर कोड स्कॅन करूनही रक्कम भरता येते. या अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भीम अॅप किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्याला पैसे मागविण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. मुंबईतील २३ वर्षाचे सत्यम मंगलमूर्ती ह्युमन रिसोर्सेस व्यावसायिक असून हे अॅप ते नियमितपणे वापरतात. ते म्हणतात की, माझ्या घराच्या जवळच एक डिपार्टमेंटल स्टोअर असून घरातील सर्व किराणा माल मी तेथूनच घेतो. बिलाची रक्कम भीम अॅपद्वारे तेथे स्वीकारली जाते. लहानसहान वस्तूंच्या खरेदीसाठी मला पैशाचे पाकीट किंवा तत्सम कोणतेही साधन बरोबर घेऊन जाण्याची गरजच नाही. शिवाय मला गुंतागुंतीची अॅप्स मुळीच आवडत नाहीत. भीम अॅपद्वारे व्यवहार करण्यासाठी तांत्रिक मुद्दे समजून घेण्याची काहीच गरज नाही, हे मला सर्वांत जास्त आवडते. माझ्या प्रशिक्षण कालावधीत माझे मित्र मेसमधील जेवण टाळण्यासाठी रात्री बाहेर जेवायला जात तेव्हा आम्ही भीम अॅपचा उपयोग करून बिले एकमेकांमध्ये विभागून घेत असू. अशा अॅपमुळे सामूहिक खर्च करण्याची व्यवस्था इतकी सोपी आहे की, काही सेकंदांत तुम्हाला कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. अनेक प्रकारचे पासवर्ड मी लक्षात ठेवू शकत नाही. त्याचमुळे भीम अॅपद्वारे देवघेवीचे व्यवहार करणे मला खूपच सोपे जाते.\nसत्यमने शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी आणि पैसे हस्तांतरित करण्यासाठी आपले बँक खाते भीम अॅपशी जोडले आहे. त्याने आर्थिक व्यवहार करण्याच्या पत्त्यासाठी UPI आयडी तयार केला असून पैसे हस्तांतरित करताना बँकेचा खाते क्रमांक तसेच आयएफएस कोडऐवजी हा आयडी देता येतो. भीम अॅपचा उपयोग करून संपर्कातील व्यक्तींना पैसे पाठविता येतात. देय रक्कम चुकती करणे विसरले जाऊ नये म्हणून रिमाइंडर तयार करता येतो आणि आपल्या संदर्भासाठी व्यवहाराची स्टेटमेंट डाऊनलोड करता येतात. अनोळखी कलेक्ट रिक्वेस्टला स्पॅम म्हणून नोंदव��्याच्या वैशिष्ट्यामुळे वाढीव सुरक्षितता मिळते.\nकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भीम अॅपचा वापर वाढण्याकरिता आता प्रोत्साहनपर रक्कम ग्राहकांना दिली जाणार आहे. भीम अॅप वापरण्याची शिफारस एकमेकांना केल्यास शिफारस करणारा आणि ज्याला अशी शिफारस केली आहे त्या दोघांनाही काही ठरावीक व्यवहार पूर्ण केल्यानंतर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.\nभीम अॅपचे आणख एक वैशिष्ट्य म्हणजे या अॅपची शिफारस करणाऱ्याला आणि ते डाऊनलोड करून त्याचा वापर करणाऱ्याला अशा दोघांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ज्याला शिफारस करायची आहे, त्याला भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि रेफरल कोडमध्ये आपला मोबाइल क्रमांक टाकावा. या अॅपचा वापर सुरू केल्यानंतर शिफारस करणारा आणि अॅप डाऊनलोड करणाऱा या दोघांनीही किमान ५० रुपयांचे किमान तीन व्यवहार केले, तर त्या दोघांनाही प्रत्येकी २५ रुपये बक्षीस मिळणार आहेत. BHIM अॅपसंदर्भात अधिक माहितीसाठी कृपया www.bhimupi.org.in/ वर मिळू शकेल.\nअँड्रॉइड फोन वापरणारे भीम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात तर आय फोन वापरकर्त्यांना ते अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. एकदा हे अॅप डाऊनलोड केले की UPI पिन, UPI आय डी तयार करावा लागेल. त्यानंतर या अॅपद्वारे व्यवहार सुरू करता येतात. BHIM अॅप मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पैसे झटपट पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी फोनची संपर्क यादी शोधून त्यातून ज्यांच्याशी व्यवहार करायचे आहेत त्यांची निवड करता येते.\nनॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (NCPI) भारतातील विविध ठिकाणी किरकोळ रक्कम भरण्याच्या व्यवस्थेसाठी मध्यवर्ती पायाभूत सुविधा म्हणून २००९ मध्ये स्थापना करण्यात आली आणि देशातील सर्व बँकांकरिता उपयुक्त सेवा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याचा विचार केला आहे. राष्ट्रीय वित्तीय सेवेच्या माध्यमातून आन्तरबँक एटीएम व्यवहार या एकमेव सेवेपासून धनादेश देवाणघेवाण व्यवस्था, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH), आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम (AePS), यूएसएसडी आधारित ``99#’’, रुपे कार्ड, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS), युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI), भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM), BHIM आधार, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन आणि भारत बिल पेपर्यंत आता या सेवांचा विस्तार झाला आहे. अधिक माहिती www.npci.org.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. अधिकाधिक ग्राहकांनी भीम अॅपचा वापर करावा, असे आवाहन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केले आहे.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nसीएच्या विविध परीक्षांसाठी रत्नागिरीत प्रथमच ऑनलाइ...\nकॅशलेस व्यवहारांसाठी सुलभ भीम अॅपचा वापर वाढला\nजगाचे नेतृत्व करण्याकडे हिंदुस्थानची वाटचाल – चारु...\nपहिल्या इंग्रज अधिकाऱ्याला मारून चापेकर बंधूंनी इत...\nइंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी टिळकांनी समाजाचे प्रबोध...\nप्रजासत्ताक भारतासाठी वासुदेव बळवंत फडक्यांनी सर्व...\nयोद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांची राष्ट्रभक्ती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/rahul-gandhi-slammed-the-former-chief-minister-such-language-will-not-work/", "date_download": "2023-05-30T04:41:20Z", "digest": "sha1:WEG33Z4LBFILAOVZR44OGMCTSY5LN4AA", "length": 10834, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही !’ | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash राहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही \nराहुल गांधींनी माजी मुख्यमंत्र्यांना फटकारले, ‘असली भाषा चालणार नाही \nवायनाड (वृत्तसंस्था) : कमलनाथ यांनी वापरलेली भाषा मला अजिबात आवडलेली नाही. असली भाषा चालणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना चांगलंच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली.\nराहुल गांधी हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज (मंगळवार) त्यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. राहुल गांधी म्हणाले की, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगलं नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. हे वक्तव्य दुर्दैवी आहे.\nPrevious articleशरद पवारांना मुख्यमंत्र्यांना वारंवार प्रोजेक्ट करावं लागतयं : चंद्रकांत पाटील\nNext articleधामणी खोऱ्यात पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निक��लाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shree-dnyanopasana.cf/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2023-05-30T04:43:53Z", "digest": "sha1:TOPAGXVLXDTQK3TYW6J2BZ7SNJCNW7KB", "length": 4199, "nlines": 58, "source_domain": "www.shree-dnyanopasana.cf", "title": "गुरु शनी युती Archives » श्री ज्ञानोपासना", "raw_content": "\nगुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना\nविज्ञान-तंत्रज्ञान, बाल जगत / By श्रीरंग विभांडिक\nखगोल प्रेमींसाठी २१ डिसेंबर २०२० ला एक पर्वणी आहे. गुरु आणि शनी या ग्रहांची महायुती आहे. तर पाहूया महायुती म्हणजे काय सूर्यामलेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. या त्यांच्या परिभ्रमणामध्ये, काही वेळा अशा असतात की पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला दोन ग्रह एकमेकाच्या अगदी जवळ आलेले दिसतात. प्रत्यक्षात ते आपापल्या जागी एकमेकापासून लक्षावधी किमी दूर असतात, परंतु …\nगुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना Read More »\nमुलांसाठी निवडक पुस्तके (2)\nस्तोत्र मराठी भावानुवाद (5)\nभगवान श्रीराम : आदर्श संस्कार आणि सदाचार\nश्री दत्तबावनी – गुजराती, मराठीमध्ये आणि मराठी भावानुवाद\nगणपती अथर्वशीर्ष मराठी भावानुवाद\nनारळी पौर्णिमा, बृहस्पति पूजन – गुरूस्तोत्र\nअठरा श्लोकी गीता (1) कुलदेवता (2) कुळधर्म (2) कुळाचार (2) खगोल (1) गीता जयंती (1) गुरु शनी युती (1) ज्ञानेश्वर माऊली (1) धार्मिक (1) नाथ संप्रदाय (3) मोक्षदा / मोक्षदायिनी एकादशी (1) श्री गणपती (1) श्री गुरुचरित्र (8) श्री दत्तगुरु (2) श्री दत्त जन्म कथा (1) श्रीराम (2) श्री शीलनाथ महाराज (3) श्री हनुमान (2) स्तोत्र (9) स्तोत्र मराठी अर्थ (4)\n© 2020-2023 | श्री ज्ञानोपासना | श्रीरंग विभांडिक\nerror: इतकंच आवडलं असेल तर शेअर करा, कॉपी करणे चांगले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/articles/why-escalator-has-yellow-lines/", "date_download": "2023-05-30T04:23:55Z", "digest": "sha1:G7V3BYKII7JLDV3E6Q3PS4WOX4QG3REZ", "length": 4702, "nlines": 63, "source_domain": "www.tomne.com", "title": "एस्किलेटर पिवळी लाईन का असते जाणून घ्या या माघील महत्व – Tomne", "raw_content": "\nएस्किलेटर पिवळी लाईन का असते जाणून घ्या या माघील महत्व\nआपण अनेक वस्तूंचा वापर आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. या वस्तूंचा वापर करणे हे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वस्तूंचा वापर करण्याची पद्धती वर्षानुवर्षे आपण कायम केलेली असते.बऱ्याचदा या वस्तूंचा वापर करण्यासाठीचे डेमो दाखवणारी पत्रके उपलब्ध असतात.\nआपल्याला आपण ज्या पद्धतीने काही वस्तूंचा वापर करत असतो त्या पद्धतीच अगदी योग्य अशा वाटत असतात मात्र खूपदा आपण वापरत असलेल्या पद्धती अचूक नसतात. आज आपण अशाच काही वस्तू किंवा घटकांचा वापर करण्याच्या अचूक अशा पद्धती आपण पाहणार आहोतः\nआजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जिथे.गोष्टी अत्यंत वेगवान पद्धतीने घडत असतात तिथे बहुतांश कार्यालये,माँल्स,इमारतींमध्ये, हॉटेल्समध्ये एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एसकेलेटरचा वापर केला जातो.\nया एस्केलेटर वर बारकाईने पाहिले असता एक पिवळ्या रंगाची रेष आपल्याला दिसते या पिवळ्या रंगाच्या रेषेचा अर्थ असा असतो की ज्यांना पटकन वरती जायचे आहे ते उजव्या बाजूने थांबतील व ज्यांना जाण्याची घाई नाहीये ते डाव्या बाजूने थांबतील मात्र आपल्याकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद . #beingmaharashtrian\nजाणून घ्या शीलाजीत खाण्याचे फायदे\nसमुद्राच्या 10 रहस्यमय गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील\nभगवान श्री हनुमाना खरंच ब्रम्हचारी होते का : जाणून घ्या रहस्यमयी कहाणी\nहातावरील कोणती रेषा काय सांगते जाणून घ्या हस्तरेषाशास्त्र मधील काही प्राथमिक गोष्टी\nकामसूत्र ग्रंथ कोणी लिहिला जाणून घेऊया काही तथ्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-air-quality-weather-punes-air-worse-than-delhi-gujarat-mumbai-worst-air-in-two-months-mhsr-813241.html", "date_download": "2023-05-30T04:41:33Z", "digest": "sha1:IX3H6LXHRCAISRJ337AF73HCEGZW4A6K", "length": 14676, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune Air Quality : दिल्ली, गुजरात, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब, हे आजार वाढण्याचा धोका – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Air Quality : दिल्ली, गुजरात, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब, हे आजार वाढण्याचा धोका\nPune Air Quality : दिल्ली, गुजरात, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब, हे आजार वाढण्याचा धोका\nमहाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्याचेही हवामान खराब होत चालले आहे. मागच्या दोन महिन्यातील सर्वाधिक हवामान खराब असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्याचेही हवामान खराब होत चालले आहे. मागच्या दोन महिन्यातील सर्वाधिक हवामान खराब असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nएसी कमी वेळ वापरूनही वीजबिल जास्त येतंय जाणून घ्या यामागचे कारण\nगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा पण यावेळी प्रेक्षकांनी नाही तर..\n पुण्यातलं भारी 'रताळं'; आयुष्यात कधीच पाहिलं नसेल असं, तोंडात घालाल बोटं\nप्रेम प्रकरणाचा भयानक शेवट, प्रेयसीचे प्रियकरावर चाकून सपासप वार; पुणे हादरलं\nपुणे, 12 जानेवारी : हिवाळा सुरू झाला की दिल्ली आणि परिसरात हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरूवात होते. दरम्यान याबाबत आपण दिल्लीपाठोपाठ मुंबईची हवा खराब झाल्याची माहिती ऐकली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून मुंबईचीही हवा खराब झाल्याची माहिती आपण वाचत आलो आहोत परंतु आता महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्याचेही हवामान खराब होत चालले आहे. मागच्या दोन महिन्यातील सर्वाधिक हवामान खराब असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nमागच्या दोन महिन्यांपासून पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता खराब (पूअर) होत गेली आहे. पुणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे. शहरातील सफर संस्थेच्या बुधवार (दि. 11) च्या अहवालानुसार दिल्लीनंतर पुण्याची हवा सर्वाधिक प्रदूषित प्रकारात गणली गेली आहे. पुण्याने मुंबई, अहमदाबादलाही मागे टाकले असून, डिसेंबर-जानेवारीतील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात पहाटे 3 ते 5 या काळातच सध्या हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे निष्पण्ण झाले आहे.\nराज्यात आणखी 8 दिवस थंडीचा कहर, मुंबई पुण्यासह या जिल्हांना इशारा\nसंसद भवनाच्या उद्घाटनातील 'त्या' गोष्टीवरून पवारांचा संताप; भाजपला सुनावलं\nलग्नाच्या निमंत्रणाचा बदलला पॅटर्न, पण या व्यवसायावर आलं मोठं संकट\nउन्हाळ्यात मसाले बनवण्यासाठी ‘या’ पारंपरिक यंत्राला पुणेकरांकडून पसंती, पाहा काय आहे वैशिष्ट्य, Video\nपुण्यात भरधाव दुचाकीनं महिलेला उडवलं; अंग��वर काटा आणणारा अपघाताचा Video\nप्रेम प्रकरणाचा भयानक शेवट, प्रेयसीचे प्रियकरावर चाकून सपासप वार; पुणे हादरलं\n पुण्यातलं भारी रताळं; आयुष्यात कधीच पाहिलं नसेल असं, तोंडात घालाल बोटं\nअजितदादांच्या दाव्यानं काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान\nGautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा पण यावेळी प्रेक्षकांनी नाही तर.. NCP आमदाराच्या बर्थडेतील प्रकार\n...तर आम्ही संसद भवनाच्या उद्घाटनाला आलो असतो; सुप्रिया सुळेंनी सांगितलं नाराजीचं कारण\n मुलाला तुडवत गेली घोडी, पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक VIDEO\nअजितदादांनी हॉटेल मालकाला शॉवर खाली उभं केलं, पुढे काय झालं\nसाधारणपणे उन्हाळा सुरू झाला की, हवेची गुणवत्ता खराब प्रकारात जाते, कारण वातावरणात आर्द्रता कमी झालेली असते. पाऊस नसतो, त्यामुळे धूलिकणांसह इतर सर्वच प्रकारचे प्रदूषक घटक वाढतात. मात्र, डिसेंबर-जानेवारीत हवेची आर्द्रता जास्त असूनही शहराच्या हवेची गुणवत्ता खराब आहे.\nबुधवार, दि. 11 जानेवारी रोजी दिल्लीनंतर पुणे शहराची हवा सर्वाधिक प्रदूषित गटात गणली गेल्याचा अहवाल सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅन्ड वेदर फॉर कास्टिंग अँड रिसर्च (सफर ) या संस्थेने संकेतस्थळावर दिला आहे. धूलिकणांतून प्रदूषित होणार्‍या शहरांत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद व पुणे ही चार शहरे देशात सर्वांत आघाडीवर आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असणारी सफर ही संस्था रोज या चारही शहरांच्या हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करीत असते.\nसफर संस्थेने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास शिवाजीनगर, हडपसर, भोसरी, आळंदी रस्ता या भागांतील हवा सर्वाधिक प्रदूषित ठरली. या ठिकाणी अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) चे प्रमाण 300 मायक्रो ग्रॅम प्रती क्युबिक मीटरपेक्षाही जास्त होते.\nराज्यात पुढचे 48 तास महत्वाचे; थंडीची लाट आणखी तीव्र होणार, मुंबई, पुण्यात पारा घसरला\nसाधारणपणे पुणे शहरातील हवेची सरासरी गुणवत्ता 115 च्या जवळपास असते, ती साधारण प्रदूषित प्रकारात मोडते, पण गेल्या साठ दिवसांपासून शहरात सुरू असलेली वाहनांची वर्दळ, बांधकामांची धुळ व औद्यागिक प्रदूषण यांसह इतर कारणांनी हवेची गुणवत्ता खराब प्रकारात गेली आहे. शहरातील शिवाजीनगर व स्वागरेट हा भाग सतत अतिप्रदूषित प्रकारात आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.victorymosaictile.com/flower-mosaic-stainless-steel-mosaic-glass-mosaic-tile-art-metallic-mosaic-bathroom-tiles-product/", "date_download": "2023-05-30T04:55:10Z", "digest": "sha1:W7KAYKY2QMWGGPDBOZNMEZLKQWGMZZSB", "length": 9461, "nlines": 216, "source_domain": "mr.victorymosaictile.com", "title": " सर्वोत्कृष्ट फ्लॉवर मोज़ेक स्टेनलेस स्टील मोज़ेक ग्लास मोज़ेक टाइल आर्ट मेटॅलिक मोज़ेक बाथरूम टाइल्स उत्पादक आणि कारखाना |विजय मोज़ेक", "raw_content": "\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nग्लास आणि मेटल मोज़ेक\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nअॅल्युमिनियम सिलसह मॅजिक लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल...\nआधुनिक सजावट संगमरवरी दगड मिक्स मिरर ग्लास टाइल...\nमॉडर्न फेसेड बेव्हल्ड सबवे टाइल, पांढरा, बेज आणि...\nबॅकस्प्लॅश बाथरूम बेव्हल्ड एज ग्लास मोज़ेक टाइल f...\nयुरोपियन मार्केट ग्लास आणि स्टोन मिश्रित टाइल मोज़ेक Eu...\nस्ट्रिप शाइन क्रिस्टल ग्लास मोज़ेक शास्त्रीय शैली गरम...\nकाळा रंग 23X48mm 8mm जाडी मिक्स मेटल आणि ग्लास...\nफ्लॉवर मोज़ेक स्टेनलेस स्टील मोज़ेक ग्लास मोज़ेक टाइल आर्ट मेटॅलिक मोज़ेक बाथरूम टाइल\nसंपूर्ण भिंत अधिक पोत बनविण्यासाठी असमान काच धातूशी जुळविली जाते.\nया मालिकेची मुख्य शैली सापेक्ष गडद आहे, परंतु तरीही आम्ही काही चमकदार रंग प्रदान करतो जसे की निळा.\nजरी तंत्रज्ञान तुलनेने जटिल आहे, तरीही ते स्थापित करणे खूप सोपे आहे.\nशीटचा आकार (मिमी) ३००*३००\nचिप आकार (मिमी) ४८*४८+२३*२३\nवस्तूची जाडी (मिमी) 8\nरंग काळा, तपकिरी, बेज, निळा इ.\nसमाप्त प्रकार चकचकीत, साफसफाईसाठी सोपे\nशैली बॅकस्लॅश टाइल, वॉल टाइल, बॉर्डर टाइल\nकाठ प्रकार स्ट्रेट ऑफ रेक्टिफाइड\nव्यावसायिक / निवासी दोन्ही\nफ्लोअरिंग लुक नमुनेदार देखावा\nमजला उत्पादन प्रकार मोज़ेक टाइल\nस्थान किचन बॅकस्प्लॅश, बाथरूमची भिंत, फायरप्लेसची भिंत, शॉवरची भिंत\nपाणी संरक्षण पाणी प्रतिरोधक\nबॉक्सचे प्रमाण (पत्रके/बॉक्स) 11\nबॉक्सचे वजन (किग्रा/बॉक्स) १५.५\nपॅलेट प्रति बॉक्स ६३/७२\nपॅलेट्स प्रति कंटेनर 20\nउत्पादन तारीख सुमारे 30 दिवस\nउत्पादक हमी खरेदीच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी उत���पादकाच्या दोषांविरुद्ध उत्पादनाची हमी आहे\nमागील: मेटल मोज़ेक ग्लास आणि स्टोन मोज़ेक टाइल मोझॅक बॅकस्प्लॅश मोज़ेक बॉर्डर टाइल\nपुढे: स्ट्रीप स्टोन मोज़ेक वॉटरजेट मोज़ेक टाइल काळी आणि पांढरी मोज़ेक टाइल व्हाईट मोज़ेक बॅकस्प्लॅश नैसर्गिक मार्बल स्टोन मोज़ेक, घराच्या सजावटीसाठी आकाराचा संगमरवरी मोज़ेक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nस्टेनलेस स्टील मोज़ेक कॉपर कॅनियन मेटॅलिक एम...\nग्लास मोज़ेक टाइल्स मेटॅलिक मोज़ेक टाइल बॅकप्ल...\nचायना व्हिक्ट्री लॅमिनेटेड ग्लास मोज़ेक टाइल्स मेटा...\nअॅल्युमिनियम मोज़ेक फ्लॉवर मोज़ेक ग्रे मोज़ेक टाइल्स...\nग्लास आणि मेटल मोज़ेक यादृच्छिक पट्टी ग्लास आणि ए...\nस्क्वेअर मोझॅक टाइल्स मेटल मोज़ेक टाइल्स क्रिस्टल ...\nमोबाइल आणि व्हॉट्सअॅप आणि वेचॅट: ट्रेसी(जीएम) +86-13802629663\nग्लास आणि मेटल मोज़ेक\n4 मिमी जाडी ग्लास मोज़ेक\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/special/will-the-recession-stop-190074/", "date_download": "2023-05-30T04:15:56Z", "digest": "sha1:BUHDNRUA5LETPWMJGSS2TDZY7FWPNKG7", "length": 20636, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "घसरणीची अवकाळी थांबेल ?", "raw_content": "\nजगभरातील प्रमुख बँकांची दिवाळखोरी आणि त्यामुळे गडद झालेल्या मंदीच्या छाया यामुळे जगभरातील शेअर बाजारात सुरू झालेला घसरणीचा ‘अवकाळी’ गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान करून गेला. शुक्रवारी सप्ताहसमाप्तीच्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली असली तरी याच दिवशी अमेरिकन बाजारात आणखी घसरण झाली आहे. तसेच या आठवड्यात फेडची महत्त्वपूर्ण बैठकही संपन्न होत आहे. त्याच वेळी तेलाच्या भावांतील मोठी घसरण, अमेरिकेतील महागाईचे घटलेले आकडे, चीनने सीआरआरमध्ये केलेली पाव टक्क्याची घट, डीएलएफचे विक्रमी विक्रीचे आकडे यामुळे मंदीवाले आणि तेजीवाले यांच्यात घनघोर युद्ध चालू आठवड्यात दिसू शकते.\nजागतिक नकारात्मक घडामोडींचे किती तीव्र परिणाम भारतीय शेअर बाजारावर होतात याची कित्येक उदाहरणे गेल्या तीन-चार वर्षांत नव्या गुंतवणूकदारांना अनुभवास आली आहेत. सध्या याची पुन:प्रचीती येत आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्याचा जोरदार तडाखा दिल्यानंतर त्यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच भारतीय शेअर बाजाराला अन्य प्रमुख बँकांवि��यीच्या चिंताजनक स्थितीने आणखी एक तडाखा दिला. परिणामी, गतसप्ताहातील तीन दिवस भारतीय शेअर बाजारावर विक्रीचा प्रचंड मोठा दबाव दिसून आला. तथापि, या बँकिंग संकटावर मात करण्यासाठी अमेरिकन प्रशासन वेगाने पावले टाकत असल्याचे दिसून आल्यानंतर शेवटच्या दोन सत्रात बाजार पुन्हा सावरताना दिसला. सारांशाने पाहता, गतसप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ११४५.२३ अंकांची म्हणजेच १.९३ टक्क्यांची घसरण झाली आणि हा निर्देशांक ५७,९८९.९० वर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३१२.९ अंकांची घसरण झाली आणि हा निर्देशांक १७,१०० अंकांवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप, मिडकॅप आणि लार्जकॅपमध्ये सरत्या आठवड्यात अनुक्रमे २.८ टक्के, २ टक्के आणि १.६ टक्क्यांची घसरण झाली. या घसरणीमध्ये प्रामुख्याने विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मारा मोठ्या प्रमाणावर हातभार लावून गेला. एफआयआयनी गतसप्ताहात ७९५३.६६ कोटींच्या समभागांची खरेदी केली; तर डीआयआयकडून ९२३३.०५ कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे. मार्च महिन्याचा विचार करता एफआयआय आणि डीआयआयकडून भारतीय शेअर बाजारात अनुक्रमे ६५०८.१९ आणि १६,१६२.४० कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे.\nशुक्रवारी भारतीय बाजारात तेजी दिसून आली असली तरी या दिवशी अमेरिकन बाजारांनी पुन्हा घसरणीचा कौल दर्शवला आहे. परिणामी, डाऊ फ्युचर्समध्ये ४१५.४ अंकांची घसरण झाली आहे; तर नॅसडॅक फ्युचर्समध्ये ६१.९० अंकांची घसरण झाली आहे. एसजीएक्स निफ्टी फ्युचर्र्स ११७ अंकांची घसरण दर्शवत बंद झाला आहे. त्यामुळे सोमवारच्या बाजारांची सुरुवात ही घसरणीने होण्याचे संकेत मिळत आहेत. चालू आठवड्याचा विचार करता अमेरिकेतील पीपीआय महागाईच्या दरात झालेली घसरण आणि किरकोळ विक्रेत्यांच्या विक्रीच्या मा-यामध्ये झालेली घट पाहता अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून चालू आठवड्यात होणा-या बैठकीमध्ये पाव टक्क्याचीच वाढ केली जाईल असे संकेत मिळताहेत. तसे झाल्यास भारतासह जगभरातील बाजारांमध्ये ‘पुलबॅक रॅली’ किंवा चढती भाजणी दिसून येऊ शकते. तथापि, वरच्या स्तरावर पोहोचल्यानंतर बाजाराचे निर्देशांक टिकतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.\nबाजारासाठी आणखी एक सकारात्मक घटना म्हणजे चीनमधील केंद्रीय बँकेने तेथील अर्थव्यवस्थेला प्रोत���साहन देण्यासाठी सीआरआरमध्ये पाव टक्का कपातीचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणून धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून येऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून या समभागांमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे अत्यंत कमी किमतीत हे समभाग उपलब्ध असल्याने त्यात खरेदीला मोठी संधी आहे. दुसरीकडे, डीएलएफ या कंपनीने जाहीर केलेले आकडे पाहिल्यास ते विक्रमी म्हणता येतील असे आहेत. याचाच अर्थ भारतीय रिअल इस्टेटच्या बाजारात मंदीची छाया कुठेही दिसत नाही. हा संकेत रियल्टी क्षेत्रातील समभागांमध्ये तेजीची शक्यता दर्शवणारा आहे. भारतीय शेअर बाजारासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेसाठी सर्वांत मोठा सकारात्मक संकेत मानता येईल अशी घटना म्हणजे कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण. जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या किमती जवळपास गेल्या सव्वा वर्षातील नीचांकी पातळीवर गेल्या आहेत. त्यामुळे सिमेंट कंपन्या, पेंट कंपन्या आणि तेलक्षेत्रातील विपणन कंपन्या यांसह अन्य काही कंपन्यांच्या समभागावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.\nटेक्निकल चार्टचा विचार केल्यास निफ्टीसाठी वरच्या बाजूला १७३०० आणि १७३५० च्या पातळीवर अडथळा पातळी आहे. ती पार केल्यास १७४५० पर्यंत हा निर्देशांक झेपावू शकतो. दुसरीकडे खालच्या बाजूला १६९५०-१६८५० या पातळीवर चांगला आधार आहे. तो तोडला गेल्यास १७६५० पर्यंत निफ्टी घसरू शकतो. अर्थात सलग दोन दिवस डेली चार्टवर डोजी कँडल तयार झाल्या असून त्यांची रचना पाहता बाजार वरच्या दिशेने झेपावण्याच्या प्रयत्नात दिसतो. विशेषत: बँक निफ्टीचा विचार करता ३९६२८ ही पातळी पार करून हा निर्देशांक वर स्थिरावल्यास तो ४०३०० पर्यंत झेपावू शकतो. याउलट खालील बाजूस ३९४०० ची पातळी तोडली गेल्यास ३९२०० आणि ३८८८८ च्या पातळीवर भक्कम आधार आहे.\nया सर्व पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे फेडरल रिझर्व्हच्या बैठकीतील विवेचन जर नकारात्मक राहिले तर बाजारात आणखी घसरण दिसून येऊ शकते. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत जरी तेजी दिसली तरी त्याला हुरळून जाऊन फार मोठी जोखीम घेणे टाळणेच योग्य राहील. समभागांचा विचार करता सेल, जेएसडब्ल्यू स्टील, एनएमडीसी या धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागां���र लक्ष ठेवून राहावे. याखेरीज ग्रीव्हज कॉटनचा समभाग १२५ रुपयांना खरेदी करून १८० रुपयांचे लक्ष्य ठेवता येईल. याखेरीज डीएलएफचा समभाग ३९८ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल.\nकंझ्युमर प्रॉडक्टस्च्या क्षेत्रातील समभागातील तेजीचा फायदा घेण्यासाठी गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस्चा समभाग ९८० रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करता येईल. याखेरीज टाटा मोटर्स, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक यांसह साखर कंपन्यांच्या समभागांवरही लक्ष ठेवून राहा. कोरोना आणि एच३एन२ चा वाढता प्रसार पाहता फार्मा कंपन्यांच्या समभागांमध्येही तेजी दिसून येऊ शकते. त्यादृष्टीने सिप्ला, सन फार्मा या कंपन्यांच्या समभागात घसरणीच्या काळात संधी साधता येईल. सद्यस्थितीत गुंतवणूक करताना बाजारातील आगामी काळाचा विचार महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने बुधवारच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपर्यंत थांबणे उचित ठरणार आहे. त्यानंतर मिळालेली दिशा बाजारासाठी अल्पकाळासाठी कायम राहील असे दिसते.\nसंदीप पाटील, शेअर बाजार अभ्यासक\nसेंद्रीय शेती पर्यावरण अनुकूल आहे : डॉ.सुनिल कुमार\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nमूळव्याध, मुतखडा आणि आयुर्वेद\nशांतता, तपास सुरू आहे \nदिमाख नव्या संसद भवनाचा\nचलनबदलाची मीमांसा आणि परिणाम\nआकाशात वीज कशी तयार होते\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/court-marriage-of-farmers-sons-to-avoid-unnecessary-expenses", "date_download": "2023-05-30T04:54:43Z", "digest": "sha1:MWQEOHWNGW5ZO4Z6BD6JTT57CVFMTKSW", "length": 12677, "nlines": 58, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Farmer Son Marriage । अनावश्‍यक खर्च टाळत रजिस्टर लग्नातून ठेवला आदर्श । Court marriage of farmer's son's to avoid unnecessary expenses", "raw_content": "\nFarmer Son Marriage : अनावश्‍यक खर्च टाळत रजिस्टर लग्नातून ठेवला आदर्श\nIndian Marriage Culture : आजही ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंबे मुला-मुलींच्या लग्नाच्या खर्चाने आणि कर्जाच्या ओझ्याने दबलेली आहेत...\nSolapur News : लग्न हा सध्या मोठेपणा मिरवण्याचा, ईर्षेचा बाजार झाला आहे. खोट्या प्रतिष्ठेसाठी नुसती चढा-ओढ सुरू आहे. आजही ग्रामीण भागात अनेक शेतकरी कुटुंबे मुला-मुलींच्या लग्नाच्या खर्चाने आणि कर्जाच्या ओझ्याने दबलेली आहेत...\nयाच ईर्षेला, अहंकाराला बगल देत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील तरुण वकील अॅड. श्रीरंग दत्तात्रय लाळे आणि कृषी पदवीधर असणाऱ्या पूजा कल्याण मांडवे या दोघांनी लग्न केलं आणि तेही रजिस्टर लग्न केलंय.\nदोघांचेही आई-वडील शेतकरी आहेत, शेतकरी कुटुंबातून आल्याने शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा आणि कष्टाची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच आपण हे लग्न रजिस्टर का केलं\nया बाबतचा त्यांचा संदेश आजच्या अविवाहित तरुणांच्या आणि कुटुंबाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा ठरला आहे. लग्न ठरलंय आणि रजिस्टर केलंय, याबाबत श्रीरंग लाळे यांनी सध्या सोशल मीडियावर मांडलेले विचार चांगलेच चर्चेचे ठरत आहे.\nFarmer Issues : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत\nलग्न ठरलंय आणि रजिस्टर केलंय\nॲड. लाळे लिहितात की, मित्र-मैत्रिणींनो आणि नवरा-नवरीच्या आई-बापांनो, लग्न हे ईर्षा करण्याचे मैदान नाही किंवा संपत्ती व मोठेपणा मिरवण्यासाठीचा एकमेव मार्ग नाही. तसेच भोगल्याशिवाय पर्याय नाही, अशी कोणतीही शिक्षा नाही. मोठेपणा मिरविण्याच्या ईर्षेपोटी आणि पै- पाहुण्यांच्या ‘बिनकामाच्या पोकळ’ आग्रहापोटीच कित्येक पोरींच्या बापांनी आत्महत्या केल्या,\nतर कित्येक कुटुंबे तोळ-अर्ध्या तोळ्याच्या पै-पाहुण्यांच्या ईर्षेच्या, अहंकाराच्या वादात देशोधडीला लागलेली मी स्वतः समाजात आणि कोर्टात बघितली आहेत आणि बघतोच आहे. आता मात्र या लग्न विषयावर विचार करावाच लागेल.\n��ी कोर्टात वकिली करत असताना लग्नातल्या अंदाधुंद खर्चाने लग्नानंतर आलेल्या पैशाच्या अडचणीतून भांडणे सुरू झाल्याने कुटुंबाकुटुंबात आणि नवरा-बायकोत होणारी भांडणे विकोपाला गेलेली आणि त्याचा शेवट घर फुटण्यात आणि सोडचिठ्ठी झाल्यात स्वतः बघितली आहेत.\nकोणी स्पष्टपणे बोलेल की नाही मला माहीत नाही. पण मला मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगावे वाटते की, कोणतेही लग्न हे लग्नातील विधी केल्याच्या कारणावरून यशस्वी होत नाही आणि लग्नात विधी न केल्याच्या कारणावरून तुटतही नाही. पत्रिका आणि आकाशातील ग्रहताऱ्यांवरून कोणाचेही भविष्य ठरत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. नाही तर तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेच आहे की...\nFarmers Issue : शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाचा योग कधी\nवेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा,\nअनेक कुटुंबे आर्थिक गर्तेत...\nविशेष बाब अशी की, एखादा अपवाद वगळता ‘धूमधडाक्यात मोठं लग्न करा..’ असे म्हणणारा कोणताही पाहुणा, भावकी किंवा मित्र-मैत्रीण लग्नानंतरच्या आर्थिक अडचणीत मदत करून साथ देत नाहीत. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, त्यांचं एकवेळ ठीक पण इतर कुटुंबांचे काय लग्नघराची दोन्ही कुटुंबे पुढील ५-१० वर्षांसाठी थेट आर्थिक गर्तेत जातात, हे आपण डोळ्याने बघतोय. आपण नेमके असे अंदाधुंद होऊन कोणत्या दिशेने चाललो आहोत आणि का, याचा विचार होणे आवश्यक आहे.\nआर्थिक लक्ष्मण रेषा ओळखा...\n‘लग्न आयुष्यात एकदाच होते, मरताना पैसे वर घेऊन जायचे आहेत का, हौस एकदाच असते, तुझ्या भावकीत किती मोठी लग्न झाली. मग आपण पण मोठं करून दाखवू...’ ही वाक्ये सर्रास तुम्ही-आम्ही ऐकतो आहोत. पण या जीवावर बेतनाऱ्या मोहजालात न अडकता आर्थिक शहाणपणाची लक्ष्मण रेषा ओलांडणे, ही आताची काळाची गरज आहे.\nतो खर्च टाळला तर शेतीच्या, शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या कितीतरी तरतुदी होऊ शकतात. तुमचे लग्न शांततेत आणि कमी खर्चात झाले, तरी मला काही नफा - तोटा नाही पण तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर पुढील परिस्थिती आहे.\nबुडती हे जन, न देखवे डोळा\nम्हणून कळवळा येत असे\nपळून जाऊन करतात तीच लग्नं फक्त रजिस्टर पद्धतीने होतात ही विचारधारा पण बदलायची आहे. माझ्या या लिखाणाचा आणि कृतीचा अनेक गरजूंना फायदा व्हावा हीच अपेक्षा हे टाळता येणे शक्य आहे, मी स्वतः रजिस्टर लग्नाचे प्रयत्नात यशस्वी झालो आहे; तुम्हीही नक्की होऊ शकता आणि ही अशी चळवळ झाली पाहिजे कारण ही आर्थिक दृष्टीने सक्षम आणि सुखी वैवाहिक कुटुंबाची चावी आहे.\nत्यात दोन्ही कुटुंबाकडून आणि विशेषतः दोन्ही बाजूंच्या आई - वडिलांकडून तार्किक विवेकाने विचार करून भूमिका घेण्याची गरज आहे. माझ्या कुटुंबाकडून आणि पूजा व तिच्या कुटुंबाकडून घेण्यात आलेल्या रास्त भूमिकेबद्दल सर्वांचा आभारी आहे. चला आपण अनावश्यक खर्च टाळून रजिस्टर लग्नाची नवीन चळवळ सुरू करू बाकी आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या आणि पूजाच्या भावी वैवाहिक आयुष्याचे सोबत आहेतच असे गृहीत धरतो, धन्यवाद\n- ॲड. श्रीरंग लाळे, मोहोळ, मोबाईल- ९४२१९०९०८८\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/useful-water-storage-at-39-percent-in-projectsof-marathwada", "date_download": "2023-05-30T04:37:30Z", "digest": "sha1:A7SD3GKS5TKKWRUCRPKZ7C6PU2GMBJQ3", "length": 8825, "nlines": 46, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Marathwada Water Storage । मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर । Useful water storage at 39 percent in projectsof Marathwada", "raw_content": "\nWater Storage In Marathwada : मराठवाड्यातील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर\nWater Shortage : मराठवाड्यातील ८७७ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांचा बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे.\nChhatrapati Sanbhaji Nagar : मराठवाड्यातील ८७७ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांचा बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३९ टक्क्यांवर आला आहे. त्यामध्येही ७४९ लघू प्रकल्पांत केवळ १७.८७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.\nमराठवाड्यात यंदा एप्रिल अखेरपर्यंत उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव आला असला तरी सर्वाधिक संख्येने असलेल्या लघू प्रकल्पांची अवस्था पाणीसाठ्याबाबत बिकट दिसते आहे. १२ मे अखेरपर्यंत मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत सरासरी केवळ १७.८७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.\nWater Storage : कमी खर्चाचे पाणी साठवण हौद शेतकऱ्यांसाठी उपयुक्त\nदुसरीकडे मध्यम प्रकल्पांची स्थितीही फारशी समाधानकारक दिसत नाही. एकूण ७५ मध्यम प्रकल्पात सरासरी ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पात ४८ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ४१ टक्के तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यात ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले.\nउन्हाळ्यात पावसाळा जाणवल्याने पावसाळ्यात पाऊस वेळेवर न आल्यास टंचाईची स्थिती बिकट होऊ शकते. विविध जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून टंचाईचा आढावा घेतला जात असून, त्यावर उपाययोजनेचे नियोजनही केले जात असल्याचे दिसत आहे.\nJalgaon Water Storage : खानदेशात जलसाठा घटताच\nमोठे प्रकल्प ः मोठ्या ११ प्रकल्पांपैकी धाराशिव जिल्ह्यातील सीनाकोळेगाव प्रकल्पात केवळ २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्नदुधना प्रकल्पात ३७ टक्के, निम्नमनार ३८ टक्के, मांजरा ४३ टक्के, माजलगाव ३७ टक्के, जायकवाडी ४६ टक्के, येलदरी ५८ टक्के, सिद्धेश्‍वर ७० टक्के, ऊर्ध्व पेनगंगा ५५ टक्के, निम्न तेरणा ५० टक्के, तर विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.\nAmravati Water Storage : अमरावती जिल्ह्यात ४४ टक्के जलसाठा\nमध्यम प्रकल्प ः मध्यम ७५ प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत २९ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ३० टक्के, जालन्यातील ७ प्रकल्पांत ३१ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ३२ टक्के, परभणीतील २ प्रकल्पांत ३३ टक्के, तर बीडमधील सोळा प्रकल्पांत ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगरमधील २, जालना, धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी एक मध्यम प्रकल्प कोरडा पडला आहे.\nलघू प्रकल्प ः ७४९ लघू प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत सर्वांत कमी केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ प्रकल्पांत १४ टक्के, धाराशिव जिल्ह्यातील २०६ प्रकल्पांत १६ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पांत १७ टक्के जालनामधील ५७ प्रकल्पांत १७ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत १८ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत २२ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ८० प्रकल्पांत २४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%95/", "date_download": "2023-05-30T05:12:12Z", "digest": "sha1:2AXL62ZSDCAJRAQA3WMF67ILD5X72US4", "length": 6868, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»बेळगावच्या टेकर्सने सर केले कळसुबाईचे शिखर\nबेळगावच्या टेकर्सने सर केले कळसुबाईचे शिखर\nकळसुबाई शिखरावर पोहोचलेले ट्रेकर्स.\nबेळगाव ट्रेकर्स ग्रुपतर्फे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असणाऱया कळसुबाई येथे मोहीम पूर्ण करण्यात आली. अहमदनगर येथील अकोला तालुक्मयात हे शिखर आहे. अंदाजे 5 हजार 400 फूट उंच शिखर बेळगावच्या तरुणांनी सर केले.\nअडीच तासांमध्ये तरुणांनी शिखर पादाक्रांत केले. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर बेळगावचा भगवा ध्वज रोवला. या गुपमध्ये आकाश पावशे, राहुल कडेमनी, निखिल पाटील, सुहास काकेरू, ज्ञानेश्वर पाटील, विशाल सावंत, वृषभ मुचंडी, सूरज आपटेकर, शांताराम आलगोंडी, संदीप डुंबरे, राम मनगुळी या तरुणांचा सहभाग होता.\nPrevious Articleमलाबारतर्फे ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ योजना सुरू\nNext Article मराठा बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2023-05-30T04:46:39Z", "digest": "sha1:IO7WM57X3HCVP2KJAFPFMLIOQKAHSR4I", "length": 4455, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मुंबईचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nमुंबईचे गव्हर्नर‎ (१ प)\n\"मुंबईचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nबॉम्बे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २००८ रोजी १२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/seventh-nationwide-economic-census-resumes-collector/", "date_download": "2023-05-30T04:12:53Z", "digest": "sha1:QO3AEM6ZTV4WHVXPTNCZJ4NAVFRLWWO5", "length": 11008, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सातव्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेला पुन्हा सुरूवात : जिल्हाधिकारी | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर सातव्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेला पुन्हा सुरूवात : जिल्हाधिकारी\nसातव्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेला पुन्हा सुरूवात : जिल्हाधिकारी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : सातवी आर्थिक गणना देश आणि राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्राच्या संरचनेबाबत माहिती मिळविण्याचे महत्वाचे स्त्रोत ठरणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: नागरी भागातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी या कामात सक्रीय होवून सहकार्य करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. ते सातव्या राष्ट्रव्यापी आर्थिक गणनेंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक बैठकीमध्ये बोलत होते.\nजिल्हाधिकारी म्हणाले की, लॉकडाऊनमुळे प्रलंबित असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आर्थिक गणनेचे काम पूर्ण करावे. ज्या नागरी क्षेत्रात अजूनही काम झाले नाही अशा नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी सक्रीय सहकार्य करावे. त्याबाबत त्यांच्याशी पत्र व्यवहार करावा. प्रगणकांकडून होणारे आर्थिक गणनेच्या कामाचे पर्यवेक्षण पर्यवेक्षकाने करावे. महिना अखेरपर्यंत उर्वरित २६७ ग्रामपंचायतींचे काम पूर्ण करावे. जिल्हा सांख्यिकी अधिकारी तथा सदस्य सचिव सायली देवस्थळी यांनी सद्यस्थितीबाबत माहिती दिली.\nयावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, पोलीस उप अधीक्षक पी. एस. कदम, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचे व्ही. जी. भागवत, जीवन शिंदे आदी उपस्थित होते.\nPrevious articleकळंबा कारागृहातील वृद्ध कैद्याचा मृत्यू…\nNext articleहाथरस प्रकरणी राधानगरी तालुका चर्मकार संघटनेचे तहसिलदारांना निवेदन…\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रद���शसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://indianbawarchi.com/dal-palak-recipe-in-hindi/", "date_download": "2023-05-30T05:19:59Z", "digest": "sha1:S3VYWNV5VOZGO2CF7A7US6DYHDAZGZOH", "length": 17681, "nlines": 132, "source_domain": "indianbawarchi.com", "title": "Best Dal Palak Recipe in Hindi Marathi | पालक दाल रेसिपी", "raw_content": "\nदाल पालक रेसिपी इन हिंदी Dal Palak Recipe in Hindi: पालक दाल रेसिपी भारत की फेमस और लोकप्रिय रेसिपी है. यह डिश बहुत ही स्वादिष्ट होती है और साथ साथ, पाचक और पाष्टिक भी होती है. यह डिश पालक के साथ अलग अलग डालें मिलाकर बनाई जाती है. और अनेक दालें मिक्स करके पालक के साथ भी बनाई जाती है. आज हम मसूर की दाल का पालक बनाएंगे.\nइस डीश में प्रोटीन, मिनरल्स तथा फाइबर बड़ी मात्रा में होता है. जिस के कारण यह दाल पौष्टिकयुक्त होती है. और अगर स्वाद कीबात की जाए तो खाने में भी बहुत ही लाजवाब है. यह डिश पाचक होती है, जल्दी पच जाती हैं. कोलेस्ट्रॉल की मात्रा को बोडीमे घटती जिससे वेट लॉस होता है.\nहम जानते है के पालक में भी ज्यादा मात्रा में कैल्शियम, विटामिन्स और प्रोटीन होता हैं जो हमारी हड्डियों को मजबूत होने में दद करता है. इस से शरीर की इम्युनिटी बढ़ती हैं. इस प्रकार पालक हमारेलिए बहुत लाभकारी होता है. इस का हमारे भोजन मे प्रयोग करना चाहिए. इसे हम आसानी से अपने घरपर बना सकते है. इसका बनाना आसान है. इसे बनाने में लगनेवाली सामग्री बाजार में आसानीसे मिल जाती है.\nआप मेरी दाल पालक रेसिपी इन हिंदी Dal Palak Recipe in Hindi को स्टेप बाय स्टेप फ़ॉलो करके अपने घरपर यह डिश बनाइए और इस के स्वाद का आनंद लीजिए. आप इसे वीकेंड डिनर के तोर पर भी इसे सर्व कर सकते है. इसे आप पराठा, रोटी ,नान,चपाती, पनीर पुलाव, जीरा राइस या चावल, मटर पुलाव के साथ लंच या डिनर में ले सकते हैं.\n200 ग्राम मसूर दाल\n3 टमाट�� (मीडियम आकार के)\n1 इंच लम्बा अदरक टुकड़ा\n½ चम्मच हल्दी पाउडर\n¼ चम्मच लाल मिर्च पाउडर\n1 चम्मच जीरा पावडर\n1 टेबल स्पून हरा धनिया (बारीक कटा हुआ)\nप्रथम, दाल को धोकर थोड़ी देर केलिए भिगो लें.\nउसके बाद अदरक, लहसुन, हरी मिर्च और टमाटर को मिक्सी में डालिए और बारीक पीस लें.\nअब पालक के पत्तोंको स्वच्छ पानीसे धोकर उन्हें बारीक काट लें.\nउसके बाद गैस चालू कीजिए और उसपर कूकर रखिए.\nअब कुकर में तेल/घी डालकर गरम कर लें.\nउसमे जीरा डालकर उसे भून ले.\nउसके बाद हल्दी पाउडर डालकर उसे चमचे से चलालें.\nअब इसमें पिसा हुआ टमाटर, हरी मिर्च, अदरक का पेस्ट डाल और लाल मिर्च पाउडर डालकर मिला लें.\nइस मसाले को 3 से 4 मिनिट तक भून लें.\nमसाला भूनने केबाद उसमे दाल और कटे हुए पालक के पत्ते भी डाल लें.\nमसाला दाल, पालक को अच्छे से मिक्स कर लें.\nउसके बाद 2-3 मिनिट चमचे से चलाकर भून लें.\nअब इसमें स्वादानुसार नमक और पानी डालकर मिक्स कर लें.\nउसकेबाद कुकर का ढक्कन बन्द कर लें.\nएक सीटी आने केबाद गैस बन्द कर लें.\nजब कुकर का प्रेशर खतम हो जाए तब कुकरका ढक्कन खोल लें.\nआपका दाल का पालक तैयार है.\nसर्विंग बाउल में दाल निकालकर उसे हरे हरे धनिए से गार्निश कीजिए.\nनोट : दाल पालक को तड़का देकर उसका स्वाद बढ़ाया जाता है. तड़का देने केलिए एक छोटे पैन में 1 चम्मच तेल/घी डालकर गैस पर गरम कर लें. उसमे 1/4 छोटी चम्मच जीरा और साबुत लाल मिर्च डाल कर उसे भुन लें. उसकेबाद गैस बंद करके उसमे 1 पिंच लाल मिर्च डाल कर मिक्स कर लें. उसकेबाद तड़के को दाल में डालकर हल्का सा चला लें.\nआपके लिए अन्य रेसिपी\nआशा है आप मेरी अन्य रेसिपीज़ जैसे वेज बिरयानी, मटर पुलाव, चिकन पुलाव, चिकन नूडल्स और वेज फ्राइड राइस देखना पसंद करेंगे. इस के अलावा आप मेरी अन्य प्रकार की रेसिपीज को भी देखे जैसा के,\nडाळ पालक रेसीपी (Marathi)\nडाळ पालक रेसीपी इन मराठी Dal Palak Recipe in Marathi : पालक डाळ रेसिपी ही भारतातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पाककृती आहे. ही डिश अतिशय चविष्ट आहे आणि त्याच वेळी, ती पाचक आणि पौष्टिक देखील आहे. पालक मध्ये वेगवेगळ्या डाळी मिसळून ही डिश तयार केली जाते. आणि अनेक डाळी मिसळून त्यात पालक टाकून हि तयार केली जाते. आज आपण पालक डाळ बनवू.\nया डिशमध्ये प्रथिने, खनिजे आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ही डाळ पौष्टिक असते. आणि जर आपण चवीबद्दल बोललो तर तीची चव खूप छान आहे. हा पदार्थ ��ाचक आहे, लवकर पचतो. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होते.\nआपल्याला माहित आहे की पालक मध्ये भरपूर कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने देखील असतात ज्यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते. शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. अशा प्रकारे पालक आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर आपल्या जेवणात केला पाहिजे. आपण आपल्या घरी सहज बनवू शकतो. बनवणे सोपे आहे. ते बनवण्यासाठी वापरलेले साहित्य बाजारात सहज उपलब्ध आहे.\nमाझी Dal Palak Recipe in Marathi डाळ पालक रेसिपी इन मराठी स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही ही डिश तुमच्या घरी बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही वीकेंड डिनर म्हणूनही सर्व्ह करू शकता. तुम्ही पराठा, रोटी, नान, चपाती, पनीर पुलाव, जीरा तांदूळ किंवा तांदूळ, मटर पुलाव सोबत लंच किंवा डिनरच्या वेळी घेऊ शकता.\n200 ग्रॅम मसूर डाळ\n३ टोमॅटो (मध्यम आकाराचे)\n१ इंच लांब आल्याचा तुकडा\n½ टीस्पून हळद पावडर\n¼ टीस्पून लाल तिखट\n1 टीस्पून जिरे पावडर\n1 टीस्पून कोथिंबीर पाने (बारीक चिरून)\nप्रथम डाळ धुवून थोडा वेळ भिजवून ठेवा.\nत्यानंतर आले, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या.\nआता पालकची पाने स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कापून घ्या.\nत्यानंतर गॅस चालू करून त्याच्यावर कुकर ठेवा.\nआता कुकरमध्ये तेल/तूप टाकून गरम करा.\nत्यात जिरे टाकून तळून घ्या..\nत्यानंतर हळद घालून चमच्याने हलवा.\nआता त्यात टोमॅटो, हिरवी मिरची, आले पेस्ट आणि लाल तिखट घालून मिक्स करा.\nहा मसाला ३ ते ४ मिनिटे परतून घ्या.\nमसाले भाजल्यानंतर त्यात मसूर आणि चिरलेली पालक पाने घाला.\nमसाला, डाळ, पालक नीट मिक्स करा.\nत्यानंतर चमच्याने ढवळत २-३ मिनिटे तळून घ्या.\nआता चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिक्स करा.\nत्यानंतर कुकरचे झाकण बंद करा.\nएका शिटी नंतर गॅस बंद करा.\nकुकरचे प्रेशर संपले की कुकरचे झाकण उघडा.\nतुमची डाळ पालक तयार आहे.\nसर्व्हिंग बाऊलमध्ये डाळ काढा आणि हिरव्या कोथिंबिरीने सजवा.\nटीप: डाळ पालकची चव तड़का देऊन वाढवली जाते. तड़का देण्या साठी एका छोट्या कढईत १ चमचा तेल/तूप टाकून गॅसवर गरम करा. त्यात १/४ टीस्पून जिरे आणि लाल मिरच्या घालून भाजून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून त्यात १ चिमूट लाल तिखट घालून मिक्स करा. त्यानंतर डाळीमध्ये तड़का टाका आणि हलके हलवा.\nआपल्यासाठी इतर पाकक���ती रेसिपी\nपूरन पोली, आलू के पकोड़े, फ्रैंकी रोल, सोयाबीन के कबाब, मेदु वडा, रवा या सूजी की इडली आणि पाव भाजी-भाजी पाव यासारख्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,\nकेशर वेलची आइसक्रीम रेसिपी\nCategories Veg Tags dal palak dry recipe, dal palak in Marathi, dal palak recipe in Hindi, Dal Palak Recipe Ingredients, How to Make Dal Palak Recipe, masoor dal palak ki recipe, Recipe for dal palak in Marathi, Recipe for dal palak recipe in Hindi, Toor dal recipe in hindi, डाळ पालक रेसिपी इन मराठी स्टेप बाय स्टेप, डाळ पालक रेसीपी इन मराठी, डाळ पालक रेसीपी मराठी, डाळ पालक रेसीपी साहित्य, डाळ रेसीपी इन मराठी, दाल पालक, दाल पालक बनाने की विधि, दाल पालक बनाने की विधि मराठीमें, दाल पालक बनाने की विधि हिंदी में, दाल पालक रेसिपी, दाल पालक रेसिपी इन हिंदी, दाल पालक रेसिपी हिंदी, दाल रेसिपी, दाल रेसिपी इन हिंदी, पालक डाळ रेसिपी, पालक दाल रेसिपी, पालक रेसिपी, पालक रेसिपी इन हिंदी, पालक रेसीपी इन मराठी, रेसीपी इन मराठी Post navigation\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/tag/sheti/", "date_download": "2023-05-30T03:55:29Z", "digest": "sha1:B7HO27G3BWFPFV3Y2ZUUFKP66VWTPECH", "length": 14129, "nlines": 427, "source_domain": "krushival.in", "title": "sheti - Krushival", "raw_content": "\nपांढर्‍या कांद्याला भौगोलिक नामांकन\n| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागला आता पांढर्‍या कांद्यामुळे नवी ओळख मिळणार आहे. या कांद्याला भौगोलिक नामांकन ...\nवाढत्या महागाईमुळे शेती व्यवसाय धोक्यात\nशेतकर्‍यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल वाढत असताना डिझेलसारख्या इंधनाच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे ...\nशेतातील मातीचे परीक्षण होणे गरजेच – डॉ. वहाणे\nशेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेणे हे आता आणखी गरजेचे झाले ...\nतालुक्यातील भात खरेदी विक्री केंद्र बंदव्यापार्‍यांच्या मनमानीमुळे आर्थिक नुकसान| गोवे-कोलाड | वार्ताहर |'ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे' ...\nएसआरटी तंत्रज्ञान ठरतेय आदर्शवत\nराज्यातील 30 जिल्ह्यांतील हजारो शेतकर्‍यांकडून अवलंब नेरळ सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्र तेथील प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. शेतकरी ...\nशेतीच्या बांधावरील वणव्यामुळे वृक्षांची हानी\nशेतीच्या मशागतीसाठी ऊन्हाळी हंगामात शेतीच्या बांधावर लावलेले वणवे काळजी न घेतल्याने झाडांच्या म��ळावरच ऊठत आहेत. तर ...\nमिळकतखारमधील 300 हेक्टर शेती संकटात\n120 एकर जागेतील कांदळवनाची कत्तलग्रामस्थांच्या तक्रारींकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष अलिबाग अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथील कांदळवनाच्या हरितपट्ट्यावर धनदांडग्यांचे नष्टचर्य ...\nअवेळी पावसामुळे कडधान्य शेती धोक्यात\nगावठी वाल आणि तूर खातेय भाव नेरळ कर्जत तालुक्यातील ओलसर जमिनीवर पिकविले जाणारे कडधान्य हे स्थानिक पातळीवरील महत्वाचे ...\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/gramsevak-and-gram-vikas-posts-will-be-canceled/", "date_download": "2023-05-30T05:06:54Z", "digest": "sha1:XLPI75HHFFJLBWEQX5SP4LHQH2MQSVT7", "length": 14165, "nlines": 406, "source_domain": "krushival.in", "title": "ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार - Krushival", "raw_content": "\nग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार\nin sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड\nग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत. याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल. यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठ���ची तयारी सुरु केली आहे. नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे. रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.\nग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निरमाण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल. तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/bhagat-singh-koshyari-mess-has-fo-face-by-bjp-nana-patole-1197537", "date_download": "2023-05-30T04:39:57Z", "digest": "sha1:PR5UTVAKNKDQISNZOOSWTSRCJOVPHZ2K", "length": 8418, "nlines": 78, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Nana patole : कोश्यारींच्या पापाची फळे भाजपला भोगावी लागतील : नाना पटोले", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > Nana patole : कोश्यारींच्या पापाची फळे भाजपला भोगावी लागतील : नाना पटोले\nNana patole : कोश्यारींच्या पापाची फळे भाजपला भोगावी लागतील : नाना पटोले\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली आहेत त्याची फळे भाजपला भोगावीच लागतील अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.\nपटोले म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अवमान करणे हाच भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठीच त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदी बसवले होते. राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यापासून कोश्यारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून त्यांनी राज्यपालपदाची गरिमा घालवली.\nविधानरिषदेच्या आमदारांची नियुक्ती, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अशा विविधप्रसंगी ते निष्पक्षपणे न वागता भाजपचे एजंट असल्याप्रमाणे वागले. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि शिंदे भाजपचे सरकार स्थापनावेळी त्यांनी नियम कायदे पायदळी तुडवून दाखवलेली विशेष सक्रियता राज्यपाल कसे असू नयेत याचे उदाहरण आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या इशा-यावर रोबोटप्रमाणे काम करणारे कोश्यारींसारखे राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.\nभगतसिंह कोश्यारी हे राज्यपास कसे असू नयेत याचे उत्तम उदाहरण आहेत. राजभवनात बसून त्यांनी केलेले राजकारण राज्यातील जनतेला अजिबात आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. केंद्र शासनाने त्यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करत त्यांना सन्मानाने निवृत्ती दिली. कोश्यारींनी अनेकवेळा घटनेची पायमल्ली केलेली आहे. केंद्राने त्यांची हकालपट्टी करून चौकशी लावली असती तर केंद्र सरकारची घटनेप्रतिची निष्ठी दिसली असती. पण केंद्र सरकारने कोश्यारींच्या पापावर पांघरून घालून त्यांना माफ केले असले तरी राज्यातील जनता त्यांना कदापी माफ करणार नाही.\nनवे राज्यपाल रमेश बैस यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या पावलावर पावले न टाकता, निष्पक्षपणे कार्य करावे आणि कोश्यारींनी घालवलेली राज्यपाल पदाची गरिमा पुर्नस्थापित करावी अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2023-05-30T03:44:47Z", "digest": "sha1:3SX5PM6RFU3PEZLOIOEXIFFYBTUGPCAJ", "length": 7218, "nlines": 114, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»खंडणी प्रकरणातील ‘त्या’ दोघांना जामीन\nखंडणी प्रकरणातील ‘त्या’ दोघांना जामीन\nतालुक्यातील टेटवली येथील कात कारखान्याच्या मालकाकडून दीड लाख र��पयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एक महिला व पुरूष अशा दोघांना ताब्यात घेतले होते. त्या दोघांना खेड न्यायालयात जामीन मंजूर झाला असल्याचे तपासिक अंमलदार मंदार हळदे यांनी सांगितले.\nटेटवली येथे विशाल मालवणकर यांच्या पत्नीची काताची कंपनी आहे. मालवणकर 2010 पासून मंडणगड येथील विजय काते यांच्याकडून कच्चा माल घेत होते. 2017 पासून त्यांनी काते यांच्याकडून कच्चा माल घेणे बंद केले. तेव्हापासून विजय हे विशाल यांना धमकी देऊन वारंवार पैशांची मागणी करीत होते. या पकरणी विजय काते व स्वाती वावडेकर या दोघांना खंडणीचा गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले होते. त्यांना खेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.\nPrevious Articleचिपळुणातून दुचाकी चोरीस\nNext Article प्रा. जयंत आसगावकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nखोके सरकार लोकशाहीसाठी अपायकारक : प्रीती मेनन\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1710163", "date_download": "2023-05-30T05:23:38Z", "digest": "sha1:DDEICC7M4CWKKCKGJNLVVGRKWTETXREW", "length": 5749, "nlines": 21, "source_domain": "pib.gov.in", "title": "Press Information Bureau", "raw_content": "\nद्विपक्षीय चर्चेसाठी कझाकस्तानचे संरक्षण मंत्री भारत भेटीवर\nनवी दिल्ली, 7 एप्रिल 2021\nकझाकस्तान प्रजासत्ताकाचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह आजपासून 10 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत अधिकृत भारत भेटीसाठी येत आहेत. कझाक संरक्षणमंत्र्यांचे आज जोधपुर येथे आगमन होणार असून त्यानंतर ते विविध बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि संरक्षणविषयक संस्थांना भेटी देण्यासाठी जैसलमेर, नवी दिल्ली तसेच आग्रा येथे जाणार आहेत.\nलेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह यांची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी नवी दिल्ली येथे शुक्रवारी, 9 एप्रिल रोजी द्विपक्षीय बैठक होणार आहे. कझाकस्तानचे संरक्षणमंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह यांची ही पहिलीच बैठक असेल.\nयाआधी, शांघाय सहकार्य संघटनेतील सहभागी देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी, 5 सप्टेंबर 2020 ला या दोन्ही नेत्यांची मॉस्को येथे भेट झाली होती. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचे आमंत्रण स्वीकारून कझाक संरक्षणमंत्री भारतभेटीवर आले आहेत.\nद्विपक्षीय चर्चेसाठी कझाकस्तानचे संरक्षण मंत्री भारत भेटीवर\nनवी दिल्ली, 7 एप्रिल 2021\nकझाकस्तान प्रजासत्ताकाचे संरक्षणमंत्री लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह आजपासून 10 एप्रिलपर्यंतच्या कालावधीत अधिकृत भारत भेटीसाठी येत आहेत. कझाक संरक्षणमंत्र्यांचे आज जोधपुर येथे आगमन होणार असून त्यानंतर ते विविध बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि संरक्षणविषयक संस्थांना भेटी देण्यासाठी जैसलमेर, नवी दिल्ली तसेच आग्रा येथे जाणार आहेत.\nलेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह यांची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी नवी दिल्ली येथे शुक्रवारी, 9 एप्रिल रोजी द्विपक्षीय बैठक होणार आहे. कझाकस्तानचे संरक्षणमंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर लेफ्टनंट जनरल नुर्लान येर्मेकबायेव्ह यांची ही पहिलीच बैठक असेल.\nयाआधी, शांघाय सहकार्य संघटनेतील सहभागी देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी, 5 सप्टेंबर 2020 ला या दोन्ही नेत्यांची मॉस्को येथे भेट झाली होती. केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचे आमंत्रण स्वीकारून कझाक संरक्षणमंत्री भारतभेटीवर आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/maliwada-two-group-dispute-nine-arrested-ahmednagar", "date_download": "2023-05-30T05:03:26Z", "digest": "sha1:5ZOXBBIO323HPOE4LNANMUICIRUXQXRY", "length": 9930, "nlines": 86, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "किरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत", "raw_content": "\nकिरकोळ वादातून हाणामारी करणारे नऊ अटकेत\nमाळीवाडा येथील घटना || दोन अल्पवयीन ताब्यात\nमाळीवाडा (Maliwada) परिसरातील बारातोटी कारंजा, शेरकर गल्ली येथे सोमवारी (दि.24) रात्री लहान मुलांचे वादातून (Dispute) दोन गटात झालेल्या हाणामारी (Two Group Fight) प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) रात्रीतून नऊ जणांना अटक केली असून न्यायालय��ने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दोन अल्पवयीन मुले देखील ताब्यात घेतली आहे.\nबारसू रिफायनरीसाठी सुरु असलेली दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवा\nशहरातील शेरकर गल्लीत लहान मुलांचे वादातून (Dispute) दोन गटात हाणामारीची (Two Group Fight) घटना घडल्याने एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचे पथक कोतवालीचे निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांचे पथक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होवून जमलेल्या दोन्ही गटाचे जमावास शांत रहाण्याचे अवाहन केले. जमाव मोठ्या प्रमाणावर असल्याने तात्काळ अधिक कुमक बोलावून जमाव पांगवून दोन्ही गटातील जखमींच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.\nश्रीरामपुरात दोन गटामध्ये राडा कट्ट्यातून गोळीबार: एक अत्यावस्थ\nसुरेखा आदिनाथ लगड (वय 40 रा. शेरकर गल्ली) यांच्या फिर्यादीवरून अबु सलीम इम्रान सय्यद, उजेस सय्यद, माजीद खान, आरबाज शेख, उमेर सय्यद, अबु सय्यद, फैज बागवान, ताहीर खान, साहील शफीक बागवान, ओजेर इसहाक सय्यद, माजीद मुर्तुजा शेख, जाफर रज्जाग बागवान व इतर सात ते आठ अनोळखी इसम यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसर्‍या गटातील अल्पवयीन (वय 17) मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून धिरज परदेशी, सागर आहेर, ओमकार भागानगरे, शुभम कोमाकुल, ओमकार घोलप, यश घोरपड, तेजय मराठे, तेजस नंदकुमार खाडे व इतर पाच ते सहा अनोळखी इसम यांचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\n975 पोलिसांच्या होणार बदल्या\nपोलिसांनी तात्काळ दोन्ही गटाचे मिळुन नऊ जणांना अटक केली आहे. यामध्ये शुभम उर्फ परश्या नागेश कोमाकुल, साहील शफिक बागवान, ओमकार पांडुरंग भागानगर, ओझेर इसहाक सय्यद, यश सुनील घोरपडे, माजिद मुर्तुजा शेख, तेजस उर्फ सोन्या चक्रधर मराठे, जाफर रज्जाक बागवान, तेजस नंदकुमार खाडे यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पसार झालेल्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.\nलहान मुलांच्या वादातून हाणामारी व दगडफेक\nपोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक खैरे, उपअधीक्षक कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक आहेर, कोतवालीचे निरीक्षक यादव, सहायक निरीक्षक विवेक पवार, उपनिरीक्षक सोपान गोरे, तुषार धाकराव, मनोज कचरे, अंमलदार संजय खंडागळे, राजेंद्र वाघ, तनवीर शेख, संदीप पवार, मनोज गोसावी, विश्वास बेरड, योगेश भिंगारदिवे, अब्दुलकादर इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, रवींद्र घुगासे, राहीत यमुल, भिमराज खर्से, मयुर गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने ही कामगिरी केली आहे.\nछोट्या वादातून मोठ्या घटना घडत असतात. एखादी छोटी घटना जरी घडली तरी कोतवाली पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावी. समाधान न झाल्यास पोलीस निरीक्षक यांना स्वतः भेटावे, त्यावर कडक कायदेशीर करण्यात येईल, स्वतः कायदा हातात घेऊ नये. किरकोळ वाद जरी असेल तरी कोतवाली पोलिसांना कळवा, असे आवाहन निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01180742-HC1812CG821J102.html", "date_download": "2023-05-30T04:28:38Z", "digest": "sha1:ZCBBWONXQR7Z4DD4BCIBWI3GOHHTQNT5", "length": 16566, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " HC1812CG821J102 किंमत डेटाशीट Meritek HC1812CG821J102 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर HC1812CG821J102 Meritek खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये HC1812CG821J102 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. HC1812CG821J102 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:1000V (1kV)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/musilm-women-on-ramzan-fast-join-ram-navmi-rituals-in-varanasi-snk-94-3556518/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T03:30:22Z", "digest": "sha1:VDBMPF4T5C22CC5SQRYIUI6CF4PT6VT5", "length": 25435, "nlines": 305, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाराणसीत अनोखी रामनवमी साजरी, मुस्लीम महिलांनी केली प्रभू रामाची आरती | Muslim women on Ramadan fast join ram navmi rituals in varanasi | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रो���ित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nवाराणसीत अनोखी रामनवमी साजरी, मुस्लीम महिलांनी केली प्रभू रामाची आरती\nवाराणसीमध्ये रामनवमीनिमित्त सुरु असलेल्या धार्मिक सोहळ्यात मुस्लिम महिलांच्या गटाने सहभाग घेतला. यावेळी या मुस्लिम महिलांनी भगवान श्री राम आणि जानकी माता यांची आरती केली\nWritten by लाइफस्टाइल न्यूज डेस्क\nमुस्लिम महिलांनी प्रभू रामाची केली आरती ( photo by Nazneen Ansari/ Twitter)\nदेशात राजकारण आणि जातीय भूमिकांमुळे अनेकदा हिंदू-मुस्लिम वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील पण हिंदू -मुस्लिम एकता दर्शविणाऱ्या घटना फार क्वचितच घडतात. सध्या अशाच एका घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. वाराणसीमध्ये रामनवमीनिमित्त सुरु असलेल्या धार्मिक सोहळ्यात मुस्लिम महिलांच्या गटाने सहभाग घेतला. यावेळी या मुस्लिम महिलांनी भगवान श्री राम आणि जानकी माता यांची आरती केली.\nमुस्लिम महिला फाउंडेशन आणि विशाल भारत संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ही सोहळा साजरा करण्यात आला. मुस्लिम महिला फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा नाजनीन अन्सारी यांनीही उर्दूमध्ये ही आरती गायली. या महिलांना त्यांच्या रोजा (उपवास) दरम्यान हा विधी पार पाडला. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधवामध्ये हा उपवास केला जातो.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nमुस्लिम महिलांनी साजरी केली रामनवमी\nनाजनीन अन्सारी यांनी या सोहळ्याचे काही फोटो सोशल मिडियावर ट्विट केले आहेत.\nहेही वाचा: हेलीकॉप्टरमधून घेऊ शकता केदारनाथचे दर्शन, काय आहे हे IRCTCचे खास पॅकेज, जाणून घ्या\nमुस्लिम महिलाओं ने उतारी प्रभु श्री राम की आरती\nदुनियां को धार्मिक हिंसा से बचाने के लिए काशी की मुस्लिम महिलाओं ने प्रभु श्री राम की आरती उतारी विशाल भारत संस्थान एवं मुस्लिम महिला फाउण्डेशन द्वारा दीपावली के अवसर पर मुस्लिम महिलाओं द्वारा श्रीराम महाआरती का आयोजन किया गया विशाल भारत संस्थान एवं मुस्लिम महिला फाउण्डेशन द्वारा दीपावली के अवसर पर मुस्लिम महिलाओं द्वारा श्रीराम महाआरती का आयोजन किया गया\nयाबाबत टाईम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया देताना नाजनीन यांनी ,सांगितले की, “धर्म वंश किंवा मातृभूमी बदलू शकत नाही. “जोपर्यंत आमचे पूर्वज श्रीरामाच्या नावाशी जोडले गेले होते तोपर्यंत आमच्याकडे जगभरात आदराने पाहिले जात होते, पण आता ते आमच्याकडे संशयाने पाहतात. आपण आपल्या मुळाशी जोडलेले राहिलो तर आपली प्रतिष्ठा अबाधित राहील. भारत ही शतकानुशतके ‘सनातनी’ परंपरांची भूमी आहे आणि येथे जो कोणी राहतो तो हिंदू आणि सनातन संस्कृतीचा आहे,” असेही त्या म्हणाल्या.\nहेही वाचा : आता रेल्वेच्या डब्यांमध्ये मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; अंधेरी, बोरिवली स्थानकावर सुरु होणार रेस्टॉरंट-ऑन-व्हील\nतसेच रजिया सुलतान यांनी सांगितले की, “आम्ही भारतीय संस्कृती कधीही सोडणार नाही, म्हणूनच आम्ही रोजा पाळत आहोत आणि रामजीची आरती देखील करत आहोत, यामुळे फक्त प्रेम पसरेल आणि कोणताही धर्म धोक्यात येणार नाही.”\nभारतीय अवाम पार्टीच्या अध्यक्षा नजमा परवीन यांनी सांगितले, ‘आम्ही जगात कोठेही राहू, आम्ही भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करू.”\nसोशल मिडियावर मिळावा संमिश्र प्रतिसाद\nपातालपुरी मठाचे महंत बलकदास यांच्या नेतृत्वाखाली लम्ही गावातून रामपंथाने काढलेल्या श्री राम ध्वज आणि राम कलश यात्रेत मुस्लिम महिलांनीही सहभाग घेतला. मात्र मुस्लिम महिलांनी रामाची पूजा केल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सनी त्याचे कौतुक केले तर काहींनी आक्षेप घेतला.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nआता रेल्वेच्या डब्यांमध्ये मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; अंधेरी, बोरिवली स्थानकावर सुरु होणार रेस्टॉरंट-ऑन-व्हील\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nआकाशातच उघडला विमानाचा दरवाजा; नऊ जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा\nरस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल\nबॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स, तेवढ्यात नवऱ्याची एन्ट्री, video चा शेवट पाहून व्हाल भावूक…\nVideo: नातवाला मारलं म्हणून सुनेची सासूला बेदम मारहाण, मुलगा मात्र व्हिडीओ बनवण्यात व्यस्त\nTax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार संपूर्ण कमाई येते हातात\nशिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारंकाही आलबेल नाही गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा\n“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\n“एखाद्या मुस्लीम नेत्याने…”, नसीरुद्दीन शाहांची पंतप्रधान मोदींवर टीका; निवडणूक आयोगालाही सुनावले खडे बोल\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतु���ा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nसमुद्रकिनारी बिकनीतील मुलींचे काढत होता video, तेवढ्यात बायकोनं मारली एन्ट्री अन्…\nViral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ\nतासनतास सोशल मीडिया वापरता आता पैसेही कमवा व्हिडिओ पाहण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय ८ हजार रुपये\nViral Video : भर लग्नात नवरदेवाच्या समोर नवरीने गुटखा खाल्ला अन्…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/mumbai-news/corona-anti-covid-19-antibodies-in-50-per-cent-children-in-mumbai-121062800047_1.html", "date_download": "2023-05-30T05:09:24Z", "digest": "sha1:NYCO4MI7LRJX34I54JGIO5WPRYKVFW5B", "length": 20550, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोरोना : मुंबईत 50 टक्के मुलांमध्ये कोव्हिड-19 विरोधी अँटी बॉडीज - Corona: Anti-Covid-19 antibodies in 50 per cent children in Mumbai | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nकॅनडा-डोंबिवली ऑनलाइन मंगलाष्टकं,अनोख्या पद्धतीत विवाह लग्न सोहळा\nलोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुन्हा एकदा क्यूआर कोड\n“बहिरं सरकार ऐकेल का\nब्रेक द चेन : नवी मुंबईत नवे निर्बंध\n डेक्कन एक्स्प्रेसचे विस्टाडोम कोचसह नवीन रूप\nकोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात होईल,अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत 'सीरो' सर्वेक्षण करण्यात आलं होतं.\nपालिका अधिकारी सांगतात, यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणापेक्षा यावेळी मुलांमध्ये अँटी बॉडीज जास्त प्रमाणात निर्माण झाल्याचं दिसून आलंय.\nकोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मुंबई महापालिकेने 2 हजारपेक्षा जास्त बेड्सचं कोव्हिड रुग्णालय मुंबईतील मालाडमध्ये बांधलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (28 जून) ते महापालिकेला हस्तांतरित केलं.\nकोव्हिड-19 च्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग किती पसरलाय, हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने हे सिरो सर्वेक्षण केलं होतं.\n51.8 टक्के लहान मुलांमध्ये प्रतिपिंड (अँटी बॉडीज ) तयार झाल्या आहेत.\n10 ते 14 वर्षं वयोगटातील सर्वाधिक 53.43 मुलांमध्ये अँटी बॉडीज आढळून आल्या.\n1 ते 4 वर्षं वयोगटातील 51 टक्के बालकांमध्ये अँटी बॉडीज तयार झालेल्या पाहायला मिळाल्या.\nतर 5 ते 9 वर्षं वयोगटातील 47.33 टक्के मुलांमध्ये अँटी बॉडीज होत्या.\n15 ते 18 वर्षं वयाच्या 51 टक्के मुलांमध्ये कोव्हिडविरोधी अँटी बॉडीज तयार झाल्या आहेत.\nयाबाबत बोलताना मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, \"मार्च महिन्यात करण्यात आलेल्या अभ्यासात 39 टक्के मुलांमध्ये अँटी बॉडीज तयार झाल्याचं आढळून आलं होतं. याचा अर्थ कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत 18 वर्षांपेक्षा लहान मुलं आणि बालकं कोव्हिड-19च्या संपर्कात आली होती.\"\nकेव्हा करण्यात आला सिरो सर्व्हे\nमुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,1 एप्रिल ते 15 जून दरम्यान हे सिरो सर्वेक्षण करण्यात आलं.\nयासाठी 2,176 मुलांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते .\nसरकारी आणि खासगी प्रयोगशाळांतून हे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.\nसुरेश काकाणी पुढे सांगतात, \"कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये जास्त संसर्ग पसरण्याचा अंदाज व्य���्त करण्यात आला आहे. मात्र, सिरोसर्व्हे पाहाता असं लक्षात आलंय की, 50 टक्के मुलांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झाली आहे किंवा ही मुलं विषाणूच्या संपर्कात आली आहेत.\"\nया सर्वेक्षणाच्या माध्यमातून, लहान मुलांमध्ये संसर्गाचं संक्रमण कमी करण्यासाठी आरोग्य शिक्षण, कोव्हिडच्या नियमांची जनजागृती करण्यात आल्याची माहिती, पालिकेने दिली आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खब���दारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सक���ळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ubunlog.com/mr/linux-6-3-rc2-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-r8188eu-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2023-05-30T03:55:36Z", "digest": "sha1:PZGT66OMECC3OHSRXB6PPQIGQ2FRLZD3", "length": 9162, "nlines": 101, "source_domain": "ubunlog.com", "title": "Linux 6.3-rc2 सामान्य आठवड्यात r8188eu ड्राइव्हर काढून टाकते | ubunlog", "raw_content": "\nLinux 6.3-rc2 एका आठवड्यात r8188eu ड्राइव्हर काढून टाकते जे अगदी सामान्य दिसते\nफ्यूजन विंडोमध्ये सामान्य दोन आठवड्यांनंतर ज्यामुळे अ rc1 उल्लेखनीय काहीही न करता, लिनस टोरवाल्ड्स फेकले अय्यर लिनक्स 6.3-आरसी 2. बातमी अशी आहे की या आठवड्यात सामान्यतेचा ट्रेंड चालू राहिला आहे, त्याशिवाय त्यांनी ड्रायव्हरला काढून टाकण्यासाठी बदल केले आहेत आणि तेच काम करणारे आणखी एक योग्य जोडले आहेत, परंतु थोडे चांगले. टॉरवाल्ड्स म्हणतात की हा बदल 90% नवीन सर्व गोष्टींसह राहतो.\nकाय त्यांनी तो r8188eu ड्रायव्हर काढला आहे, आणि ते हटवल्याने बदलांची संख्या प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा जास्त दिसते. इतर सर्व गोष्टींसाठी, \"सामान्य\" हा एक शब्द आहे जो बर्‍याच प्रमाणात फेकला जातो आणि नेहमीप्रमाणे GPU आणि नेटवर्किंग आघाडीवर काम केले गेले आहे, तसेच इतर ड्रायव्हर्ससाठी काही निराकरणे देखील केली आहेत.\nLinux 6.3 एप्रिलच्या शेवटी येईल\nहे अगदी सामान्य दिसते, जरी तुम्ही फरक पाहिल्यास, ते स्टेजिंग ड्रायव्हर (r8188eu) काढून टाकण्याद्वारे वर्चस्व गाजवतात ज्याची जागा योग्य ड्रायव्हरने घेतली आहे. ते काढून टाकणे स्वतःच 90% फरक आहे.\nपरंतु आपण ते फिल्टर केल्यास, सर्वकाही सामान्य दिस��े. ड्रायव्हर्समध्ये अजूनही दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहेत, परंतु अहो, हे अगदी सामान्य आहे. हे मुख्यतः नेहमीप्रमाणे gpu आणि नेटवर्किंग आहे, परंतु तेथे इतर अनेक ड्रायव्हर निराकरणे देखील आहेत.\nनेहमीच्या ड्रायव्हरचा आवाज (आणि असामान्य ड्रायव्हर रिमूव्हल नॉइज) व्यतिरिक्त, सर्व काही आहे: नेटवर्किंग कर्नल, आर्क फिक्सेस, डॉक्युमेंटेशन, फाइल सिस्टम (btrfs, xfs आणि ext4, पण काही बग फिक्स) vfs core). आणि io_uring आणि काही साधने.\nLinux 6.3 वर येत आहे एप्रिलच्या मध्य/अखेर, 23 रोजी नेहमीच्या सात आरसी फेकल्या गेल्यास आणि आठवा आवश्यक असल्यास 30. नऊ फक्त काही प्रसंगी रिलीझ केले गेले आहेत, म्हणून ते सुरुवातीला प्रश्नाच्या बाहेर आहे. अखेरीस, उबंटू वापरकर्ते ज्यांना ही आवृत्ती स्थापित करायची आहे त्यांना ते स्वतः करावे लागेल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: उबुनलॉग » जनरल » linux » Linux 6.3-rc2 एका आठवड्यात r8188eu ड्राइव्हर काढून टाकते जे अगदी सामान्य दिसते\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nफायरफॉक्स 111 अगोदरच रिलीज झाला आहे आणि या त्याच्या बातम्या आहेत\nKDE प्लाझ्मा 6 वर कार्य करणे सुरू ठेवते, 5.27 मध्ये बगचे निराकरण करताना\nउबंटू, लिनक्स आणि विनामूल्य सॉफ्टवेअर वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/21918/", "date_download": "2023-05-30T04:17:42Z", "digest": "sha1:WLOZUHNC3O642ZQGY5PAEVJI6QVTXRYM", "length": 15738, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "एल्यूआर, पॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिं��हाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nएल्यूआर, पॉल : (१४ डिसेंबर १८९५ —१८ नोव्हेंबर १९५२). फ्रेंच कवी. मूळ नाव अझेन ग्रिंदेल. जन्म सेंट डेनिस येथे. गंभीर आजारामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला एका रूग्णाश्रमात दीड वर्ष काढावे लागले. तेथे त्याने गीयोम आपॉलिनेर, रँबो, वॉल्ट व्हिटमन ह्या कवींच्या काव्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो काव्य लेखनाकडे वळला. पहिल्या महायुद्धात त्याने प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे युद्धामुळे उद्‍ध्वस्त होणारे मानवी जीवन त्याने पाहिले होते आणि मानवी दु:खाविषयी तीव्र अनुकंपा त्याला वाटू लागली होती. स्पॅनिश यादवी युद्धाचा आरंभ झाल्यावर पिकासोबरोबर गणतंत्रवाद्यांना पाठिंबा देण्यासाठी तो पुढे आला. १९४२ मध्ये फ्रान्समध्ये गुप्तपणे कार्य करणाऱ्या कम्युनिस्ट संघटनेचा तो सभासद होता आणि नाझींच्या प्रतिकाराची भावना चेतवणाऱ्या उत्कट कविताही त्याने लिहिल्या होत्या. ‘Poesie de Resistance’ ही अशा कवितांपैकी विशेष उल्लेखनीय कविता होय.\nकाव्यलेखनाच्या आरंभी काही काळ तो दादावादाने प्रभावित झाला होता. पुढे मात्र तो अतिवास्तववादी बनला. १९२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अतिवास्तववादी जाहीरनाम्यात तो सहभागी होता. भाषेतील नावीन्याचा शोध घेणे, ही अतिवास्तववादाकडे वळण्यामागील त्याची महत्त्वाची प्रेरणा होती. प्रेम, मृत्यू आणि मानवी दु:ख हे त्याच्या काव्याचे प्रमुख विषय.\nत्याच्या काव्याला १९३६ च्या सुमारास वेगळे वळण मिळाले. अतिवास्तववादाची बैठक कायम ठेवूनही साध्या आणि सरळ अभिव्यक्तीचा त्याने स्वीकार केला. त्याची कविता अधिकाधिक उत्कट आणि प्रगल्भ होत गेली. त्याचे महत्त्वाचे काव्यसंग्रह असे : Capitale de la Douleur (१९२६), L’Amour la poesie (१९२९), Les yeux fertiles (१९३६), Les Mains libres (१९३७), An Rendez – vous Allemand (१९४४), Poesie ininterrompue (१९४६), Poemes politiques (१९४८), Une lecon de Morale (१९४९). शारांताँ ल पाँ ह्या शहरी तो मरण पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postऐखव्हाल्ट, कार्ल एडुआर्ट फॉन\nगोंगोरा इ आरगोते, लूइस दे\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dragarwal.com/mr/leaders/", "date_download": "2023-05-30T04:40:57Z", "digest": "sha1:32U5QKGKJGKRQCUCZVJ3GZWNLWXXT532", "length": 9650, "nlines": 211, "source_domain": "www.dragarwal.com", "title": "नेतृत्व, संस्थापक आणि संचालक | अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉ", "raw_content": "\nजयवीर अग्रवाल यांनी कै.डॉ\nडॉ अग्रवाल ग्रुपची स्थापना केली\nडॉ अग्रवाल ग्रुपची स्थापना केली\nVP - पुरवठा साखळी आणि ऑपरेशन्स\nVP - व्यवसाय वित्त आणि विश्लेषण\nVP - ऑपरेशन्स (दक्षिण आणि पूर्व भारत)\nVP - इंटरनॅशनल ऑपरेशन्स, BD, M&A\nस्क्विंट लसिक शस्त्रक्रिया पोस्टरियर सबकॅप्सुलर मोतीबिंदू कॉर्टिकल मोतीबिंदू युव्हिटिस जन्मजात काचबिंदू रोझेट मोतीबिंदू नेत्ररोग तज्ज्ञ स्क्लेरल बकलिंग वंदना जैन मोतीबिंदू सबकॅप्सुलर मोतीबिंदू चेन्नई आय हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आफ्टरकेअर अर्धांगवायू स्क्विंट विभक्त मोतीबिंदू रेटिनल होल पिगमेंटरी ग्लॉकोमा मोतीबिंदू शस्त्रक्रिया ब्लेडलेस लसिक ऑक्युलोप्लास्टी केरायटिस अपवर्तक शस्त्रक्रिया पोस्टरियर कॅप्सुलर मोतीबिंदू डॉ अक्षय नायर आघात मोतीबिंदू नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार ऑप्टोमेट्रीमध्ये फेलोशिप RelexSmile शस्त्रक्रिया लॅसिक किती सुरक्षित आहे अहमदाबादमधील नेत्र रुग्णालय नेत्र रुग्णालय कोईम्बतूर फोटोकोग्युलेशन\nनेत्र रुग्णालये - राज्य आणि केंद्रशासित प्रदेश\nनेत्र रुग्णालये - शहर\nसर्व रोग आणि परिस्थिती\nडोळा शरीरशास्त्र आणि उपचार\nकोरोनाच्या काळात डोळ्यांची काळजी\nकॉन्टॅक्ट लेन्स आणि कमी दृष्टी\nडोळयातील पडदा बद्दल सर्व\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी बद्दल सर्व\nतुमची शंका स्पष्ट करण्यात आम्हाला मदत करायची आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/lithium-reserves-found-here-in-india", "date_download": "2023-05-30T04:41:40Z", "digest": "sha1:AERNQ4QZZCTF2BWSDMTLLFQYPQFE6XEP", "length": 6366, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भारतात 'येथे' आढळला लिथीयमचा साठा | Lithium reserves found 'here' in India", "raw_content": "\nभारतात 'येथे' आढळला लिथीयमचा साठा\nEV आणि मोबाईल उद्योगाला मिळेल उभारी\nनवी दिल्ली | New Delhi\nभारतात सध्या प्रदूषण नियंत्रणाच्या (Pollution Control) दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. इंधन बचत, (Fuel savings) चलन बचत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी पेट्रोल आणि डीझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने बाजारात यावीत यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत, मात्र या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीमध्ये (battery) वापरला जाणारा 'लिथियम' धातू हा उपलब्ध होणे आवश्यक असते.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\nइलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर प्रामुख्याने केला जातो. भारतात (India) बॅटरी बनवण्यासाठी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनासारख्या देशांतून लिथियम आयात केले जात होते. त्यामुळे या धातूच्या उपलब्धतेविषयी चिंता व्यक्त केली जात होती.\nमात्र, आता ही चिंता थोडी हलकी झाली आहे. भारतात पहिल्यांदाच काश्मीरमध्ये (Kashmir) लिथीयमचा (Lithium) साठा आढळला आहे. 'जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने' (GSI) ही माहिती दिली. देशात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर लिथीयमचा साठा सापडला आहे. लिथीयमचा साठा आढळल्याने भारतातील इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) आणि मोबाइल बॅटरी (Mobile Battery) निर्मिती क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. लिथीयमसाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. या साठ्यामुळे लिथीयमबाबत काही प्रमाणात भारत आत्मनिर्भर होऊ शकतो.\nजम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा उपलब्ध असल्याने परदेशातून होणाऱ्या आयातीत घट होणार आहे. लिथीयमची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाइल फोनसाठी बॅटरी तयार करण्यासाठी आता भारताची जम्मू आणि काश्मीरमधील लिथीयम साठ्यावर गरज भागवली जाऊ शकते.जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) रियासी जिल्ह्यात हा लिथीयम धातूचा साठा मिळाला आहे. हा साठा जवळपास 59 लाख टन इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ऊर्जाक्षेत्राला थोडी उभारी मिळेल अशी आशा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/uddhav-thackeray-comments-on-re-alliance-with-bjp", "date_download": "2023-05-30T05:28:56Z", "digest": "sha1:U2WY7J4P4M3VDYIXV5BMYXI7MLV6OCX6", "length": 6521, "nlines": 81, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाजपशी पुन्हा युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं | Uddhav Thackeray comments on re-alliance with BJP", "raw_content": "\nभाजपशी पुन्हा युती करणार का उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं\nशिवसेना-भाजपची (ShivSena-BJP) युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडत बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आल्याने कोसळले होते...\nत्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत मिळून सत्तास्थापन केली. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आणखी कटूता निर्माण झाली आहे. त्यानंतर दोन्हीही नेते जाहीर सभांमधून एकमेकांवर जोरदार निशाणा साधत आहेत.\nराऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, १८ वर्षांनंतरही...\nत्यातच सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) हे दोघेही विधानभवनात एकत्र आल्याचे पाहायला मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता खुद्द उद्धव ठाकरेंनी भाष्य केले आहे.\nयावेळी उद्धव ठाकरेंना माध्यमांनी फडणवीसांची भेट योगायोग होता का असा प्रश्न विचारला असता त्यावर ठाकरे म्हणाले की, \"पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी होते असे म्हणतात. जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी बंद दाराआड चर्चा झाली तर बोलू\", असे त्यांनी म्हटले.\n राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण\nतसेच पुढे ठाकरेंना माध्यमांनी हे युतीचे संकेत आहेत का असा प्रश्न विचारला असता होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, \"आम्ही दोघे एकत्र प्रवेश करत असल्याने एकमेकांना अभिवादन केले. कोणाला हाय, हॅलो म्हणणेही आता पाप झाले आहे का असा प्रश्न विचारला असता होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, \"आम्ही दोघे एकत्र प्रवेश करत असल्याने एकमेकांना अभिवादन केले. कोणाला हाय, हॅलो म्हणणेही आता पाप झाले आहे का हेतूपरस्परच अशा गोष्���ी कराव्यात का हेतूपरस्परच अशा गोष्टी कराव्यात का\" असे त्यांनी सांगितले.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.health-is-wealth.in/what-is-cholesterol-in-marathi/", "date_download": "2023-05-30T04:11:08Z", "digest": "sha1:UUR4JNYNPXFRYZJINDRVYV3DTH43KUPS", "length": 28945, "nlines": 239, "source_domain": "www.health-is-wealth.in", "title": "कोलेस्टेरॉल म्हणजे काय? What is cholesterol In Marathi? – हेल्थ इज वेल्थ", "raw_content": "\nआपण आणि आपली रोगप्रतिकारशक्ती\nफास्ट फूड आणि स्लो फूड\nडायबिटीस होण्याची कारणे, मधुमेह कुणाला होऊ शकतो\nमधुमेहाचे घरच्या घरी नियंत्रण\nप्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)\nमधुमेहामुळे येणारा बहिरेपणा (ऐकू कमी येणे) Hearing Loss Due to Diabetes\nप्रकार 2 चा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes Marathi Article)\nमधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग\nमधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग\n कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते \nआजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविकार जडतो का कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविक��र जडतो का कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात.\nइ.स.१९६० च्या सुमारास “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत दहा-बारा वर्षे चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. म्हणजेच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण \nहा निष्कर्ष प्रसिद्ध झाला नी लोकांमध्ये आहारातून कोलेस्टेरॉलला कसे हद्दपार करावे याचा विचार सुरू झाला. खाद्यान्न आणि अन्नप्रक्रिया उद्योग चालवणाऱ्या धनदांडग्या देशी आणि मल्टीनॅशनल उद्योगपती वर्गाने याचा भरपूर गैरफायदा घेतला\nमग झाले कोलेस्टेरॉल-फ्री फूडचे फॅड सुरू\nआपल्या देशातील जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात. वानगीदाखल :\nकोलेस्टेरॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे\nकोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे.\nकोलेस्टेरॉलशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेले असते.\nड जीवनसत्व (विटामिन D), टेस्टोस्टेरॉन (testosterone) व ईस्ट्रोजन (estrogen) सारखे हार्मोन्स, यांच्या निर्मितीत शरीराकडून कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.\nकोलेस्टेरॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे, आपण आहारातून कोलेस्टेरॉल घेतले किंवा नाही घेतले तरी हा आपल्या यकृताद्वारे सतत शरीराची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निर्माण केला जातो.\nआहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परिणाम होतो.\nआपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार होतात.\nकोणत्याही वनस्पतीजन्य तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते.\nकोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. पण ते आरोग्याला घातक नसते, कारण ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशांपैकी ५०% लोकांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नॉर्मल असते.\nआपण कोलेस्टेरॉल व्यायाम करून जाळून टाकू शकतो का\nकोलेस्टेरॉल हा जरी चरबीसारखा पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्टेरॉल मात्र जाळू शकत नाही.\nकोलेस्टेरॉल हे चांगले की वाईट\nजर आपण तूप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले की ते मिसळले न जाता त्यावर तरंगते. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जाणार नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केली आहे. चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने ते रक्तात विद्राव्य असते. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन (lipoprotein) म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आहेत.\nLow-density lipoproteins (LDLs) लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले जाते, कारण, ते यकृताकडून शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते.\nHigh-density lipoproteins (HDLs) हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. जितके जास्त रक्तातील HDL तितकी तुमची हृदयविकाराची जोखीम किंवा रिस्क कमी असते\nरक्तातल्या कोलेस्टेरॉलचा आणखीही एक प्रकार असतो\nVery Low-density lipoproteins (VLDLs) व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन.\nVLDL, HDL आणि LDL हे फक्त रक्तातच असतात, अन्नामध्ये नाही\nकोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय\nरक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांच्या भिंती कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अश अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात हे विकार होऊ शकतात.\nरक्तात किती कोलेस्टेरॉल हे जास्त समजले जाते\nलिपिड प्रोफाइल नावाची एक रक्ताची चाचणी असते जी आजकाल सर्व पॅथॉलॉजी लॅब्जमध्ये केली जाते. यात रक्तातील एलडीएल, एचडीएल आणि ट्राइग्लिसराइड यांचे प्रमाण मोजले जाते. टोटल कोलेस्टेरॉल एका प्रौढ व्यक्तीमध्ये 200 मिलीग्राम/डीएल (डेसीलिटर) पेक्षा कमी असेल तर योग्य मानले जाते. 200 ते 239 मिलीग्राम/डीएल असेल तर बोर्डरलाईन जास्त समजले जाते आणि आहार, व्यायाम आणि योग, प्राणायाम इत्यादी उपायांनी त्यावर नियंत्रण आणण्याचा सल्ला दिला जातो. 240 मिलीग्राम/डीएल पेक्षा अधिक असेल तर ते धोकादायकरित्या उच्च पातळीला गेल्याचे मानले जाते आणि औषध योजना केली जाते.\nटोटल कोलेस्टेरॉल (total Cholesterol)\n200 पेक्षा कमी उत्तम नियंत्रण (Good Control)\n240 पेक्षा जास्त खूप जास्त (Very High)\nएल.डी.एल. कोलेस्टेरॉल (LDL Cholesterol) किंवा लो डेन्सिटी लायपोप्रोटीन\n100 पेक्षा कमी उत्तम नियंत्रण (Good Control)\n200 पेक्षा जास्त खूप जास्त (Very High)\nएच.डी.एल. कोलेस्टेरॉल (HDL Cholesterol) किंवा हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन\n50 ते 60 किंवा त्यापेक्षा जास्त उत्तम नियंत्रण (Good Control)\n40 पेक्षा कमी खूप कमी (Very Low)\n150 पेक्षा कमी उत्तम नियंत्रण (Good Control)\n500 पेक्षा जास्त खूप जास्त (Very High)\nस्रोत: सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (Center for Disease Control and Prevention)\nतुमचे कोलेस्टेरॉलचे आकडे महत्त्वाचे आहेतच, पण हे आकडे म्हणजे तुमच्या एकंदर आरोग्याचा अगदी छोटासा भाग असतात. तुमची फॅमिली हिस्ट्री, वय, लिंग (स्त्री/पुरुष), तुमचा आहार, तुम्ही किती व्यायाम करता, तुमची एकंदर जीवनशैली, धूम्रपान वगैरे बाबींची तुमच्या आरोग्यावर बरावाईट परिणाम करण्याची भूमिका असते तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट तुमचे कोलेस्टेरॉलचा रिपोर्ट पहातील, आणि त्यासोबतच तुमची फॅमिली हिस्ट्री आणि वर सांगितलेल्या इतर बाबी तपासून तुम्हाला हृदयविकार (heart disease) किंवा पक्षाघात (stroke) यासारख्या व्याधींचा किती धोका असू शकतो याचे मूल्यमापन करतील. आणि त्यानुसार औषध योजना, आहार, व्यायाम इत्यादींची शिफारस करतील.\nफक्त कमी किंवा जास्त कोलेस्टेरॉलचे आकडे हे तुमच्या आरोग्याचे निदर्शक नाहीत\nवरील विवेचनावरून तुमच्या हे लक्षात आले असेल की कोलेस्टेरॉलचा रिपोर्ट वाईट आला म्हणून जिवाला फारसा घोर लावून घेण्याची गरज नाही. तथापि स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने पुढे जाऊन उपाययोजना करणे मात्र आवश्यक आहे.\n12 thoughts on “कोलेस्टेरॉल म्हणजे काय What is cholesterol In Marathi\nकोलेस्टेरॉल सिरम १९५.४ इस नॉर्मल\nधन्यवाद ह्या माहिती दिल्या बदल.\nआपण आण��� आपली रोगप्रतिकारशक्ती\nफास्ट फूड आणि स्लो फूड\nडायबिटीस होण्याची कारणे, मधुमेह कुणाला होऊ शकतो\nमधुमेहाचे घरच्या घरी नियंत्रण\nप्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)\nमधुमेहामुळे येणारा बहिरेपणा (ऐकू कमी येणे) Hearing Loss Due to Diabetes\nप्रकार 2 चा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes Marathi Article)\nमधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग\nयोग की व्यायाम की जिम Yoga or Exercise, which one is better\nआपण आणि आपली रोगप्रतिकारशक्ती\nफास्ट फूड आणि स्लो फूड\nडायबिटीस होण्याची कारणे, मधुमेह कुणाला होऊ शकतो\nमधुमेहाचे घरच्या घरी नियंत्रण\nप्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)\nमधुमेहामुळे येणारा बहिरेपणा (ऐकू कमी येणे) Hearing Loss Due to Diabetes\nप्रकार 2 चा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes Marathi Article)\nमधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग\nयोग की व्यायाम की जिम Yoga or Exercise, which one is better\nकृपया इकडे लक्ष द्या\nकायदेशीर डिस्क्लेमर (Legal Disclaimer):\nज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किंवा हृदयविकार यांसारख्या व्याधी आहेत त्यांनी या वेबसाईटवरील मार्गदर्शन/सल्ला अमलात आणण्यापूर्वी आणि कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपली फिटनेस लेवल तपासून घ्यावी. असे न केल्यास होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांना हेल्थ इज वेल्थ जबाबदार असणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/rojgar-melava/", "date_download": "2023-05-30T04:14:25Z", "digest": "sha1:CDXUEPVJRAI2WFENXNW55B3FBM4XEMW5", "length": 17872, "nlines": 275, "source_domain": "www.govnokri.in", "title": "महाराष्ट्रातील सर्व रोजगार मेळावे - Job Fair Maharashtra 2023", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nया सदरात आम्ही आपणास, महाराष्ट्र सरकारनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याची माहिती देऊ. त्याचा सर्वानी लाभ घ्यावा, धन्यवाद \nऔरंगाबाद जिल्ह्यात या तारखेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचेआयोजन\nअकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 125 पदांसाठी विशेष भरती प्रक्रिया\nअकोला जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी 125 पदांसाठी विशेष…\nमंगळवारी बुलडाणा येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीराचे आयोजन\nवर्धा येथे 'या' जागेकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन -ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज\nनोकरीची संधी - नंदुरबार येथे शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन\nनांदेड पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 19 मे 2023 रोजी\nकोल्हापूर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 23 मे 2023 रोजी\nसोलापूर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 23 मे 2023 रोजी\nरोजगारची संधी -नागपूर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन\nनागपुरात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 19 मे रोजी…\nगोंदिया जिल्ह्यात पंडित दीनदयाळ रोजगार मेळावाचे आयोजन- रोजगाराची संधी\n10वी ते पदवीधर उमेदवारांनासाठी चंद्रपूर जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन\nअहमदनगर जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा; लगेच नोदणी करा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावाचे आयोजन\nजळगाव जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावाचे आयोजन\nप्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा\nकेंद्राकडून आज मिळणार ७१ हजार तरुणांना नोकऱ्या- PMNAM Mela\nनोकरीची उत्तम संधी- अमरावती जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन - संपूर्ण माहिती\nरोजगाराची संधी - सातारा येथे 'या' तारखेला होणार रोजगार मेळाव्याचे आयोजन\nउमेदवारांसाठी साताऱ्यांमध्ये भरती मेळाव्याचे आयोजन -Satara…\n जालना येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन\n१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी पुणे येथे नवीन पदांच्या भरतीसाठी 'या' दिवशी रोजगार मेळावा\nबीडमध्ये तरुणांना रोजगाराची संधी 'या' तारखेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा\nPolice Bharti- तरुणांनो खुशखबर राज्य पोलीस दलात 20 हजार पदांची भरती\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\nराज्यात शासकीय मेगाभरती परीक्षा कंपन्यांमार्फत घेणार सरकाची घोषणा\nSSC CGL भरती 2022 अंतर्गत 20,000 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे ��े सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/?s=%E2%80%98%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80%E2%80%99", "date_download": "2023-05-30T05:05:37Z", "digest": "sha1:QVC4SZVHCSZG5V4RUV7572MZSD7QQQ53", "length": 6340, "nlines": 106, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "‘ब्राह्मणी’ | Search Results | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nनरेंद्र चपळगावकर - April 15, 2022 0\nव्यक्तिचित्र लिहिताना त्या व्यक्तीचे गुण-दोष लेखक सांगतो, पण त्या व्यक्तीबद्दल लेखकाच्या मनात जिव्हाळा नसेल तर तो चांगले व्यक्तिचित्र लिहूच शकणार नाही. आंतरिक जिव्हाळा व तटस्थपणा हा चांगल्या व्यक्तिचित्राचा महत्त्वाचा गुण आहे. अन् तो गुण श्री.ज. जोशी, शांता शेळके यांसारख्या लेखकांच्या लेखनात प्रत्ययास येतो…\nज्ञानदा देशपांडे - June 4, 2010 0\nमराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01186048-CDR32BP681BFZPAT.html", "date_download": "2023-05-30T03:55:36Z", "digest": "sha1:QFLQ2CUMQ6GBBI7EVDQFYS267YCM42TK", "length": 16596, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " CDR32BP681BFZPAT किंमत डेटाशीट Vishay / Vitramon CDR32BP681BFZPAT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर CDR32BP681BFZPAT Vishay / Vitramon खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये CDR32BP681BFZPAT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. CDR32BP681BFZPAT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:100V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01194717-1210J5000220JAR.html", "date_download": "2023-05-30T05:10:17Z", "digest": "sha1:GSBAKOSUCORAG7KV23T2GPYIC7IDF753", "length": 16551, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 1210J5000220JAR किंमत डेटाशीट Syfer 1210J5000220JAR | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 1210J5000220JAR Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 1210J5000220JAR चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 1210J5000220JAR साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:500V\nतापमान गुणांक:C0G, NP0 (1B)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/104/?s=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T03:44:24Z", "digest": "sha1:6IBLC7KLCXUZDB5PZZ3S5HOHW4IBG4PW", "length": 11178, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संस्था | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 104", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसमाजात विषमतेची दोन टोके\nराजेंद्र शिंदे - June 4, 2010 0\nसमाजात विषमतेची दोन टोके - राजेंद्र शिंदे उदयदादा लाड हा कला आणि क्रीडा यांमध्ये समरस असलेला अफलातून माणूस आहे त्यांच्या नावात ‘दादा’ असले तरी त्यांच्या स्वभावात...\nएफ टी आय आय नावाचे गोत्र\nदादासाहेब फाळके यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पेक्षा अधिक सुसज्ज, अधिक तंत्रकुशल अशी प्रभात कंपनी होती. मात्र अवघ्या दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली. स्वातंत्र्यापूर्वीच, 'प्रभात'चा अस्त...\n‘प्रबोधना’चा वसा - श्रीकांत टिळक नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणा-या संस्था-संघटनांची महाराष्ट्रात वानवा नाही. मात्र नागरिकांना...\nज्ञानदा देशपांडे - May 20, 2010 0\nइंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची...\n'ग्रामोक्ती' हा आगळावेगळ�� सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...\nमराठीला राजभाषा म्हणून स्थान..\nमहाराष्ट्रात मराठीला राजभाषा म्हणून स्थान.. मराठी भाषेसाठी राज्य सरकारात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार असल्याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने केली आहे....\nकुंभमेळा हरिद्वारचा कुंभमेळा 28 एप्रिलला संपला. या कुंभमेळयाची एक-दोन वैशिष्टये होती. उत्तराखंड राज्य झाल्यानंतर प्रथमच बारा वर्षांनी येणारा हा महोत्सव घडून येणार होता. त्या दृष्टीने...\nउन्मेश शंकर झगडे - April 30, 2010 0\nमहाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात,...\n‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी...\nएक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक���क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/112316/", "date_download": "2023-05-30T03:39:00Z", "digest": "sha1:QDF2DZOFSJ6DG5UHBJBHB32ROVK2EHHT", "length": 8803, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "wpl 2023 smiriti mandhana captain rcb, RCBची मोठी घोषणा! कर्णधारपदाची धुरा मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे; विराट-फॅफनं ट्वीटद्वारे दिली माहिती – smriti mandhana captain royal challengers bangalore | Maharashtra News", "raw_content": "\n कर्णधारपदाची धुरा मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे; विराट-फॅफनं ट्वीटद्वारे दिली माहिती – smriti mandhana captain royal challengers bangalore\nमुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शनिवारी म्हणजे आज मराठमोळ्या स्मृती मानधनाची महिला प्रीमियर लीगसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. फ्रॅंचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने WPLसाठी आरसीबीच्या कर्णधारपदाची घोषणा केली. भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक आणि स्टार खेळाडू स्मृतीला बंगळुरुच्या संघाने तब्बल ३.४० कोटींची बोली लावली होती.\nमहिला प्रीमियर लीग म्हणजेच WPLमध्ये माजी महिला क्रिकेटपटूंवर जास्त लक्ष दिलं जात आहे. माजी कर्णधार मिताली राजची गुजरात जायंट्स संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झुलन गोस्वामी ही मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे.\nआमदार खासदार विकत घेऊन पक्ष मालकीचा होत नाही, घटना पायदळी तुडवत आयोगाचा निर्णय, संजय राऊतांचा घणाघात\nस्मृती मानधनाची आरसीबीच्या कर्णधारपदी नियुक्ती करताना फ्रँचायझीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा म्हणाले, “आमची धाडसी स्मृती, आम्ही तिच्याकडे नेतृत्वाची भूमिका सोपवली आहे. आम्हाला विश्वास आहे की स्मृती आरसीबीला नवीन उंचीवर घेऊन जाईल”, असं प्रथमेश मिश्रा म्हणाले.\nBCCI ने WPL चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरीयर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ भाग घेतील. सर्व सामने मुंबईतील दोन मैदानांवर होणार आहेत. डीवाय पाटील स्टेजियमवर ४ मार्चपासून लीग सुरू होणार आहे. गुजरात आणि मुंबई पहिला सामन्यात भिडतील. अंतिम सामना २६ मार्चला होणार आहे. अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.\nपोलीस होण्याची लढाई मैदानावरच संपली; १६०० मीटर धावल्यानंतर कोसळला, तरुणाचा मृत्यू\nPrevious articlesaving tips, Money Saving Tips: खरेदी करताना या बाबी लक्षात ठेवा आणि असे पैसे वाचवा\nNext articlemahashivratri 2023, गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरु असलेलं एकमेव शिवलिंग, वाचा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची महती – mahashivratri 2023 nashik trimbakeshwar jyotirling mandir history\nMumbai Central Railway Reaction To Train Delays; लोकल विलंबाबाबत मध्य रेल्वेने मांडली आपली भूमिका; म्हणाले…\nCongress Chandrapur MP Balu Dhanorkar Challenged PM Modi; ‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही’; बाळू धानोरकरांनी दिलं होतं थेट PM मोदींना ओपन चॅलेंज\nPetrol Diesel Price Today 30 May 2023; पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, पाहा तुमच्या शहरातील भाव\nEx Nurse Saves Life of Elderly Neighbour; ६२ वर्षीय हर्षांमुळे दवे आजोबांचा पुनर्जन्म\nपाकिस्तानच्या खेळाडूला ICCचा दणका; वाईट वर्तनासाठी दिली मोठी शिक्षा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://amhimarathi.in/appasaheb-dharmadhikari/", "date_download": "2023-05-30T04:15:03Z", "digest": "sha1:XFBAHY36VJTXLUSVDRLY2QOKK2Z4VDXK", "length": 20716, "nlines": 129, "source_domain": "amhimarathi.in", "title": "महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत?", "raw_content": "\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nअप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत, त्यांची या पुरस्कारासाठी कशी निवड झाली आणि त्यांचे लाखो फॉलोअर्स का आहेत यावर एक नजर.\nAppasaheb Dharmadhikari महाराष्ट्र भूषण घेताना\nसामाजिक सुधारणावादी आणि आध्यात्मिक गुरू अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत, त्यांची या पुरस्कारासाठी कशी निवड झाली आणि त्यांचे लाखो फॉलोअर्स का आहेत यावर एक नजर.\nमहाराष्ट्र आणि इतर राज्यातील सुमारे 20 लाख लोक महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध धर्मोपदेशक, समाजसेवक आणि सुधारक दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी, 77, यांना अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाहण्याची अपेक्षा आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीखाली भव्य तयारीच्या देखरेखीखाली महाराष्ट्र सरकार याला ‘आधी कधीही न घ���लेला ऐतिहासिक कार्यक्रम’ बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.\nशिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पदक, सन्मानपत्र आणि ₹ 25 लाखांचा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . खारघरमधील कॉर्पोरेट पार्क मैदानावर 206 एकरांवर हा कार्यक्रम सकाळी 10.30 पासून होणार आहे.\nया आठवड्याच्या सुरुवातीला शिंदे यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कार्यक्रमस्थळाची वैयक्तिक पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले यावरून राज्य सरकारसाठी या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात येऊ शकते. त्यानंतर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.\nआप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत\nकामाची सुरुवात कशी झाली\nकामाची व्याप्ती कशी वाढली\nधर्माधिकारी यांना आतापर्यंतचे पुरस्कार\nआप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत\nAppasaheb Dharmadhikari महाराष्ट्र भूषण घेताना\nआप्पासाहेब धर्माधिकारी हे प्रसिद्ध सामाजिक सुधारणावादी आहेत. त्यांना त्यांचे दिवंगत वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून प्रतिष्ठा मिळाली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बालसंस्कार वर्ग, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, विहिरी भरणे, शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचे काम अव्याहतपणे सुरू असते. त्यांच्या कार्याची दखल घेत अप्पासाहेबांना पद्मश्री देऊनही गौरविण्यात आले.\nकामाची सुरुवात कशी झाली\nयाच उद्देशाने कै.नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 मध्ये श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. पहिली श्री समर्थ सभा गोरेगाव, मुंबई येथे सुरू झाली. यानंतर श्री समर्थांच्या सभा परदेशात पसरल्या. सोप्या भाषेत या सभांमध्ये अनुयायी किंवा श्री सदस्यांचे प्रबोधन होते.\nव्यसनमुक्त समाज घडविण्याचे कार्य अध्यात्मवादाच्या माध्यमातून भ्रष्ट मनांना जागृत करून सुरू केले. आज भारतातील आणि परदेशातील लाखो अनुयायी या सभांद्वारे जोडले गेले आहेत. या सभांमधून त्यांनी समाजाला धर्म, काम आणि मोक्षाचे महत्त्व पटवून दिले. नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे पुत्र सचिनदादा धर्माधिकारी यांनी संतांच्या शिकवणीतून समाजप्रबोधनाचा हा वारसा पुढे चालू ठेवला आहे.\nकामाची व्याप्ती कशी वाढली\nश्री समर्थांच्या सभेत संतांना शिकवताना त्यांनी नैतिकता, निर्भयता आणि नम्रता शिकवली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी फाऊंडेशनची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊ लागले. लोकसहभागातून हे उपक्रम राबविले जाऊ लागल्याने त्यांची व्याप्ती वाढत गेली.\nहवामानातील बदल व त्याचा तापमानावर होणारा परिणाम लक्षात घेऊन वृक्षारोपण व संवर्धनाचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने 2015 ते 2021 पर्यंत एकूण 36,61,611 झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांची लागवडही श्री सदस्य करत आहेत. आप्पासाहेबांनी आपल्या अनुयायांना अंतर्गत स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छतेलाही महत्त्व दिले पाहिजे, अशी शिकवण दिली. या शिकवणीतून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान सुरू केले. श्री.सदस्यांनी रस्ते, नाले, गाळ साचलेले तलाव, समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले.\nगावाच्या वेशीपासून सुरू झालेला हा उपक्रम हळूहळू शहरांच्या चौकाचौकात पोहोचला. प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत 140 स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. 20,23, या मोहिमेत ३६९ सदस्य सहभागी झाले आहेत. 1,15,23 टन कचरा जमा झाला. याशिवाय विहिरी भरणे, जलस्रोतांची स्वच्छता, निर्माल्य संकलनातून खत निर्मिती आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. सामाजिक उपक्रमांमध्ये अध्यात्म जोडल्याने लाखो अनुयायी त्यांच्या कार्याकडे आकर्षित झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही त्यांच्या अनुयायांपैकी एक आहेत.\nधर्माधिकारी यांना आतापर्यंतचे पुरस्कार\nअप्पासाहेबांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत डी.वाय.पाटील विद्यापीठाने धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. माजी राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली. 2017 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्रीचा नागरी सन्मान बहाल केला. युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटने आप्पासाहेबांना लिव्हिंग लिजेंड पुर���्काराने सन्मानित केले. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार करून राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\nRBI ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणणार राज्यपाल शक्तीकांत दास यांनी उत्तर दिले\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\nश्री हनुमान चालिसा मराठीत | Hanuman Chalisa Marathi\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nChanakya Niti: चाणक्याची 15 अमर वाक्ये\nमहादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माहिती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nChanakya Niti: चाणक्याच्या या 4 गोष्टी स्वीकारल्या तर संकटातही जीवन सुखी होईल\nMHADA Lottery Mumbai 2023: तारखा, निकाल, नोंदणी, पात्रता आणि बरेच काही-Apply Now\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nमहालक्ष्मीची आरती मराठी | Mahalaxmi Aarti Marathi\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nसमाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information In Marathi\nMaharashtrachi Hasya Jatra Cast | महाराष्ट्राची हस्या जत्रा कास्ट\nसंपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Marathi\nछत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना | Proud Shivgarjana In Marathi 2023\nCIDCO Lottery 2023-2024 : अर्जाचा नमुना, फ्लॅटची किंमत आणि शेवटची तारीख- Apply Now\nआम्ही मराठी (Amhimarathi.in) हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-dutt-temple-at-bhatgaon-in-nepal-bharat-darshan-marathi-tourism-marathi-religion-marathi-festivals-marathi-webdunia-marathi-121121100077_1.html", "date_download": "2023-05-30T05:08:07Z", "digest": "sha1:C7FBFAIK5LLXNR2ZIPTVJAEKY4LOGRL5", "length": 16041, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नेपाळमधील भटगाव येथील श्री दत्त मंदिर - Shri Dutt Temple at Bhatgaon in Nepal Bharat Darshan Marathi Tourism Marathi Religion Marathi Festivals Marathi Webdunia Marathi | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nGanga Vilas: लक्झरी हॉटेलसारखे आहे,गंगा विलास रिव्हर क्रूझ, प्रवासाचा संपूर्ण तपशील जाणून घ्या\nUnique temple of Haridwar हरिद्वारचे अनोखे मंदिर, येथे बजरंगबली 41 दिवसांच्या संकल्पाने पूर्ण करतात मनोकामना\nNani's Hajj नाथ संप्रदायाच्या कुलदेवीचा पाकिस्तानशी काय आहे संबं��� मुस्लिम त्यांच्या मंदिराला 'नानीचा हज' म्हणतात.\nगिरनार म्हणजेच गिरी नारायण\nTravel :हिवाळ्याच्या हंगामात भारतात या ठिकाणी भेट द्या\nसन 1427मध्ये राजा यक्षमल्ल यांनी या मंदिराचे निर्माण केले. नंतर राजा विश्वमल्ल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मध्ययुगीन स्थापत्याचे आणि कलाकुसरीचे दर्शन या मंदिरात होते. या मंदिराजवळच पुजाऱ्यांचा मठ आहे आणि गणपतीचे मंदिर आहे. इथे दलादन ऋषींनी तपश्चर्या केली आहे. अशी आख्यायिका आहे की गोरक्षनाथ येथे आल्यावर इथल्या लोकांनी त्यांचा अनादर केला. त्यावरून ते कोपले आणि त्यांनी अखंड जलवृष्टी केली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांनी घाबरून दलदलांना विनवणी केली. ऋषी दलदलांनी श्री गुरुदेव दत्तांना या संकटातून काढण्याची विनंती केली. श्रीदत्तकृपेने जलवृष्टी कमी होऊन पीक चांगले आले. हेच दत्तलहरी नावाने प्रख्यात आहे. दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळावेत यासाठी भटगाव येथे भगवान श्रीदत्तात्रेयांचे स्थान निर्माण झाले. हे नेपाळमधील अत्यंत जागृत स्थान आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला ���ुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nBhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती\nभद्रा मारुती मंदिर महाराष्ट्र राज्यातील खुलताबाद, औरंगाबाद येथे आहे. हे प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे. हे मंदिर हिंदू देवता श्री हनुमान जी यांना समर्पित आहे. आपण सर्वांनी हनुमानजींच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिल्या असतील, त्यांना कुठेतरी उभे राहताना, हातात पर्वत उचलताना, छाती फाडताना आणि रामाच्या सुरात लीन होताना पाहिले असेल.\nगणपतीपुळे मंदिर इतिहास , गणपती आरती उत्सव पूर्ण माहिती\nगणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे आणि गणपती मंदिर व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे.\nअभिनेता करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा पर्यंत गुलाबी रंगाची फॅशन करणारे फॅशनिस्ट अभिनेते \nSuperstars in Pink Blazer पिंक ब्लेझर ट्रेंड ची अनोखी झलक दाखवणारे हे खास अभिनेते गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवुड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोब ची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशन ची एक झलक पाहूया \nअर्जुन कपूरचा सेमी न्यूड फोटो मलायका अरोराने शेअर केला, लिहिले- माय लेझी बॉय\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात. हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय अस���ं आणि त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga\nनर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित, ओंकारेश्वरला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलीनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक 'ओम' चे स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे नाव 'ओंकारा' वरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे. मांधाता बेटांवर स्थित, ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत. तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/2-hours-power-cut-in-ahmednagar-during-ain-sanotsava-121101400028_1.html", "date_download": "2023-05-30T03:57:42Z", "digest": "sha1:FAEOOBVWF5WHU7REDEIFH3ZT23MKXAOZ", "length": 18806, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ऐन सणोत्सवात अहमदनगरमध्ये वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु - 2 hours power cut in Ahmednagar during Ain Sanotsava | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nउदयनराजेंच्या ताफ्यात नव्या BMW 007 ची ‘एन्ट्री’\nम्हाडाची ८ हजार २०५ घरांची दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी - जितेंद्र आव्हाड\nडोंबिवलीतील इसमाला 24 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक\nम्हणून आमदार राजू नवघरे यांनी मागितली जाहीर माफी\nराज्यात नऊ कोटींहून अधिक नागरिकांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण\nराज्यात कुठेही भारनियमन केले जात नसताना नगर मध्ये मात्र वीजपुरवठ्यात 2 तासांची कपात सुरु आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने महावितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा दोन तास कमी केला असून, शेतीपंपाच्या सिंगल फेजवर तब्बल 15 तासांचे भारनियमन सुरू केले आहे. मात्र गावठाण सिंगल फेजचा वीजपुरवठा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.\nराज्यात कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील वीजपुरवठ्यावर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने वीज भारनियमन करण्यात येणार नसल्याचे एकीकडे जाहीर केले असले तरी महावितरण कंपनीने प्रत्यक्षात भारनियमन करण्यास सुरुवात केली आहे.\nत्यानुसार शेतीपंपांना रात्री 10 तास ऐवजी 8 तास तर दिवसा 8 तासांऐवजी 6 तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन त्याची मंगळवार (दि. 12) पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे.\nशेतीपंपांना थ्री फेजवर सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येत होता. त्यात आता मोठी कपात करण्यात आली असून, या सिंगल फेजसाठी तब्बल 15 तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे.शेतीपंपांच्या सिंगल फेजवर यापुढे केवळ रात्री 9 ते सकाळी 6 वा. पर्यंतच वीजपुरवठा सुरू राहणार असून, सकाळी 6 ते रात्री 9 वा. पर्यंत हा वीजपुरवठा तब्बल 15 तास बंद राहणार आहे.विजेच्या तुटवड्यामुळे वीजकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि गावठाणच्या सिंगल फेजवर नियमित वीजपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. दरम्यान, या वीज कपातीच्या संकटामुळे नगर तालुक्यातील जनतेतून संताप व्यक्त होत आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\n���पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/there-is-no-truth-in-that-report-chief-minister-s-office-clarified-122102800034_1.html", "date_download": "2023-05-30T05:03:30Z", "digest": "sha1:QC6KOIWLA6OJHGV5JSKQ7ZZXXRGC6DVM", "length": 16818, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'त्या' वृत्तात कोणतेही तथ्य नाही, मुख्यमंत्री कार्यालयाने केले स्पष्ट - There is no truth in 'that' report, Chief Minister's Office clarified | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nनवीकोरी दुचाकी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत घरी आणली\nमला कितीही त्रास द्या, मी सर्वांच्या उरावर बसेन : एकनाथ खडसे\nचंद्रकांत पाटील यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे प्रचाराचे वाजले गाणे, डीजेवर गुन्हा दाखल\nकाय म्हणता, मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट हॅक\n'टाटा-एअरबस' प्रकल्प नेमका कसा आहे त्यातून किती रोजगार निर्मिती होणार\nमुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.\nमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी येत्या 1 नोव्हेंबरला होणार आहे. अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर राज्यातील आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूकांबाबत निर्णय होणार आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण��याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळू धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/state-co-operative-election-authority-s-updated-website-is-operational-122052500008_1.html", "date_download": "2023-05-30T05:10:37Z", "digest": "sha1:HLKK7CTXCL6RJU6YY2DEMKJ7ZMWHBSLU", "length": 20604, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांचे अद्ययावत संकेतस्थळ कार्यान्वित - State Co-operative Election Authority's updated website is operational | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nदाम्पत्यावर वाघाचा हल्ला; पत्नी ठार तर पती बेपत्ता चंद्रपूर येथील चिमुर तालुक्यातील घटना\nजोडीनं करायचे चोरी; पोलिसांनी सापळा रचून केली रंगेहाथ अटक\nजळगाव जिल्ह्यातील घटना लाच,घेताना ग्रामसेवक व महिला सरपंचाच्या पतीस रंगेहाथ पकडले\nइंदुरीकर महाराजांची प्रकृती बिघडली सर्व कार्यक्रम रद्द\nकोयना धरणातील पाणी प्रकल्पासाठी वळवावे; मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nराज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (२५० सभासद व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून), तसेच, निवडणूकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कामकाजाचे सनियंत्रण या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.\nकामकाजात यापुढील काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सहकारी संस्था आणि कृषि उत्पन्न बाजार समित्या यांच्या सभासद, निवडणूक कामकाजाच्या विविध टप्प्यांची माहिती दर्शकांना सुलभरितीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nसहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाशी निगडित असलेले सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, साखर आयुक्त, पणन संचालक, दुग्धव्यवसाय विकास ���युक्त, वस्त्रोद्योग आयुक्त, उद्यम विकास आयुक्त, मत्स्यव्यवसाय आयुक्त, गृहनिर्माण विभाग या संकेतस्थळाची माहिती (लिंक) देण्यात आली आहे.\nराज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची संरचना, सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांची कार्यपद्धती, त्या संबंधित अद्ययावत कायदे व नियम, सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांची हस्त-पुस्तिका, राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच तालुका सहकारी निवडणूक अधिकारी यांची संपर्क यादी, प्रत्येक जिल्ह्याच्या नामिकेतील क तसेच ड वर्गातील सहकारी संस्थांकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, नागरिकांची सनद, माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत स्वयं-प्रकटन, वारंवार विचारले जाऊ शकणारे प्रश्न, महत्त्वाचे नमूने, सांख्यिकी माहिती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे सहकार, कृषी, पणन क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिक आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.\nराज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव (सहकार) श्री. अनुप कुमार, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका जयश्री भोज यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. येत्या काळात संकेतस्थळावरील सुविधा अधिक विस्तारित करण्याचा मानस असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी दिली आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nIPL 2023: निवृत्तीची घोषणा करण्याची योग्य वेळ, पण ... धोनीची निवृत्तीवर प्रतिक्रिया\nचेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. पावसाने कमी झालेल्या फायनलमध्ये CSK ने डकवर्थ-लुईस पद्धतीचा वापर करून गतविजेत्या गुजरातचा पाच गडी राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात निवृत्तीबद्दल सांगितले. चाहत्यांनी ज्या प्रकारे प्रेम दाखवले आहे, तेच पुढचा सीझन खेळून त्यांना भेटवस्तू द्यायची आहे, असे धोनी म्हणाले महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, माझ्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.\nBalu Dhanorkar passed away : खासदार बाळू धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन\nचंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी पहाटे त्यांचे उपचाराधीन असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे. बाळ��� धानोरकर यांचे पार्थिव दिल्लीहून वरोरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2023-05-30T05:57:01Z", "digest": "sha1:O7LBXKVDES4X7AKIQJE3QHRVF3NBAIYL", "length": 6393, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिकेमधील राजकारण - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\nअमेरिकन राजका��णी‎ (१० क, ३३ प)\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका‎ (३ क, ४ प)\nअमेरिकेतील निवडणुका‎ (२ क, ४ प)\nअमेरिकेमधील राजकीय पक्ष‎ (२ क, ३ प)\nअमेरिकेचे प्रतिनिधीगृह‎ (३ क, १ प)\nअमेरिकेच्या सेनेट निवडणुका‎ (१ प)\n\"अमेरिकेमधील राजकारण\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/2016/07/", "date_download": "2023-05-30T03:32:16Z", "digest": "sha1:3LYNEF5KDRLUVACBUEKVOAXHE6P437VP", "length": 15143, "nlines": 202, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "जुलै | 2016 | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nअपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव\nजुलै 27, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nYouTube वरील आमच्या Channel च्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीसमोर इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय.\nप्रस्तुत आहे अपरिचित इतिहास या आमच्या मराठी मालिकेतील भाग दुसरा – १० महत्वाच्या घडामोडी : पेशवा माधवराव.\nआपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का\nआम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.\nआपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे \nजुलै 19, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nजुलै 6, 2016 by Pranav 6 प्रतिक्रिया\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22408/", "date_download": "2023-05-30T03:38:55Z", "digest": "sha1:Q4YJISWQQLN3ZF4XW5RJL3M2PJICE6CX", "length": 13970, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गुरुपौर्णिमा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगुरुपौर्णिमा : आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी महाभारत लिहिले. ते गुरुंचेही गुरू, भारतवर्षाचे गुरू मानले जातात म्हणून या दिवशी व्यासमहर्षींची तसेच दीक्षा गुरू व मातापिता यांची पूजा करून, त्यांना वंदन करण्याची पूर्वापार प्रथा आहे. ज्या गुरूजवळ विद्या संपादन केली जाते त्या गुरूस गुरुदक्षिणा देऊन, त्याला संतुष्ट करून त्याचा आशीर्वाद घेतल्याने विद्या सफल होते, अशी श्रद्धा आहे.\nआद्य शंकराचार्य हे व्यासांचेच अवतार असल्याची धारणा संन्याशांत असल्यामुळे, ते या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची षोडशोपचारे पूजा करतात. तमिळनाडूत जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस व्यासपूजा होते. दक्षिण भारतातील शंकराचार्यांच्या शृंगेरी आणि कुंभकोणम् ह्या पीठांत व्यासपूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.\nयाच दिवशी गौतम बुद्धाने धर्मचक्रपरिवर्तन केले. जैन लोकही या दिवशी उपवास करून जिनपूजा करतात म्हणून हिंदू, बौद्ध व जैन धर्मांत ह्या दिवसास विशेष महत्त्व आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. स���. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/26-july-janm", "date_download": "2023-05-30T04:14:00Z", "digest": "sha1:ADQIBGLB7DIIGNU7WUPN6TIX2I2HCUV2", "length": 5526, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२६ जुलै जन्म - दिनविशेष", "raw_content": "\n२६ जुलै जन्म - दिनविशेष\n१९८६: मुग्धा गोडसे - अभिनेत्री मॉडेल\n१९७१: खलिद महमूद - बांगलादेशी क्रिकेटपटू\n१९५५: आसिफ अली झरदारी - पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष\n१९५४: व्हिटास गेरुलायटिस - अमेरिकन लॉन टेनिसपटू (निधन: १७ सप्टेंबर १९९४)\n१९४९: थाकसिन शिनावात्रा - थायलंडचे पंतप्रधान\n१९४२: व्लादिमिर मेसियर - स्लोव्हेकियाचे पंतप्रधान\n१९३९: जॉन हॉवर्ड - ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान\n१९२८: इब्न-ए-सफ़ी - भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी (निधन: २५ जुलै १९८०)\n१९२७: गुलाबराय रामचंद - भारतीय क्रिकेट खेळाडू\n१८९४: अल्डस हक्सले - इंग्लिश लेखक (निधन: २२ नोव्हेंबर १९६३)\n१८९४: वासुदेव गोविंद मायदेव - कवी समाजसेवक (निधन: ३० ऑगस्ट १९६९)\n१८९३: पं. कृष्णराव शंकर पंडित - ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (निधन: २२ ऑगस्ट १९८९)\n१८७५: कार्ल युंग - मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (निधन: ६ जून १९६१)\n१८६५: रजनीकांत सेन - भारतीय कवी आणि संगीतकार (निधन: १३ सप्टेंबर १९१०)\n१८५६: जॉर्ज बर्नार्ड शॉ - आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक - नोबेल पारितोषिक (निधन: २ नोव्हेंबर १९५०)\n१०९४: एडविन अल्बर्ट लिंक - फ्लाइट सिम्युलेटरचे शोधक (निधन: ७ सप्टेंबर १९८१)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस���ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-legislative-council-elections-in-five-constituencies-held-today-zws-70-3430756/", "date_download": "2023-05-30T05:34:21Z", "digest": "sha1:PULQ6QJHRGLM2OJXRL33TTTD3NCR4G77", "length": 31243, "nlines": 309, "source_domain": "www.loksatta.com", "title": "maharashtra legislative council elections In five constituencies held today zws 70 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nविधान परिषदेसाठी आज मतदान; पाचही मतदारसंघांत चुरस; नाशिकची जागा मविआ-भाजपसाठी प्रतिष्ठेची\nमुंबई : काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. प्रथमच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे […]\nWritten by लोकसत्ता टीम\nविधान परिषदेसाठी मतदान; (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता\nमुंबई : काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. प्रथमच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे.\nसध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भा��प मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांकरिता जुनी निवृत्तिवेतन योजना पुन्हा लागू करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी आला. या निवडणुकीत राजकारणच अधिक झाले. शिक्षक मतदारसंघात शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय चर्चाच अधिक रंगली. विधान परिषदेच्या कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक तर नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होईल. एरवी शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघांमधील निवडणूक फारशी चर्चेत नसते. मात्र यंदा काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीमुळे ती अधिक चर्चेत आली.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nविधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांकरिता जुनी निवृत्तिवेतन योजना हा कळीचा मुद्दा ठरला. काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश, आम आदमी पक्षशासित पंजाब तसेच झारखंड मुक्ती मोर्चा सत्तेत असलेल्या झारखंड या पाच राज्यांमध्ये जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आली. जुन्या योजनेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित अशी रक्कम हाती पडते. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या निवृत्तिवेतन योजनेकडे अधिक कल आहे. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीत जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसला सरकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा भरभरून पाठिंबा मिळाला होता.\nविधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेकापने आधीपासूनच जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यावर प्रचारात भर दिला होता. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या उमेदरवारांना फायदेशीर ठरू लागला. त्यातच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची शक्यता फेटाळली होती. त्या भाषणाची चित्रफीतच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी समाजमाध्यमातून प्रचारात आणली. भाजपच्या उमेदवारांना जुनी निवृत्तिवेतन योजना तापदायक ठरू लागली.\nजुनी निवृत्तिवेतन योजना हा प्रचारातील मुद्दा विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. फडणवीस यांनाही आपल्या भूमिकेत बदल करावा लागला.\nयामुळेच आधी भाजपला सोपी वाटणारी ही निवडणूक जुनी निवृत्तिवेतन योजना प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने अवघड वळणावर गेली.\nप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्याचे आश्वासन दिल्याने त्याचा मतदानावर कितपत परिणाम होतो, यावर भाजपचे यश अवलंबून असेल. काँग्रेसची उमेदवारी नाकारून अपक्ष म्हणून िरगणात उतरलेले आणि भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या सत्यजित तांबे यांनाही प्रचारात जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचे आश्वासन द्यावे लागले.\nविधान परिषदेत संख्याबळासाठी भाजपला या पाच जागा महत्त्वाच्या आहेत. परिषदेच्या सध्या २१ जागा रिक्त आहेत. ५७ सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक २२ आमदार आहेत. सभापतीपद मिळविण्याकरिता भाजपने जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर दिला आहे. नाशिक पदवीधरमध्ये उमेदवारच नसल्याने काँग्रेसला ही हक्काची जागा गमवावी लागली आहे. सध्या विदर्भातील नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर या दोन्ही जागा भाजपकडे आहेत. या जागा कायम राखण्याबरोबरच अन्य जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.\nनाशिक पदवीधर – डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस)\nअमरावती पदवीधर – डॉ. रणजित पाटील (भाजप)\nकोकण शिक्षक – बाळाराम पाटील (शेकाप)\nनागपूर शिक्षक – नागो गणोर (भाजप)\nऔरंगाबाद शिक्षक – विक्रम काळे (राष्ट्रवादी)\nया निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. मतदान पसंतीक्रमानुसार असल्याने मतमोजणी पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. प्रत्यक्ष मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत हे निश्चित केले जाते. पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळाल्यास उमेदवाराला विजयी घोषित केले जाते. तेवढी मते कोणत्याच उमेदवाराला मिळाली नाहीत तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. या उलटय़ा क्रमाने उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. सर्व मते मोजून झाल्यावर आवश्यक मते मिळाली नाहीत तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.\n’कोकण शिक्षकमधील भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे मूळचे शिवसेनेच्या शिंदे गटाचे. भाजपने शेकापचे बाळाराम पाटील यांना शह देण्यासाठी म्हात्रे यांना िरगणात उतरविले आहे.\n’औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण पाटील हे मूळचे काँग्रेसचे आहेत.\n’अमरावती पदवीधरमधील काँग्रेसचे उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते.\n’नाशिक पदवीधरमध्ये भाजपने उमेदवारी मागे घेत पडद्याआडून पाठिंबा दिलेले सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.\nमराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबई: दादरमधील आग प्रकरणी ४२ मजली इमारतीला अग्निशमन दलाची नोटीस\nमुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\nनव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सोहळ्याला वादाची…”\nMaharashtra Breaking News : किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल-अनिल परब\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास\n“मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की कधीही…”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “१९९६ साली…\n“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा…”, अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n‘बलात्कार पीडितेवर गर्भधारणा लादणे अधिकारांचे उल्लंघन’, तेविसाव्या आठवडय़ात गर्भपातास न्यायालयाची परवानगी\nमुंबई: परब यांच्या विरोधातील याचिका सोमय्यांकडून मागे\nआपत्ती प्रतिसाद दल सज्ज करा,कोकणात विशेष खबरदारी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; ���ेमकं कारण काय\nएका तासात १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा शोध\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n‘बलात्कार पीडितेवर गर्भधारणा लादणे अधिकारांचे उल्लंघन’, तेविसाव्या आठवडय़ात गर्भपातास न्यायालयाची परवानगी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/business.html", "date_download": "2023-05-30T05:03:59Z", "digest": "sha1:SGDBGE34LD5BRGY7FUSGSFCUEQUGJBLT", "length": 7584, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); बचतगटांची उत्पादने ‘ॲमेझॉन’वर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमुंबई ( १९ ऑगस्ट २०१९) : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी करु शकतात. मागील काही वर्षात बचतगटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अनुभवली आहे.\nॲमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रमानांकीत असे ई - कॉमर्स व्यासपीठ आहे. शॉपींगप्रेमींचे हे आवडते मोबाईल ॲप असून यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य शासनाने आता बचतगटांची उत्पादने या ॲपवर उपलब्ध करुन बचतगटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे.\nग्रामीण भागातील महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशिलतेला वाव देत प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा, यासाठी नवतेजस्वीनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवतेजस्वीनी ग्रामीण महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत 365 लोकसंस्थांची उभारणी करुन त्या स्वबळावर उभ्या राहिल्या. नवतेजस्वीनी ग्रामीण उपजिवीका विकास हा 528 कोटी 55 लाख रुपय�� किंमतीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून 10 लाख कुटुंबे द्रारिद्र्यातून बाहेर येवून आपत्कालीन स्थितीतही तग धरु शकतील. या योजनेत राज्य शासनास 335 कोटी 40 लाख रुपये कर्ज आयफाडकडून प्राप्त होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 5 लाख बचतगटांची चळवळ अधिक गतीमान होणार असून राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे. पुढील सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे (माविम) हा प्रकल्प राबविण्यात येईल.\nशासनाने सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेतून बचतगटांना बिनव्याजी बँक कर्ज उपलब्ध करुन देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेतून १० हजारहून अधिक बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात आला आहे. उमेद अभियानातून सन २०१४ नंतर २ लाख ४५ हजार बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. यातून ग्रामीण भागातील ३२ लाख ८६ हजार कुटुंबे बचतगट चळवळीशी जोडली गेली आहेत. पंडीत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना राबविण्यात येत असून यातून आतापर्यंत २७ हजार ६६७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_997.html", "date_download": "2023-05-30T05:28:03Z", "digest": "sha1:LJITUG26YUTFZ7KNYMX7DE7PRWI746FS", "length": 5249, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nडॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन\nमुंबई शहर जिल्हा नियोजन समितीतर्फे अनुदान\nमुंबई ( २६ जून २०१९ ) : मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीमार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आणि पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना यासाठी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे.\nधार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्��ा, नगरपालिका अथवा नगरपरिषद शाळा व अपंग शाळामध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना व डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजना आहे. या दोन्ही योजनेंतर्गत सन २०१९-२० करिता शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पूर्तता करत असतील, अशा सर्व अल्पसंख्याक शाळा व मदरशांचे प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - 400001 यांचेकडे पाठवावा. याशिवाय अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३१ ऑगस्ट २०१९ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन समितीमार्फत कळविण्यात आले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/tag/hair-care-tips/", "date_download": "2023-05-30T04:32:54Z", "digest": "sha1:BUYKXTFRF6H2WSV6VCJ7B5YAMXMUQ2AH", "length": 4839, "nlines": 86, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "#hair care tips Archives - Tarun Bharat", "raw_content": "\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nकेसांवर चमक आणण्यासाठी घरच्या घरी करा हेअर स्पा\nशाइनी आणि सिल्की केस सर्वच स्त्रियांना आवडतात.आणि यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करून घेतात.पण पार्लरमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या…\nकेसांची ग्रोथ होत नाही, केस तुटताहेत हे घरगुती उपाय करा\nHair Care Tips : केस गळती ही नेहमीचीच समस्या असते. थायराईड, पीसीओडी किंवा वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाने केस तुटायला लागतात. अशावेळी…\nपावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी, फॉलो करा ‘या’ टिप्स\nपावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे संसर्ग पसरतात. पाऊस आपल्यासोबत फक्त आजारच नाही तर त्वचेचे इन्फेक्शनही घेऊन येतो. पावसाळ्यात हवेत…\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/international/two-military-helicopters-collided-in-america-9-people-died-190571/", "date_download": "2023-05-30T03:50:18Z", "digest": "sha1:EXVHHMUDFZJWVGIGI46Q3FLY2E5VQYVE", "length": 8611, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "अमेरिकेत दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक : ९ जणांचा मृत्यू", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक : ९ जणांचा मृत्यू\nअमेरिकेत दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक : ९ जणांचा मृत्यू\nकेंटुकी : अमेरिकेतील केंटुकी येथे बुधवारी रात्री दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक झाली. मीडिया रिपोर्टस्नुसार या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप अधिकृतपणे याला दुजोरा मिळालेला नाही.\nकेंटुकीच्या ट्रिग काऊंटीमधील फोर्ट कॅम्पबेल मिलिटरी बेसजवळ हा अपघात झाला. लष्करी अधिका-याने सांगितले की, हा अपघात रात्री ९.३० वाजता झाला. दोन एचएच६० ब्लॅकहॉक्स नियमित लष्करी प्रशिक्षणावर होते. केंटुकीचे गव्हर्नर म्हणाले की, ही वाईट बातमी आहे. आता येत असलेल्या बातम्यांनुसार, मृतांची संख्या वाढू शकते.\n‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, केंटुकीमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून बचाव कर्मचा-यांची टीम तैनात करण्यात आली आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे हल्ला करणारे हेलिकॉप्टर आदळले. ते १०१ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे होते. हे हेलिकॉप्टर्स जगातील अनेक देशांमध्ये लढाईदरम्यान तैनात करण्यात आले होते.\nआयपीएलवरच माझी कारकीर्द ठरणार : उमेश यादव\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nदोन हजारांची नोट चलनात आणण्याचा व परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा\nमध्य प्रदेशात १५० जागा जिंकू\nहायकोर्टाने फेटाळली २ हजारांच्या नोटांवरील याचिका\nकेजरीवालांना समर्थन देण्यावर चर्चा\nबँकांच्या कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये आढळल्या त्रुटी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/03/normal-0-false-false-false-en-in-x-none.html", "date_download": "2023-05-30T05:13:25Z", "digest": "sha1:ZTQJZII476GI75A4L3MU4XQUA77SCGWC", "length": 14089, "nlines": 113, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: लक्ष्मीपल्लीनाथ प्राणप्रतिष्ठा", "raw_content": "\nमठ येथे लक्ष्मीपल्लीनाथाचा उद्यापासून प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवसांचा विधी : कोकणात प्रथमच पंचकुंडी यज्ञ\nलांजा – तालुक्यातील मठ येथे लक्ष्मीपल्लीनाथाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या शुक्रवारपासून (ता. 27 मार्च) होणार आहे. तीन दिवसांच्या या सोहळ्यातील धार्मिक विधींमध्ये पंचकुंडी यज्ञाचा समावेश असून गोव्यात सर्रास होणारा अशा स्वरूपाचा यज्ञ कोकणात प्रथमच होत आहे. विदुषी सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.\nचाळीस कुळांचे कुलदैवत असलेले लक्ष्मी-पल्लीनाथ हे ब्रह्मा-विष्णु-महेशाचे एकत्रित तत्त्व असलेले जागृत देवस्थान आहे. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन मठ येथे भव्य मंदिर साकारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी सुरू असून म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पंचकुंडी प्रकाराने केली जाणार आहे. गोव्यात सर्रास होणाऱ्या या पंचकुंडी प्राणप्रतिष्ठा प्रकारात विशिष्ट पद्धतीने ईशान्य, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर दिशांना कुंडांची स्थापना करून यज्ञ केला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा 27 ते 29 मार्च असे तीन दिवस चालणार असून रविवारी (ता. 29) दुपारी महाप्रसादाचे वाटप होईल. सोहळ्यात प��िल्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता हभप विश्वनाथबुवा भाट्ये यांचे कीर्तन, 28 ला रात्री अभंग, भक्तिगीतांचा स्वरसंगम आणि रविवारी (ता. 29) विदुषी सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन होणार आहे.\nदुर्मिळ पद्धतीने होणार असलेल्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.\nलक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठेला मठ येथील मंदिरात प्रारंभ\nलांजा – तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज (ता. 27 मार्च) विधिवत प्रारंभ झाला. तीन दिवसांच्या या सोहळ्यातील आजच्या पहिल्या दिवशी पंचकुंडी यज्ञ सुरू झाला. पंचकुंडी यज्ञासाठी ठरावीक मापाचा मंडप उभारण्यात आला. त्यामध्ये ईशान्येला आचार्यकुंड, पूर्वेला चौकोनी कुंड, दक्षिणेला अर्धवर्तुळ कुंड, पश्चिमेला वर्तुळकुंड आणि उत्तरेला पद्मकुंड तयार करण्यात आले. मंडप प्रतिष्ठेनंतर जलाधिवास, अग्न्युत्तारण, स्नानविधी आणि शय्याधिवास इत्यादी विधी करण्यात आले. महालक्ष्मी, गणपती आणि लक्ष्मीपल्लीनाथाच्या मूर्तींवर हे विधी करण्यात आले. त्यानंतर पाचही कुंडांमध्ये हवन करण्यात आले. अशा स्वरूपाचा यज्ञ कोकणात प्रथमच होत असल्याने भाविकांनी समारंभाला गर्दी केली होती. उद्या (ता. 28) दिवसभर विविध धार्मिक विधी आणि रात्री साडेनऊ वाजता अभंग-भक्तिगीतांचा स्वरसंगम हा कार्यक्रम होणार आहे.\nप्राणप्रतिष्ठा करावयाच्या मूर्तींना विधिपूर्वक स्नान घालण्यात आले.\nप्राणप्रतिष्ठा केलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाला स्वराभिषेक\nमठ येथील कार्यक्रम; आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मैफलीला उत्स्फूर्त दाद\nलांजा : तालुक्यातील मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आयोजित केलेल्या विदुषी सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या स्वराभिषेकरूपी मैफलीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.\nमठ येथे नव्यानेच स्थापन झालेल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच झाला. तीन दिवसांच्या या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी रात्री सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची मैफल आयोजित करण्यात आली होती. मारुबिहाग रागातील कल नही आवे, सावरे तो हे बिन देखत जिया या रूपक तालातील बंदिशीने मैफलीची सुरवात झाली. आडाचौताल रागाती�� तराणा (तन देरानी दीम, तन तदानी) आणि द्रुत तीन ताल (जागू मैं सारी रैना बलमा) यांच्या सादरीकरणाला दर्दी रसिकांनी भरभरून दाद दिली. रागदारीतील या गायनानंतर ताने स्वर रंग व्हावा मग तो रघुनाथ ध्यावा (रामदास स्वामी), बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल (संत तुकाराम), मी राधिका हे प्रेमिका (चित्रपटगीत) या गीतांची पेशकशही रसिकांची मने जिंकून गेली. अवघा रंग एक झाला या भैरवीने मैफलीची सांगता झाली. सौ. अंकलीकर-टिकेकर यांना तन्मय देवचके (हार्मोनियम), विभव खांडोळकर (तबला), प्रथमेश तारळकर (पखवाज), उत्तम करंबेळकर (तालवाद्य), स्वरूपा बर्वे, भक्ती पिलणकर (गायन) यांनी उत्कृष्ट साथ दिली. ध्वनिव्यवस्था उदयराज सावंत यांनी सांभाळली.\nसौ. टिकेकर यांची एक मैफल यापूर्वी रत्नागिरीत झाली होती. त्यावेळी रत्नागिरीतील चित्रकार सुनील वणजू यांनी रेखाटलेल्या त्यांच्या चित्राची प्रतिमा देऊन लक्ष्मीपल्लीनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर यांनी सौ. टिकेकर यांचा सत्कार केला. त्यांच्यासमवेत आलेले त्यांचे पती प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.\nया मैफलीपूर्वी सायंकाळी शैलेश भाटे आणि तरुण कुलोपासकांनी सादर केलेल्या भजनाच्या कार्यक्रमाने मंदिर भारून टाकले.\nमठ (ता. लांजा) : गायन सादर करताना सौ. आरती अंकलीकर-टिकेकर आणि साथीदार (पाठीमागे अभिनेते उदय टिकेकर)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2023-05-30T04:07:41Z", "digest": "sha1:CNBHR2QCFPCG4GECM76AKXDK25JKZXEE", "length": 6951, "nlines": 241, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सारा बर्नहार्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसारा बर्नहार्ट (ऑक्टोबर २३, इ.स. १८४४ - मार्च २६, इ.स. १९२३) ही \"जगाला आजवर ज्ञात असलेली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री\" म्हणून ख्याती असणारी फ्रेंच नाट्य अभिनेत्री (आरंभी चित्रपट अभिनेत्री) होती. १८७० च्या दशकात फ्रेंच रंगभूमीवर तिने नाव कमावले आणि लवकरच यूरोप व अमेरिकेत तिची मागणी वाढली. गंभीर नाट्यकलाकार अशी ओळख असले��्या साराला \"दैवी सारा\" असे टोपणनाव मिळाले.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १८४४ मधील जन्म\nइ.स. १९२३ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2023-05-30T05:33:28Z", "digest": "sha1:AOUPQJI4D4M65MCWNXYLUXFD3DHPJBV7", "length": 10580, "nlines": 221, "source_domain": "navakal.in", "title": "बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे २७ एप्रिलला उघडणार - Navakal", "raw_content": "\nबद्रिनाथ मंदिराचे दरवाजे २७ एप्रिलला उघडणार\nचमोली : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम, या चारधाम यात्रेला मोठ्या संखेने भाविक भेट देत असतात. बद्रीनाथ मंदिर हे श्री हरींच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. २७ एप्रिलला ब्रह्म मुहूर्तावर बद्रीनाथचे दरवाजे उघडले जातील. ज्याद्वारे सर्वसामान्य यात्रेकरू भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेऊ शकतील. भक्त पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे यमुनोत्रीपासून गंगोत्री, केदारनाथपर्यंत चालत जातात आणि शेवटी त्यांची यात्रा पूर्ण करण्यासाठी बद्रीनाथला पोहोचतात.\nज्यांना उत्तराखंडच्या चारधामला जायचे आहे, त्यांना उत्तराखंड पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळेल. उत्तराखंडमध्ये पोहोचल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राच्या बारकोडच्या आधारे प्रवाशांना दर्शनासाठी टोकन मिळणार आहे. टोकन मिळाल्यानंतर प्रवाशांना दर्शन घेता येईल.दररोज १८ हजार यात्रेकरू बद्रीनाथ धामला भेट देऊ शकतील. केदारनाथमध्ये १५ हजार, गंगोत्रीमध्ये ९ हजार आणि यमुनोत्रीमध्ये ५ हजार ५०० यात्रेकरू रोज येऊ अशी शक्यता आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामा���चे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_72.html", "date_download": "2023-05-30T03:53:14Z", "digest": "sha1:NJFVPFQFZYKIJXG64O3E3V54RNKGORG3", "length": 6646, "nlines": 107, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत - मुख्यमंत्री फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत - मुख्यमंत्री फडणवीस\nशताब्दी रुग्णालयात जखमींची विचारपूस\nमुंबई ( २ जुलै २०१९ ) : मालाड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. जखमींना मदत दिली जाईल. या दुर्घटनेतील कुटुंबियांचे पुनर्वसन केले जाईल. या दुर्घटनेच्या सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nया दुर्घटनेतील जखमींची मालाडच्या शताब्दी रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूस केली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी नगरविकास ��ाज्यमंत्री योगेश सागर उपस्थित होते.\nमुंबईत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आपत्कालिन यंत्रणा पूर्ण सक्रीय झाली असून, शासन यंत्रणा आणि मुंबई महापालिका समन्वयाने काम करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेकडूनही मदत देण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री म्हणाले, मुंबईत एकाच दिवसात सुमारे साडेचारशे मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील परिस्थितीवर सतर्कतेने नजर ठेवली जात आहे. आवश्यक तिथे मदत आणि आपत्कालिन यंत्रणा पोहचेल, असे प्रयत्न केले जात आहेत.‎\nमालाड दुर्घटनेबद्दल राज्यपालांना दुःख\nमालाड मधील पिंपरोपाडा येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.\nमुंबईत झालल्या अतिवृष्टीत मालाड येथे भिंत कोसळून अनेक लोकांना जीव गमवावा लागला, ही अतिशय दुर्देवी घटना आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांप्रती मी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करतो तसेच सर्व जखमींना लवकर बरे वाटावे,यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2023-05-30T05:44:51Z", "digest": "sha1:LF463HNAAP42POGTLNTUPNQLM3BVX4V3", "length": 12948, "nlines": 130, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र | Page 2", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nहेमाद्रिपंत या नावाचे गूढ\nहेमाद्रीपंडिताचे नाव ऐतिहासिक संदर्भात वारंवार येते. तो हेमाडपंत म्हणूनही ओळखला जातो. हेमाद्री पंडिताचे नाव बांधकाम शैली व मोडी लिपी या संदर्भात विशेष घेतले जाते. त्याने बांधलेली मंदिरे ‘हेमाडपंती’ या नावाने प्रसिद्ध आहेत.\n‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter)\nभारत गजेंद्रगडकर - August 4, 2020 0\nतेरगावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विटांनी बांधलेली आहे. ती गावाच्या मध्यभागी आहे. ती वास्तू म्हणजे बौद्धधर्मीयांचा चैत्य असावा असे एक मत आहे. विटांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यांपैकी एक तेरची मानली जाते.\nतांदळाची लुसलुशीत भाकरी. सोबत घरचे ओले काजू आणि बटाटा घातलेली झणझणीत भाजी. त्याने डब्यातून असा घास घेत न्याहरी संपवली. मोठ्ठी ढेकर ऐकू आली. तृप्ततेची... त्याने मी दिलेला कोरा चहा घेतला... आलं, गवती चहाची पात, भरपूर साखर आणि चहाची पावडर घातलेला.. दूध नाही हं त्यात.\nथिंक महाराष्ट्र - July 30, 2020 2\nरुद्राचा उल्लेख ऋग्वेदात आहे, पण शिवाचा नाही. शिव हा शब्द ऋग्वेदात विशेषण म्हणून आलेला आहे, देवतावाचक म्हणून आलेला नाही. वेदांतील रुद्र कसा आहे अग्नीसारखा तांबूस, लाल आहे. माथी जटाभार असलेला,\nशिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it’s Traditions)\nसृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत. शिवहा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते.\nशिवमंदिरातील चौकटची नक्षी (Square Drawing in Shiv Temple)\nशंकराची मंदिरे ही गावातील वस्तीपासून लांब, वर्दळीपासून दूर, निवांत अशी निसर्गरम्य ठिकाणी असतात. ती दऱ्याखोऱ्यांत, डोंगरमाथ्यांवर, पर्वतांच्या पायथ्यांशी, नद्यांच्या उगमांजवळ, नद्यांच्या संगमांजवळ, समुद्रांनजिक, घनदाट अरण्यांत दिसून येतात. जुन्या शिवमंदिरांत हमखास आढळणारी नक्षी म्हणजे ‘चौकटची नक्षी’ होय.\nसुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादक म्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळ हे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी.\nसंबळहे डमरूचे प्रगत रूप होय. शिवाने पार्वतीच्या आनंदासाठी ते वाद्यनिर्माण केले अशी समजूत आहे (कालिकापुराणात). संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपरा म्हणून उपयोगात येते. गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून संबळ वापरतात.\nथिंक महाराष्ट्र - June 27, 2020 0\nडॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा ‘संत चोखामेळा :विविध दर्शन’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले.\nलॉकडाऊनने दिला ‘उमंग’ला जन्म\nलॉकडा��नअजून दोन-पाच महिने तरी मागेपुढे होत राहील -कधी असेल, कधी नसेल- पण जगभरच्या नागरिकांच्या नशिबी घरी बसणे -घरकाम लवकर सुटेल असे वाटत नाही; त्याचबरोबर अशा एकांतवासात, बंदिवासात - वर्णन कसेही करावे - लोकांनी करण्याच्या विविध गोष्टीदेखील चुकणार नाहीत.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/author/tomne/", "date_download": "2023-05-30T04:57:02Z", "digest": "sha1:32PL64BUY6Z45WJNYDUMNM3SIG4VXDJ6", "length": 35922, "nlines": 244, "source_domain": "www.tomne.com", "title": "Tomne – Tomne", "raw_content": "\nकसा झाला २५१ रुपयात मिळणाऱ्या फ्रीडम २५१ स्मार्ट फोनचा घोटाळा \nसध्या स्मार्ट फोनच मार्केट चीनने काबिज केल असून सगळीकडे या फोनच्या खरेदीचा धुमधडाका सुरू आहे. लेटेस्ट फिचर , कॅमेरा, स्पिकर यामुळे हे फोन लोकप्रिय आहेत. …\nहे सगळे फ्रॉड उद्योगपती लंडनलाच का पळून जातात\nभारत गेल्या काही वर्षांपासून स्कॅम आणि बँकांची कर्ज बुडीत करणाऱ्यां मोठ्या उद्योगपतींमुळ त्रस्त आहे. .या सर्व बड्या धेंडांची एकच टेन्डन्सी दिसून येते. मोठ्या प्रमाणावर कर्ज …\nकोण आहे भारताचा PUBG स्टार\nऑनलाइन गेमिंगच तरुणाईला असणार फॅड आता सर्वपरिचित झालेल आहे. अवघ्या तरुणाईच विश्व व्यापणारे हे गेम क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे आहेत. आकर्षक मांडणी आणि फायटिंग शायटींगमुळे लहान …\nसमुद्राच्या 10 रहस्यमय गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील\nअथांग ,असीम ,गहिरा, व्यापक अशा निरनिराळ्या उपमांनी संबोधले गेलेले ठिकाण म्हणजेच विस्तृत पसरलेला ,दोन ध्रुवांना एक करणारा असा समुद्र होय.या समुद्रामध्ये कोणाला आपल्या दोन ध्रुवावर …\nएस्किलेटर पिवळी लाईन का असते जाणून घ्या या माघील महत्व\nआपण अनेक वस्तूंचा वापर आपले आयुष्य सुखकर होण्यासाठी दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. या वस्तूंचा वापर करणे हे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वस्तूंचा वापर करण्याची …\nजाणून घ्या शीलाजीत खाण्याचे फायदे\nआयुर्वेद ही.भारताने संपूर्ण जगाला दिलेली जणछ एक देणगीच आहे.आयुर्वेदाने निरनिराळ्या औषधांचा आपल्या शरीराला कशाप्रकारे लाभ होऊ शकतो याचे सविस्तर वर्णन केले आहे. काही औषधे किंवा …\nचीनने खरेच कोरोना व्हायरसची निर्मिती केली\nसाधारण दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने विकसित,विकसनशील आणि जागतिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये अक्षरशः हाहाकार मांडला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वात प्रथम लागण झालेला रुग्ण …\nशनीची साडेसाती मंग ‘हे’ उपाय करा शनिदेव संकटे हि दूर करतील व आशीर्वाद देतील\nअखिल ब्रह्मांडाच्या भोवती निरनिराळे ग्रह भ्रमण करत असतात व या ग्रहांना आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या स्वभाव व वृत्तींच्या देवता मानण्यात आले आहे. प्रत्येक ग्रह हा …\nभूत-प्रेत खरंच अस्तित्वात आहेत का काय आहे विज्ञानाचे या विषयी मत\nमाहिती तंत्रज्ञान व विज्ञानाच्या या आधुनिक युगामध्ये कोणत्याही अंधश्रद्धेला वाव नाही. तथ्यांच्या आधारावर जी धारणा सिद्ध होऊ शकते तिलाच खरे मानता येऊ शकते. मात्र अशा …\nउत्तम आरोग्यासाठी दररोज किती तासांची झोप आवश्यक असते आणि ती मिळवण्यासाठी काय कराल\nआज आपण बघणार आहोत साधारणतः किती झोप आपल्याला आवश्यक असते . आपली रात्रीची झोप ही मुख्यतः ४ भागात विभागलेली असते १) स्थिती १ : जेव्हा …\nओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग १\nसध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यामध्ये मनःशांतीसाठी अध्यात्मिक मार्गाकडे झुकण्याचा अनेकांचा कल दिसून येतो . या अध्यात्मिक मार्गांमध्ये अनेक विविध प्रकारची तत्वप्रणाली सध्याच्या काळामध्ये अवतरली आहे असे दिसून …\nओशो आश्रम आणि ओशोशी संबंधित काही माहित नसलेल्या असामान्य गोष्टी – भाग २\n1981 साली भगवान रजनीश यांच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरुवात झाली या पर्वा��ा मौन सत्संग असे म्हणतात .1984 साली भगवान रजनीश यांनी अमेरिकेमध्ये प्रस्थान केले …\nस्पॉट-बॉय पासून ते रेखाजी यांच्या शॉपिंग बॅग उचलत. हा अभिनेता बनला करोडपती. जाणून घ्या या अभिनेत्याची प्रेरणादायी कहाणी\nमुंबई म्हटली की पटकन डोळ्यासमोर येतात फिल्मस्टार , त्यांचे मोठमोठे बंगले, त्यांची झगमगती दुनिया अनेकांना खुणावते , त्यांना मोहात पडते . आणि मग काही जण …\nपेट्रोल टाकताना १०० नाही तर ११० रुपयांचं पेट्रोल का टाकतात \nकाय , चमत्कारिक वाटतंय न ऐकून पण हेच खरंय तुमच्या बाबतीत कधी असं झालंय की तुम्ही ८ दिवसांपूर्वी तुमच्या नेहमीच्या नाही तर एक …\nआयुर्वेदानुसार रात्री चुकूनही खाऊ नयेत ‘या’ 5 गोष्टी…\nआपले आरोग्य व शरीर ही खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे असे मानले जाते .आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शरीराचे आरोग्य …\nचंदनाच्या शेतीतून कमवा करोडोरुपये. जाणून घ्या चंदनाची शेती कशी केली जाते\nविकसित आणि विकसनशील अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थांमध्ये बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते.ज्या देशांमध्ये अतिरिक्त लोकसंख्ये चे प्रमाण अधिक असते अशा देशांना लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधी …\n…म्हणून इलेक्ट्रॉनिक प्लगमध्ये एक पीन अन्य दोन पीनच्या तुलनेत जाड व लांब असते\nसध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते .आपल्या आयुष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दैनंदिन जगण्यातील खूप सारी कार्ये ही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या शिवाय करणेअशी …\n…म्हणून चंदनाच्या झाडा भोवती सापांचे वास्तव्य असते\nपृथ्वीतलावर मनुष्य जीवजंतू याप्रमाणेच वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे सुद्धा वास्तव्य आहे. वनस्पती ,वेली ,वृक्ष यांचे एक वेगळेच जग असते .प्रत्येक वृक्ष आणि वनस्पतीचे निराळे गुणधर्म …\n मग ‘या’ आहेत खास टिप्स…\nप्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होणे ही सर्वात मोठी महत्वकांक्षा असते. यशस्वी होण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात .मात्र यशस्वी होणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होतेच …\nविक्रम आणि वेताळ आठवते का काय होते या कहाणीचे रहस्य काय होते या कहाणीचे रहस्य जाणून घ्या संपूर्ण माहिती\nविक्रम आणि वेताळ साधारण ९०च्या दशकात , विक्रम-वेताळ किंवा सिंहासन -बत्तीशी नावाच्या मालिका tv वर दाखविल्या जात आणि लहानांबरोबर मोठेही त्याला आवडीने बघत . त्याला …\n धूम्रपान केल्याने होतात ‘हे’ गंभीर आजार\n १. फुफ्फुसांचे नुकसान : वातावरणातील प्रदूषण , अमली पदार्थ , वेगवेगळे धूर यांच्यातील अनेक रसायने श्वासावाटे फुफ्फुसापर्यंत पोहोचतात ज्यांचा एक थर …\n‘या’ ५ बॉलीवूड मूवी तुम्ही बघितल्या आहे का एकाही गाणे नसताना झाल्या होत्या सुपरहिट\nभारताच्या मातीत जन्मलेल्या चित्रपटांना एका वेगळ्याच धाटणीचे सिनेमे बनवण्यामध्ये निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक यांच्याप्रमाणेच गीतकार व संगीतकार यांचे सुद्धा मोठे योगदान आहे .भारतीय चित्रपटांमध्ये गीत …\nमृत्यू झाल्यानंतर तेराव्याचा विधी का केला जातो जाणून घ्या त्यामागील कारण..\nप्रत्येक जीव हा नश्वर आहे हेच चिरंतन आणि शाश्वत सत्य प्रत्येक धर्मामध्ये मानले जाते .जन्माला आलेला प्रत्येक जीव हा अंतिमतः मृत्यूच्या मार्गावर मार्गक्रमण करतो असे …\n‘या’ 82 वर्षाच्या माऊलीसाठी ‘हे’ कलेक्टर बनले देवदूत…\nभारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया कुशल आणि तत्पर अशा प्रशासकीय व्यवस्थेला मानले जाते. भारतात दरवर्षी प्रशासकीय सेवांशी निगडित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. भारतीय प्रशासकीय …\nदाऊद सोबतच्या अनिल कपूरच्या फोटोवर सोनमने दिले स्पष्टीकरण , नेटकऱ्यांनी दाऊदच्या पार्टीचा व्हिडीओ शेअर करून केला प्रतिप्रश्न , पहा व्हिडीओ\nआपल्या फॅशन सेन्स साठी ओळखली जाणारी सोनम कपूर अहुजा सोशल मीडियावर देखील तेव्हडीच ऍक्टिव्ह असते . आता नवीन एका पोस्ट मुळे सोनम पुन्हा एकदा सोशल …\nपैसे कमावण्याचे ७ सोपा मार्ग जे सामान्य लोक बर्‍याचदा दुर्लक्षित करतात\nपैसा वाचवून वाढवावा कसा शिर्षकावरून मला माझ्या लहानपणी शाळेत घडलेली गोष्ट आठवली . शाळेत सर सांगत होते ” पैश्याला पैसा खेचतो शिर्षकावरून मला माझ्या लहानपणी शाळेत घडलेली गोष्ट आठवली . शाळेत सर सांगत होते ” पैश्याला पैसा खेचतो ”. त्याचा मी …\n शोले मूवी ची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चक्क इतक्या कोटीची केली होती कमाई\nकितने आदमी थे, धन्नो भाग तेरी इज्जत का सवाल है, सरदार मैने आपका नाम खाया है तो अब गोली खा यांसारख्या अप्रतिम दिलखेचक संवादांचा खजिना …\nहातावरील कोणती रेषा काय सांगते जाणून घ्या हस्तरेषाशास्त्र मधील काही प्राथमिक गोष्टी\nभारतीय इतिहासाने जगाला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे ज्योतिष शास्त्र आहे. ज्योतिष शास्त्र हे कितपत सत्य असते किंवा ज्योतिषशास्त्रा मधून केल्या जाणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य …\nमुली ‘या’ स्वभावाच्या मुलांकडे जास्त आकर्षित होतात.\nस्त्री आणि पुरुष हे दोन्ही भिन्न स्वभाव आणि शारीरिक जडणघडणीचे असतात. स्त्री आणि पुरुषांचे एकमेकांप्रती चे आकर्षण हे सहज व नैसर्गिक बाब आहे .स्त्री आणि …\n शाकुंतल एक्सप्रेस चालवण्यासाठी आजही भारत सरकारला द्यावेलागतात इंग्रजांना पैसे\nब्रिटिशांच्या गुलामगिरीविरुद्ध भारतीयांनी दिलेला स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासातील लढल्या गेलेल्या अनेक क्रांतिकारक व महान अशा लढ्यांपैकी एक आहे. ब्रिटिशांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने दळणवळणाची साधने आणि …\nमुली वयात येताच मुलींच्या शरीरामध्ये होतात ‘हे’ महत्वाचे बदल\nमानवी शरीराच्या वाढीचे निरनिराळे टप्पे असतात जसे नवजात शिशु ,बालक, बाल्यावस्था,पौगंडावस्था ,तारुण्यावस्था .या सर्व वाढीच्या चक्रामध्ये पौगंडावस्थेला खूप जास्त महत्त्व दिले जाते कारण पौगंडावस्थेत मोठ्या …\n‘या’ ४ अभिनेत्री पहिल्याच चित्रपटातून बनल्या होत्या सुपरस्टार. ३ अभिनेत्री दिसते खूपच सुंदर\nअजरामर कलाकृतींचा इतिहास असलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीची भुरळ देश-विदेशातील अनेक कलाकारांना पडल्याशिवाय राहात नाही .दररोज इथे लाखो तरुण-तरुणी हे हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेने या …\n‘ या ‘ छोट्याशा गावाचे पोट भरते बॉलीवूड … का म्हणतात या गावाला ‘ अभिनेत्यांचे ‘ गाव का म्हणतात या गावाला ‘ अभिनेत्यांचे ‘ गाव \nभारतीय चित्रपटांमध्ये खास करून मोठया शहरांचा सिनेमॅटोग्राफीसाठी उपयोग करवून घेतला जातो . पण राजस्थान मधील हे छोटेसे गाव ज्या गावाची लोकसंख्या आहे अवघी ५० हजार …\n‘या’ देशातील स्त्रिया आहे सर्वाधीक सुंदर\nकोणत्या देशातील स्त्रिया सर्वाधिक सुंदर असतात हा प्रश्नच खरंतर अनेक प्रश्नांना निर्माण करतो . कारण सुंदरतेची परिभाषा नक्की काय हा प्रत्येकाचा वयक्तिक विचार असतो …\nजाणून घेऊया गणिताच्या पाढ्यांविषयी\nबे एके बे ,बे दुने चार असे म्हणताच प्रत्येकाला आपल्या बालपणीच्या शाळेतील गणिताचा तास आठवतो आणि भोलान���थला गणिताच्या पेपरच्या दिवशी ढोपर दुखण्याची विनंती केल्याचेही आठवते. …\nकामसूत्र ग्रंथ कोणी लिहिला जाणून घेऊया काही तथ्य\nभारतीय संस्कृतीने प्रत्येक मनुष्याचे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम अशा निरनिराळ्या आश्रमां मधील अवस्थांचे सविस्तर वर्णन व कर्तव्य यांचे वर्णन प्राचीन ग्रंथात व साहित्यामध्ये केले आहे. यामधील …\nविवाहित स्त्रियांनी पायात जोडवी का घालावी जाणून घ्या या मागचे शास्त्रीय कारण\nभारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत खानपान, पेहराव इत्यादी बद्दलच्या चालीरीती ,परंपरा या धर्म ,प्रांत यानुसार बदलत असतात. बऱ्याचदा काही चालीरीती व रीतिरिवाज यांचे पालन हे …\n‘ह्या’ आहेत जगातील विचित्र १४ गोष्टी ज्या वर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. बघा\nहे तुम्ही ऐकलंय का १) इंग्लिश मध्ये १ ते ९९ लिहिताना , एकही अंकाच्या spelling मध्ये A ,B ,C ,D हे चारही वर्ण येत नाहीत. …\n…म्हणून प्रत्येक गावाच्या शेवटी ‘ बुद्रुक ‘ आणि ‘ खुर्द ‘ लावल्या जाते.जाणून घ्या सविस्तर …\nमहाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावे आणि शहर देखील आहेत जिथे आजही गावातील परिसरांना बुद्रुक आणि खुर्द असे पुढे लावले जाते . आज या नावांची आपल्याला एव्हडी …\nलिफ्टमध्ये आरसे का बसवतात याचे कारण ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल\nथोडीसी तो लिफ्ट करा दे …. लिफ्ट चा शोध कधी लागला हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना तर मी सांगतो. लिफ्ट चा शोध लागला …\nइंडिया चा क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदान्ना बद्द्ल ‘या’ ८ गोष्टी तुम्हाला माहित आहे का \nटिक टॉक व्हिडिओज, मेमे किंवा पापाराझींचे राज्य सुरू होण्याअगोदर भारतीय चित्रपट सृष्टीतील आरस्पानी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मधुबाला, चिरतारुण्याचे जिवंत उदाहरण रेखा, आपल्या हास्याने घायाळ करणाऱ्या …\n…म्हणून अंत्ययात्रेला जाऊन आल्यावर स्नान करावे लागते\nभारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक विधी चे काही दंड व नियम असतात व त्यांचे पालन हे अत्यंत काटेकोरपणे केले जाते.कोणत्याही अंत्यविधीला जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ केल्याशिवाय घरातील …\nफार्मासिटीकल्स कंपन्या खरोखरच रुग्णांची लूट करतात का\nभारताने आरोग्य क्षेत्रामध्ये निरनिराळे शोध आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप प्रगती केली आहे .त्यामुळे देश-विदेशातून आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी लोक भारतामध्ये येत असतात. आरोग्य क्षेत्राशी निगडित …\n…म्हणून शोले मधील ठाकूर (संजीव कुमार) यांनी लग्न केले नाही\nशोले चित्रपटामुळे संजीव कुमार हे नाव आजच्या पिढीला देखील चांगलेच लक्षात आहे . संजीव कुमार यांनी आपल्या आयुष्यात कधीही लग्न केले नाही \nमराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असे का म्हटले जाते हे खरं आहे का\nगेल्या जवळपास चार ते पाच दशकांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारणातील कळीचा मुद्दा म्हणजे भूमिपुत्रांचे हक्क आणि भूमिपुत्रांसाठीचे रोजगार आहे .महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगारांवर परप्रांतीयां कडून गदा आणली …\nउपवासाचा साबुदाणा कोणत्या झाडापासून तयार होतो हे माहित आहे का\nउपवासाचा साबुदाणा साबुदाणा पहिला कि नेहमी प्रश्न पडतो की काय आहे हे एखाद्या झाडाचं फळ , त्याच्या शेंगांमधील दाणे की अजून काही एखाद्या झाडाचं फळ , त्याच्या शेंगांमधील दाणे की अजून काही\n… म्हणून पेरूच्या बिया खाणे आहे फायदेशीर. जाणून घ्या पेरूच्या बिया खानाचे महत्वपूर्ण फायदे\nसमतोल आहारामध्ये फळांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक फळाचे स्वतःचे असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे अनेक व्याधींना दूर केले जाऊ शकते. प्रत्येक फळांची खाण्याची पद्धतही वेगवेगळी …\n… म्हणून प्रेत स्मशानात नेण्यापूर्वी त्याला विश्रांती देऊन दिशा बदलली जाते. कारण वाचून तुम्हीही अचंबित व्हाल\nप्रत्येक धर्मामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विभिन्न पद्धती चालीरिती व रितीरिवाज यांचे पालन केले जाते .जसे की जन्म झाल्यानंतर नामकरण, उष्टावण ,लग्न ,जागरण गोंधळ, डोहाळे जेवण …\nजाणून घ्या द्रौपदीची काही अगम्य रहस्य. जे सामान्य लोकांपर्यंत आलेच नाहीत\nमहाभारत काळामध्ये घडलेल्या राजकीय धार्मिक व सामाजिक उहापोहा मध्ये स्त्रियांचा मोठा वाटा होता असे तत्कालीन साहित्यामध्ये आढळून येते. आतापर्यंतच्या सर्वात विनाशकारी युद्ध म्हणून गाजलेल्या महाभारताच्या …\n‘या’ धातूंच्या भांड्या मध्ये अन्न शिजवणे शरीरासाठी आहे सर्वात घातक तर हे भांडी आहे सर्वात फायदेशीर: जाणून घ्या संपूर्ण माहिती\nभारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला विविधतेने नटलेले आहारशास्त्र दिले आहे .या आहार शास्त्रांमध्ये फक्त निरनिराळ्या प्रदेशांमधील पाककृतींचा समावेश नसून या ���हाराचा आपल्या शरीराला ,आरोग्याला जास्तीत जास्त …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hinduhridaysamratbalasaheb.blogspot.com/2015/01/blog-post_9.html", "date_download": "2023-05-30T04:28:51Z", "digest": "sha1:I2QPUSQPVJLYAS6XAO5BELS5WOXMEHJI", "length": 38620, "nlines": 132, "source_domain": "hinduhridaysamratbalasaheb.blogspot.com", "title": "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे: वादातले वादळ..", "raw_content": "शिवसेना प्रमुखांना प्रथम वंदन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हांच्या आठवणी,किस्से व फोटो.\nशुक्रवार, ९ जानेवारी, २०१५\nबाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरुण गवळी आमचा आहे’, असे बेधडकपणे सांगण्याचे धैर्य फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच दाखवू शकत होते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे घोंगावणारे वादळ होते. या वादळाच्या भोव-यात अनेक जण सापडले. समाजातील काही व्यक्तींबद्दल कुणी बोलण्याचे धाडस करीत नसे. कधी भीतीने तर कधी आदरयुक्त धाकाने त्यांच्या वाट्याला जाण्याचे लोक टाळत. परंतु अशी माणसंही शिवसेनाप्रमुखांच्या कचाट्यातून सुटली नाहीत. आचार्य अत्रेंपासून ते पु. ल. देशपांडेपर्यंत आणि वसंत बापटांपासून ते सुरेश भटांपर्यंत समाजमान्य साहित्यिकांशीही हे वादळ भिडले. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचे तर अण्णा हजारेंविरोधात बोलणे म्हणजे महाभयंकर पाप, असे वातावरण असताना शिवसेनाप्रमुखांनी त्यांनाही खडे बोल सुनावले. अनेक मोठ्या व्यक्तींशी त्यांचे तात्त्विक वाद झाले तरी त्यांनी कायम वैरभाव मात्र ठेवला नाही.\nसत्तेची पदे हात जोडून पुढे उभी राहिली तरी त्याचा मोह झाला नाही. परंतु सत्ता नाही म्हणून त्यांचा रुबाब, शब्दातील धार आणि दरारा कधी कमी झाला नाही. केवळ व्यंगचित्रकार म्हणून नोकरी करताना जो स्वाभिमान होता, तीच रग आणि शब्दातील धग राज्यातील सत्तेचे प्रमुख असतानाही होती. सत्ता गेली तरी त्यात कोणताही बदल झाला नाही. एखादी भूमिका घेतली की, मग त्यातून राजकीय आणि वैयक्तिक हित-अहिताचा विचार कधी झाला नाही. एक पक्ष आणि एक नेता, असे राजकारणातील हे दुर्मीळ रसायन होते. त्यांनी वेळोवेळी अनेक वादग्रस्त भूमिका घेतल्या. एकदा घेतलेल्या भूमिकेपासून ते कधी हटले नाही. पाकिस्तान आमच्या देशात हिंसाचार करत असताना त्यांच्या क्रिकेटपटूंना आणि कलाकारांना भारतात पाय ठेवू देणार नाही, ही त्यांनी घेतलेली भूमिका केवळ भारतातच नव्हे तर जगात चर्चेचा विषय ठरली. त्यामुळेच ते अखेरपर्यंत पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर होते.\nसमाजातील अनेक मान्यवर, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार यांच्याशीही शिवसेनाप्रमुखांचे वाद झाले. एकदा शब्द निघून गेला की, त्याच्या परिणामाची तमा त्यांनी केली नाही. त्यांचा पहिलाच वाद गाजला तो आचार्य अत्रे यांच्यासोबत. खरं तर अत्रे आणि शिवसेनाप्रमुखांचे, प्रबोधनकारांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. शिवसेनाप्रमुखांची काही व्यंगचित्रेही ‘मराठा’मध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र, पुढे या दोन महान कलाकारांत ठिणगी पडली आणि मोठय़ा वादाला तोंड फुटले. आज त्या वादाची चर्चा जुन्या साहित्यिक पत्रकारांकडून ऐकायला मिळते. खरे तर अत्रे म्हणजे अंगार होते. त्यांच्या वाटय़ाला शक्यतो कुणी जात नसे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनाही भिडले. त्यावेळी शिवसेनेची स्थापनाही झालेली नव्हती. ‘मार्मिक’ची नुकतीच सुरुवात झाली. हा वाद वैयक्तिक स्वरूपात सुरू झाला आणि पुढे त्याला राजकीय रंग चढला. या वादाबद्दल सांगताना प्रबोधनकार ठाकरे यांचे त्यावेळचे लेखनिक आणि सध्या ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक असलेले पंढरीनाथ सावंत म्हणाले, ‘‘तो वाद अगदी किरकोळ कारणाने सुरू झाला आणि पुढे तो वाढत गेला. ‘मार्मिक’मध्ये दं. भा. खांबेटे नावाचे त्यावेळचे प्रसिद्ध विनोदी लेखक होते. त्यांना अध्यात्माची आवड होती. आचार्य अत्रे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते. खांबेटे यांची ‘बेलनाथबाबा’ नावाच्या एका महाराजांवर श्रद्धा होती. ते बाबा मुंबईत आले असताना खांबेटे त्यांना घेऊन अत्रे यांच्याकडे गेले. मात्र बुवा-बाबांवर विश्वास नसणा-या अत्रे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब खांबेटे यांना खटकली. त्याच रागातून खांबेटे यांनी अत्रे यांच्या विरोधात एक लेख लिहिला.’’\nअत्रे म्हणजे आग्यामोहोळच होते. त्यांनी ‘मार्मिक’मध्ये त्या आलेल्या लेखांचा राग मनात धरून थेट प्रबोधनकार ठाकरे यांच्या विरोधात चौकट छापली. त्यात प्रबोधनकारांवर वैयक्तिक टीका केलेली होती. त्याला थेट प्रबोधनकार यांनीच ‘मार्मिक’मधून उत्तर दिले. ‘मार्मिक’ विरुद्ध ‘मराठा’ असा ‘सामना’ रंगला. त्यावेळी आचार्य अत्रेंचे व्यंगचित्र काढून शिवसेनाप्रमुखांनी त्याला ‘वरळीचे डुक्कर’ असे शीर्षक दिले. पुढे हा वाद सार्वजनिक जीवनातही राहिला. चीन-भारताचे युद्ध सुरू असताना प्र. के. अत्रे, कॉ. एस. ए. डांगे, एस. एम. जोशी या समाजवादी मंडळींनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. चीनचे युद्ध सुरू असताना, देश संकटात असताना बंद पुकारू नये, अशी भूमिका बाळासाहेबांनी मांडली होती. त्यासाठी बाळासाहेबांनी एक व्यंगचित्र काढले. ‘त्यात भारत माता डोळे पुसत आहे आणि भारताचा नकाशा भयभीत झाला आहे,’ असे चित्र काढले. त्याच्या बाजूला अत्रे, डांगे, जोशी यांचे चित्र काढून बाजूला लिहिले, ‘भारत मातेचे तीन दलाल’. त्यावेळी कम्युनिस्टांची मुंबईवर हुकूमत होती. हे व्यंगचित्र प्रसिद्ध होताच ‘मार्मिक’च्या अंकाची होळी झाली. बाळासाहेब घरी नसताना त्यांच्या घरावर हल्ला झाला. दगड-धोंडय़ाबरोबरच चपलाही घरावर भिरकावल्या. त्यावेळी प्रबोधनकार एकटेच घरात होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून हल्ला परतवला. बाळासाहेब परतले तेव्हा दारात आणि घरात पडलेले अनेक दगड-धोंडे पाहिले. प्रबोधनकारांनी सर्व हकिगत त्यांना सांगितली. लोकांनी भिरकावलेले दोन बूटही घरात पडले होते. शिवसेनाप्रमुखांनी दुस-या आठवडय़ात चित्र काढले. घराच्या फुटलेल्या काचेतून दोन बूट पडले आहेत. त्यांना नावे दिली डांगे आणि अत्रे. या वादाचे अनेक किस्से आहेत.\nइतका पराकोटीचा वाद झाला तरी शिवसेनाप्रमुखांनी त्याबाबतचा राग कायम ठेवला नाही. अत्रे यांच्याबद्दल त्यांना कायम आदर वाटत आला. इतकेच नव्हे तर पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेला पुण्याकडच्या बाजूंनी अत्रेंचे नाव द्यावे आणि मुंबईकडच्या बाजूने पु. ल. देशपांडे यांचे नाव द्यावे, असा त्यांचा मानस होता. यावरून ते कायम कुणाचा दु:स्वास करीत नसत हे दिसून येते.\nज्या पु. ल. देशपांडे यांचे नाव एक्स्प्रेस हायवेला देण्यासाठी शिवसेनाप्रमुख कायम आग्रही होते, त्यांच्यासोबतही शिवसेनाप्रमुखांची चकमक झडली होती. मात्र ती अढीही कायमची राहिली नाही. तर पु. ल. पुढे आजारी असताना शिवसेनाप्रमुख पुण्याला त्यांच्या घरी गेले. पायावर डोके ठेवून नमस्कार केला आणि मी तुमचा फॅन असल्याचे सांगितले.\nया वादाची सुरुवातही मोठी गमतीशीर आहे. राज्य सरकारने नाटकाच्या तिकिटावरील कर कमी केला होता. तरीही नाटय़संस्थांनी तिकिट���चे दर कमी केले नव्हते. हे तिकिटाचे दर कमी न करण्याचे कारण नाटय़ कलाकारांचे वाढते मानधन आहे, त्यामुळे तिकिटाचे दर कमी करण्याची अपेक्षा ठेवू नये, असे सांगत पुलंनी मराठी माणसांवर टीका केली होती. बाळासाहेबांना ही टीका झोंबली आणि त्यांनी खरमरीत अग्रलेख लिहून पुलंची हजेरी घेतली. त्यात त्यांनी नाटय़संस्था किती पैसे कमावतात, कलाकारांना कसे राबवून घेतात, याचा संपूर्ण हिशेबच मांडला होता. पुलंशी युतीचे सरकार असतानाही बाळासाहेबांची चकमक झडली. दादर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. त्याचे अध्यक्ष होते, कवी वसंत बापट. युती सरकारने या संमेलनासाठी अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद केली होती. मात्र त्याच वेळी राजकीय व्यक्ती संमेलनाच्या व्यासपीठावर असावी की नसावी, असा वाद उफाळून आला. राजकीय व्यक्तींनी विनाकारण साहित्य संमेलनात घुटमळू नये, अशी भूमिका संमेलनाध्यक्ष वसंत बापट यांनी मांडली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यासपीठावर येऊ नये, असा त्यांचा सूर होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत रोखठोक बजावले होते- ‘राजकीय व्यक्तींचे पैसे चालतात, मग ते का चालत नाहीत’ त्यावर बापटांनी मी सरकारच्या २५ लाखांवर थुंकतो, असे वक्तव्य केले होते. त्यातून हा वाद वाढत गेला. शिवसेनाप्रमुखांनी बापट यांचीही खरडपट्टी काढली. तेव्हा त्या वादात पुलंनीही उडी घेतली. तेव्हा त्यांच्यातही सामना रंगला. अभिनेते नाना पाटेकरही पुढे या वादात पडले. मात्र, बापट वगळले तर पुलं आणि नाना यांच्यासोबत बाळासाहेबांचे असलेले स्नेहाचे नाते पुढेही कायम राहिले.\nछगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली, तेव्हा कवी सुरेश भट यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात एक गझल लिहिली होती.\nबेगुमान वरवंट्याचा जाहला अचानक पाटा\nहे हिंदुहृदयसम्राटा तो छगन तुज करी टाटा॥\nमात्र त्याच सुरेश भटांनी पुढे शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. गझलसम्राट आणि हिंदुहृदयसम्राट यांच्यात झालेल्या त्या भेटीने दोघांचीही मने निर्मळ झाली आणि शिवसेनाप्रमुखांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मग सुरेश भटांनी दुसरी गझल लिहिली.\nदे तुझ्या दिव्य तेजाचा अंगार आज देशाला\nदे तुझ्या दिव्य श्वासाचा हुंकार आज देशाला॥\nसाहित्यिकांबरोबरचे त्यांचे वाद जसे गाजले तसेच सिनेमांच्या काही कलाकृतींबद्दलही त्यांनी वाद ओढव���न घेतले. पाकिस्तानी कलाकर सिनेमात घेतले म्हणून त्यांनी ‘हिना’ या चित्रपटाला विरोध केला होता, तर महिलांतील समलैंगिकता हा विषय असलेल्या ‘फायर’ या चित्रपटातील महिल कालाकारांची नावे हिंदू देवतांची असल्याने ठाकरेंनी चित्रपटाला केलेला विरोधही चांगलाच गाजला होता. शाहरुख खानसोबत उद्भवलेल्या वादातून ‘माय नेम इज खान’ हा चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. आयपीएलच्या सामान्यात पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग असावा, असे मत शाहरुखने व्यक्त केले होते. त्यामुळे शिवसेनेने चित्रपट बंद पाडण्याचे पाऊल उचलले होते. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावर काँग्रेस सरकारने बंदी आणली तेव्हा मात्र शिवसेनेने या नाटकाचे समर्थन केले होते.\nसाहित्यिक आणि कलाकृतींच्या वादाबरोबरच त्यांचे अनेक राजकीय वादही गाजले. शिवशाहीच्या काळात अण्णा हजारे यांनी युतीच्या भ्रष्ट नेत्यांविरोधात उपोषण सुरू केले. त्यावेळी अण्णा हजारेंची भ्रष्टाचारविरोधक इमेज तयार होत होती. त्यांच्या विरोधात कुणीही बोलत नव्हते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी ‘वाकड्या तोंडाचा गांधी’ म्हणून अण्णांची संभावना केली होती. अलीकडे रामलीला मैदानावर अण्णांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलणे म्हणजे पाप समजले जात होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी अण्णांच्या भूमिकेला विरोध करण्याचे धाडस दाखविले होते.\n‘मंदिर वहीं बनायेंगे’चा नारा देत भाजपची रथयात्रा देशभर फिरली. भाजपच्या नेतृत्वाखाली कारसेवकांनी गावागावात शीलापूजन केले. परंतु ज्यावेळी बाबरी मशिदीचे पतन झाले, तेव्हा भाजपने जबाबदारी झटकली. बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिक असावेत, असा कयास काढण्यात आला. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनाप्रमुखांनी एका क्षणाचाही विलंब न होऊ देता जाहीर करून टाकले, ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान वाटतो.’ त्यांच्या या विधानामुळे पुढे त्यांच्यावर न्यायालयीन खटलाही दाखल झाला तरी त्यांनी आपले शब्द मागे घेतले नाहीत.\nमुंबईत गँगवॉर उसळले होते. दररोज गँगवॉरमध्ये मराठी तरुणांचा बळी जात होता. या गँगवॉरमध्ये अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम यांच्या टोळ्या समोरासमोर भिडल्या होत्या. गवळी तुरुंगात होता तर दाऊद दुबईमध्ये. गँगवॉरमध्ये निष्पाप मराठी तरु��� मारले जात होते. यामुळे शिवसेनाप्रमुख कमालीचे संतप्त झाले. सरकारच्या दबावाखाली पोलिस दाऊद गँगच्या गुंडांना पाठीशी घालत आहेत, असे चित्र होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी गँगवॉरवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश न आल्याने अनेक तरुणांचा बळी जात आहे. सरकार दाऊदला पाठीशी घालत आहे. तुमचा दाऊद असेल तर मग आमचा अरुण गवळी आहे, असे जाहीर केले. गवळीसारख्या अंडरवर्ल्ड डॉनची उघड पाठराखण करण्याची भूमिका घेण्याचे धाडस फक्त शिवसेनाप्रमुखच करू शकत होते. त्यांनी एकदा भूमिका जाहीर केल्यानंतर त्याबाबत कितीही वाद झाला तरी ते कधी आपल्या भूमिकेपासून मागे जात नसत. त्यामुळे त्यांच्या जीवनात कायम वादळे राहिली. वादातले हे वादळ आता कायमचे शांत झाले आहे.\nयेथे जानेवारी ०९, २०१५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nसर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट (मास्टर्स डिग्री) चे शिक्षण घेत असलेले कु.अविनाश पाटील यांनी रेखाटलेले माननिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अप्रतिम चित्र.\nबाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरु...\nबाळासाहेब ठाकरे यांना अनावृत्त पत्र....तुमचा निखिल वागळे\nप्रिय बाळासाहेब, हांहां म्हणता वर्ष कसं उलटलं हे समजलंच नाही. १७ नोव्हेंबर २०१२ ते १७ नोव्हेंबर २०१३. एक वर्षाचा हा काळ तुमच्या लाडक...\nसर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट (मास्टर्स डिग्री) चे शिक्षण घेत असलेले कु.अविनाश पाटील यांनी रेखाटलेले माननिय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अप्रतिम चित्र.\nहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे\nमी संदीप शामराव राऊळ साहेबांचा एक शिवसैनिक-युवासैनिक ,बाळासाहेबांन बद्दल प्रेम,आदर आणि निष्टा लहानपणापासूनच निमार्ण झाली, लहान असताना मुलाना चित्रपटातील हिरो,सुपरहिरो आवडतात,पण मला लहान पण पासूनच बाळासाहेबांन बद्दल प्रचंड प्रेम त्यातूनच मी व्यंगचित्रे काढू लागलो. आता मी शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेत विभाग अधिकारी मानून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले समाजसेवेचे काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याच माध्यमातून हिंदुहृदयसम्राट शि��सेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हांच्या वार इंटरनेट वर खूप माहित,फोटो ,ध्वनीफिती,चलचित्रे आहेत तरी, हा ब्लोग बनवण्या मगचा उदेश एवढआच की साहेबांन विषयीची माहित,फोटो ,ध्वनीफिती,चलचित्रे एकत्रित करणे. व एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. जय हिंद...जय महाराष्ट्र …\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nमथितार्थ : ब्रॅण्ड आणि ग्रॅण्ड; बाळासाहेब \nआता असमंतही भगवा झाला…\nमहाराष्ट्रात फक्त हिंदुहृदयसम्राटांची लाट – आदित्य...\nशिवसेना दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेच...\nमराठी भाषा आणि बाळासाहेब एक आठवण....किशोर सोनावणे:...\nमराठीसाठीच शिवसनेचा जन्म- शिवसेनाप्रमुख\nसानियाचे हृदय भारतीय नाही- शिवसेनाप्रमुख\nदेशप्रेम गुन्हा असल्यास तो करूचः शिवसेनाप्रमुख\nमी ह्रदयाने तुमच्या जवळच आहे - बाळासाहेब\nवयाने थकलोय, विचारांनी नाही- बाळासाहेब\nमी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे - शिवसेनाप्रमुख\nसुषमा स्वराज पंतप्रधानपदासाठी योग्य: बाळासाहेब\nआणिबाणी जाहीर करा- शिवसेनाप्रमुख\nहिंदूंना संघटित व्हावेच लागेल - शिवसेनाप्रमुख\nराज ठाकरे 'जिना'- बाळासाहेब\nआठवणीतील बाळासाहेब - अमिताभ बच्चन\nमराठी माणूस महाराष्ट्रातच उपरा - बाळासाहेब ठाकरे\nबाळासाहेब, शिवसेना आणि मी -छगन भुजबळ\n - हा शिवसेना नावाचा इतिहास आहे - श्...\nभाग २६ : शिवसेना झिंदाबाद\nभाग २५ : अवघा हलकल्लोळ करावा\nभाग २४ : मराठीची ‘लागण’\nभाग २३ : प्रजा समाजवादी पक्ष\nभाग २२ : एक व्हावे बहुजनांनी\nभाग २१ : उमेदवारी घ्या उमेदवारी...\nभाग १९ : प्रचाराच्या भिंती, घोषणांचा पाऊस (भाग १)\nभाग १८ : बिनपैशांची निवडणूक\nभाग १७ : बाप कम्युनिस्ट, पोरं शिवसैनिक\nभाग १६ : गिरणगावात वाघाचे ठसे\nभाग १५ : दळवी बिल्डिंग\nभाग १४ : पहिली युती\nभाग १३ : ठाण्यावर भगवा\nभाग १२ : सदाशिवसेना ते वसंतसेना\nभाग ११ : राडा\nभाग १० : झपाटलेला शिवसैनिक\nभाग ९ : अड्डे ते शाखा\nभाग ८ : राजकारणाचं गजकरण\nभाग ७ : त्रिमूर्ती भंजन (भाग- ३)\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nशिवसेना नावाचा ढाण्या वाघ...'नवशक्ति'त सुरू केलेला...\nबाळासाहेब ठाकरे यांना अनावृत��त पत्र....तुमचा निखि...\nशिवसेनाप्रमुखांवर नागपूर व माहीम येथे जीवघेणे हल्ले\nदादांचा ‘राम राम’ आणि शिवसेनेचा जय महाराष्ट्र\n‘मातोश्री सेवक’ झाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष\n'जातीविरहित राजकारण' हे बाळासाहेबांचं सर्वात मोठं ...\nमोगली अत्याचाराच्या खुणा नष्ट करून तेथे स्वाभिमान ...\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी आजच्या 'सामना' मधील ...\nएक निस्वार्थी नेतृत्व - बाळासाहेब\nबाळासाहेब : बाबा आणि आईही\nजेव्हा साहेब दिघेसाहेबांवर चिडतात..\nसाहेब - मराठीचा मान आणि हिंदुत्वाचा अभिमान.\nमी बाळासाहेबांची धाकटी सून\nहळवा माणूस, धारदार नेता\nशिवसेना प्रमुखांना प्रथम वंदन\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/kolhapur/trains-are-running-on-electrified-line-from-kolhapur-how-are-the-benefits-video-813620.html", "date_download": "2023-05-30T04:43:50Z", "digest": "sha1:MJNFSFVFDJF2TLXS54WXFLMJFOREXXOP", "length": 14628, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Trains are running on electrified line from kolhapur how are the benefits Video कोल्हापूरहून विद्युत मार्गावर धावतेय रेल्वे, पाहा कसा होतोय फायदा Video – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूरहून विद्युत मार्गावर धावतेय रेल्वे, पाहा कसा होतोय फायदा Video\nकोल्हापूरहून विद्युत मार्गावर धावतेय रेल्वे, पाहा कसा होतोय फायदा Video\nकोल्हापूरहून आता विद्युत मार्गावरील रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वेने प्रगतीच्या वाटेवर आणखी एक पाऊल टाकले आहे.\nकोल्हापूरहून आता विद्युत मार्गावरील रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वेने प्रगतीच्या वाटेवर आणखी एक पाऊल टाकले आहे.\nरिक्षा चालवून सांभाळला कुटुंबाचा भार, बारावीत चमकणाऱ्या आदित्यला हवाय मदतीचा हात\nलक्ष्मीप्राप्तीसाठी करा गुलाबाचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी\n हे आहे कारण, शास्त्रज्ञांनी सांगितला उपाय\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\nकोल्हापूर, 13 जानेवारी : कोल्हापूरहून आता विद्युत मार्गावरील रेल्वेगाड्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वेने प्रगतीच्या वाटेवर आणखी एक पाऊल टाकले आहे. तर या विद्युतीकरणामुळे रेल्वेची रोज लागणाऱ्या डिझेलची बचत देखील होत आहे. याआधी कोयना एक्सप्रेस ही कोल्हापूर-मुंबई मार्गावरील रेल्वे विजेच्या इंजिनवर धावण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्स्प्रेस देखील विद्युत मार्गाने धावू लागल्या आहेत.\nगेल्या पाच वर्षांपासून सुरू असणारे कोल्हापूर ते पुणे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी याआधी घेण्यात आली होती. त्यानंतर कोयना, महालक्ष्मी या रेल्वेगाड्या विद्युत मार्गावर धावू लागल्या आहेत. तर हरिप्रिया एक्स्प्रेस मिरजेपर्यंत इलेक्ट्रिकवर धावण्यास सुरूवात झाली. मिरजेपासून पुढे हुबळीपर्यंत विद्युतीकरणाचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे मिरजेनंतर मात्र पुढे ती पुन्हा डिझेल इंजिनवर चालवली जाते. पुढे टप्प्या टप्प्याने ही रेल्वेगाडी देखील पूर्णपणे विद्युत मार्गावर धावेल, अशी माहिती कोल्हापूरचे रेल्वेस्थानक व्यवस्थापक विजय कुमार यांनी दिली आहे.\nKolhapur News : महाराष्ट्रातील या ऐतिहासिक मंदिराचं बांधकाम केलं आहे एका मुस्लिम राजाने, पाहा काय आहे इतिहास VIDEO\nकोल्हापुरात पकडलं पाण्यावर तरंगणार 'सोनं', किंमत तब्बल 11 कोटी, काय आहे प्रकार\nKolhapur Weather Update : उष्म्यामुळे होणार जिवाची काहिली, आज सूर्य देवांचा मूड काय\n हवामान खात्यानं दिला इशारा\nGautami Patil : “अशा 'कले'ला नको रे बाबा”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंचा U टर्न; म्हणाले..\nकोल्हापूरच्या तरुणाचा डबल धमाका, घरीच तयारी करून पुन्हा झाला अधिकारी, VIDEO\nआघाडीत पुण्यानंतर कोल्हापुरात ठिणगी दोन्ही जागेवर ठाकरेंचा दावा; राष्ट्रवादीची चिंता वाढली\nपावसाळा सुरू होतोय, अशी घ्या शेतीची आणि जनावरांची काळजी, कृषी विभागाकडून महत्त्वाच्या टीप्स\nनव्या संसदेत ठेवण्यात येणाऱ्या 'सेंगोल'चं कोल्हापूर कनेक्शन; हुबेहूब असाच राजदंड..\nNew Parliament Inauguration: नव्या संसदेतील राजदंड 'सेंगोल'चं कोल्हापूर कनेक्शन, Video\nKolhapur Weather Update : कोल्हापूरकर मटण खाणं जरा टाळा, तापमान एकदा चेक करा\nकोणत्याही गाडीच्या प्रवासाचा वेळ अजून कमी झालेला नाही. तर पुढे तीन राज्यांमध्ये धावणाऱ्या अजून तीन रेल्वेगाड्या देखील येत्या दोन महिन्यांत विद्युत मार्गाने धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.\nविद्युत रेल्वेमुळे हे होत आहेत फायदे\n1) एकावेळी कोल्हापूरहून मुंबईला जाऊन परत येण्यासाठी रेल्वेला 5 लाख रुपयांचे डिझेल लागत होते. पण आता इलेक्ट्र��क इंजिन सुरू झाल्यामुळे हे डिझेल वाचत आहे आणि त्यामुळेच विदेशी मुद्रेची देखील बचत होत आहे.\n2) डीझेल इंजिनमुळे प्रदूषण देखील होत होते. हे होणारे प्रदूषण देखील आता इलेक्ट्रिकल इंजिन वापरात आल्यामुळे नियंत्रणात राहण्यास मदत होत आहे.\n3) कोयना आणि महालक्ष्मी या पूर्णपणे विद्युत मार्गावर धावतात. तर पुढे अजून काही रेल्वेगाड्या देखील विद्युत मार्गावर येतील. यामुळे देखील हा आर्थिक आणि पर्यावरणीय फायदा वाढणार आहे.\nMakar Sankrant 2023 : कशी बनवतात भोगीची पारंपरिक भाजी\nभविष्यात प्रवासवेळ होऊ शकतो कमी\nरेल्वे प्रशसनाकडून प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिथे शक्य आहे तिथे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच कोल्हापूर ते दिल्ली निजामुद्दीन एक्सप्रेस, अहमदाबाद आणि गोंदिया या एक्स्प्रेस देखील लवकरच इलेक्ट्रिकल लोमोमोटीव्ह इंजिनवर धावणार आहेत. या गाड्या सुरू झाल्यानंतर रेल्वे गाड्यांच्या वेळांमध्येही बदल होऊ शकतो आणि प्रवासवेळ देखील कमी होऊ शकतो असे देखील रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/nhm-sangli-recruitment-2021/", "date_download": "2023-05-30T05:27:13Z", "digest": "sha1:5A6PGZJ5F2TBAWWZQVN7EI7EFCD2SM6G", "length": 12313, "nlines": 101, "source_domain": "majhijobs.com", "title": "NHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत जागांसाठी भरती", "raw_content": "\nNHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\n1 NHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\n1.1 NHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे NHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे हृदयरोग विशेष तज्ञ, दंत शल्य सहाय्यक आणि इतर पदाच्या एकूण 08 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 राष्ट्रीय आरोग्य अभियान सा��गली भरती 2021 भिषक, ऑडिओलॉजिस्ट आणि इतर 08 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 12 वी परीक्षा उत्तीर्ण पदवी, डिप्लोमा आणि डीएम कार्डिओ उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी NHM Sangli अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 NHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\nNHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\nNHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे NHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे हृदयरोग विशेष तज्ञ, दंत शल्य सहाय्यक आणि इतर पदाच्या एकूण 08 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nराष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती 2021 भिषक, ऑडिओलॉजिस्ट आणि इतर 08 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 12 वी परीक्षा उत्तीर्ण पदवी, डिप्लोमा आणि डीएम कार्डिओ उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी NHM Sangli अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nNHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 05 नोव्हेंबर 2021\nऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 06 नोव्हेंबर 2021\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 नोव्हेंबर 2021\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 हृदयरोग विशेष तज्ञ\n3 नेत्र शल्य चिकित्सक\n6 पॅरामेडिकलक हिअरिंग इंस्ट्रक्टर\n8 दंत शल्य सहाय्यक\nपद क्र:- 1 डीएम कार्डिओ\nपद क्र:- 2 एम.डी. मेडिसिन, डीएनबी\nपद क्र:- 3 एमएस नेत्ररोगतज्ज्ञ, डीएमएसओ\nपद क्र:- 4 बीडीएस 02 वर्षे अनुभव, एमडीएस\nपद क्र:- 5 ऑडिओलॉजिस्ट मध्ये पदवी\nपद क्र:- 6 संबंधित बॅचोलरेट पदवी\nपद क्र:- 7 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि पदवी, डिप्लोमा\nपद क्र:- 8 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि विशेष कौशल्ये\nजनरल 18 ते 38 वर्षे\nओबीसी 18 ते 38 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 43 वर्षे\nनोकरीचे ठिकाण:- सांगली [ महाराष्ट्र ]\n★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :-\n★ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार सांगली.\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 नोव्हेंबर 2021\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nNHM Sangli Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती\nCategories 12 वी पास, सर्व जाहिराती Tags 12 वी पास, NHM Sangli, NHM Sangli Recruitment, NHM Sangli Recruitment 2021, राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली मार्फत 08 जागांसाठी भरती, सर्व जाहिराती\nNaval Dockyard Visakhapatnam Recruitment 2021 विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मार्फत अप्रेंटिस पदाच्या 275 जागांसाठी भरती\nIOCL Apprentice Recruitment 2021 इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 527 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/rohit-pawar-allegations-on-plot-to-divide-pawar-family-bjp-leader-girish-mahajan-reacts-mhsd-775099.html", "date_download": "2023-05-30T04:50:51Z", "digest": "sha1:ACSLYTBNKFM4KO4NDVDOIRRQZVZK4NUU", "length": 11421, "nlines": 173, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुढचं टार्गेट पवार कुटुंब? रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचा गुगली – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुढचं टार्गेट पवार कुटुंब रोहित पवारांच्या गौप्���स्फोटावर भाजपचा गुगली\nपुढचं टार्गेट पवार कुटुंब रोहित पवारांच्या गौप्यस्फोटावर भाजपचा गुगली\nशिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव\nपवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला.\nपुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nआठवलेंची आंबेडकरांना मोठी ऑफर, मोदींकडेही घेऊन जाणार\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\n'...त्यांना अशी भाषा शोभते', मुख्यमंत्री शिंदेंना असं का म्हणाले शरद पवार\nमुंबई, 18 ऑक्टोबर : शिवसेनेला फोडल्यानंतर विरोधकांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांच्या या गौप्यस्फोटावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.\nकाहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असं बोलूच शकत नाही. तसं काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावं लागेल, त्याने नेमकं कशामुळे हे वक्तव्य केलं ते पाहावं लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो, अशी सारवासारव अजित पवारांनी केली आहे.\nरोहित पवारांच्या या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना रोहित पवारांनी केलेल्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणामध्येही फूट पाडण्याचा आमचा प्रयत्न नाही. त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, हा त्यांचा अंतर्गत कलह असेल. भविष्यात काही घडणार असेल आणि त्याची चाहूल लागल्याने ते आता आमच्यावर खापर फोडत असतील, असा गुगली गिरीश महाजन यांनी टाकला आहे.\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' क���ळजी घेऊन रोखा आजार, Video\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\n'पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव', रोहित पवारांच्या आरोपांवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया#NCP #RohitPawar #BJP pic.twitter.com/Vn8VOy4Wni\nकाय म्हणाले रोहित पवार\nशिवसेनेनंतर आता विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आहे. पवार कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण काहीही झालं तरी आमच्यात फूट पडणार नाही. सुप्रिया सुळे केंद्रात तर अजित पवार आणि आम्ही राज्यात आहोत, त्यामुळे संघर्ष होण्याचं कारण नाही, असं विधान रोहित पवार यांनी केलं होतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/search/%EB%B0%94%EC%B9%B4%EB%9D%BC%EB%8F%88%EB%94%B0%EB%8A%94%EB%B2%95%20dk22.top%20%EC%BD%94%EB%93%9C%206520%20%EC%9A%B0%EB%A6%AC%EC%B9%B4%EC%A7%80%EB%85%B8%20%EC%B4%9D%ED%8C%90%20%EB%A7%88%EC%B9%B4%EC%98%A4%EC%98%A8%EB%9D%BC%EC%9D%B8%EC%B9%B4%EC%A7%80%EB%85%B8%20%EC%9A%B0%EB%A6%AC%EC%B9%B4%EC%A7%80%EB%85%B8%EC%82%AC%EC%9D%B4%ED%8A%B8%20ioq/", "date_download": "2023-05-30T04:22:07Z", "digest": "sha1:WZDGXU76TODBJT3AWETBEPQIQZIQ45VA", "length": 12285, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "바카라돈따는법 Dk22.top 코드 6520 우리카지노 총판 마카오온라인카지노 우리카지노사이트 Ioq- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nजडेजानं 2 बॉलमध्ये फिरवला सामना; बॉलरला कोसळलं रडू, पण पांड्यानं सावरलं\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\nChicken Price Hike : चिकनप्रेमींसाठी वाईट बातमी, राज्यासह देशात वाढले दर\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n हवामान खात्यानं दिला इशारा\nउष्णतेनं केला आहे संभाजीनगरमध्ये चांगलाच कहर, पाहा आजचं तापमान\nया ऐतिहासिक मंदिराचे बांधकाम केलं आहे एका मुस्लिम राजाने,पाहा इतिहास VIDEO\nजडेजानं 2 बॉलमध्ये फिरवला सामना; बॉलरला कोसळलं रडू, पण पांड्यानं सावरलं\n'माझ्यासाठी ही वेळ योग्य', IPLमधून निवृत्तीच्या चर्चेवर धोनीची प्रतिक्रिया\nIPL 2023 : CSKला 20 कोटी तर गुजरातही मालामाल, खेळाडूंवरसुद्धा बक्षीसांचा वर्षाव\nशुभमन गिलने ऑरेंज कॅप पटकावली, पण विराटचा 7 वर्षे जुना विक्रम अबाधित\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\n'या' वेब सिरीज मध्ये झळकणार वहिदा रहमान\nबॉलिवूड सोबतच राजकारणातही सक्रिय असलेल्या परेश रावल यांची एकूण संपत्ती किती\nकमी उंचीमुळे झेललं ट्रोलिंग; पण या अभिनेत्रींनी अभिनयाच्या जोरावर घेतली मोठी झेप\nजडेजानं 2 बॉलमध्ये फिरवला सामना; बॉलरला कोसळलं रडू, पण पांड्यानं सावरलं\n'माझ्यासाठी ही वेळ योग्य', IPLमधून निवृत्तीच्या चर्चेवर धोनीची प्रतिक्रिया\nIPL 2023 : CSKला 20 कोटी तर गुजरातही मालामाल, खेळाडूंवरसुद्धा बक्षीसांचा वर्षाव\nशुभमन गिलने ऑरेंज कॅप पटकावली, पण विराटचा 7 वर्षे जुना विक्रम अबाधित\nक्रेडिट स्कोअर कमी असुनही मिळेल लोन फक्त ट्राय करा या ट्रिक्स\nभारतातील पहिली प्रायव्हेट ट्रेन कोणती, कोणत्या रुटवर चालते; कसं करायचं बुकिंग\nनवरा-बायकोला 10 हजार पेन्शन, तुम्हाला माहितीय का 'ही' सिक्रेट सरकारी योजना\nकागदांनी नाही तर 'या' गोष्टीने तयार होतात नोटा, उत्तर पाहून व्हाल चकीत\nश्रीरामावरून बाळाची ही छानशी नावे ठेवू शकता; यापैकी एक तुम्हाला नक्की आवडेल\nMoney Mantra - बिझनेस वाढवायचा असेल तर गांभीर्याने विचार करा\nकसा असेल 30 मेचा दिवस आरोग्यासाठी योग्य ती सावधगिरी बाळगा\nदैनंदिन राशी भविष्य: आज व्यवसाय,नोकरीत जास्त ताण पडेल\nहे आहेत वृक्षरुपी ऑक्सिजन सिलेंडर; वाढतं तापमान, कोरोनामुळे लक्षात आलंय महत्त्व\nचाणक्यांनी सांगितलेल्या या 7 गोष्टींपासून दूर राहा; आयुष्यातील अडचणी होतील कमी\n कुणी डोकं टेकवतं तर कुणी काढतं हवेत बुडबुडे\nनेल फंगसवर हे घरगुती उपाय आहेत प्रभावी; बोटांची अशी घ्या काळजी\nलग्नाची शुभ मुहूर्त निघत होता..., मग थेट दुचाकीवरून सासरी पोहोचला वरमुलगा VIDEO\nट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या बस ड्रायव्हरने बसमध्येच सुरु केलं हे काम\nधावत्या मेट्रोचा दरवाजा उघडून घेतली उडी; व्यक्तीसोबत पुढे काय झालं बघा, Video\nपक्ष्यांना हाकलवा, दिवसाला 20 हजार रुपये पगार; कुठे आहे हा अनोखा जॉब\nश्रीरामावरून बाळाची ही छानशी नावे ठेवू शकता; यापैकी एक तुम्हाला नक्की आवडेल\nसूर्य-बुधाच्या संयोगानं या राशी मालामाल होणार; अचानक चांगली बातमी कळेल\nपहिल्यांदाच व��� सावित्रीची पूजा करणार आहात सुहासिनींनी या गोष्टी लक्षात ठेवा\nहनुमानाच्या गदेचे नाव काय ती हनुमानाला कोणी दिली होती ती हनुमानाला कोणी दिली होती\nजडेजानं 2 बॉलमध्ये फिरवला सामना; बॉलरला कोसळलं रडू, पण पांड्यानं सावरलं\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\nआई-वडील अशिक्षित तरी मुलांना बनवले कतृत्त्ववान 4 पैकी 1 IAS आणि 3 अधिकारी\nया मंदिरात आजही आहे हनुमानाच्या पायांचे ठसे काय आहे भाविकांची अनोखी मान्यता\nसकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही मग या टिप्स नक्की फॉलो करा थकवा जाईल निघून\nचहा सोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम\nतयार व्हा, कारण येतोय देशातील सर्वात महागडा \"मोदी आंबा\" जाणून घ्या, कुठे मिळणार\nअंगावर काटा का येतो यामागे काय आहे कारण\nघरात सापडला 15 वर्षांचा कोब्रा, शेपटी पकडली तर बुटाला घेतला चावा, PHOTOS\nरक्ताचा रंग निळा, क्षणात बदलतो रंगरूप.. 3 हृदय असलेला कोणता आहे हा मासा\nअसं म्हणतात की, या मंदिरात होता भुताचा हिशेब, हजारो लोकांची लागते रांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01191306-2220J0500274MXT.html", "date_download": "2023-05-30T04:07:46Z", "digest": "sha1:TAL2ZXC7J3M6CBIZ2DCFLMVZOD4YRXZL", "length": 16555, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 2220J0500274MXT किंमत डेटाशीट Syfer 2220J0500274MXT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 2220J0500274MXT Syfer ��रेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 2220J0500274MXT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 2220J0500274MXT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:50V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/sogal-rathotsav-was-held-in-the-presence-of-thousands-of-devotees/", "date_download": "2023-05-30T04:02:02Z", "digest": "sha1:ZARCFSGKXGLCTJ4YQEOVAOBDREV7GPVO", "length": 7491, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nYou are at:Home»आवृत्ती»कर्नाटक»बेळगांव»हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सोगल रथोत्सव\nहजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सोगल रथोत्सव\nप्रतिनिधी / बेळगाव :\nश्रीक्षेत्र सोगल सोमनाथ येथील सोमेश्वर मंदिरात सोमवारी तिसर्‍या श्रावण सोमवार निमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या रथातून भगवान शंकराच्या जयघोषात मंदिर परिसरात रथोत्सव काढण्यात आला. हजारो भाविकांनी या रथोत्सवामध्ये सहभाग घेतला.\nश्रावण सोमवार निमित्त सकाळी रूद्राभिषेक व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीच्या रथाला केळीचे खांब, ऊस, नारळाच्या झावळय़ा, फुले, आणि आंब्याच्या पानांच्या तरणाने सजविण्यात आले होते. रथात सोमेश्वराच्या चंदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. संध्याकाळी होसूर येथील गुरू मडिवाळेश्वर मठाचे गंगाधर स्वामीजी आणि होसूर बैलहोंगलच्या प्रभू निलकंठ स्वामीजी यांनी पूजा करून रथोत्सवाला सुरूवात झाली. भक्तांनी रथावर अंजीर, केळी अर्पन केली.\nमल्लूर पूरवंतांचा वडपू, नंदीकोलू यासह विविध वाद्यांमुळे रथोत्सवामध्ये वेगळाच उlसाह निर्माण झाला होता. आमदार महांतेश कौजलगी, मोहनानंद स्वामीजी यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.\nPrevious ArticleKolhapur; पन्हाळा-पावनगड रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली\nNext Article Kolhapur; मतदारसंघाच्या विकासाठीच शिंदे गटात- खासदार धैर्यशील माने\nशहर परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस\nभाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाचा खून\nआजपासून पुन्हा शाळा गजबजणार\nघरफोड्यांचे सत्र : पोलीस व्यस्त, नागरिक त्रस्त\nडीजेला फाटा, पण विस्कळीतपणाचा फटका\nतालुक्यातील पूर्वभागाला पावसाने झोडपले\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/t-20-cricket-tournament-mr-xi-beat-doctor-association-abdul-qayyum-man-of-the-match-131248116.html", "date_download": "2023-05-30T04:22:45Z", "digest": "sha1:QAEL7DBLLJBHWACWCSLMH26YACJGB2VM", "length": 5320, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "टी-20 क्रिकेट स्पर्धा एमआर इलेव्हन संघाची डॉक्टर असोसिएशनवर मात, अब्दुल कय्युम सामनावीर | T-20 Cricket Tournament MR XI beat Doctor Association, Abdul Qayyum man of the match - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्रीडा:टी-20 क्रिकेट स्पर्धा एमआर इलेव्हन संघाची डॉक्टर असोसिएशनवर मात, अब्दुल कय्युम सामनावीर\nगरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धेत प्रोनेक्स एमआर इलेव्हन संघाने विजय मिळवला. शुक्रवारी झालेल्या लढतीत एमआरने डॉक्टर असोसिएशन संघावर 8 गडी राखून मात केली. या सामन्यात अब्दुल कय्युम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.\nनाणेफेक जिंकून एमआरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डॉक्टर संघाने 20 षटकांत 9 बाद 152 धावा उभारल्या. या संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर गिरिष गाडेकर, ज्ञानेश्वर बनकर व संदीप सानप हे आघाडीचे तीन फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. अल्ताफ शेखने 15 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 23 धावा केल्या. रामेश्वर दौडचे अर्धशतक सामना गमावल्याने व्यर्थ ठरले. त्याने 36 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत सर्वाधिक 57 धावा ठोकल्या. अल्ताफ व रामेश्वरने चौथ्या गड्यासाठी 75 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या मयुर जगंलेने 40 चेंडूंत 3 षटकार खेचत 47 धावा काढल्या. कर्णधार राजेश चौधरीने 13 धावा केल्या. एमआरकडून राहुल भालेराव, विनोद यादव व कर्णधार शोएब शेख यांनी प्रत्येकी तीन तीन गडी बाद केले.\nप्रत्युत्तरात एमआर इलेव्हनने 19.4 षटकांत 2 गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर मो. उमर अब्बासने 28 चेंडूंत 5 चौकारांसह 28 धावा केल्या. दुसरा सलामीवीर कय्युमने 58 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. सईद फरहानने 32 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 35 धावांची विजयी खेळी केली. विनाेद यादव 6 धावांवर नाबाद राहिला. मयुर जंगले व संतोष बनकरने प्रत्येकी एक एक बळी घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/uddhav-thackeray-press-conference-live-updates-maharashtra-politics-131243499.html", "date_download": "2023-05-30T04:33:19Z", "digest": "sha1:DQI3LPM6L3AI3NG2Z5CBFX65WC23DB4L", "length": 10792, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंचे शरद पवारांना उत्तर | Uddhav Thackeray Press Conference Live Updates; Mahavikas Aghadi | Sharad Pawar Resignation | Maharashtra | Uddhav Thackeray - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलोक माझे सांगाती:मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंचे शरद पवारांना उत्तर\nमुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे जगजाहीर आहे. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. मी मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना उत्तर दिले.\nलोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यास शिवसेनेमध्ये वादळ माजेल याचा अंदाज आपल्याला नव्हता. हा उद्रेक शांत करण्यात शिवसेना नेतृत्व कमी पडले, असा उल्लेख करत इतर अनेक मुद्यावर भाष्य केले आहे. त्याला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.\nमहाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी\nबिहारचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी आज 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार कपिल पाटील उपस्थित होते. ठाकरे आणि ठाकूर यांच्यात बराच वेळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, बारसूत मी भाजप, शिवसेनेची हिंमत बघायला जात नाही. नाणार प्रकल्प रद्द केला. ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री झालो. दिल्लीतून सूचना आल्या. चांगला प्रकल्प आहे, जाऊ देऊ नका, असे सांगितले. मात्र, आता महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. केवळ माझे पत्र घेऊन नाचू नका. माझ्यात काळात येणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी का महाराष्ट्रात राख, गुजरामध्ये रांगोळी का त्यासाठी डोक्यावर बंदूक टेकून परवानग्या घेता आणि प्रकल्प चांगले सांगता. याला काही अर्थ आहे का, असा सवाल त्यांनी केला.\nबारसूतल्या जमिनी उपऱ्यांनी घेतल्या आहेत. माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावर उपऱ्यांचा वरवंटा फिरवणार का लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढले जाते. ही कुठली लोकशाही आहे लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढले जाते. ही कुठली लोकशाही आहे असा सवालही त्यांनी केला. बारसूच्या जागेसाठी त्यावेळी माझ्यावर दबाव नाही, तर आग्रह होता. प्रकल्प चांगला असेल, तिथल्या लोकांनी होकार दिला, तर तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. सगळ्यांचे चांगले होत असेल, तर मी मध्ये का यावे असा सवालही त्यांनी केला. बारसूच्या जागेसाठी त्यावेळी माझ्यावर दबाव नाही, तर आग्रह होता. प्रकल्प चांगला असेल, तिथल्या लोकांनी होकार दिला, तर तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. सगळ्यांचे चांगले होत असेल, तर मी मध्ये का यावे मात्र, सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत. सध्या प्रश्न विचारले की, मार, ठोक तुरुंगात टाक. नामशेष कर असे झाले आहे. प्रश्न विचारणे त्यांचा हक्क असल्याचे ठाकरे म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बजरंगबली की जय, असे बोलून मतदान करा, असे सांगतात. मला वाटते आता निवडणूक कायद्यात बदल झाला असेल. बाळासाहेब ठाकरे असे पूर्वी म्हणाले, तर त्यांच्या मतदानाचा हक्क काढल्याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करून दिली. आता मी मराठी भाषकांना छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून मराठी अस्मिता जपणाऱ्या उमेदवाराला कर्नाटकात मतदान करा, असे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nप्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय होऊ द्या. त्यावर मग बोलेन. मात्र, शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाणार नसल्याते ते म्हणाले. तसेच आपल्याकडूनही महाविकास आघाडीला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. मोदींचा नाही, तर प्रवृत्तीच्या पराभवासाठी आम्ही एकत्र आल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना मी काय सल्ला देणार मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला, तर काय करू मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला, तर काय करू त्यांच्यावर कार्यकर्त्यांचे प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर 5 नावांची जोरदार चर्चा सुरू\nभाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही\n82 वर्षांच्या शरद पवारांनी NCP चे अध्यक्षपद सोडले, कार्यकर्ते नाराज; अजितदादा म्हणाले - फेरविचारासाठी साहेबांनी मागितला वेळ\nलोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/lokpriya/rain-of-money-on-the-streets-500-note-on-the-street-video-viral-122061300068_1.html", "date_download": "2023-05-30T03:38:52Z", "digest": "sha1:SYN4D35ULKVTXM6M226A5NMJREHN5VHT", "length": 17516, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रस्त्यावर पैशांचा पाऊस; 500 चे नोट रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल ! - Rain of money on the streets, 500 note on the street, video viral! | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nपुण्याच्या एटीएसने लष्कर - ए - तोयबाच्या अतिरेक्याला उत्तरप्रदेशातून अटक केली\nKhelo India Youth Games:महाराष्ट्राने हरियाणाला मागे टाकले, 37 सुवर्णांसह पहिले स्थान पटकावले\nविधान परिषद निवडणूक: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे\nशाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव\nभाजीपाल्याचे दर कडाडले,जाणून घ्या आजचे भाव\nहा व्हिडीओ हैदराबादमधील चार मिनारचा आहे.या ठिकाणी एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात एका मिरवणुकीत 500 रुपयांच्या चलनी नोटा हवेत उडवत आहे. या व्यक्तीने दोनदा 500 रुपयांचे नोटांचे बंडल उडवले. काही लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केली.\nव्हायरल व्हिडीओ मध्ये कार, मोटारसायकलचा ताफा गुलजार हौजला थांबलेला दिसत आहे. सर्वांनी कुर्ता आणि शेरवानी घातली असून ते देखील मिरवणुकीत आहे. त्यापैकी एक व्यक्ती गुंजत कारंज्याकडे जातो आणि 500 रुपयांच्या नोटांचे बंडल हवेत उडवतो. अचानक एवढा पैशांचा पाऊस होत असताना पाहून काही स्थानिक नागरिक पैसे घेण्यासाठी तिथे पोहोचले.\nव्हिडीओ व्हायरल होतातच या घटनेची माहिती मिळतातच पोलीस सतर्क झाली आणि चारमिनारच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बघून नोटा फेकणाऱ्या माणसाचा शोध घेत आहे. पडताळणी केल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे चार मिनारचे निरीक्षक यांनी सांगितले\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्��िया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून च���र जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2023-05-30T04:54:57Z", "digest": "sha1:4HTCNM3KEYSNNFDAAQLA2MHKP5X4KJG6", "length": 6551, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅम्पडेन पार्क - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंग्डम\n१,४९,५४७ (स्कॉटलंड v इंग्लंड, १७ एप्रिल १९३७)\nहॅम्पडेन पार्क (इंग्लिश: Hampden Park) हे स्कॉटलंड देशाच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५२,०२५ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम स्कॉटलंडचे राष्ट्रीय मैदान असून स्कॉटलंड फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथून खेळतो. हे स्टेडियम क्वीन्स पार्क एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.\nआजवर येथे युएफा चँपियन्स लीगचे तीन अंतिम सामने, युएफा कप विनर्ज कप स्पर्धेचे दोन अंतिम सामने तर युएफा युरोपा लीगचा एक अंतिम सामना खेळवण्यात आले आहेत. २०१४ राष्ट्रकुल खेळ स्पर्धांसाठी सेल्टिक पार्कसोबत हॅम्पडेन पार्क हे मुख्य स्थान असेल.\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/short-stories/ssc-hindi/romance/love/28", "date_download": "2023-05-30T05:27:05Z", "digest": "sha1:OJM3LIDTZC22EZN247INMZZILRVD3BV4", "length": 11398, "nlines": 228, "source_domain": "notionpress.com", "title": "नैशनल राइटिंग कॉम्पीटिशन 2022 - Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित क���ा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nमर के भी ना वादा अपना तोड़ेंगे\nखोये हुए की खोज\nभस्म हो जाऊँगी मैं शायद\n\"रेत सी ज़िंदगी \"\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/taking-care-of-your-body-during-puberty/", "date_download": "2023-05-30T04:16:35Z", "digest": "sha1:TJVVEX7IOZA4T7MTBUJRJSQALZJFXREM", "length": 5411, "nlines": 116, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "वयात येताना शरीराची काळजी कशी घ्याल? - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nवयात येताना शरीराची काळजी कशी घ्याल\nCategories:अमेझ मराठीआपली शरीरेवयात येतानाशरीराची स्वच्छता\nवयात येत असताना तुम्हाला काही बाबींची अधिक जाणीव असायला हवी. जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तुमच्या शरीरात काही बदल घडतात. या बदलांमध्ये शरीरातील हार्मोन्सचे आणि तेलाचे प्रमाण वाढते आणि शरीरभर केस यायला लागतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीराला पूर्वीपेक्षा जास्त वास येऊ शकतो किंवा मुरुमांसारख्या गोष्टींचा अनुभव येऊ शकतो.\nअधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा\nआपल्याला हे देखील पाहायला आवडेल...\n‘बहुतेक’ चा अर्थ ‘हो’ नसतो\nहोय किंवा नाही म्हणणे, संंमती म्हणजे काय\nयौवनारम्भ के दौरान अपने शरीर की देखभाल करना\nलिंगसांसर्गिक आजारांबद्दल हे माहितीच हवं\nसुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भनिरोधनाचे पर्याय\nएचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून स्वत:ची व इतरांची काळजी कशी घ्यावी\nस्तनांच्या आकाराने काही फरक पडतो का\n< प्रजनन आणि गरोदरपण\n> वयात येताना स्वत:ला समजून घेताना…\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/gadchiroli-meeting-between-cm-shinde-and-fadnavis-regarding-gadchiroli-mhsr-806662.html", "date_download": "2023-05-30T04:57:41Z", "digest": "sha1:TSXY33AG3NDYRQYFJQM4XOMOJ5ABATGD", "length": 8716, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gadchiroli : गडचिरोलीबाबत शिंदे आणि फडणवीसांची तातडीची बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश, आयजी, डीआयजी उपस्थित – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gadchiroli : गडचिरोलीबाबत शिंदे आणि फडणवीसांची तातडीची बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश, आयजी, डीआयजी उपस्थित\nGadchiroli : गडचिरोलीबाबत शिंदे आणि फडणवीसांची तातडीची बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश, आयजी, डीआयजी उपस्थित\nराज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आढावा घेणारी उच्च पातळीवरची नागपुरात बैठक घेतली.\nराज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आढावा घेणारी उच्च पातळीवरची नागपुरात बैठक घेतली.\nराज ठाकरे-फडणवीसांमध्ये खलबतं, सव्वा तासानंतर उपमुख्यमंत्री बाहेर आले\nपावसाआधी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, शिंदे-फ���णवीस घेणार मोठा निर्णय\nफडणवीसांच्या 2700 कोटींच्या घोषणेनंतर पंढरपूरकरांना सतावतेय 'ती' भीती\nवांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला सावरकरांचं नाव, मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमहेश तिवारी (गडचिरोली), 29 डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यात रखडलेली विकासकामे आणि माओवादविरोधी अभियानाची परिस्थिती यावर राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी विशेष आढावा घेणारी उच्च पातळीवरची नागपुरात बैठक घेतली.\nराज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह डीआयजी संदीप पाटील उपस्थित होते. या उच्चस्तरीय बैठकीत रखडलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे.\nहे ही वाचा : शिंदेंचा दोन्ही ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शिवसेना-मनसेचं डॅमेज कंट्रोलही पाण्यात\nगडचिरोली जिल्ह्यातल्या अतिदुर्गम गावांना आणि तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोटयावधी रुपयांची मोठया प्रमाणात रस्ते आणि पुलाची बांधकाम मंजूर झाली आहेत. पण वनविभागाच्या परवानगीसाठी कामे रखडल्याने त्या परवानग्या 31 जानेवारीच्या आत देण्याचे निर्देश मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.\nजिल्हयात माओवाद संपवण्यासाठी रस्ते आणि पुलांचे बांधकाम आवश्यक असुन महत्वपूर्ण विकास कामांना थांबवू नका अशा शब्दात स्पष्ट सूचना एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी केल्या.जिल्ह्यात अनेक गावांत मोबाईल सेवा नसल्याने जिल्ह्यात मोबाईल टावर उभे करण्याचे निर्देश देण्यात आले.\nहे ही वाचा : शिंदेंच्या विमानाने अजित पवारांचं टेक ऑफ, दादा नागपूरहून कुठे गेले\nयावेळेस माओवादविरोधी अभियानाचा विशेष आढावाही घेण्यात आलाय. देशात सर्वाधिक यश माओवादविरोधी अभियानात मिळाल्याने पोलीस दलाचे विशेष कौतुक मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/drug-peddler-arrested-in-mumbai-by-ncb-he-supplying-drugs-comedian-bharati-and-her-husband-update-news-mhsp-500166.html", "date_download": "2023-05-30T04:52:07Z", "digest": "sha1:RKAZAQBOHZQIUQVXL2I4XRX4TXE2RDKI", "length": 13954, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत ड्रग्स पेड��रला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत ड्रग्स पेडलरला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा\nमुंबईत ड्रग्स पेडलरला बेड्या, कॉमेडियन भारतीसह पतीला तो सप्लाय करत होता गांजा\nछोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता\nछोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता\nमुंबई, 26 नोव्हेंबर: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limabchiya) यांना ड्रग प्रकरणात (Drug Case) कोर्टानं जामीन दिला आहे. मात्र, त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( Narcotics Control Bureau) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. NCB नं एका ड्रग्स पेडलरला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा ड्रग्स पेडलर कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला गांजा सप्लाय करत होता, अशी माहिती समोर आली आहे.\nहेही वाचा...सत्ताधाऱ्यांना 'हा' डोस घेतल्याशिवाय झोपच लागत नाही, चंद्रकांत पाटलांचा टोला\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nNCBच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अटकेतील ड्रग पेडलरची कसून चौकशी सुरू आहे. छोट्या पडद्यावरील आणखी काही सेलिब्रिटीजची नावं समोर येण्याची शक्यता आहे. बॉलीवूड कनेक्शनही तपासण्यात येत आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी ड्रग्स पॅडलरकडून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.\nड्रग पेडलर हा प्रत्येक सप्लिमेंटमधील ड्रग्स सप्लाय करतो. तसेच तो पेटीएम, गूगल पेच्या माध्यमातून पेमेंट घेतो. त्यामुळे त्याचे बँक अकॉउंट ट्रान्झेक्शन देखील तपासण्यात येत आहे.\nदुसरीकडे, NCB टीमनं नवाब शेख आणि फारुख चौधरी अशा दोन 2 ड्रग्स पेडलर्ससा अटक केली आहे. दोघांकडून 32.9 ग्रॅम एमडी ड्रग्स आणि एलएसडीच्या 10 बॉट्स जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे नवाब शेख हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. तो मुंबईत टॅक्सी चालवतो. मुंबई सेंट्रलमधील 'नाथानी हाईट्स' नामक एका आलीशान अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे.\nNCB सूत्रांनुसार, कोटी रुपयांच्या फ्लॅटमध्ये राहणारा नवाब शेख टॅक्सी चालवून हा गोरखधंदा करत होता. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवत होता. NCB च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशीरा त्या घरावर छापा टाकला. तर फारुख चौधरी हा एमडी कन्साइनमेंट डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. त्यालाही अटक करण्यात आली. दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.\nअंमली पदार्थांचं सेवन केल्याचं भारतीनं केलं कबूल...\nभारती सिंह आणि तिच्या पती हर्षची चौकशी केल्यानंतर दोघांनाही अंमली विरोधी पथकानं कोर्टात हजर केलं होते. मुंबई मुख्य दंडाधिकाऱ्यांनी दोघांना प्रत्येकी 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. त्याचबरोबर चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे.\nशनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे.\nहेही वाचा...प्रताप सरनाईकांच्या बालपणीच्या मित्रानं MMRDAला लावला कोट्यावधींचा चूना\nभारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याशिवाय NCB ने अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा परिसरात देखील छापेमारी केली आहे. भारती सिंहच्या घरावर छापेमारीसाठी एनसीबी संपूर्ण पथकासह पोहचली होती. एनसीबीच्या इतर दोन टीम तिच्या दोन वेगवेगळ्या घ���ावर पोहचल्या होत्या.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsnusa.com/50000-protsahan-anudan-yojana/", "date_download": "2023-05-30T05:41:58Z", "digest": "sha1:GWJ345PNLQC6JW3WYO7C7QYCJ4ZLBKFJ", "length": 4162, "nlines": 32, "source_domain": "newsnusa.com", "title": "50000 Protsahan Anudan Yojana - Shetkari", "raw_content": "\nLight bill : आता सर्व नागरिकांची वीज बिले माफ करण्यात आली आहेत\nBandhkam Kamgar Safety Kit बांधकाम कामगार सेफ्टी किट कन्स्ट्रक्शन वर्कर सेफ्टी किटचा लाभ कसा मिळवावा\nAnganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4वी पास ऑनलाईन अर्ज सुरु\nजुनी पेन्शन योजना नवीनतम अपडेट\n50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी :मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी आम्ही येथे नमूद करू इच्छितो की, अनुदानासाठी पात्र असलेल्या जिल्हानिहाय शेतकऱ्यांची यादी महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती pm kisan anudan योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सार्वजनिक करण्यात आल्या असल्या तरी, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांच्या याद्या पोर्टलवर आलेल्या नाहीत, मात्र सरकार लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या इतर याद्या जाहीर करणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये.प्रोत्साहनावरील अनुदानाच्या यादीत नाव कसे शोधायचे.\nज्या शेतकरी बांधवांचे नाव शोधायचे आहे त्यांचा आधार क्रमांक अधिकृत संकेतस्थळावर टाकावा लागेल. https://pmkisan.gov.inत्यानंतर यादीत शेतकरी बांधवांचे नाव आहे की नाही, याची माहिती मिळू शकेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर, त्या शेतकऱ्याचे नाव कर्ज खात्याच्या इतिहासात आहे की नाही हे तपासता येते.\nPVC Aadhar Card Order Online: घरी बसून ऑर्डर करा PVC कार्ड, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया\nmaharashtra anganwadi bharti: अंगणवाडी सेविकांची भरती सुरू; अर्ज करण्याची शेवटची तारीख\nPost Office Investment Scheme : पोस्ट ऑफिस योजना फक्त 5000 रुपये गुंतवून 8 लाख रुपये मिळवा\nThibak sinchan Aanudan Yojana 2023 : ठिबक सिंचन योजना सरकार कडून ठिबक सिंचनासाठी मिळणार 80% अनुदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22369/", "date_download": "2023-05-30T03:33:16Z", "digest": "sha1:UAXHKWOFX45FYQLIE4FPQDIZDW42WNLZ", "length": 18854, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गुप्त, सियारामशरण – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहा��)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगुप्त, सियारामशरण : (४ सप्टेंबर १८९५ – २९ मार्च १९६३). हिंदीतील एक चतुरस्त्र लेखक. जन्म चिरगाव (जि. झांशी) येथे. राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्तांचे हे धाकटे बंधू. महात्मा गांधीच्या वैचारिक प्रभावाला अनुकूल असे मूलतः सात्त्विक, मानवी सहानुभूतीने व करुणेने भरलेले व्यक्तिमत्त्व लाभल्यामुळे त्यांच्या साहित्यात गांधीवादी तत्त्वज्ञान आणि त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व यांचा स्वाभाविक व सुंदर संगम आढळतो. सियारमश���णांनी विपुल काव्यलेखन केले आहे परंतु निबंधकार म्हणून त्यांनी जी साहित्यसेवा केली आहे, ती चिरंतन महत्त्वाची मानली जाते. यशस्वी कादंबरीकार म्हणूनही त्यांचा लौकीक आहे. त्यांचे काव्यलेखन मात्र फारसे वैशिष्ट्यपूर्ण नाही.\nझूठ–सच (१९३९) हा त्यांच्या अठ्ठावीस निबंधांचा संग्रह आहे. अंतर्मुख चिंतनशील व्यक्तिमत्त्व सात्त्विक, मृदू स्वभाव आपल्यातील अपूर्णतेच्या, दोषांच्या जाणिवेने सतत विनम्र होत गेलेले मन उपेक्षितांच्या व दलितांच्या कळवळ्याने सांद्र झालेली वृत्ती आणि अन्यायाच्या, असत्याच्या, अमानुषतेच्या विरुद्ध सतत धगधगत राहणारी अस्मिता यांचा शब्दाशब्दांतून होणारा साक्षात्कार यांमुळे सियारामशरणांचे हे निबंध हिंदी साहित्यात निश्चितपणे चिरंतन मोलाचे ठरावेत.\nसियारामशरणांच्या गोद (१९३२), अंतिम आकांक्षा (१९३४), नारी (१९३७) या तीन कादंबऱ्या त्यांतील सात्त्विक व जिव्हाळ्याच्या वातावरणामुळे वाचनीय झाल्या आहेत. ग्रामीण जीवनातील कौटुंबिक स्नेहबंध हा त्यांच्या कादंबऱ्यांचा प्रमुख विषय आहे. पूर्णपणे भारतीय मन व भारतीय संस्कृती त्यांच्या कादंबऱ्यांत प्रतिबिंबित झाली आहे. परंपरा आणि बंडखोरी, भोग आणि त्याग, प्रेम आणि निष्ठा यांच्या अकृत्रिम समन्वयामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत विलक्षण समतोलपणा आला आहे. कथानक व व्यक्तिचित्रे सरळ आणि एकपदरी असली, तरी सर्व कादंबऱ्यांतून वाहत असलेला अपार करुणेचा, स्निग्ध मानवतेचा उदात्त स्रोत रसिकांना आगळा आनंद देतो.\nत्यांनी विपुल काव्यलेखन केले. महात्मा गांधींसंबंधी लिहिलेल्या एकवीस भावकवितांचा संग्रह बापू (१९३८) हा त्यांच्या कीर्तीचा प्रमुख आधारस्तंभ ठरावा. उन्मुक्त (१९४१) ही युद्धासंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिलेली काव्यात्मक रूपककथा त्यांची परिपक्व रचना मानली जाते. महाभारत, रामायण या ग्रंथांचा सियारामशरणांच्या साहित्यावर प्रभाव दिसतो. नकुल (१९४९) हे खंडकाव्य याची साक्ष देते. मौर्यविजय (१९१५) हे खंडकाव्य भारताच्या वीरतापूर्ण भूतकाळाचे चित्रण करणारे असले, तरी कवीचे पहिलेवहिले खंडकाव्य म्हणूनच त्याचे महत्त्व आहे. त्यांचे दूर्वादल (१९१७), अनाथ (१९१८), आर्द्रा (१९२८), विषाद (१९३३), दैनिकी (१९४३), नोआखाली (१९४७), जयहिंद (१९४९) इ. अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. भोवतालच्या हिंसात्मक, पाशवी व अन्यायपूर्ण वातावरणाने किंवा घटनांनी अस्वस्थ झालेल्या मनाचे प्रतिबिंब त्यांत पडलेले दिसत असले, तरीही गांधीवादी व्यक्तिमत्त्वाला साजेसा आशेचा, विश्वासाचा व निष्ठेचा सूर त्यांच्या सर्व लेखनात ध्वनित होत राहतो. आठ कथांचा मानुषी (१९३४) हा संग्रह तसेच पुण्यपर्व (१९३२) हे नाटकही त्यांनी लिहिले आहे. चिरगाव येथे त्यांचे निधन झाले.\nसंदर्भ : नगेंद्र, संपा. सियारामशरण गुप्त, दिल्ली, १९६५.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/30432/", "date_download": "2023-05-30T05:45:37Z", "digest": "sha1:SU5F6QFIIE23A5MYAVN6JLOT6DL77GVZ", "length": 16878, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मेणाचा किडा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमेणाचा किडा : या कीटकाचा (किड्याचा) समावेश हेमिप्टेरा गणाच्या कॉक्सीडी कुलांतील सेरोप्लॅस्टीस या प्रजातीत केला जातो. याची मादी लाबंट किंवा अंडाकृती व पसरट आकाराची असते. याचे बाह्य कवच कठीण, गुळगुळीत व मेणाने आच्छादिलेले असते. स्पर्शिका (सांधेयुक्त स्पर्शोद्रिंये) ऱ्हास पावलेल्या असतात किंवा नसतात. नरास पंख असतात किंवा नसतात.\nसेरोप्लॅस्टीस सेरिफेरस व से. रूबेन्स या जाती भारतात आढळतात. चीनमध्ये से. सेरिफेरस व मेणाच्या पैदाशीकरिता जोपासलेली एरिसेरस पे-ला या जाती आढळतात. हे किडे झाडाच्या फांदीस चिकटून राहतात व कणकेचे लहान गोळे चिकटविल्यासारखे दिसतात. यांचे मेण पांढरे असते व ते सर्व अंगावर पसरलेले असते. हे किडे जसे उपयुक्त तसे उपद्रवीही आहेत. ज्या प्रदेशांत हे आढळतात तेथील लिंबू वर्गीय फळझाडे, आंबा, फणस, चहा, कॉफी इ. झाडांवर यांची कीड पडते व पिकांचा नाश होतो. या किडीचे नियंत्रण व नाश करण्यास काही कीटकनाशके उपयुक्त ठरली आहेत.\nचीनच्या शँटुंग प्रांतात मेणाच्या पैदाशीकरिता ए. पे-ला या जातीची जोपसना केली जाते. हे किडे पांढरे मेण स्त्रवत व हे मेण त्यांच्या शरीरावर पसरलेले असते. हे मेण प्रामुख्याने मेणबत्त्या बनविण्यासाठी वापरले जाते. ऱ्हस, लिगुस्ट्रम, हिबिस्कस व फ्रॅक्सिनस या प्रजातींतील वनस्पतींवर हे किडे जगतात. हिवाळ्यात यांना घरात ठेवण्यात येते व वसंत ऋतूत त्यांना जंगलात झाडांवर सोडण्यात येते. जिआंगसी प्रांतात हे किडे पाळण्याची वेगळीच पद्धत आहे. प्रथम सदाहरित वृक्षावर यांना सोडले जाते. नंतर काही काळाने रात्री सेचवानच्या दक्षिण भागातील ज्याडिंगफू पर्वतावर त्यांना नेऊन तेथील लिगुस्ट्रम व फ्रॅक्सिनस या प्रजातींतील वृक्षांवर यांच्या वसाहती तयार केल्या जातात. उन्हाळ्याच्या शेवटी यांची वाढ पूर्ण होऊन यांच्या अंगावर कमाल मर्यादेपर्यंत मेण पसरलेले असते. या सुमारास सर्व किडे पकडून त्यांच्या अंगावरील मेण जमा केले जाते. या वेळी सर्व वसाहत नष्ट होते. वसंत ऋतू आला म्हणजे मागीलप्रमाणे या किड्यांच्या नवीन वसाहती पुन्हा तयार केल्या जातात. सेचवान प्रांतात या रीतीने प्रतिवर्षी २,८०० टन मेणाचे उत्पादन होते. गेली कित्येक शतके हा व्यवसाय चालू आहे पण आता यापेक्षा स्वस्त असे पॅराफीन मेण मिळू लागल्यामुळे या मेणाचे उत्पादन घटू लागले आहे.\nपहा : खवले किडे मेण.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/police-constable-30-04-22/", "date_download": "2023-05-30T05:17:05Z", "digest": "sha1:ZSKYXOPIOEGGGV2YBQBXBIRJK7VM6VCS", "length": 20111, "nlines": 311, "source_domain": "www.adda247.com", "title": "\",2===Vt.childNodes.length),k.parseHTML=function(e,t,n){return\"string\"!=typeof e?[]:(\"boolean\"==typeof t&&(n=t,t=!1),t||(y.createHTMLDocument?((r=(t=E.implementation.createHTMLDocument(\"\")).createElement(\"base\")).href=E.location.href,t.head.appendChild(r)):t=E),o=!n&&[],(i=D.exec(e))?[t.createElement(i[1])]:(i=we([e],t,o),o&&o.length&&k(o).remove(),k.merge([],i.childNodes)));var r,i,o},k.fn.load=function(e,t,n){var r,i,o,a=this,s=e.indexOf(\" \");return-1\").append(k.parseHTML(e)).find(r):e)}).always(n&&function(e,t){a.each(function(){n.apply(this,o||[e.responseText,t,e])})}),this},k.each([\"ajaxStart\",\"ajaxStop\",\"ajaxComplete\",\"ajaxError\",\"ajaxSuccess\",\"ajaxSend\"],function(e,t){k.fn[t]=function(e){return this.on(t,e)}}),k.expr.pseudos.animated=function(t){return k.grep(k.timers,function(e){return t===e.elem}).length},k.offset={setOffset:function(e,t,n){var r,i,o,a,s,u,l=k.css(e,\"position\"),c=k(e),f={};\"static\"===l&&(e.style.position=\"relative\"),s=c.offset(),o=k.css(e,\"top\"),u=k.css(e,\"left\"),(\"absolute\"===l||\"fixed\"===l)&&-1<(o+u).indexOf(\"auto\")?(a=(r=c.position()).top,i=r.left):(a=parseFloat(o)||0,i=parseFloat(u)||0),m(t)&&(t=t.call(e,n,k.extend({},s))),null!=t.top&&(f.top=t.top-s.top+a),null!=t.left&&(f.left=t.left-s.left+i),\"using\"in t?t.using.call(e,f):c.css(f)}},k.fn.extend({offset:function(t){if(arguments.length)return void 0===t?this:this.each(function(e){k.offset.setOffset(this,t,e)});var e,n,r=this[0];return r?r.getClientRects().length?(e=r.getBoundingClientRect(),n=r.ownerDocument.defaultView,{top:e.top+n.pageYOffset,left:e.left+n.pageXOffset}):{top:0,left:0}:void 0},position:function(){if(this[0]){var e,t,n,r=this[0],i={top:0,left:0};if(\"fixed\"===k.css(r,\"position\"))t=r.getBoundingClientRect();else{t=this.offset(),n=r.ownerDocument,e=r.offsetParent||n.documentElement;while(e&&(e===n.body||e===n.documentElement)&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.parentNode;e&&e!==r&&1===e.nodeType&&((i=k(e).offset()).top+=k.css(e,\"borderTopWidth\",!0),i.left+=k.css(e,\"borderLeftWidth\",!0))}return{top:t.top-i.top-k.css(r,\"marginTop\",!0),left:t.left-i.left-k.css(r,\"marginLeft\",!0)}}},offsetParent:function(){return this.map(function(){var e=this.offsetParent;while(e&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.offsetParent;return e||ie})}}),k.each({scrollLeft:\"pageXOffset\",scrollTop:\"pageYOffset\"},function(t,i){var o=\"pageYOffset\"===i;k.fn[t]=function(e){return _(this,function(e,t,n){var r;if(x(e)?r=e:9===e.nodeType&&(r=e.defaultView),void 0===n)return r?r[i]:e[t];r?r.scrollTo(o?r.pageXOffset:n,o?n:r.pageYOffset):e[t]=n},t,e,arguments.length)}}),k.each([\"top\",\"left\"],function(e,n){k.cssHooks[n]=ze(y.pixelPosition,function(e,t){if(t)return t=_e(e,n),$e.test(t)?k(e).position()[n]+\"px\":t})}),k.each({Height:\"height\",Width:\"width\"},function(a,s){k.each({padding:\"inner\"+a,content:s,\"\":\"outer\"+a},function(r,o){k.fn[o]=function(e,t){var n=arguments.length&&(r||\"boolean\"!=typeof e),i=r||(!0===e||!0===t?\"margin\":\"border\");return _(this,function(e,t,n){var r;return x(e)?0===o.indexOf(\"outer\")?e[\"inner\"+a]:e.document.documentElement[\"client\"+a]:9===e.nodeType?(r=e.documentElement,Math.max(e.body[\"scroll\"+a],r[\"scroll\"+a],e.body[\"offset\"+a],r[\"offset\"+a],r[\"client\"+a])):void 0===n?k.css(e,t,i):k.style(e,t,n,i)},s,n?e:void 0,n)}})}),k.each(\"blur focus focusin focusout resize scroll click dblclick mousedown mouseup mousemove mouseover mouseout mouseenter mouseleave change select submit keydown keypress keyup contextmenu\".split(\" \"),function(e,n){k.fn[n]=function(e,t){return 0 Reasoning Daily Quiz in Marathi : 30 April 2022 – For Police Constable | मराठी मध्ये तर्कसंगत दैनिक क्विझ : 30 एप्रिल 2022", "raw_content": "\nPolice Constable परीक्षेमध्ये दरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Reasoning Daily Quiz in Marathi पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Police Constable Reasoning Quiz in Marathi चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Reasoning Daily Quiz in Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Police Constable Reasoning Quiz ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.\nसर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Police Constable Reasoning Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Reasoning Daily Quiz in Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Daily Quiz in Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Reasoning Daily Quiz in Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.\nQ1. दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा जो मालिका पूर्ण करेल.\nQ2. कैरव 3 किमी पूर्वेला गेला, नंतर उजवीकडे वळले आणि 4 किमी प्रवास केला. तो प्रारंभ बिंदूपासून किती दूर आहे\nQ3. दिलेल्या प्रतिसादांमधून विषम शब्दांची जोडी शोधा.\nQ4. या प्रश्नात तुम्हाला खालील चिन्हांनुसार दिलेल्या जागेवरून योग्य प्रतिसाद ओळखावा लागेल.\nQ5. दिलेल्या पर्यायांमधून संबंधित शब्द निवडा.\nसुतार : फर्निचर : : \n(a) पुस्तक : लेखक\n(b) मासिक : संपादक\n(c) कूक : सूप\n(d) धरण : अभियंता\nQ7. दिलेल्या पर्यायी शब्दांमधून, दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येईल असा शब्द निवडा:\nQ8. श्रीनी अनलूपेक्षा उंच आहे. रागू चंद्रूपेक्षा उंच आहे पण वृंदापेक्षा लहान आहे. श्रीनी चंद्रूपेक्षा लहान आहे. सर्वात लहान कोण आहे\nQ9. खालील प्रत्येक प्रश्नातील दिलेल्या प्रतिसादांमधून गहाळ संख्या शोधा.\nQ10. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांची मांडणी करा आणि शेवटचा शब्द शोधा.\n स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Reasoning Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.\nReasoning Daily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Reasoning Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.\nAns:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक\nAns: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.\nAns: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023\nDRDO पुणे भरती 2023 जाहीर, 100 जागांसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस\nचालू घडामोडी दैनिक क्विझ : 30 मे 2023 – MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी\nदैनिक चालू घडामोडी: 28 आणि 29 मे 2023\nSSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 29 मे 2023\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/tags/Pandit%20Rudaynath%20mangeshkar", "date_download": "2023-05-30T05:09:00Z", "digest": "sha1:LFND44SFMZU2X3UXERJO5GS6VUJY6MBR", "length": 4070, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Read all Latest Updates on and about Pandit Rudaynath mangeshkar", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\n देशाचे पंतप्रधान खोटं बोलतात\nवंदेमातरम्. आकाशवाणीच्या .....केंद्रावरून ....मीटर्स अर्थात ....हर्ट्झवर. सुप्रभात. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक २7 माघ शके १९४३, दिनांक १6 फेब्रुवारी २०२२ अशी उद्घोषणा देशातील २६२ केंद्रांवरून आज...\nमंगेशकर कुटुंबियांनी राम कदम यांना तोंडघशी पाडले\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राज्यात त्यांच्या स्मारकावरून नवा वाद पेटला होता. भाजप आमदार राम कदम आणि काँग्रेसने लता मंगेशकर यांचे स्मारक शिवाजी पार्कवर बनवण्यात यावे, अशी मागणी...\nLata Mangeshkar यांच्या गायनाची सुरूवात आणि पाचोरा कनेक्शन\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तर आपल्या गायनाने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांचे पाचोरा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/a-big-ship-stuck-in-the-waves-11971/", "date_download": "2023-05-30T03:41:48Z", "digest": "sha1:SXPQ5BCROZ2RLYG7J6PAWXKXSKA5KQEF", "length": 12849, "nlines": 152, "source_domain": "dainikekmat.com", "title": "अजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज", "raw_content": "\nHomeअजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज\nअजस्त्र लाटांमध्ये अडकलं भलं मोठं जहाज\nरत्नागिरी: निसर्ग वादळ जसजसं महाराष्ट्राच्या जवळजवळ येऊ लागलं आहे तसतसं याची तीव्रता देखील वाढू लागली आहे. वाऱ्याच्या वेगामुळे कोकणातील समुद्र प्रचंड खवळला आहे. त्यामुळे उंचच उंच लाटा इथे पाहायला मिळायला मिळत आहे. याच दरम्यान, रत्नागिरी येथील मिऱ्या समुद्रात एक भलं मोठं जहाज अजस्त्र लाटांमध्ये अडकल्याचं दिसून आलं होतं. खरं तर हे जहाज भरकटत इथवर आल्याचं समजतं आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज सुरुवातीला मिकररवाड बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल झाले आहेत. या जहाजात काही खलाशी देखील अडकले होते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून संपूर्ण दृश्य ही धडकी भरवणारी आहेत. दरम्यान, थोड्या वेळाने हे जहाज पंधरा माड परिसरातील संरक्षक भिंतीवर येऊन धडकलं त्यामुळे जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाले. अखेर काही वेळानंतर या जहाजावरील खलाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.\nRead More ‘भूल भुलैया 2′ लॉकडाऊनमुळे हा चित्रपट लांबणीवर पडला; 31 जुलैला होणार प्रदर्शित\nनुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ मुरुड आणि अलिबागदरम्यान धडकण्याची शक्यता आहेत. त्यामुळे या भागातील किनारपट्टीजवळील अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, हे वादळ जेव्हा समुद्रकिनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२० एवढा प्रचंड असणार आहे. म्हणजेच हे वादळ पूर्ण क्षमतेने आणि रौद्र रुप धारण करुन जमिनीच्या दिशेने येत आहे. बऱ्याचदा असंही होतं की, चक्रीवादळ हे किनाऱ्याच्या दिशेने येता-येता काहीसं मंदावतं. त्यामुळे वारे वाहण्याचा वेग देखील कमी होतो. निसर्ग चक्रीवादळाबाबत देखील असंच काहीसं होतं का याकडे हवामान तज्ज्ञांचं सतत लक्ष आहे. मात्र, ताज्या माहितीनुसार, हे वादळ पूर्ण क्षमतेने किनाऱ्यावर धडकून पुढे सरसावणार आहे.\nदुसरीकडे या संकटाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफच्या जवानांनी किनारपट्टी जवळ राहणाऱ्या अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. याशिवाय येथील अनेक ग्रामीण भागातील तरुणांना संकट काळात कशाप्रकारे मदत करायची याचं देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे या वादळाला तोंड देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे.\nपांढरा समुद्र येथे एका सिमेंट कंपनीची बोट वादळात भरकटली.\nतुफान पाऊस : रायगडच्या किनारपट्टी भागात वादळी पावसाला सुरुवात\nपुढील 6 तास महत्त्वाचे : निसर्ग चक्रीवादळ दुपारी 1 वाजता अलिबागजवळ धडकलं\nदक्षिण भारतात पुन्हा चक्रीवादळाचे सावट\nनुकसानीची पाहणी करणाऱ्या केंद्रीय पथकाचा ताफा स्थानिकांनी रोखला\nउद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nदोन हजारांची नोट चलनात आणण्याचा व परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा\nमध्य प्रदेशात १५० जागा जिंकू\nहायकोर्टाने फेटाळली २ हजारांच्या नोटांवरील याचिका\nकेजरीवालांना समर्थन देण्यावर चर्चा\nबँकांच्या कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये आढळल्या त्रुटी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/manipur-violence-during-protest-marches-mary-kom-appeals-pm-modi-131243293.html", "date_download": "2023-05-30T05:39:07Z", "digest": "sha1:BCWIZC6KAA2SUKYQ4RE2UQ4I4PW2WRFB", "length": 3973, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आदिवासींच्या मोर्चादरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचार, 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, बॉक्सर मेरी कोमने मोदींकडे मागितली मदत | Manipur Violence During Protest Marches; Boxer Mary Kom Says My State is Burning | Appeals PM Modi | Manipur - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफ्लॅग मार्च:आदिवासींच्या मोर्चादरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचार, 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, बॉक्सर मेरी कोमने मोदींकडे मागितली मदत\nमणिपूरमधील इंफाळ, चुराचंदपूर आणि कांगपोकपी येथे बुधवारी रात्री आदिवासींच्या मोर्चादरम्यान हिंसाचार झाला. त्यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच 5 दिवस इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. अनु��ूचित जमातीच्या दर्जाबाबत न्यायालयाच्या आदेशाविरोधात आदिवासी गट आंदोलन करत आहेत. हिंसाचारानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. गुरुवारी लष्कराने राज्यातील हिंसाचारग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढला. दरम्यान भारतीय महिला बॉक्सर मेरी कोमने ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.\nमेरी कोमने रात्री 2.45 वाजेच्या सुमारास ट्विट केले की, \"माझे राज्य मणिपूर जळत आहे. कृपया मदत करा.\" या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना टॅग करत मणिपूरमध्ये जाळपोळ झाल्याचे फोटो शेअर केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/hpcl-recruitment-2022-marathi-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF/", "date_download": "2023-05-30T04:47:39Z", "digest": "sha1:AVRPCGI46FLJBWZINUTZR4E6OH4JELSQ", "length": 14882, "nlines": 99, "source_domain": "majhijobs.com", "title": "HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती", "raw_content": "\nHPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\n1 HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\n1.1 HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 100 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस आणि इतर पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस आणि इतर 100 पदांसाठी महाराष्ट्र मधुन इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Hindustan Petroleum Corporation Limited अधिसूचना जारी केली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 ��िप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\nHPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\nHPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 100 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस आणि इतर पदाच्या एकूण 100 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nहिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस आणि इतर 100 पदांसाठी महाराष्ट्र मधुन इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Hindustan Petroleum Corporation Limited अधिसूचना जारी केली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nHPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 19 फेब्रुवारी 2022\nऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 19 फेब्रुवारी 2022\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 फेब्रुवारी 2022\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस\n60% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी [ SC, ST, PWD : 50% गुण ]\n* वयाची अट [ 19 फेब्रुवारी 2022 रोजी ]\nजनरल 18 ते 25 वर्षे\nओबीसी 18 ते 28 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 30 वर्षे\nनोकरीचे ठिकाण:- मुंबई [ महाराष्ट्र ]\n★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.\n★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.\n★ मुख्य पेज वर New User Register Now या लिंक वर क्लिक करा\n★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल\n★ हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून\n★ शेवटी सबमिट केल्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 फेब्रुवारी 2022\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nमाझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा\nमाझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nमाझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nमाझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nमाझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nHPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती\nतुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.\nप्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी\n1 thought on “HPCL Recruitment 2022 Marathi हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/bhagirath-prayas-to-make-the-district-water-rich", "date_download": "2023-05-30T03:26:39Z", "digest": "sha1:5HOR4A7IFALRI4DOC33TYGNC3PIODBLM", "length": 8587, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "'Bhagirath Prayas' to make the district water-rich", "raw_content": "\nजिल्हा पाणीदार होण्यासाठी ‘भगीरथ प्रयास’\n150 गावांत जि. प. चे अभियान; 40 ठिकाणी कामे सुरू\nयोग्य स्थळे निश्चित करून भूगर्भात पावसाच्या पाण्याची साठवण झाल्यास गावागावांतील पाणीप्रश्न सुटू शकतो.उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन जिल्हा पाणीदार होण्यास मदत होऊ शकते.या जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 150 गावांत 705 कामे लोकसहभागातून करुन 'मिशन भगीरथ प्रयास अभियान' यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.40 गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. येत्या दोन महिन्यांनंंतर जिल्हा परीषदेच्या भगीरथ प्रयत्नांना किती यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेत हवा तेवढा निधी मिळू शकतो. गावे समृध्द करता येऊ शकतात. मात्र आजपयर्ंत त्याचा वापर फक्त टंचाईच्या काळात मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यापुरताच केला गेला.यंदा पहिल्यांदा जिल्हा परिषदेने ङ्गमिशन भगीरथ प्रयासफ उपक्रमांतंर्गत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शानाखाली गावे टंचाई मुक्त करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.\nजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे,रोहया ेउपजिल्हाधिकारी नितीन मुंंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक हे सर्व एकत्र आले.शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवून सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याचा निर्धार केला आहे.\nपिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच, मनरेगाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होऊ लागली असून, गावकर्‍यांचे स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे. लोकांनी स्वत:च्या गावाच्या विकासासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यास गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन लाभले तर निश्चितच चित्र बदलु शकेल.या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे. यातील 18 कामांचा प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. उल्लेखनीय काम करणार्‍या ग���वास दहा लाखाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\nया कामांची रक्कम जवळपास 100 कोटी रुपये असून पहिल्या टप्प्यात 12 तालुक्यांमधील 150 गावांमध्ये पाच ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत. मे अखेर कामे पूर्ण केली जाणार आहेत. यंदा पावसाळ्यात किती पाणी साठले यावरुन या योजनेचे फलीत स्पष्ट होणार आहे.\nगेल्या पंधरा दिवसात 40 गावांमध्ये कामांना सुरवात झाली आहे. सध्या कुशल कामे केली जात आहे. त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य खरेदीसाठी ठेकेदारांना जसजसा निधी उपलब्ध होईल तसतशी कामे पुढे केली जाणार आहे. गावातील काम पूर्ण झाल्याशिवाय दुसरे काम केले जाणार नाही.एकदा काम झाले की पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज भासू नये असाच आमचा प्रयत्न आहे.\nडॉ.अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/breaking-news/due-to-ots-npas-came-down-by-almost-4", "date_download": "2023-05-30T03:51:11Z", "digest": "sha1:Q2SHS5LK5VPBBHGIWHHXQ4RTGLKAWVIU", "length": 10107, "nlines": 85, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Due to OTS, NPAs came down by almost 4%", "raw_content": "\n'ओटीएस'मुळे 'एनपीए' सव्वाचार टक्क्यांनी खाली\nनागरी सहकारी बँकांंना 12 वर्षे थकीत कर्जवसुलीला संधी\nनागरी सहकारी बँकांंचा एनपीए कमी करण्यासाठी गेल्या 12 वर्षांपासून एक रकमी कर्ज परतफेड योजना (ओटीएस) राबविल्याने 10 टक्कयांपर्यंत गेलेला एनपीए आत चक्क सव्वाचार टक्क्यापर्यंत खाली आला असून अजूनही जुने थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्याने नागरी बँकांंना 31 मार्च 2024 पर्यंत ओटीएस योजना राबवीणयास मंजुरी दिेली आहे. त्यामुळे गेले दहा, बारा वर्षे थकलेले कर्ज वसुलीला पुन्हा एक संधी मिळाली आहे.\nसन 2011 पासून सहकार खाते हे एनपीए कमी कणयासाठी नागरी सहकारी बँकांंसाठी ओटीएस योजना राबवत आहे. त्यामुळे बँकंचा एनपीए निश्चित कमी झाला आहे. दरवर्षी त्याला मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे कर्जदाराना दोन टक्के व्याजात सवलत मिळते. काही चलाख कर्जदार ओटीएस योजना जाहीर झाल्यावरच सवलतीचा लाभ घेऊन कर्ज भरतात. असाही अनुभव या निमित्ताने येत आहे. यंदा या एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार तडजोडीची रक्कम 50 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा कर्ज प्रकरणांना ओटीएस लागू करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांची पूर्व परवानग��� घेणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर मृत कर्जदाराच्या कर्ज फेडीसाठीही ही योजना लागू होणार आहे.\nएकरकमी कर्जफेड योजनेंतर्गत मंजुरी मिळाल्यास तडजोड रकमेचा भरणा कर्जदारांना त्याच बँकेतून नवीन कर्ज घेऊन करता येणार नाही. तसे आढळल्यास संबंधित बँकेचे संचालक मंडळास जबाबदार धरुन कारवाई केली जाणार आहे. नागरी सहकारी बँकांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत कर्जदाराने तडजोड रकमेच्या किमान 25 टक्के रक्कम भरणे, उर्वरित रक्कम पुढील 11 मासिक हप्त्यात किंवा एकरकमी भरावी असे आदेशात म्हटले आहे.\nएकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ मिळण्यासाठी नागरी सहकारी बँकांंनी आग्रह धरला होता. कारण कर्जामुळे बँकांच्या रोख्यांमध्ये ही रक्कम अनुत्पादक येणे म्हणून दाखवली जाते. पर्यायाने एनपीए वाढत जाते. ही अनुत्पादक कर्जे कमी करण्याच्या दृष्टीने एकरकमी कर्ज परतफेड योजनेस राज्य सरकारने वेळोवेळी मुदतवाढ दिल्यामुळे नागरी सहकारी बँकांचे वाढते ‘एनपीए’ कमी झाले आहेत. यंदा पुन्हा एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ दिली. ही मुदत 31 मार्च 2024 आहे. त्याचा निश्चितच कर्जदार व बॅका दोघांना फायदा होईल.\n- अजय ब्रम्हेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी सह. बॅक्स फेडरेशन\n2011 मध्ये सरासरी एनपीए 10 टक्क्यापर्यंत गेला होता.\n2021 मध्ये साडे सात टक्क्यांवर आला.\n2022 मध्ये सव्वा पाच टक्के होता.\n2023 मध्ये 4.35टक्के आहे.\nदि. 31/03/2022 अखेर जी कर्जखाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा त्यावरील वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील अशा सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होईल. दि 31/03/2022अखेर अनुत्पादक कर्जाच्या ‘सबस्टँडर्ड’ वर्गवारीत समाविष्ट झालेल्या व नंतर संशयित व बुडित वर्गवारीत गेलेल्या कर्जखात्यांना देखील ही योजना लागू होईल. फसवणूक, गैरव्यवहार करुन घेतलेली कर्ज व जाणिवपूर्वक थकविलेली कर्जे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे अथवा आदेशांचे उल्लंघन करुन वितरीत केलेली कर्ज. आजी व माजी संचालकांना व त्यांच्याशी हितसंबंध असणार्‍या भागीदारी संस्था / कंपन्या / संस्था यांना दिलेल्या कर्जाना अथवा त्यांची जामिनकी असणार्‍या कर्जाना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय सदर सवलत देता येणार नाही. संचालकांच्या कुटुंबातील व्यक्तिंना ��िलेल्या कर्जासाठी अथवा ते जामीनदार असलेल्या कर्जांना सदर योजना लागू होणार नाही. त्यात े पत्नी, पती, वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, जावई किंवा सून यांनााही तोच नियम राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/husain-dalwai-reached-the-gate-of-trimbakeshwar-temple", "date_download": "2023-05-30T05:08:00Z", "digest": "sha1:4TMQMV27WFADTY2662MV6CRIWGQJPF2G", "length": 6707, "nlines": 80, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहचले हुसेन दलवाई; नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर | Husain Dalwai Reached the gate of Trimbakeshwar temple", "raw_content": "\nत्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहचले हुसेन दलवाई; नेमकं काय घडलं\nत्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar\nयेथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती...\nNashik : युवकाची हातोडीने वार करुन हत्या\nत्यानंतर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राम्हण महासंघाने त्र्यंबकेश्वर पोलिसांना (Trimbakeshwar Police) पत्र लिहून याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच राज्य सरकारने सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.\nनदी पात्रात केमिकल टाकणारा टँकर शेतकऱ्यांनी पकडला\nतर पोलिसांनी देखील याप्रकरणी तपास करत ५ जणांवर गुन्हे दाखल केल्याचे बोलले जात आहे. अशातच आज काँग्रेसचे (Congress) माजी खासदार हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन दर्शन घेतले. तसेच पायरीजवळ जाऊन हात जोडत मोबाईलमध्ये मंदिराचे फोटो घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nNashik : रस्त्याची तक्रार केल्याने ठेकेदाराकडून एकास मारहाण\nयावेळी ते म्हणाले की, \"मी त्र्यंबकेश्वरमधील लोकांचे स्वागत करायला आलो आहे. इतकं सगळं होऊनही लोकं शांत राहिली. जिथे परवानगी असते तिथेच दर्शनाला जातो, येथे धार्मिक सलोखा आहे, काही लोक ते बिघडवण्याचे काम करत ��हेत. काही संघटना येथे येऊन काय करतात त्यांच्यावर कारवाई करा. याठिकाणी येऊन मनुस्मृती लादायची आहे का त्यांच्यावर कारवाई करा. याठिकाणी येऊन मनुस्मृती लादायची आहे का आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा गांधी होण्याची गरज आहे\", असे दलवाई यांनी म्हटले. तसेच मुस्लिम समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.\nव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/beef-disposal-municipal-corporation-ignore-ahmednagar", "date_download": "2023-05-30T03:32:02Z", "digest": "sha1:EQKKQD3EK75JAWIF5XSXOII357QTQWCV", "length": 5709, "nlines": 77, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पोलिसांनी पकडलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास मनपाकडून टाळाटाळ", "raw_content": "\nपोलिसांनी पकडलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास मनपाकडून टाळाटाळ\nमनपा व पोलीस अधिकार्‍यांत खडाजंगी\nपोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेल्या गोमांसची विल्हेवाट लावण्यास महापालिकेकडून टाळाटाळ होत असल्याने व परिणामी पोलीस ठाण्याच्या आवारात दुर्गंधी सुटल्याने संतापलेल्या पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सोमवारी दुपारी मनपा मुख्यालय गाठले. तेथे स्वच्छता निरीक्षक परिक्षीत बीडकर व साळवे यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर उपायुक्त यशवंत डांगे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला व गोमांसची विल्हेवाट लागली.\nपोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर पंचनामा होऊन त्या गोमांसची विल्हेवाट मनपाच्या बुरूडगाव डेपोतील प्रकल्पात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनपाचे तेथील कर्मचारी व अधिकारी गोमांसची विल्हेवाट लावण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडून केली जात आहे. रविवारपासून तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करण्यात आलेले व गोमांस भरलेले वाहन उभे होते. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांशी संपर्क साधला जात होता.\nमात्र, मनपाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने व परिणामी तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दुर्गंधी सुटल्याने संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षक साळवे यांनी थेट महापालिका मुख्यालय गाठले. मनपा आवारातच निरीक्षक साळवे व बीडकर यांच्यात खडाजंगी उडाली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे व विभाग प्रमुख किशोर देशमुख हेही उपस्थित होते. ��पायुक्त डांगे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला व गोमांसची विल्हेवाट लागली. दरम्यान, या प्रकाराची चर्चा संपूर्ण शहरात रंगली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00456356-RS73G2BTTD84R5C.html", "date_download": "2023-05-30T04:42:44Z", "digest": "sha1:GEY2I3KKRKOHRMOPLQVOVFZOXKEK5SF4", "length": 16135, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RS73G2BTTD84R5C किंमत डेटाशीट KOA Speer Electronics, Inc. RS73G2BTTD84R5C | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RS73G2BTTD84R5C KOA Speer Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RS73G2BTTD84R5C चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RS73G2BTTD84R5C साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूच���त करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/08/blog-post.html", "date_download": "2023-05-30T03:46:22Z", "digest": "sha1:YOFTNCTJIYACHNRJWYTDXDQHIP5CL7DU", "length": 12305, "nlines": 100, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: पत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व - सुकृत खांडेकर", "raw_content": "\nपत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व - सुकृत खांडेकर\nमुंबई : पत्रकारांप्रमाणेच समाजातील अनेक समस्यांबाबत वृत्तपत्र लेखक वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या सदरातून आपले विचार मांडतात. विविध उपाय सुचवतात. त्यामुळे त्यांनाही वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांएवढेच महत्त्व असते. म्हणूनच कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पानावरच वृत्तपत्र लेखकांच्या पत्रांना स्थान दिले जाते, असे प्रतिपादन ‘नवशक्ति’चे संपादक सुकृत खांडेकर यांनी केले.\nमराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ७० वा वृत्तपत्र लेखक दिन आणि ४४ वा दिवाळी अंक पुरस्कार सोहळा ताडदेव व्यायामशाळेतील रुसी मेहता सभागृहात गुरुवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सत्तर वर्षांपूर्वी ‘नवशक्ति’चे तत्कालीन संपादक प्रभाकर पाध्ये यांनी गिरगावच्या तांबे उपाहारगृहात २२ ऑगस्ट रोजी पहिला वृत्तपत्र लेखक मेळावा भरविला होता. तेच औचित्य साधून यावर्षी श्री. खांडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना ��े पुढे म्हणाले, कोणतेही वृत्तपत्र हे कोणत्याही संचालकांचे किंवा संपादकांचे नसते तर ते वाचकांचेही असते. त्यातील लेखनाची उर्मी असलेले काहीजण स्थानिक समस्यांसह ज्वलंत आंतरराष्ट्रीय प्रश्नावर नवे विचार देण्याचे काम अतिशय प्रभावीपणे करीत असतात. ७० वर्षांपूर्वी सुरू झालेले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे चाललेले काम निर्विवादपणे समाजोपयोगी आणि दखल घेण्यासारखे आहे. लोकमानसाची दिशा अलीकडे प्रिंट माध्यमांसह इलेक्टॉनिक मीडिया व मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. परंतु लोकमानसाची बूज राखत खऱ्या अर्थाने जनमनाचा कानोसा घेणारा आणि संपादकीय पानावर मानाने मिरवणारा वाचकांच्या पत्रव्यवहाराचा स्तंभ निर्विवाद महत्त्वाचा आहे. दादर येथील महापालिकेच्या शिंदेवाडी शाळेत असलेले कार्यालय महापालिकेने सील केले आहे. संस्थेच्या कार्यात अडचणी आणण्याचा अथवा तो आवाज दाबण्याचा सरकार किंवा प्रशासनाकडून प्रयत्न होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव असेन.\nसंघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संघाच्या ७० वर्षाच्या कारकिर्दीचा आलेख मांडताना मुंबई महापालिका, राज्य सरकारकडून संस्थेला कसे बेघर करण्याचा प्रयत्न होत आहे आणि न्याय मिळत नसल्याविषयी खंत व्यक्त केली. संघाचे साठावे संमेलन पुण्यात भरविण्यासाठी आवश्यक ती मदत मी करेन, असे आश्वासन ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर यांनी दिले.\nमुंबई - मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी रत्नागिरीच्या `कोकण मीडिया`ला मिळालेला पुरस्कार\n`नवशक्ति`चे संपादक सुकृत खांडेकर यांच्याकडून स्वीकारताना संपादक प्रमोद कोनकर. सोबत संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे.\nज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि पत्रलेखन चळवळीत सक्रिय योगदान असलेले नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाने आयोजित केलेल्या ४४ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. हे विजेते दिवाळी अंक असे - का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक शब्ददीप (पुणे), पु. ल. देशपांडे स्मृती उत्कृष्ट अंक पुण्यनगरी (कोल्हापूर), गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक रायगड माझा (कर्जत), साने गुरुजी स्मृती उत्कृष्ट अंक उद्याचा मराठवाडा (नांदेड), प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक मुंबई तरुण भारत (मुंबई), पांडुरंग रा भाटकर स्मृती उत्कृष्ट अंक कमलदूत (पुणे), कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक लोकजागर (सातारा), कोकण मीडिया (रत्नागिरी), तेजोमय (पुणे), मोहनगरी (पुणे), अक्षरभेट (मुंबई), वास्तव (मुंबई), जीवनज्योत (मुंबई), (अमेरिका), बदलते जग (कोल्हापूर), शब्दालय (श्रीरामपूर), वसंत (मुंबई), मुक्तछंद (महाड), क्षत्रिय संजीवनी (मुंबई), संयम (भाईंदर), जीवनज्योत (मुंबई), रानभरारी (शहापूर ठाणे), उत्सवप्रभा-ब्लॅक व्हाइट टु कलर (मुंबई), दीपस्तंभ (मुंबई), पृथा (पुणे),\nउपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्ष रमेश सांगळे, सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले. कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी आभार मानले. समारंभाला नगरसेविका उर्मिला पांचाळ, मराठी विज्ञान परिषदेचे अ. पां. देशपांडे, ताडदेव व्यायामशाळेचे सेक्रेटरी सुरेश सांगळे मराठी साहित्य अकादमीचे प्रकाश भातंब्रेकर, सुप्रसिद्ध विनोदी लेखक सुधीर सुखटणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nकोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांकासाठी कोकणातील बोल...\nपत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व - सुकृ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2015-11-03T13:26:00%2B05:30&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2023-05-30T05:12:48Z", "digest": "sha1:XM2CTXBA4KDBAIXRXKAUQGJTV5MBXHQK", "length": 9600, "nlines": 103, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nकोमसाप रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन १८ ऑक्टोबरला\nसंपर्क कार्यालयाचे रत्नागिरीत उद्घाटन\nरत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन येत्या १८ ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार असून त्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोमसापच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार असून साहित्यिक विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत समारोप होईल.\nमाळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संमेलन होणार असून कविसंमेलन, परिसंवादांचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या व्यासपीठाला नाटककार प्र. ल. मयेकर यांचे ना�� दिले जाणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यिक रामदास फुटाणे भूषविणार असून खासदार विनायक राऊत स्वागताध्यक्ष आहेत. कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, आमदार उदय सामंत, केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, साहित्यिक उर्मिला पवार, कवी अरुण म्हात्रे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. जिल्ह्यातील ५०० साहित्यिक, रसिक संमेलनात सहभागी होणार आहेत.\nकोकण मराठी साहित्य परिषदेच्या\nजिल्हा साहित्य संमेलनाच्या मानचिन्हाचे अनावरण\nकरताना आमदार उदय सामंत. शेजारी (डावीकडून)\nचंद्रमोहन देसाई, गजानन पाटील, सुरेश खटावकर,\nअरुण नेरूरकर आणि भास्करराव शेट्ये.\nसंमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, त्यावेळी कोमसापचे विश्वस्त तथा माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, अरुण नेरूरकर, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, शाखाध्यक्ष चंद्रमोहन देसाई, जिल्हा समन्वयक गजानन तथा आबा पाटील, अभिजित गोडबोले यांच्यासह संमेलन समिती व कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. दापोलीतील अशोक परांजपे यांनी तयार केलेल्या संमेलनाच्या मानचिन्हाचे अनावरण यावेळी उदय सामंत यांनी केले. यावेळी ते म्हणाले, १९९० मध्ये रत्नागिरीत झालेल्या साहित्य संमेलनानंतर कोमसापची स्थापना ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केली. कोकणातील ही एकमेव मोठी साहित्यिक संस्था असून या संस्थेने यशस्वीपणे पंचवीस वर्षे पूर्ण केली, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मीही को‘सापचा सभासद असून या नात्याने लागणारे सर्व सहकार्य करणार आहे.\nसकाळी ८ ते ९ वाजता मारुती मंदिर ते स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत साहित्य दिंडी, १० वाजता उद्घाटन, दुपारी १२ वाजता कोकणच्या बोलीभाषा परिसंवाद (सहभाग - आनंद बोंद्रे (संगमेश्वरी), जॉनी रावत (आगरी), डॉ. सौ. निधी पटवर्धन (दालदी), मिलिंद पेडणेकर (मालवणी), डॉ. बाळासाहेब लबडे (खारवी). दुपारी २ वाजता साहित्य आणि युवक परिसंवाद- अध्यक्ष डॉ. विद्याधर करंदीकर, सहभाग चिन्मयी मटांगे, वेदवती मसुरकर, रेणुका भडभडे, गौरी सावंत. दुपारी ३ वाजता साहित्यातील कोकण, अध्यक्ष- उर्मिला पवार, डॉ. श्रीकृष्ण जोशी, प्रा. श्रद्धा राणे, प्रा. वर्षा फाटक, दुपारी ४ वाजता कथावाचन - ज्येष्ठ नाटककार (कै.) प्र. ल. मयेकरांची कथा- सादरकर्ते श्रीकांत पाटील, कीर कला अकादमीचे कलाकार व मिलिंद पेडणेकर. ���.४५ वाजता कविसंमेलन अध्यक्ष अरुण म्हात्रे, निमंत्रित अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, डॉ. महेश केळुसकर, अशोक बागवे व कोमसापचे शाखानिहाय प्रतिनिधी.\nसायंकाळी ६ वाजता अध्यक्षीय समारोप साहित्यिक विश्वास पाटील.\nकार्यालय उद्घाटन समारंभास उपस्थित साहित्यिक, रसिक, पत्रकार\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22235/", "date_download": "2023-05-30T05:06:02Z", "digest": "sha1:PC4U24VLD3XD7VTQ7LVLWXNXTTWU3HJ4", "length": 18148, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गाहा सत्तसई – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसू�� संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगाहा सत्तसई : महाराष्ट्री प्राकृतातील शृंगारप्रधान गीतांचे एक संकलन. गाथा सप्तशती हे त्याच्या नावाने संस्कृत रूपही बरेच प्रचारात आहे. गाहा कोस हे त्याचे मूळ नाव. सप्तशतक हे ह्या संकलनाचे आणखी एक नाव. त्यांतील प्रत्येक गीताला ‘गाथा’ असे संबोधिले जाते. सातवाहन राजा ⇨ हाल (इ.स. पहिले वा दुसरे शतक) ह्याने ह्या गाथा संकलित केलेल्या आहेत.\nगाहा सत्तसईचे किमान सहा पाठ आज आपणास उपलब्ध आहेत. संहिता आणि गाथाक्रम ह्या दोन्ही संदर्भांत ह्या पाठांमध्ये भिन्नता आढळते. तथापि ह्या सहाही पाठांना समान अशा फक्त ४३० गाथा आढळतात. ह्या संकलनाच्या मूळ संहितेत पुढे भर पडत गेली आणि इ. स.च्या आठव्या शतकाच्या सुमारासगाहा सत्तसईला सप्तशतीत्व प्राप्त झाले, असे डॉ. वा. वि. मिराशी आणि डॉ. आ. ने. उपाध्ये ह्यांच्यासारख्या विद्वानांचे मत आहे. उपर्युक्त ४३० गाथा हालाच्या मूळ संकलनातील असाव्यात.\nहाल हा गाहा सत्तसई चा केवळ संकलक नव्हे. तिच्यातील काही गाथा त्याने स्वतः रचिलेल्या आहेत. प्रत्येक गाथेतील कल्पना स्वयंपूर्ण असून तिची अभिव्यक्ती वेचक आणि सूचक शब्दांत केलेली आहे.\nसाध्वी, कुलटा, पतिव्रता, वेश्या, स्वकीया, परकीया, संयमशीला, चंचला आदी प्रकारांच्या स्त्रियांच्या मनःस्थितींचे ह्या गाथांतून प्रभावी वर्णन आढळते. प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात. प्रणयभावनेच्या विलोभनीय आविष्काराची उदाहरणे म्हणून खालील काही गाथा उद्‌धृत करण्यासारख्या आहेत.\nपुट्‌ठ-पुलउग्गमो तुह कहेइ संमुहटिठ्‌अं हिअअं \n प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे, असे दाखवितात).\nकेलीअ वि रूसेउं ण तीरए तम्मि चुक्कविणअम्मि \n(आई, त्याला विनय कसा तो माहीतच नाही तरीही त्याच्यावर थट्टेतसुद्धा मला रागावता येत नाही. दुसऱ्याकडून भीक मागून उसनी आणल्याप्रमाणे माझी गात्रेही माझ्या आधीन राहिलेली नाहीत).\nबाण, मम्मट, वाग्भट, विश्वनाथ, गोवर्धन इ. श्रेष्ठ संस्कृत आलंकारिकांनी गाहा सत्तसई ची मुक्तकंठाने प्रशंसा केली असून रस व अलंकार ह्यांची उदाहरणे देण्यासाठी तिच्यातील अनेक गाथांची अवतरणे घेतली आहेत.\nगाहा सत्तसई ने अनेक संस्कृत-प्राकृत ग्रंथकार प्रभावित झाले तिच्या धर्तीवर संस्कृतात आर्यासप्तशती तयार करण्यात आली तसेच प्राकृतात ⇨ वज्‍जालग्ग, गाथासाहस्री, हिंदीत बिहारी सतसई, डिंगलमध्ये सूर्यमल्लाची वीरसतसई इ. संकलने निर्माण झाली.\nस. आ. जोगळेकर ह्यांनी संपादिलेल्या गाहा सत्तसई त (हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, १९५६) गाथांचा मराठी अनुवादही दिला आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nकोणतीही पोस्ट सापडली नाहीत.\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n—संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01180222-2225J2500122GFT.html", "date_download": "2023-05-30T05:25:01Z", "digest": "sha1:OZQRCYJOK5DGTES4PAYPLOZK6EBVZVHJ", "length": 16576, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 2225J2500122GFT किंमत डेटाशीट Syfer 2225J2500122GFT | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 2225J2500122GFT Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 2225J2500122GFT चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 2225J2500122GFT साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:250V\nतापमान गुणांक:C0G, NP0 (1B)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/about/royal-challengers-bangalore-woman/", "date_download": "2023-05-30T05:31:00Z", "digest": "sha1:UQXWDPZMIFQJDAFKTJDIM7VQOUMYN4VB", "length": 32912, "nlines": 406, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Royal challengers bangalore woman News: Royal challengers bangalore woman News in Marathi, Photos, Latest News Headlines about RCB-W Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nWPL 2023 MIW vs RCBW: हरमनप्रीतच्या मुंबईचा स्मृतीच्या आरसीबीवर शानदार विजय; अमेलिया केरचे दमदार अष्टपैलू प्रदर्शन\nWPL 2023 MIW vs RCBW:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगचा १९ वा सामना…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023, MI-W vs RCB-W Highlights: शेवटच्या सामन्यात स्मृतीच्या आरसीबीचा दारूण पराभव, मुंबई ४ गडी राखून विजयी\nMumbai Indians Women vs Royal Challengers Bangalore Women Highlights Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगलळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nमुंबईच्या ब्रेबॉर्नवर धडकलं ‘सोफी’ वादळ, ९ चौकार, ८ षटकारांसह कुटल्या ९९ धावा, युसूफ पठाणचा रेकॉर्ड…\nरॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स या सामन्यात आरसीबीच्या सोफी डिवाईनने वादळी खेळी केली.\nWPL 2023 RCB vs GG: लॉरा वोल्वार्डने झळकावले वादळी अर्धशतक; गुजरात जायंट्सने आरसीबीसमोर ठेवले १८९ धावांचे लक्ष्य\nRCB vs GG: गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १८८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आरसीबी संघासमोर १८९ धावांच लक्ष्य…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nVirat Kohli: “…. म्हणून आरसीबीचं कर्णधारपद सोडलं”, विराट कोहलीचा मोठा खुलासा\nVirat Kohli Revealed: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अखेर आयपीएल २०२३ च्या आधी एक खुलासा केला आहे. त्याने आयपीएल संघ…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023: “असं ४-५ वर्षांत पहिल्यांदाच घडलंय…”, स्मृती मंधानाने विराट कोहलीसोबत शेअर केली तिची वेदना, पाहा Video\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पुरुष फ्रँचायझीचा माजी कर्णधार आणि सध्याचा खेळाडू विराट कोहली याने आरसीबी आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामन्यापूर्वी खेळाडूंना…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\n अखेर बंगळुरूने नोंदवला पहिला विजय, यूपी वॉरिअर्सवर पाच विकेट्सने केली मात\nमहिला प्रीमिअर लीगमधील रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने पहिला विजय मिळवत गुणतालिकेत खाते उघडले आहे. यूपी वॉरिअर्सवर पाच विकेट्सने मात केली.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023 RCB vs UPW: ग्रेस-दीप्तीच्या शानदार भागीदारीने यूपी वॉरियर्सचा डाव सावरला; आरसीबीला १३६ धावांचे लक्ष्य\nWPL 2023 RCB vs UPW: यूपी वॉरियर्सने आरसीबीला १३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कारण यूपी वॉरियर्स संघाला १९.३ षटकांत सर्वबाद…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023 RCB vs UPW: आरसीबीचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेन्हन\nWPL 2023: महिला प्रीमियर लीगमधील आज यूपी वारियर्स आणि आरसीबी आमनेसामने आहेत. या सामना आरसीबी संघासाठी खूप महत्वाचा आहे.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023, RCBW: सलग पाच पराभव होऊनही स्मृती मंधानाची RCB एलिमिनेटरसाठी कशी ठरेल पात्र \nआरसीबी गुणतालिकेत तळाशी आहे. पुढील फेरीत प्रवेश करण्याच्या त्याच्या आशा हळूहळू मावळत आहेत, परंतु तरीही संघ एलिमिनेटरमध्ये प्रवेश करू शकतो.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nVideo: RCB चा पराभव झाला, पण एलिस पेरीने मैदानात पाडला षटकारांचा पाऊस, गोलंदाजांना ठोकले ६,६,६,६,६…\nपेरीने ५२ चेंडूत ६७ धावा कुटल्या. मैदानात ४ चौकार आणि ५ षटकारांचा पाऊस पाडत पेरीने आरसीबीला समाधानकारक धा���संख्येपर्यंत पोहोचवलं,पाहा व्हिडीओ.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nRCB-W vs DC-W: पराभवाच्या उंबरठ्यावर असताना जेसने षटकार ठोकला अन् दिल्लीचा झाला विजय, RCB चा सलग पाचवा पराभव\nमारिझान काप आणि जेस जोनासनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा पराभव केला.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nRCB-W vs DC-W: शिखा पांडेचा टिच्चून मारा, पण एलिस पेरीनं उडवला धुव्वा, दिल्ली कॅपिटल्सपुढं १५१ धावांचं आव्हान\nएलिस पेरीने चौफेर फटकेबाजी करून अर्धशतकी खेळी केली. तसंच रिचा घोषनेही आक्रमक खेळी करत बंगळुरुच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nRCB vs UPW : कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने मैदान गाजवलं, यूपी वॉरियर्सचा १० गडी राखून RCB वर दणदणीत विजय\nकर्णधार अॅलिसाने ४७ चेंडूत ९६ धावांची आक्रमक खेळी केली. तर देविका वैद्यने ३१ चेंडूत ३६ धावा कुटल्या.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nदिप्ती शर्माच्या फिरकीपुढं RCB चे फलंदाज ढेर, पण एलिस पेरी बनली शेर, यूपी वॉरियर्सला १३९ धावांचं आव्हान\nकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यातही स्मृतीला धावांचा सूर न गवसल्याने ती अवघ्या ४ धावांवर बाद…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023 RCBW vs UPWW: नाणेफेक जिंकून आरसीबीचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन\nWPL 2023 RCBW vs UPWW Updates: डब्ल्यूपीएल २०२३ मधील आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला संघात…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023, RCB-W vs GG-W: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची झोळी रिकामीच गुजरात जायंट्सचा अटीतटीच्या सामन्यात ११ धावांनी विजय\nमहिला प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील आजच्या सामन्यात गुजरातने आरसीबीचा ११ धावांनी पराभव केला. त्यामुळे त्यांचा…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023, RCB-W vs GG-W: सोफिया-हरलीनची धुव्वाधार फलंदाजी मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी बंगळुरुला २०२ धावांची गरज\nमहिला प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील आजच्या सामन्यात गुजरातने आरसीबीसमोर २०२ धावांचे आव्हान ठेवले आहे.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\n गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांना विजय आवश्यक\nWPL 2023, RCB-W vs GG-W: महिला प्रीमियर लीगमधील सहावा सामना आरसीबी आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nWPL 2023: एलिस पेरीने धोनी आणि कोहली यांच्यापैकी कोणाला सलामीचा जोडीदार म्हणून निवडले\nमहिला प्रीमियर लीग सध्या भारतात खेळली जात आहे, ज्यामध्ये परदेशी क्रिकेट स्टार्सही आपले कौशल्य दाखवत आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\n’ स्मृती मंधानासहित परदेशी खेळाडूंनी साजरी केली धुळवड, पाहा सेलिब्रेशनचे खास फोटोज\nमहिला प्रीमियर लीग (WPL २०२३) संघ RCBच्या खेळाडूंनी जोरदार धुळवड साजरी केली आहे. संघ व्यवस्थापनाने याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी\nबस दरीत कोसळून जम्मूमध्ये भीषण अपघात झाला आहे.\nराज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त पोटनिवडणुका बंधनकारक आहेत का\nपुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यापाठोपाठ चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत.\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nनवरदेवाने काय केलं असावं, याचा तुम्ही विचारही केला नसेल. नवरदेवाने जे काही केलं ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल.\nBy ट्रेंडिंग न्यूज डेस्क\nCCL Recruitment 2023: कोलफील्डमध्ये दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी ६०८ पदांसाठी होणार भरती\nCCL Recruitment 2023: सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड( CCL)वर मोठी भरती होणार आहे. ६०० पेक्षा जास्त पदांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु झाली…\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\nViral Video of Traffic Jam : सोशल मीडियावर वेगवेगळ्या शहरांतील ट्रॅफिक जामचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता व्हायरल…\nडोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या बाजारामुळे प्रवासी त्रस्त, वाहन चालक हैराण\nडोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर दर सोमवारी फेरीवाल्यांचा बाजार पदपथ, रस्ता अडवून भरत असल्याने पादचारी, परिसरातील…\n“आपण कधी मरतो माहितीये…” सामान्य गृहिणीला ‘होममेकर’ बनवणाऱ्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे ���ुनरागमन\nमधुरा वेलणकरच्या बहुचर्चित ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nBy एंटरटेनमेंट न्यूज डेस्क\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल\nAudi Chaiwala: या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण ऑडी कारच्या मागे चहाचा स्टॉल लावून लोकांना चहा विकत असल्याचे पाहायला मिळते.\nIPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं\nहार्दिक पंड्या म्हणतो, “मी कारणं देणाऱ्यांपैकी नाही. सीएसकेचा संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला. आमची बॅटिंग…\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nएका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…\nसध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.\nBy स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nएका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…\nIPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला, ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं\nमुंबईत कडक बंदोबस्त, ११ जूनपर्यंत पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; नेमकं कारण काय\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n“आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार\n“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला”, दीपिका कक्करचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाली, “शोएबने…”\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीच�� प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली\nWrestlers Protest :”आम्ही मागे हटलेलो नाही, आंदोलन…” व्हिडीओ पोस्ट करत साक्षी मलिकनं काय सांगितलं\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_891.html", "date_download": "2023-05-30T04:09:09Z", "digest": "sha1:WTJB4SRF3KED4IHYA2LODLQ6H75ELVS7", "length": 4920, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे भरणार - एकनाथ शिंदे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nराज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे भरणार - एकनाथ शिंदे\nमुंबई ( २८ जून २०१९ ) : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. या रूग्णालयात बीएमएस डॉक्टरांची पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाची कार्यवाही सुरू असून, महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.\nयेथे मुंबईतील राज्य कामगार विमा योजनेतील रूग्णालये आणि औषधांची दुकाने सुरू करण्यासंदर्भात स��स्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते.\nशिंदे म्हणाले, कामगार विमा योजनेअंतर्गत् येणा-या रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने बीएमएस डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने एका महिन्यात भरती करण्यात येईल. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या रूग्णालयाच्या सुविधात वाढ व्हावी, कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच डॉक्टरांच्या शुल्कात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/1993-mumbai-blast-convicts-yakub-memon-grave-renovated-in-bada-kabristhan-tbdnews/", "date_download": "2023-05-30T04:58:54Z", "digest": "sha1:FKWI3TXFTH3GZTHPX7HX2WQLKQHQLSGR", "length": 8972, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nशहरातील तुंबलेल्या गटारींचा प्रश्न ऐरणीवर\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nYou are at:Home»Breaking»मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली\nमुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली\nमुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. तसेच संपूर्ण कंबर फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आली आहे. तर ही जागा बुरीअल वक्फ बोर्डाच्या अख्यत्यारीत येते.\nयाकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताचं दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी मार्बल्स बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले आहेत. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले आहेत. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जातो. तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरला इतकी व्हीआयपी वागणूक का असा सवाल विचारला जात आहे.\nहे ही वाचा : अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातील युवती अखेर सापडली…\n१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.\nPrevious Articleअभंग गायन स्पर्धेत मयूरने पटकाविला प्रथम क्रमांक\nNext Article शहरात ठिकठिकाणी चक्काजाम\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nपुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने भोसकून खून\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nपुणे रेल्वे स्टेशन परिसरात 16 लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/bangladesh?year=2021&language=mr", "date_download": "2023-05-30T05:36:42Z", "digest": "sha1:Z5WI7MN3HYFGQHKHYE6FEVQARYMILU2X", "length": 6706, "nlines": 76, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Bangladesh Holidays 2021 and Observances 2021", "raw_content": "\nहोम / सुट्ट्या / बांग्लादेश\nसुचवलेले देश: भारत संयुक्त राज्य अमेरिका यूनाइटेड किंगडम ऑस्ट्रेलिया कॅनडा\n1 जानेवारी, शुक्रवार New Year’s Day वैक्लपिक सुट्ट्या\n14 फेब्रुवारी, रविवार Valentine’s Day पर्व\n17 फेब्रुवारी, बुधवार Ash Wednesday वैक्लपिक सुट्ट्या\n21 फेब्रुवारी, रविवार Language Martyrs’ Day सार्वजनिक सुट्टी\n27 फेब्रुवारी, शनिवार Maghi Purnima पर्व\n2 मार्च, मंगळवार National Flag Day पर्व\n11 मार्च, गुरूवार Maha Shivaratri वैक्लपिक सुट्ट्या\n11 मार्च, गुरूवार Shab-e-Meraj वैक्लपिक सुट्ट्या\n26 मार्च, शुक्रवार Independence Day सार्वजनिक सुट्टी\n29 मार्च, सोमवार Shab e-Barat सार्वजनिक सुट्टी\n1 एप्रिल, गुरूवार Maundy Thursday वैक्लपिक सुट्ट्या\n2 एप्रिल, शुक्रवार Good Friday वैक्लपिक सुट्ट्या\n3 एप्रिल, शनिवार Holy Saturday वैक्लपिक सुट्ट्��ा\n4 एप्रिल, रविवार Easter Day वैक्लपिक सुट्ट्या\n5 एप्रिल, सोमवार Easter Monday वैक्लपिक सुट्ट्या\n13 एप्रिल, मंगळवार Ramadan सार्वजनिक सुट्टी\n14 एप्रिल, बुधवार Bengali New Year सार्वजनिक सुट्टी\n1 मे, शनिवार May Day सार्वजनिक सुट्टी\n9 मे, रविवार Mothers’ Day पर्व\n9 मे, रविवार Shab-e-qadr सार्वजनिक सुट्टी\n13 मे, गुरूवार Eid ul-Fitr सार्वजनिक सुट्टी\n26 मे, बुधवार Buddha Purnima/Vesak राष्ट्रीय सुट्ट्या\n20 जून, रविवार Fathers’ Day पर्व\n1 जुलै, गुरूवार July 1 Bank Holiday बँक सुट्ट्या\n20 जुलै, मंगळवार Eid al-Adha सार्वजनिक सुट्टी\n15 ऑगस्ट, रविवार National Mourning Day सार्वजनिक सुट्टी\n19 ऑगस्ट, गुरूवार Ashura सार्वजनिक सुट्टी\n6 ऑक्टोबर, बुधवार Mahalaya वैक्लपिक सुट्ट्या\n15 ऑक्टोबर, शुक्रवार Durga Puja सार्वजनिक सुट्टी\n19 ऑक्टोबर, मंगळवार Eid e-Milad-un Nabi सार्वजनिक सुट्टी\n31 ऑक्टोबर, रविवार Halloween पर्व\n4 नोव्हेंबर, गुरूवार Lakshmi Puja वैक्लपिक सुट्ट्या\n16 डिसेंबर, गुरूवार Victory Day सार्वजनिक सुट्टी\n24 डिसेंबर, शुक्रवार Christmas Eve वैक्लपिक सुट्ट्या\n25 डिसेंबर, शनिवार Christmas Day सार्वजनिक सुट्टी\n26 डिसेंबर, रविवार Boxing Day वैक्लपिक सुट्ट्या\n31 डिसेंबर, शुक्रवार New Year’s Eve बँक सुट्ट्या\nसुट्ट्या आणि पर्व पहा\nदेश: देश निवडा अफगाणिस्तान अल्बानिया अल्गेरिया अमेरिकन समोआ एंडोरा अंगोला एंगुइला अंतिगुया आणि बार्बूडा अर्जेंटीना आर्मीनिया अरूबा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया अजरबाइजान बहरीन बांग्लादेश बारबाडोस बेलोरूस बेल्जियम बेलीज बेनिन बरमूडा बोलीविया बोस्निया आणि हर्जेगोविना ब्राझिल कंबोडिया कैमरून कॅनडा केप वर्दे डेन्मार्क मिस्र फेनलँड जर्मनी घाना यूनान हॉंगकॉंग भारत इंडोनेशिया आयर्लंड इजराइल कुवेत लेबनान मलेशिया मॅक्सिको नायजेरिया पाकिस्तान पोलंड पोर्तुगाल रोमानिय रूस सिंगापुर दक्षिण अफ्रीका दक्षिण कोरिया स्वीडन थाईलँड तुर्की संयुक्त अरब अमीरात यूनाइटेड किंगडम संयुक्त राज्य अमेरिका वियतनाम\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22597/", "date_download": "2023-05-30T05:18:14Z", "digest": "sha1:KDLXEIUUIVKKVOZLPHPOVK2JKOK2EE4X", "length": 34654, "nlines": 249, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्रंथिद्रव्ये – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्रंथिद्रव्ये : प्राण्यांच्या शरीरातील विविध ग्रंथींपासून बनविलेल्या औषधोपयोगी द्रव्यांना ग्रंथिद्रव्ये म्हणतात. अनेक मानवी रोगांवर योग्यप्रकारे बनविलेली ग्रंथिद्रव्ये उपयुक्त ठरल्यानंतर ती भरपूर प्रमाणात उपलब्ध व्हावी म्हणून जे प्रयत्न झाले त्यांमधूनच ग्रंथिद्रव्य उत्पादनाचा उगम झाला. आधुनिक औषधिविज्ञानाचा ग्रंथिद्रव्ये हा एक महत्त्वाचा भाग बनला असून त्यांच्या उत्पादनाच्या तंत्रात प्रगती होत आहे.\nइतिहास : ग्रंथिद्रव्याचा औषधी उपयोग सुप्रसिद्ध भारतीय धन्वंतरी सुश्रुत यांनी ख्रि. पू. ६६० च्या सुमारास प्रथम केला असावा. त्यांनी नपुंसकत्वावरील इलाजाकरिता वृषणाचा अर्क (पुं-जनन ग्रंथीचा अर्क) वापरला होता. ख्रि. पू. ३६० च्या सुमारास कोंबड्यांच्या खच्चीकरणाचे परिणाम वर्णिले गेलेले आहेत. ११७० मध्ये रॉनर यांनी गलगंडावर समुद्रातील वनस्पतीचा इलाज केल्याचा उल्लेख आढळतो. १६६४ मध्ये अग्निपिंडाला (स्वादुपिंडाला) भेग पाडून मिळणाऱ्या स्रावाचा उल्लेख सापडतो परंतु त्यात ⇨इन्शुलिनाचा उल्लेख नाही. १८४९ नंतर अंतःस्रावविज्ञानात प्रगतीच होत गेली [→ अंतःस्रावी ग्रंथि, हॉर्मोने].\nएकोणिसाव्या शतकाच्या शेवटास शिकागो येथे ग्रंथिद्रव्याचे पहिले मोठ्या प्रमाणावरील उत्पादन सुरू झाले. डुकराच्या जठरापासून पेप्सिन नावाचे पाचक एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) प्रथम बनविण्यात आले. त्यानंतर १८९० मध्ये अवटू ग्रंथीची (श्वासनालाच्या पुढे व दोन्ही बाजूंना असलेल्या ग्रंथीची) शुष्क भुकटी बनविण्यात आली. हे ग्रंथिद्रव्य अतिप्रभावी औषध असून आजही वापरात आहे.\nग्रंथिद्रव्ये प्राण्याच्या शरीरातील ग्रंथींपासून मिळत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनात अनेक अडचणी येणे साहजिकच होते. प्रथम अडचण होती ती म्हणजे ग्रंथींच्या भरपूर व सतत पुरवठ्याची, त्यांनतर मिळालेली द्रव्ये योग्य प्रकारे टिकविण्याची व त्यापुढील अडचण होती ती विशाल प्रमाणातील संशोधन व चाचणी करण्याची. रसायनशास्त्राच्या प्रगतीबरोबरच काही ग्रंथिद्रव्यांची संरचना (रेणूतील अणूंची मांडणी ) माहीत झाल्यामुळे ती संश्लेषणाने (कृत्रिम रीत्या) बनविता येऊ लागून काही अडचणींवर मात करण्यात आली.\nकोणत्याही ग्रंथीपासून मिळणारे क्रियाशील ग्रंथिद्रव्य तिच्या आकारमानाच्या मानाने नेहमीच अत्यल्प असते. त्यामुळे ते मिळविण्याकरिता लागणारी ग्रंथींची संख्या फारच मोठी असते. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत मांस उत्पादन व ते हवाबंद डब्यांतून विक्रीकरिता भरून ठेवण्याचा धंदा वाढला. त्यामुळे १८६०–७० या काळात ग्रंथींचा पुरवठा भरपूर होऊ लागला. १८८० च्या सुमारास यांत्रिक प्रशीतनाचे (थंड करण्याचे ) साधन उपलब्ध झाल्यानंतर हा पुरवठा टिकविण्याची व तो सतत होण्याची सोय झाली. १९४६ पर्यंत जवळजवळ वीस प्रकारच्या ग्रंथी या द्रव्यांच्या उत्पादनाकरिता वापरात होत्या व शंभरापेक्षा जास्त ग्रंथीद्रव्यांचे उत्पादन होई. ग्रंथिद्रव्ये तयार करण्याकरिता निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांचे, तसेच तंत्रज्ञांचे सहकार्य असावे लागते. अनेक मानवी रोग तसेच पशूंतील रोग ग्रंथिद्रव्य चिकित्सेमुळे बरे होतात अशी खात्री विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच झाली. एवढेच नव्हे तर काही रोग्यांचे जीवन सर्वस्वी ग्रंथिद्रव्य उपलब्धतेवरच अवलंबून असल्याचेही समजले. उदा., मधुमेहाच्या रोग्यांचे इन्शुलिनावर. आजही हजारो व्यक्ती आपले दैनंदिन जीवन केवळ ग्रंथिद्रव्यांमुळेच सुरळीत जगत आहेत.\nउत्पादन : ग्रंथिद्रव्यांचा व खाटीकखान्याचा घनिष्ट संबंध आहे. एकदोन उदाहरणांवरून या संबंधाची स्पष्ट कल्पना येते. एसीटीएच (ॲड्रीनोकॉर्टिकोट्रोफिक हॉर्मोन) नावाचे ग्रंथिद्रव्य डुकराच्या पोष ग्रंथीपासून (मेंदूच्या तळाशी असलेल्या ग्रंथीपासून) तयार करावे लागते. सु. एक किग्रॅ. एसीटीएच करिता सु. ४,००० डुकरांच्या पोष ग्रंथी लागतात. सु. एक किग्रॅ. इन्शुलीन तयार करण्यासाठी सु.१४,००० गुरांची अग्निपिंडे लागतात.\nखाटीकखान्यात प्राण्याची कत्तल झाल्यानंतर लगेचच या ग्रंथी काढून घेण्याकरिता खास तंत्रज्ञांची गरज असते. काढलेल्या ग्रंथी वेळ न दवडता त्यांचे द्रुतशीतन करणे आणि गोठविणे आवश्यक असते. जोपर्यंत रुधिराभिसरण चालू असते तोपर्यंत शरीरातील हॉर्मोने व एंझाइमे योग्य प्रमाणात शरीरभर विखुरलेली असतात. कत्तल होताच म्हणजे मृत शरीरात रुधिराभिसरण थांबल्यामुळे एंझाइमे एकाच ठिकाणी गोळा होतात व ती ऊतकांतील (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहांतील) द्रव्यावर परिणाम करू लागतात. उदा., ट्रिप्सीन हे अग्निपिंडातील एंझाइम इन्शुलिनावर परिणाम करील व परिणामी अशा अग्निपिंडापासून इन्शुलीन मिळणार नाही. बहुतेक सर्व ग्रंथि–ऊतके सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास उत्तम माध्यमे आहेत. म्हणून ही वाढ रोखण्याकरिताही वर दिलेल्या क्रिया–द्रुतशीतन व गोठविणे–ताबडतोब करणे आवश्यक असतो.\nसुदृढ प्राण्यांच्या शरीरातील ग्रंथी काढून घेतल्यानंतरच त्या काळजीपूर्वक साफ केल्यानंतर वरील क्रिया करतात. ग्रंथिद्रव्य उत्पादनातील प्रमुख टप्पे पुढीलप्रमाणे असतात : (१) गोठलेल्या अवस्थेतच ग्रंथींचे बारीक तुकडे करणे, (२) निरनिराळे जलीय किंवा जलविहीन विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) व���परून अर्क काढणे, (३) गाळण्या व केंद्रोत्सारक(केंद्रापासून दूर नेण्याच्या प्रेरणेवर चालणाऱ्या) यंत्राच्या मदतीने अर्कातील नको असलेले घन पदार्थ काढून टाकणे, (४) निर्वात बाष्पीकरणाने वर दिलेल्या पद्धतीने मिळविलेल्या अर्काचे सांद्रण (अर्काचे प्रमाण वाढविलेला विद्राव ) बनविणे व (५) निर्वात शुष्कीकरण.\nइन्शुलीन उत्पादनाकरिता वरील सर्व क्रिया कराव्या लागतात. मात्र इन्शुलिन कोरड्या अवस्थेत न मिळता त्याचा शेवटी द्रवच मिळतो. या सर्व क्रिया करताना ग्रंथिद्रव्याची क्रियाशीलता टिकविण्याकरिता तसेच निर्जंतुकता व स्वच्छता यांविषयी फार काळजी घ्यावी लागते.\nग्रंथिद्रव्ये तयार झाल्यानंतर त्यांची शक्ती, निर्जंतुकता व निर्धोकपणा तपासण्याकरिता निरनिराळ्या प्रयोगशाळा असतात. ही तपासणी पूर्ण होण्यास काही दिवस, आठवडे किंवा महिनेही जावे लागतात. या काळात जमविलेले अर्क योग्य रीतीने साठविण्याची गरज असते. या सर्व खटाटोपानंतर औषध म्हणून वापरण्याची परवानगी मिळालेली ग्रंथिद्रव्ये सर्वतोपरी निर्धोक व खात्रीलायक असतात.\nकाही प्रमुख ग्रंथींपासून मिळणारी ग्रंथिद्रव्ये खाली दिली आहेत.\n(१) अधिवृक्क ग्रंथी : गुरे, डुकरे व मेंढ्या या प्राण्यांच्या या ग्रंथींपासून एपिनेफ्रिन (ॲड्रेनॅलीन) व बाह्यक (बाह्य आवरणापासून मिळणारा) अर्क मिळवितात. पहिले ग्रंथिद्रव्य ग्रंथीच्या अंतर्भागातून तर दुसरे बाह्यकापासून मिळते. एपिनेफ्रिन दम्यावर, नाक व घसा यांच्या शस्त्रक्रियेत तसेच रक्तदाब वाढविण्यासाठी व हृदयाचे स्नायू उत्तेजित करण्यासाठी वापरतात [→ अधिवृक्क ग्रंथि].\n(२) पोष ग्रंथी : गुरे, डुकरे व मेंढ्या या प्राण्यांच्या पोष ग्रंथींपासून एसीटीएच नावाचे ग्रंथिद्रव्य मिळते. या ग्रंथीच्या अग्रभागापासूनच ते मिळते. या प्राण्यांच्या या ग्रंथींपासून मिळणारे वृद्धी हॉर्मोन (एस्‌टीएच) मानवी शरीरावर निष्प्रभ ठरले आहे. बैलांच्या पोष ग्रंथींपासून मिळणारे अवटू ग्रंथी उद्दीपक हॉर्मोन (थायरोट्रोफीन, टीएसएच) मानवी शरीरावर परिणाम करते. मानवातील अवटू ग्रंथी विकृतीच्या निदानाकरिता ते उपयुक्त आहे [→ पोष ग्रंथि].\n(३) अवटू ग्रंथी : गुरे, व डुकरे यांच्या अवटू ग्रंथींपासून द्रव व शुष्क अर्क (थायरॉक्सिन) मिळवितात. ही ग्रंथिद्रव्ये अवटू ग्रंथी काढून टाकलेल्या रोग्यांना, श्लेष्मशोफ (हात, चेहरा व त्वचा यांची सूज) आणि जडवामनता (लहान मुलाची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटविणारी विकृती) या रोगांत उपयुक्त आहेत [→ अवटु ग्रंथि].\n(४) तृतीय नेत्र पिंड (ग्रंथी) : (पिनिअल बॉडी). गुरे, मेंढ्या व डुकरे या प्राण्यांच्या या ग्रंथींपासून मिळणारी ग्रंथिद्रव्ये प्रामुख्याने वैद्यकीय संशोधनात उपयुक्त ठरली आहेत. शारीरिक व बौद्धिक वाढ न झालेल्या मुलांवरील त्यांच्या चेतनादायित्वाबद्दल संशोधन चालू आहे. मानवातील छिन्नमानस या मानसिक रोगावरील या ग्रंथिद्रव्यांच्या परिणामाचेही संशोधन चालू आहे [→ तृतीय नेत्र पिंड].\n(५) अग्निपिंड : गुरांच्या शरीरातील अग्निपिंडापासून मिळणारा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे इन्शुलीन होय. याशिवाय ट्रिप्सीन नावाचे एंझाइमही मिळते. कायमोट्रिप्सीन नावाचे आणखी एक प्रथिन अपघटक (प्रथिनातील घटकद्रव्ये अलग करणारे) एंझाइमही मिळते. ही एंझाइमे निरनिराळ्या मानवी रोगांत वापरतात. उदा., डोळ्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेने काढून टाकताना कायमोट्रिप्सीन वापरतात [→ अग्निपिंड].\n(६) परावटू ग्रंथी : गुरांच्या परावटू ग्रंथींपासून मिळणाऱ्या ग्रंथिद्रव्यांचा मानवातील आकडी या रोगामध्ये उपयोग करतात [→ परावटु ग्रंथि].\n(७) अंडाशय : गुरांच्या अंडाशयांपासून इस्ट्रोजेन (स्त्रीमदजन) आणि प्रोजेस्टेरॉन (प्रगर्भरक्षक) ही ग्रंथिद्रव्ये मिळवत असत. अलीकडे तितकीच प्रभावी संश्लेषित हॉर्मोने मिळू लागल्यामुळे तीच वापरतात.\n(८) वृषण : बैलांच्या वृषणांपासून हायलुरॉनिडेज नावाचे एक ग्रंथिद्रव्य मिळते. ते एक एंझाइम असून मानवी शरीरातील कोशिकांभोवताली (पेशीभोवताली) असणाऱ्या व त्यांना सांधणाऱ्या जाडसर थरावर परिणाम करते. त्यामुळे कोशिका अधिक जलशोषण करू शकतात. मुलांना अतिसारामुळे होणाऱ्या निर्जलीकरणात जीवाला धोका उत्पन्न होतो. अशावेळी त्वचेखाली लवणद्रवाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) ताबडतोब देणे जरूर असते. या द्रवात हायलुरॉनिडेज मिसळल्यास जवळजवळ नीलेतून अंतःक्षेपण केल्यानंतर ज्या गतीने द्रव शरीरभर पसरतो त्याच गतीने तो ऊतकात पसरतो.\nखाटीकखान्यातील मृत प्राण्यांच्या शरीरांतील फक्त ग्रंथींचाच मानवी चिकित्सेतील औषधे बनविण्याकरिता उपयोग होतो असे नव्हे, तर त्यांच्या शरीरातील काही विशिष्ट ऊतकांचाही मानवी वैद्यकात उपयोग करतात [→ खाटीकखाना ].\nभारतीय ग्रंथिद्रव्य उत्पादन : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात ग्रंथिद्रव्यांच्या उत्पादनास प्रथम सुरुवात झाली. काही भारतीय व काही परदेशी खाजगी औषधी कारखाने हॉर्मोने तयार करतात. अलीकडे सरकारी क्षेत्रातील कारखानेही या उत्पादनाकडे वळले आहेत. गरज व मागणीच्या मानाने हे उत्पादन अगदीच अपुरे आहे.\nटिपणीस, हे. पु. भालेराव, य. त्र्यं.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/women/golden-day-for-girls-amazing-of-daughters-at-home-four-gold-for-india-nikhat-lovlina-borgohain-won-gold-on-the-last-day-avw-92-3547897/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T03:41:57Z", "digest": "sha1:XNANHCZOJ6IAYXOCKRBYL6PSXLIGH3U5", "length": 26697, "nlines": 309, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Golden Day for Girls: 4 gold medals and 1 glittering golden trophy India's lackeys planted arresting flags This day in history is written in golden letters | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबा��� सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nGolden Day for Girls: ४ सुवर्णपदक तर १ चमचमती गोल्डन ट्रॉफी, भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात…\nमहिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकूण चार सुवर्णपदके मिळाली आहेत. भारतीय बॉक्सर्सनी ४८, ५०, ७५ आणि ८१ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तसेच पहिल्या-वहिल्या Wplमध्ये मुंबईने बाजी मारत विजेतेपद पटकावले.\nWritten by स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nमहिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय मुलींनी घरच्या भूमीवर नेत्रदीपक कामगिरी करत चार सुवर्णपदके जिंकली. नीतू घंघासने ४५-४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकून सुरुवात केली. त्याच्यानंतर स्वीटी बुराने ७५-८१ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या दिवशी, निखत झरीनने ४८-५० किलो गटात सुवर्ण जिंकून देशाला तिसरे पदक मिळवून दिले आणि स्पर्धा संपण्यापूर्वी लव्हलिना बोरगोहेनने ७०-७५ किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून दिले. .\nभारताने १७ वर्षांनंतर महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्णपदके जिंकली आहेत. भारताची राजधानी दिल्ली येथे ही स्पर्धा होत असून मायदेशात मुलींनी चार सुवर्णपदके जिंकून सर्वांना अभिमान वाटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुवर्णपदक जिंकणाऱ्या बॉक्सर्सचे अभिनंदन केले.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nनीतू घंघासने ४५ ते ४८ किलो वजनी गटात मंगोलियन कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकले. नीतूने मंगोलियाच्या लुत्साईखानचा पराभव केला. सामना अतिशय रोमांचक होता आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत विजेत्याचा अंदाज लावणे कठीण होते. सामन्याचा निकाल जाहीर होण्याआधीच दोन्ही कुस्तीपटू विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज झाले होते, मात्र अखेरीस भारतीय कुस्तीगीर विजयी झाला आणि मंगोलियन कुस्तीपटूची निराशा झाली.\nस्वीटीला दुसरे पदक मिळाले\nस्वीटी बूरा हिने ७५-८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. स्वीटीने चीनच्या लीना वँगचा पराभव केला. संपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली. मात्र, पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये स्विटीकडे ३-२ अशी आघाडी होती. अशा स्थितीत तिसऱ्या फेरीनंतर हा निर्णय फेरविचारासाठी गेला. येथेही निकाल स्वीटीच्या बाजूने लागला आणि भारताला स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळाले.\nहेही वाचा: IPL 2023: ख्रिस गेलची कोहलीसोबत डान्स स्पर्धा ठेवली तर कोण जिंकणार जाणून घ्या ‘युनिव्हर्स बॉस’ने काय दिले उत्तर\nनिखत दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला\nनिखत झरीनने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी टॅमचा पराभव केला. अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या फेरीत ५-० अशी आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही त्याने आघाडी कायम ठेवली. तिसर्‍या फेरीत तिने व्हिएतनामी बॉक्सरवर दमदार पंचेस केले. यानंतर रेफरीने व्हिएतनामी बॉक्सरची प्रकृती जाणून घेण्यासाठी सामना थांबवला. येथून निखतचा विजय निश्चित झाला. शेवटी, तिने हा सामना ५-० अशा फरकाने जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली.\nलव्हलिनाला चौथे सुवर्ण मिळाले\nलव्हलिना बोरगोहेनने ७०-७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून देशाला चौथे पदक मिळवून दिले. तिने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन बॉक्सर कॅटलिन अॅन पार्करचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये निकराची लढत झाली. लव्हलिनाने पहिली फेरी ३-२ अशा फरकाने जिंकली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूने दुसरी फेरी जिंकली. तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीत दोघांमध्ये निकराची झुंज झाली आणि अखेर सामन्याचा निकाल पुनरावलोकनासाठी गेला. सर्व न्यायाधीशांनी मिळून लव्हलिनाला विजेते घ���षित केले. यासह देशाला या स्पर्धेत चौथे सुवर्णपदक मिळाले. अशाप्रकारे या स्पर्धेत एकूण चार सुवर्णपदके भारताच्या खात्यात आली.\nWPLमध्ये मुंबईच्या लेकींनी रचला इतिहास\nमहिला प्रीमियर लीगचा उद्घाटन हंगाम आज संपत आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात गडी राखून पराभव केला. हरनप्रीत कौरच्या संघाने पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावत आश्चर्यकारक कामगिरी केली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने २० षटकांत नऊ गडी गमावून १३१ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावा करून सामना जिंकला.\nमराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : ब्रह्मचर्याचं पालन शक्य असेल तरच\nRuturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\n World Cup चे वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर भारतातील ‘या’ १५ शहरांमध्ये होणार मुख्य सामने\nWTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियात मोठा बदल आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला संघात स्थान, ICCने विशेष अपडेट केले जारी\nप्रेग्नन्सीमध्ये ‘या’ महिन्यात शारीरिक संबंध चुकूनही ठेऊ नका, नाहीतर…\nPHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया\nPhotos : क्रिकेटर युजवेंद्र चहलची युट्यूबर पत्नी धनश्री वर्माबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का\nYashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n“हे तुमच्या नाकाखाली घडतंय”, प्रसिद्ध गायिकेची तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाली, “१७ महिलांनी तुमच्या मित्रावर…”\n“चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील प्रश्न…”, बाळू धानोरकरांसाठी शरद पवारांकडून श्रद्धांजली; सुप्रिया सुळेंनीही व्यक्त केल्या संवेदना\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्या��ोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\n“शिवसेनेतून फुटलेल्या मिंधे गटाची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी…” ठाकरे गटाची जहरी टीका\n“एका वेगळ्या लाटेत निवडून येणं…”, बाळू धानोरकरांच्या निधनामुळे नाना पटोले भावूक; म्हणाले, “जिवाची बाजी लावणारा…”\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nगच्चीवरची बाग: प्राणिजन्य उत्पादित खते\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nआहारवेद: ‘भाज्यांचा राजा’ वांगी\nउर्वशीच्या गळ्यात २०० कोटींची मगर की पाल…तुम्हाला काय वाटतं\nविवाह समुपदेशन: लग्न लागतं ते कुटुंबाशी\nगच्चीवरची बाग: घरी तयार होणारी संजीवके\nटॅम्पॉन कर म्हणजे काय महिलांच्या आरोग्यासाठी टॅम्पॉन का महत्त्वाचे आहेत\nआहारवेद: बहु उपयोगी मुळा\nनातेसंबंध: तुमचं नातं फक्त शारीरिक आहे का…\nगच्चीवरची बाग : झाडांसाठीची संजीवके\nगच्चीवरची बाग: प्राणिजन्य उत्पादित खते\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nआहारवेद: ‘भाज्यांचा राजा’ वांगी\nउर्वशीच्या गळ्यात २०० कोटींची मगर की पाल…तुम्हाला काय वाटतं\nविवाह समुपदेशन: लग्न लागतं ते कुटुंबाशी\nगच्चीवरची बाग: घरी तयार होणारी संजीवके\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/118168/", "date_download": "2023-05-30T05:06:29Z", "digest": "sha1:4OS2E5KWZBWIQDCDGO3FDL4MMCDCX6CZ", "length": 9547, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "electric bike made from scrap, Washim : लेकाच्या स्वप्नासाठी बाप झाला रेंचो; चक्क भंगारातून बनवली आकर्षक ई-बाइक… – father made an e bike from scraps to satisfy his sons passion in karanja washim | Maharashtra News", "raw_content": "\nवाशिम : लेकाचं बाइक घेण्याचं स्वप्न होतं. पण बापाची परिस्थिती हलाकीची होती. मग काय बापाने स्वतःच लेकासाठी ई-बाइक बनवली अन् तिही भंगारातून आणलेल्या साहित्यापासून. आता लेक मोठ्या दिमाखात आपल्या मित्रांना टशन दाखवत या बाइकवरून कॉलेज गाठतोय. ही स्टोरी आहे वाशीमच्या कारंजा शहरात राहणाऱ्या रहीम खान आणि शाफिन खान या पितापुत्राची. शाफिन हा आपल्या घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. पण त्याचे मित्र मात्र मोटारसायकलने कॉलेजला यायच. हीच बाब त्याच्या मनाला रुतली अन् त्याने आपल्या वडिलांकडे बाइक घेऊन देण्याची मागणी केली. पण इलेक्ट्रिशियनचं काम अन् घरी छोटसं वेफर्सचं दुकान चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या रहीम यांच्याकडे लेकाला बाइक घेऊन देण्याएव्हडे पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतःच लेकाला बाइक बनवून देण्याचा निश्चय केला आणि भंगाराचं दुकान गाठलं. तिथून त्यांनी बाइकसाठी लागणारे हँडल, शॉकअब्स, टायर इत्यादी साहित्य अगदी स्वस्तात खरेदी केलं. नंतर एक २४ होल्टची बॅटरी अन् २४ होल्टची मोटार घेतली. आणि घरी पडून असलेल्या मुलाच्या जुन्या सायकलच्या बॉडीवर फिट केली. स्वतः इलेक्ट्रिशियन असल्याने व्यवस्थित सर्किट जोडून भंगार साहित्यापासून एक ई-बाइक तयार केली.\nअख्खं गाव साखर झोपेत होतं अन् अनर्थ घडला, ईद पूर्वीच शेतकऱ्याचं स्वप्न झालं बेचिराख\nशिवाय तिला चांगला लूक देण्यासाठी स्पीडमीटर, हेडलाइट, साइड इंडिकेटर जोडून कलरिंगही केली. याच जुगाड बाइकवरून आता शाफिन कॉलेजला जातो. शाफिनची ही बाइक इतकी आकर्षक आहे की लाखो रुपयांच्या गाड्या असलेल्या त्याच्या मित्रांनाही या गाडीची राइड घेण्याचा मोह आवरत नाही.\nपोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे\nही बाईक बनविण्यासाठी रहीम खान यांना साधारण २० हजार रुपये खर्च आला अन् दोन महिन्यांचा कालावधी लागला. ही बाइक ५० ते ६० किलो वजन घेऊन २० ते २५ किमी प्रतितास वेगाने धावते. या बाइकला अधिक क्षमतेची बॅटरी आणि मोटार जोडली तर हिची क्षमता आणि वेगही वाढवता येईल, अशी माहिती रहीम यांनी दिली आहे.\n चिमुकली वरच्या आवाजात म्हणाली ‘सर्जा खान’; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ\n सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव\nMumbai Worli BDD Chawl Municipal Corporation school Classrooms The Officers Sold; पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या; वरळीमध्ये धक्कादायक प्रकार\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nRohit Sharma Batting | IND vs NZ: रोहित शर्माबद्दल भारताच्या बॅटिंग कोचचं मोठं विधान\n'खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा, ही शिवसेनेची जुनी सवय'\npandora paper leak 2021: पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा ‘पँडोरा’ गौप्यस्फोट; जगभरात खळबळ – many politicians...\nअन् चक्क घोडेस्वारी करीत आमदाराने साजरा केला विजय जल्लोष\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/39449/", "date_download": "2023-05-30T05:05:46Z", "digest": "sha1:L2ZW45ODEV3636HYYSVNC5K7L3YBJOR4", "length": 8900, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "व्यावसायिक अविनाश भोसलेंना धक्का; ईडीकडून तब्बल ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra व्यावसायिक अविनाश भोसलेंना धक्का; ईडीकडून तब्बल ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त\nव्यावसायिक अविनाश भोसलेंना धक्का; ईडीकडून तब्बल ४०.३४ कोटींची मालमत्ता जप्त\nमुंबई : बांधकाम व्यावसायिक (Pune builder ) आणि कुटुंबियांची ४०.३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ही सर्व मालमत्ता समभागांच्या रुपात आहे. ईडीच्या या कारवाईमुळे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.\nअविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुबईच्या रोचडेल असोसिएट्स लिमिटेडमधील समभागांच्या बदल्यात ४०.३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता दुबईत खरेदी केली. हा व्यवहार करताना परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’ चे उल्लंघन केले. या कायद्यानुसार परदेशातील मालमत्तेइतकी संपत्ती भारतात जप्त केली जाते.\nयानुसार ‘ईडी’ने केलेल्या कारवाईच्या अंतर्गत, भोसले यांच्या तीन पंचतारांकित हॉटेल्स असलेल्या क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, पुण्यातील हॉटेल वेस्टइन, नागपूरचे हॉटेल ला मेरिडीयन, गोव्याचे हॉटेल डब्लू रीट्रिट व अविनाश भोसले इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडमधील समभाग जप्त करण्यात आले. त्याखेरीज त्यांच्या व कुटुंबियांच्या नावे विविध बँक खात्यामध्ये असलेली १.१५ कोटी रुपयांची रोखदेखील जप्त करण्यात आली.\nदरम्यान, या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे.\nकोण आहेत अविनाश भोसले\nअविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसंच व्यवसायासोबतच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही भोसले चर्चेत असतात. काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. मात्र भोसले यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत संपर्क असल्याचं बोललं जातं. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nPrevious articleअडथळा आल्यास अंध व्यक्तींना गॅझेट्सद्वारे लगेच मिळणार माहिती\nNext articleतहसिलदारांनाच मागितली खंडणी, सापळा रचून केली अटक\n सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण, जाणून घ्या आजचा भाव\nMumbai Worli BDD Chawl Municipal Corporation school Classrooms The Officers Sold; पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या; वरळीमध्ये धक्कादायक प्रकार\nNirmala Sitharaman vs Chidambaram Over 2,000 Note Withdrawal; चिदंबरम यांना प्रत्युत्तर देत अर्थमंत्री सीतारामन हे काय बोलून गेल्या, नोटबंदीवर म्हणाल्या…\nनागझिरा आगीत तीन वनमजुरांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल\nपडळकरांची टीका रोहित पवारांवर, अस्वस्थता राम शिंदेंच्या गोटात\nBSNLचा युजर्संना झटका, या रिचार्जमधील अनलिमिटेड कॉलिंग आता बंद\nAir India Pilot with female friend in cockpit; पायलटने मैत्रिणीला तासभर शेजारी बसवलं, कॉकपिटमध्येच मद्यपान,...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sameerzantye.in/2017/07/blog-post_33.html", "date_download": "2023-05-30T04:02:11Z", "digest": "sha1:UI5VCCDMFNSPUK4IXVTBHSFTMSZZHB4P", "length": 18079, "nlines": 49, "source_domain": "www.sameerzantye.in", "title": "‘सागरशाळा’ : एक दस्तऐवज", "raw_content": "\n‘सागरशाळा’ : एक दस्तऐवज\nगुजरात राज्यातील कच्छ भागात अंजार, मुंद्रा, मांडवी तालुक्यांत नऊ ठिकाणी समुद्रकिनार्‍यावर मच्छीमार मुस्लिमांची वस्ती असते. ज्यांना वाघेर म्हणून ओळखले जाते. जून ते सप्टेंबर हे पावसाळी महिने ही माणसे आपापल्या गावांत असतात, अन्यथा यांचा रहिवास आणि प्रपंच सहकुटुंब समुद्रकिनारी.\nप्राथमिक शिक्षण सक्तीचे झाल्यावर या लोकांच्या मुलांसाठीही शाळा सुरू झाल्या. पण त्या होत्या त्यांच्या मूळ गावी, जिथे ही कुटुंबे केवळ चार महिने राहायची. म्हणजे या मुलांना शाळा नसल्यातच जमा.\nमुले किनार्‍यावर आली म्हणजे त्यांना मौज मस्ती करता येईल अशातला भाग नाही. पारिवारिक व्यवसायात त्यांना हातभार लावावा लागतो. रात्री माशांच्या होड्या आल्यावर मासे आणायला जाणे, आणलेले मासे निवडणे, सुकवण्यासाठीचे मासे सुकत घालणे यात मुलांना सहभागी व्हावे लागते. पुन्हा ही कुटुंबे जणू आश्रितासारखीच. सावकाराकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जामुळे मासे त्याच सावकाराला विकण्याची सक्तीची बांधिलकी त्यांना जपावी लागते.\nअशा या वातावरणात एके दिवशी काहीतरी विधायक काम करण्याच्या प्रेरणेने झपाटलेला, साने गुरुजींच्या विचारांच्या संस्कारातला एक गोमंतकीय तरुण तिथे पोचतो. गुजरात भूकंपानंतर तेथे युसूफ मेहरअली संस्थेतर्फे चाललेले पुनर्वसनाचे काम पाहण्याची त्याची इच्छा असते. त्यासाठी तो गुजरातमध्ये थांबलेला. त्यावेळी एकदा बावडीबंदर येथे रुग्णवाहिका सेवेसोबत जाण्याचा त्याला योग येतो. तिथे पहिल्यांदा त्याच्या नजरेस हे विदारक वास्तव येते. कच्छच्या किनार्‍यावर रणरणत्या उन्हात करपून जात असलेले बालपण आणि प्रत्येक लाटेबरोबर वाहून जात असलेले मच्छीमारांच्या मुलांचे भवितव्य. मच्छीमारांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाची फारशी चिंता नव्हती. जिथे अधांतरी जगतानाच गटांगळ्या खाव्या लागत आहेत तिथे शिक्षणासाठी धडपड करणार तरी कोण पण त्या तरुणाच्या मनात इरादा पक्का होतो. या मुलांसाठी काहितरी करायला हवे. पण समोर समस्यांचा आणि अडथळ्यांचा मोठा समुद्र असतो.\nपण त्यातून तो वाट काढतो आणि सुरू होतात ‘सागरशाळा’\nसेवाभावी संस्थांकडून अथक प्रयत्नांनी जेमतेम निधी उभा होतो. महिना सहाशें रुपये मानधनावर शिकविण्यासाठी नववी पास मच्छीमार समाजातील एका मुलाला तयार केले जाते. शाळेत मुले येतील म्हणून वाट बघत बसण्यापेक्षा शिक्षण घेऊन मुलांपर्यंत जावे असा विचार ‘सागरशाळां’मागे होता.\nपहिली ‘सागरशाळा’ सुरू झाली ती भूकंपग्रस्तांसाठी आणलेल्या व शिल्लक राहिलेल्या एका तंबूत. फळाही नव्हता. शेवटी तिथल्या पाण्याच्या टाकीला फळा बनविण्यात आले व मुले अक्षरे गिरवू लागली. पुस्तकात उल्लेख आला आहे त्याप्रमाणे एकदा तर वर्ग उभारताना लागणारी गोणपाटे गोळा करतानाही नाकीनऊ आले.\n‘सागरशाळा’ सुरू झाली. पण एका शाळेने भागणारे नव्हते. मात्र अनेक शाळांसाठी टीम उभारणेही सोपे नव्हते. दळणवळणाची साधने फार कमी, मानधनही जेमतेम, पण सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांतून टीम उभी राहिली.\nदुसरे म्हणजे, मुलांना शाळेसाठी बोलवायला जावे तर ‘आमचे काम काय तुम्ही करून देणार’ असे पालकांचे सवाल अंगावर यायचे. त्यामुळे शाळेच्या वेळा या ‘भरती ओहोटी’वर अवलंबून असत.\nपण मुलांना नुसते शिकवून भागणारे नव्हते. त्यांचे भवितव्य त्यातून घडायला हवे. तसे असेल तर त्यांच्या शिकण्याला ‘कागदोपत्री’ मान्यता हवी. त्यासाठी अनेक ‘अस्मानी सुलतानी’ संकटांशी सामना करावा लागला. मुलांच्या हजेरीस मान्यता देण्यापासून ते त्यांना परीक्षेसाठी मान्यता मिळवण्यासाठी या तरुणाला ‘गांधीगिरी’चेही प्रयोग करावे लागले. अनेक मुलांकडे जन्मदाखलेच नव्हते. ते करण्याची आवश्यकताच या लोकांना वाटत नव्हती. शेवटी कायद्याचा आधार घेत या तरुणानेच मुलांना ‘जन्म’ दिला. आता त्यांच्या शिक्षणाला कायदेशीर दर्जा प्राप्त झाला होता.\nया शाळांत केवळ अक्षरे शिकवून साक्षर करण्याचे काम या शिक्षकाने केले नाही. भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेले संस्कारी नागरिक घडविण्याच्या प्रक्रियेच्या या शाळा भाग बनल्या. खोलवर रुतलेल्या रुढींतून सुटका करण्याबरोबरच, भेदाभेट मिटवून धर्म समभावाचा, अंधश्रद्धा - व्यसन निर्मुलनाचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. त्यासाठी प्रयोग झाले.\nएकदा तर, मुलांना भूत - पिशाच्च काही नसते हे पटवून देण्यासाठी या शिक्षकाने आपल्या अन्य सहकार्‍यांसोबत थेट स्मशानात भोजनाचा कार्यक्रम केला. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेचे धडे देताना नास्तिकतावाद कुणावरही लादला जाणार नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले.\nअशा या सागरशाळा घडवणारा शिक्षक म्हणजे देवेंद्र कांदोळकर.\nदेवेंद्र कांदोळकर हे गोव्यात एका हायस्कूलात शिक्षक होते. अठरा वर्षे अध्यापनानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन समाजकार्य करण्याचा निर्णय घेतलला. नोकरीची अजून १४ वर्षे शिल्लक होती. अनेकांनी त्यांना मुर्खात काढले. काहींनी त्यांना काही वर्षे बिनपगारी रजा घ्या, म्हणजे हवे तर पुन्हा नोकरीत येता येईल, असा सल्ला दिला. पण ते म्हणतात - ‘नोकरी व पैसा यांचा आणखी मोह होऊ नये म्हणून ते दोर स्वत:च्या हातांनी कापून मी बाहेर पडलो.’\nअशातचच पुण्याला ग. प्र. प्रधान यांना भेटायला गेल्यावेळी ते त्यांना आपल्या निवृत्तीविषयी सांगतात. प्रधान सरांच्या सल्ल्यानुसार आपल्या कार्याची दिशा ठरवण्याअगोदर देशात चाललेली समाजकार्ये समजून घेण्याचे ते ठरवतात. त्यानुसार तेे पोचतात गुजरातला. राजकोट येथे. गांधीविचारांतून चाललेले तिथले काम पाहिल्यावर सहज त्यांच्या मनात येते कच्छच्या युसूफ मेहर अली केंद्राचे काम बघून यावे. येथूनच त्यांच्याकडून ‘सागरशाळा’ घडवली जाणार होती.\nत्यांच्या या प्रयोगाचे वर्णन त्यांच्या सागरशाळा या पुस्तकात आले आहे. सागरशाळा उभारणीची गोष्ट सांगतानाच कांदोळकर यांनी या पुस्तकात अनेक उपक्रमांची माहिती दिली आहे. गुटखा निर्मुलनासाठी, शिक्षणापासून वंचित स्त्रियांच्या साक्षरता वर्गांविषयी, जाती-धर्म-लिंगभेद नष्ट करण्यासाठीच्या प्रयोगांबाबतही पुस्तकात स्वतंत्रपणे लिहिले आहे.\nएखादे कार्य शून्यातून कसे उभे करता येऊ शकते, याची प्रेरणा देणारा सामाजिक कार्याचा एक दस्तऐवज असे त्यांच्या पुस्तकाबद्दल म्हणता येईल.\nगुजरातमध्ये भीषण भूकंप झाला. कच्छ जिल्हा उद्ध्वस्त झाला. मुंद्रा तालुक्यात भद्रेश्‍वर हे युसुफ मेहेरअलीचं जन्मगाव. भद्रेश्‍वरहून सात-आठ किलोमीटर दूर या किनार्‍यावर सप्टेंबर ते मे असे आठ - नऊ महिने मासेमार मुस्लीम वस्ती राहते. या वस्तीला पाणी, वीज शिक्षण, रस्ते आरोग्य कसलीही सोय नाही. या वस्तीवरचे तरुण गलबतांवर मासे पकडण्यासाठी जातात आणि किनार्‍यावर वृद्धापासून चार-पाच वर्षांच्या बालकापर्यंत सर्वजण पकडून आणलेली मासळी निवडण्याचे , वर्गवारी करण्याचे काम करतात. देवेंद्र कांदोळकर गोव्याच्या शाळेतला आदर्श शिक्षक. राष्ट्र सेवा दलाचा काार्यकर्ता. भूकंपानंतर कच्छला गेला आणि तिथंच राहिला. त्याच्यातला शिक्षक बेचैन झाला. झोपडीझोपडीत जाऊन पाहणी केली. त्याने सेवा दलाला प्राथमिक मदतीसाठी गळ घातली. गुजरात भूकंपनिधीतून प्राथमिक मदत मिळाली. सेवा दलाची शक्तीही बेताचीच पण कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. डॉ. जी. जी. पारीख पुनर्वसनासाठी जीव पाखडून प्रकल्प मिळवत ‘तेरे देस होम्स’चे प्रतिनिधी अटलबिहारी शर्मांनी युसुफ मेहेरअली सेंटरचा मदतीचा प्रस्ताव मंजूर केला. मुंद्रा, अंजार व मांडवी या तीन तालुक्यांत अकरा शाळा चालतात. शाळेत गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांवरून शिकवलं जातं. हे सर्व करताना आशा-निराशेचे खेळ चालू होते. आता पालकांना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं. ज्या तर्‍हेने सर्व कामाला समाजमानसात हळूहळू मान्यता मिळते आहे, त्यावरून विश्‍वास वाटतो की या सर्व परिवर्तनाच्या पाऊलखुणा आहेत.\nराष्ट्र सेवा दलाच्या माजी अध्यक्ष\n(‘सागरशाळा’ पुस्तकाच्या पहिल्या आवृतीवरील ब्लर्ब :\nप्रकाशक- गोमंतक मराठी अकादमी, पणजी-गोवा; मार्च २००९)\nपुस्तक - लेखक वगैरे प्रयोग व्यक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amhimarathi.in/tag/aai-kuthe-kay-karte-aniruddha-deshmukh-real-name/", "date_download": "2023-05-30T05:45:57Z", "digest": "sha1:W4TSUEBDPLLWJI4LBGV356D2X52PGDYQ", "length": 8717, "nlines": 96, "source_domain": "amhimarathi.in", "title": "Aai Kuthe Kay Karte Aniruddha Deshmukh Real Name - Amhi Marathi", "raw_content": "\nतुम्ही All Aai Kuthe Kay Karte Cast बद्दल माहिती शोधत असाल तर हे पेज वाचा आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. “Aai Kuthe Kay Karte” ही एक स्टार प्रवाह मराठी मालिका आहे जी “श्रीमयी” या बंगाली मालिकेवर आधारित आहे, या मालिकेत “मधुराणी गोखले प्रभुलकर” आणि “मिलिंद गवळी” मुख्य भूमिकेत आहेत, या मालिकेचे दिग्दर्शन रवींद्र करमरकर यांनी केले … Read more\nCSK vs GT: अंतिम फेरीत प्रथमच डिजिटल लाइट शो होणार आहे\nISRO चे अंतराळात नवीन उड्डाण, दुसऱ्या पिढीतील पहिल्या नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे यशस्वी प्रक्षेपण\nRBI Alert: RBI ची मोठी घोषणा 100, 200, 500 रुपयांच्या नोटा पण होणार बंद\nRBI ₹ 1,000 च्या नोटा पुन्हा चलनात आणणार राज्यपाल शक्तीकांत दास यांनी उत्तर दिले\nRBI ने 2000 च्या नोटा का काढल्या\nश्री हनुमान चालिसा मराठीत | Hanuman Chalisa Marathi\n12 मराठी महिने संपूर्ण माहिती | Marathi Mahine\nChanakya Niti: चाणक्याची 15 अमर वाक्ये\nमहादेवाची आरती | शंकराची आरती | Mahadevachi Aarti\nज्येष्ठ निरुपणकार श्री. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची माह��ती | Nanasaheb Dharmadhikari Information In Marathi\nChanakya Niti: चाणक्याच्या या 4 गोष्टी स्वीकारल्या तर संकटातही जीवन सुखी होईल\nMHADA Lottery Mumbai 2023: तारखा, निकाल, नोंदणी, पात्रता आणि बरेच काही-Apply Now\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते Appasaheb Dharmadhikari कोण आहेत\nChanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत ‘हे’ 5 गुण\nमहालक्ष्मीची आरती मराठी | Mahalaxmi Aarti Marathi\nShri Shiv Stuti Marathi | श्रीशिवस्तुति भगवान शिवाचे शक्तिशाली स्तोत्र\nसमाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती | Shahu Maharaj Information In Marathi\nMaharashtrachi Hasya Jatra Cast | महाराष्ट्राची हस्या जत्रा कास्ट\nसंपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah Marathi\nछत्रपती शिवाजी महाराज: शिवगर्जना | Proud Shivgarjana In Marathi 2023\nCIDCO Lottery 2023-2024 : अर्जाचा नमुना, फ्लॅटची किंमत आणि शेवटची तारीख- Apply Now\nआम्ही मराठी (Amhimarathi.in) हि एक मराठी ब्लॉग वेबसाइट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/12/blog-post_13.html", "date_download": "2023-05-30T04:23:33Z", "digest": "sha1:NGJVM6QXDAFUPDY2UI7UMODOKN2ZWIG4", "length": 12278, "nlines": 110, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: शिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहेब पुरंदरे", "raw_content": "\nशिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहेब पुरंदरे\nरत्नागिरीत आर्ट सर्कलचा पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान\nरत्नागिरी : ``परदेशातील लोकांना स्वतःच्या संस्कृतीचा नव्हे सर्वच गोष्टींचा अभिमान असतो; मात्र आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण अत्तरासारखा वापर करतो; पण त्यांचे रक्त आपल्या शरीरात भिनले पाहिजे. शिवचरित्र हे एका व्यक्तीचे चरित्र नव्हे राष्ट्रनिर्मितीची गाथा आहे. आज त्याची नितांत गरज आहे. चौऱ्याण्णवाव्या वर्षीही मला ते जास्तीत जास्त लोकांर्पंत पोहोचवायचे आहे', असे प्रतिपादन महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.\nआपल्यालाही महाराजांचा यथार्थ सन्मान वाटला पाहिजे. मी इतिहासकार, विद्वान, पंडित नाही. बालवर्गात इतिहास शिकवणारा साधा शिक्षक आहे. महाराजांचे सर्वांत जास्त प्रेम कोकणावर होते. त्यामुळेच सुकळवाड (मालवण, सिंधुदुर्ग) येथे जीजी उपरकरांच्या मदतीने शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. मे २०१६ पर्यंत ते पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.\nआर्ट सर्कल आणि पुण्याच्या आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित पुलोत्सवास रत्नागिरीत शनिवारपासून (ता. १२ डिसेंबर) स्वा. सावरकर नाट्यगृहा��� प्रारंभ झाला. त्यावेळी पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान केल्यावर प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. डॉ. सागर देशपांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.\nआर्ट सर्कलचे डॉ. रवींद्र गोंधळेकर यांनी बाबासाहेबांना मानपत्र सुपूर्द केले. लेखक अनिल दांडेकर यांनी लिहिलेल्या या मानपत्राची त्यांच्याच आवाजातील ध्वनीफित ऐकवण्यात आली. डॉ. मेधा गोंधळेकर यांनी प्रास्ताविक व सौ. पूर्वा पेठे यांनी सूत्रसंचालन केले. स्वा. सावरकर नाट्यगृहात प्रचंड गर्दीमध्ये हा कार्यक्रम झाला.\nश्री. पुरंदरे म्हणाले, \"बकिंगहॅम पॅलेसमध्ये १९७८च्या दसऱ्याला गेलो असता तिथल्या तलवारीची आपट्याची पाने ठेवून पूजा करून मुजरा केला. ज्युली हॉर्लंड या तिथल्या वस्तुपाल युवतीने माझ्याकडून सर्व माहिती घेतली. इंग्रजांना स्वतःच्या देशाचा प्रचंड अभिमान असतो. आपल्याकडे बोलण्यात अस्मिता भरपूर आहे; पण कृतीत दिसत नाही. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळली नाही, हा तर सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असे महाराज सांगत. त्यामुळे सद्यस्थितीतही वेळ पाळणे सर्वात महत्त्वाचे आहे.\"\nश्री. पुरंदरे यांनी पुलंविषयी अनेक विनोदी आठवणी सांगितल्या. विद्यार्थी सहायक समितीच्या मदतीसाठी आयोजित राजमाता या एकपात्री प्रयोगावेळी दाखवलेली शिस्त, गप्पांमधील अनेक किस्से त्यांनी ऐकवले. एका व्यक्तीने तुम्ही देशपांडे म्हणजे देशस्थ की कायस्थ असे विचारता पुलंनी सांगितले त्रयस्थ असे सांगितले. असे काही किस्से ऐकवले. स्वा. सावरकर, ज्ञानेश्वरीचेही काही संदर्भ सांगितले.\nते म्हणाले, \"१० खंडांतील शिवचरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर १९५८ मध्ये पु. ल. देशपांडे यांचे मला पत्र आले. मुंबई-दिल्ली प्रवासामध्ये हे चरित्र वाचून काढले आणि तिथून पुढे पुलंचा व माझा परिचय झाला. पुल तथा भाई व सुनीताबाई या शिस्तबद्ध दांपत्याशी परिचय वाढत गेला. एकदा इंग्लडच्या दौऱ्यावर जाताना पुलंनी मला तिथली सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि बँक पाहण्यास सांगितले. पुलंची निरीक्षणशक्ती प्रभावी होती. विनोदी स्थायीभावामुळे त्यांचा विनोद उच्च दर्जाचा होता, उथळ नव्हता. ते सहज सोपा विनोद करायचे. एकदा सिंहगडावर आम्ही पायी गेलो. गडावर ते बसले आणि मला म्हणाले, आमच्या घरी संदेश पाठवा, आम्ही किल्ल्यावर सुखरूप पोहोचलो.\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या का���्यक्रमाकरिता स्वा. सावरकर नाट्यगृहात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता शहरातील रसिकांसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेसह विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार कार्यक्रम ६.५९ ला सुरू झाला आणि ६.१९ वाजता बाबासाहेबांची मुलाखत सुरू झाली. याबद्दल बाबासाहेब आणि डॉ. देशपांडे यांनी आर्ट सर्कलचे विशेष कौतुक केले.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरीत आजपासून (ता. ६) कीर्तन महोत्सव\nरत्नागिरीत जानेवारीत सावरकर साहित्य संमेलन\nपिंपरी साहित्य संमेलनात भालचंद्र नेमाडे यांची प्रथ...\nचेसमेनतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात चेस इन स्कूल उपक्रम\nशिवचरित्र म्हणजे राष्ट्रनिर्मितीची गाथा : बाबासाहे...\nखवणे येथील खवणेश्वराचा जत्रोत्सव सुरू\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुलोत्सव सन्मान प...\n‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’चे दुसरे पर्व १३ डिसेंब...\nरासरंग कार्यक्रमाने रत्नागिरीकर श्रोते उपशास्त्रीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/production-of-freshwater-from-brackish-water/", "date_download": "2023-05-30T03:50:49Z", "digest": "sha1:TXEA5WU5WOXO5XBD6YXH4XV5O6LEDYBE", "length": 20006, "nlines": 411, "source_domain": "krushival.in", "title": "खार्‍या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती - Krushival", "raw_content": "\nखार्‍या पाण्यापासून गोड्या पाण्याची निर्मिती\nघोडाबंदर येथे प्रकल्पाचे लोकार्पण\nपेण तालुक्यातील घोडाबंदर (नारवेल) येथे खार्‍या पाण्यापासून गोडया पाण्यात रुपातंर करण्याच्या फिल्टर प्लँटचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी एईआरएफ या संस्थेने जनतेला पाणीरुपी अमृत दिल्याचे आवर्जून नमूद केले.\nअप्लाइड इन्व्हॉर्वमेंट रिसर्च फाउडेंशन ही संस्था अलिबाग आणि पेण तालुक्यात गेली काही वर्षे लोकसहभागातून जंगल संरक्षण, आदिवासींना रोजगार व विकासाच्या संधी मिळवून येण्यासाठी काम करत आहे. मच्छिमारीवर अवलंबून असणार्‍या स्थानिक लोकांना कांदळवन संरक्षण प्रकल्पात सहभागी करुन घेण्यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हण्ाून पेण तालुक्यातील नारवेल घोडाबंदर या समुद्र किनार्‍यावरील वस्तीसाठी व आजूबाजूच्या अनेक गावांसाठी समुद्राचे पाणी शुद्ध करुन पिण्यायोग्य करण्यासाठीचे सयंत्र संस्थेमार्फत बसविण्यात आले आहे.\nयावेळी बोलताना निलिमा पाटील यांनी खार्‍या पाण्यापासून शुद्ध गोडे पाणी करुन पाणीरुपी अमृत येथील जनतेला पाजण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नाचे कौतुक करु तेवढे कमीच आहे. समुद्रकाठच्या गावांना गेली अनेक वर्षे पिण्याचे पाणी मिळत नाही आणि ते पावसाचे पाणी साठवून वर्षभर पिण्यासाठी वापरतात. अनेक गावांना नेहमीच ट्रॅकरने पिण्याचे पाणी पुरविले जाते. आणि घरे विखुरलेली असल्यामुळे ते पाणी नेण्यासाठी सुद्धा महिलांना पायपीट करावी लागते. दुर्दैवाने आतापर्यंत या भागातील पिण्याच्या गोडया पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु पदरी यश आले नाही. आमदार धैर्यशील पाटील यांनी तर खारेपाटाच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पेण ते मुख्यमंत्री निवासापर्यंत चालत जाऊन 30 कोटींची योजना आणली. परंतु ती योजना काही कारणास्तव पूर्ण झाली नाही. परंतु त्या योजनेचा लाभ भविष्यात नक्कीच या जनतेला होईल. मात्र आपण जे कार्य केले आहे, त्याचे कौतुक कितीही केले तरीच थोडेच. असेच कार्य तुम्ही फक्त पेण तालुक्यात रायगड जिल्हयात करावे अशी अपेक्षाही निलिमा पाटील यांनी व्यक्त केली.\nया प्रकल्पामुळे जानवली, बहिराम कोटक, तामसी बंदर, शिर्की चाळ नं. 1 व चाळ नं. 2, तसेच विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत होईल. तसेच लोकांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळेल. या सयंत्रातुन दर तासाला 1000 लिटर पाणी शुद्ध केले जाईल व पाण्याच्या एटीएम मार्फत प्रत्येक कुटुंबाला पाणी दिले जाईल. 20 लिटर साठी फक्त 5 रुपये शुल्क आकारले जाईल आता प्राथमिक 100 कार्डंची नोंदणी झाली असून मोबाईल पध्दतीने रिर्चाज केली जातील. तरी याचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घेण्याचे आवाहन ए.ई.आर.एफ च्या अश्‍विनी गोडबोले यांनी केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावन अश्‍विनी गोडबोले यांनी केले. तसेच आपले मनोगत जयंत सरनाईक तसेच जर्मनच्या राजदूत डेबोरा यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम), नगरसेवक संतोष पाटील, स्वप्नी��� म्हात्रे, यशवंत म्हात्रे, अदी उपस्थित होते. तर हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सदानंद मारडकर, भरत दळवी, सुचित्रा नायर, हाशिद त्रिवेदी, जर्मन च्या अर्थसहाय्य करणार्‍या उर्वशी, प्रफुल्ल म्हात्रे, भावेश म्हात्रे, कैलास गावंड तसेच प्रकल्पासाठी मुंबईतील जर्मन दूतावासाने बहुमूल्य मदत केली आहे.\nबांबूच्या सुरेख वास्तूची निर्मिती\nभरत दळवी या पुण्यातील कारागिरानी या फिल्टर प्लँटसाठी जी वास्तू तयार केली आहे. ती वास्तू पुर्णतः बांबू पासून तयार केली असून या बांबूला कोठेहे चुकेचा अगर खिळयाचा वापर न करता पुर्णतः खुटयांच्या सहाय्याने जोडकाम केले आहे, तसेच विटा सिमेंटच्या युगामध्ये ही बांबू ची वास्तू पहाण्यायोग्ये आहे. या खार्‍या पाण्यापासून गोडया पाणी तयार करणार्‍या प्लँटला भेट दिल्यास बांबूच्या या सुरेख वास्तुच कलाकुसर पाहण्याचा योग येईल.\nसीआरझेड उल्लंघन प्रकरणी धनदांडग्यांना दणका\nभूमिहीन शेतकऱ्यांना मिळणार हक्काची जमीन\nरायगड जिल्ह्यातील शेकडो शाळा तंबाखूमुक्त\n… तर नैनाविरोधात पुन्हा लढा\nआवरे येथे साई प्रीमियर लीग\nभेंडखळ क्रिकेट स्पर्धा पाचौरी कामोठे विजेता\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजका�� (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/marathi-business-news/these-rules-have-been-changing-since-december-1-2021-121113000035_1.html", "date_download": "2023-05-30T04:33:37Z", "digest": "sha1:DNEEMV7MLIUVB3T5KGPKVCEFH4JTTFXJ", "length": 20667, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "1 डिसेंबर 2021 पासून हे नियम बदलत आहेत, आपल्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या - These rules have been changing since December 1, 2021 | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nRPSC ASO Recruitment 2021 राजस्थान मध्ये सहाय्यक सांख्यिकी अधिकारी च्या 218 पदांसाठी भरती, तपशील पहा\nवाचा, शिक्षण विभागाकडून शाळांसांठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना\nडेव्हिस कप 2021: नोव्हाक जोकोविच असूनही सर्बिया हरला\nUAN-Aadhaar Linking EPFO ​​ने UAN आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. आता आणखी विस्ताराची अपेक्षा नाही. अशा परिस्थितीत ज्यांनी आजपर्यंत हे काम केले नाही, त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. UAN-आधार कालमर्यादेत लिंक न केल्यास, PF सदस्यांच्या खात्यात जमा करता येणार नाही. असे ग्राहक पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत.\nसात लाखांचा विम्याचे नुकसान होऊ शकते\n30 नोव्हेंबरपर्यंत UAN-आधार लिंक न केल्यास आणखी एक मोठे नुकसान होऊ शकते. EPFO ने एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) साठी UAN-आधार लिंकिंग अनिवार्य केले आहे. अन्यथा, कर्मचाऱ्याचा प्रीमियम जमा केला जाणार नाही आणि तो रु.7 लाखांपर्यंतच्या विमा संरक्षणाच्या लाभापासून वंचित राहील.\nएलपीजीच्या किमती बदलू शकतात\nडिझेल आणि पेट्रोलची किरकोळ विक्री करणाऱ्या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात. कोरोनाचे नवीन प्रकार समोर आल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. या शुक्रवारी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 10 डॉलरने घसरली, जी एप्रिल 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. अशा स्थितीत 1 डिसेंबरच्या आढाव्यात एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी होणे अपेक्षित आहे.\nसरकारी पेंशनर्ससाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. ज्या सरकारी पेन्शनधारकांनी मुदतीत जीवनपत्र सादर केले नाही त्यांना पेन्शन मिळणे बंद होईल. EPFO ने नुकत्याच केलेल्या ट्विटनुसार, सरकारी पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन पत्र सादर करावे लागेल, जे एक वर्षासाठी वैध असेल. हे काम घरबसल्या डिजिटल पद्धतीने करता येते.\nSBI क्रेडिट कार्ड महागणार\nSBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी डिसेंबरपासून बदल होणार आहे. आता SBI क्रेडिट कार्डने EMI वर खरेदी करणे महाग होणार आहे. आतापर्यंत एसबीआय कार्डवर केवळ व्याज आकारले जात होते, परंतु आता ईएमआयवर खरेदी करण्यासाठी प्रक्रिया शुल्क देखील भरावे लागणार आहे. याचा थेट परिणाम SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या खिशावर होणार आहे.\nहोम लोनवर काही ऑफर्स संपत आहेत\nसणासुदीच्या काळात अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी होम लोन ऑफर दिल्या आहेत. या ऑफर परवडणाऱ्या व्याजदरापासून ते प्रक्रिया शुल्क माफ करण्यापर्यंतच्या आहेत. बहुतांश बँकांच्या ऑफर 31 डिसेंबर 2021 पर्यंत लागू असल्या तरी LIC हाउसिंग फायनान्सची ऑफर या महिन्यात संपत आहे. कंपनीने पात्र ग्राहकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर 6.66 टक्के दराने गृहकर्ज देऊ केले आहे, ज्याची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण ���पले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T03:49:02Z", "digest": "sha1:WJKU6762Z677T7JSHKGYNJHFIILXC46B", "length": 3680, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच दूरचित्रवाहिनी मालिकाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:फ्रेंच दूरचित्रवाहिनी मालिकाला जोडलेली पाने\n← वर्ग:फ्रेंच दूरचित्रवाहिनी मालिका\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख वर्ग:फ्रेंच दूरचित्रवाहिनी मालिका या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | ��५० | ५००).\nवर्ग:फ्रेंच दूरदर्शन मालिका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/16766/", "date_download": "2023-05-30T04:26:03Z", "digest": "sha1:P4Q5TRHAMKTQBZZX2IJNP3PGKPUNWGOC", "length": 32312, "nlines": 243, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "कावीळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nकावीळ : (कामला). रक्तात पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण (पित���ताला ज्या द्रव्यामुळे रंग येतो त्याचे प्रमाण) वाढल्यामुळे त्वचा, डोळ्याच्या बुबळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी ते साठून राहते व त्यामुळे त्या ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो या स्थितीला कावीळ किंवा कामला असे म्हणतात. कावीळ हे एक लक्षण असून अनेक कारणांनी होऊ शकते.\nकाविळीसंबंधी निश्चित कल्पना येण्यासाठी पित्तरंजकद्रव्याची उत्पत्ती, स्थिती व विसर्जन यांची माहिती असणे आवश्यक आहे. रक्तातील तांबड्या कोशिकांचे (पेशींचे) आयुर्मान (सु.१२० तास) संपल्यानंतर त्यांचा नाश होऊन त्यांच्यामध्ये असलेली रंजकद्रव्ये मोकळी होऊन रक्तमार्गात त्यांचे परिवहन होत असते. ह्या द्रव्याचे विभंजन मुख्यतः अस्थी व यकृतातील जालिका-अंतःस्तरी तंत्रातील (अस्तरातील आणि जाळीदार विशिष्टीभूत कोशिकांच्या समूहातील) कोशिका करतात व त्यांचे स्वरूप `पित्तरंजकद्रव्य’ असे होते. हे पित्तरंजकद्रव्य मग रक्तामार्गेच यकृतातील कोशिकांमधून पित्तवाहिनीच्या व्दारे आतड्यात जाते व तेथील जंतुक्रियेमुळे त्यातील काही भागाचे स्वरूप मूत्रपित्तरंजकजन (एक रंगहीन द्रव्य) असे होते व त्या स्वरूपात ते मूत्रावाटे बाहेर पडते. काही शोषिले जाऊन पुन्हा आतड्यात जाते व त्याचा काही भाग रक्तातून मूत्रामार्गे बाहेर पडतो.\nपित्तरंजकद्रव्य यकृतकोषिकांमधून जात असताना ते ग्लायक्युरॉनिक अम्लाशी संबंध होऊन ते जास्त विद्राव्य होते. या पित्तरंजकद्रव्याचे रक्तातील प्रमाण जास्त झाल्यास या विद्राव्य स्थितीमुळे ते मूत्रमार्गे त्वरित बाहेर पडू शकते व त्यामुळे मूत्रासही पिवळा रंग येतो. उलट यकृतकोशिकांतून न गेलेले पित्तरंजक द्रव्य तितके विद्राव्य नसल्यामुळे मूत्रमार्गे बाहेर पडू शकत नाही, म्हणून या असंयोगित पित्तरंजकद्रव्यामुळे होणाऱ्या काविळीत मूत्राचा रंग लालसर पिवळा होत नाही. या स्थितीला `रंजकाभावी’ कावीळ असे म्हणतात.\nवर वर्णन केलेल्या पित्तरंजकद्रव्याच्या प्रकारावरून कावीळ मुख्यतः दोन प्रकारांची असते हे लक्षात येईल. एक प्रकार पित्तरंजकद्रव्य यकृतकोशिकांमधून गेल्यानंतर दिसतो, तर दुसरा प्रकार ते पित्तरंजकद्रव्य यकृतकोशिकांमधून जाण्यापूर्वीच रक्तात पित्तरंजकद्रव्याचा प्रसार झाल्यामुळे होतो. दोन्ही तऱ्हेचे पित्तरंजकद्रव्य रक्तात असल्यास तिसऱ्या प्रकारची कावीळ दिसून येते. हे प्रकार खालीलप्रमाणे दर्शविता येतात (या प्रकारांसंबंधी अधिक माहिती पुढे दिली आहे).\n(१) रक्तविलयजन्य कावीळ यकृतजन्य (२) विषजन्य किंवा जंतुजन्य कावीळ रक्तजन्य (३) रोधजन्य कावीळ.\nग्लायक्युरॉनिक अम्लाशी संबद्ध झालेले पित्तरंजकद्रव्य आणि असा संयोग न झालेले पित्तरंजकद्रव्य ओळखण्यासाठी व्हॅन डेन बर्ग प्रक्रियेचा उपयोग करतात. या प्रक्रियेमध्ये डाय-ॲझो विक्रियाकारक द्रव्य रक्तरसात (रक्तातील पिवळसर, न गोठणाऱ्या व कोशिकारहित द्रव भागात) मिसळल्याबरोबर जर ताबडतोब लाल रंग उत्पन्न झाला, तर ते पित्तरंजक द्रव्य संयोग झालेले आहे, असे समजावे आणि त्या प्रक्रियेला तत्काळ (किंवा प्रत्यक्ष) प्रक्रिया समजावी. रक्तरसात अल्कोहॉल (सुषव) मिसळल्यानंतर डाय-ॲझो विक्रियाकारक द्रव्य मिसळल्यास जर लाल रंग दिसू लागला, तर ते पित्तरंजकद्रव्य संयोग न झालेले असे समजावे आणि त्या प्रक्रियेला सुषवोत्तरी (किंवा अप्रत्यक्ष) प्रक्रिया समजावी. काही वेळा लाल रंग १० मिनिटांनंतर दिसू लागतो त्यावेळी त्या प्रक्रियेला विलंबित प्रक्रिया म्हणतात व लगेच लाल रंग दिसून तो हळूहळू जास्त भडक होऊ लागला, तर त्या प्रक्रियेला उभयास्थित प्रक्रिया असे म्हणतात.\nप्राकृतावस्थेत (सर्वसाधारण अवस्थेत) रक्तरसातील पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण दर शेकडा ०⋅५ ते १⋅२ मिग्रॅ. इतके असते ते दर शेकडा २ ते ३ मिग्रॅ. इतके वाढले असता तत्काळ प्रक्रिया व ३ ते ४ मिग्रॅ. इतके वाढले तर सुषवोत्तरी प्रक्रिया दिसू लागते.\nकारणे : कावीळ उत्पन्न होण्याची मुख्यतः तीन कारणे आहेत. (१) रक्तनाश जास्त झाल्यामुळे रक्तरंजकद्रव्यापासून जास्त पित्तरंजकद्रव्य उत्पन्न होणे, (२) यकृतकोशिकांमध्ये विकृती उत्पन्न होणे व (३) पित्तरसप्रवाहास रोध उत्पन्न होणे.\n(१) रक्तनाशक पांडुरोगात (ॲनिमियात) रक्तातील रक्तकोशिकांचा फार मोठ्या प्रमाणात नाश होतो व त्या कोशिकांतील तांबडे रंजकद्रव्य रक्तात जास्त प्रमाणात परिवाहित होत असते आणि जालिका-अंतःस्तरी तंत्रातील कोशिकांमुळे त्याचे स्वरूप पित्तरंजकद्रव्यात होते. पण यकृतामधून इतके जास्त पित्तरंजकद्रव्य पुढे जाऊ न शकल्यामुळे ते रक्तात जास्त प्रमाणात साठते व त्यामुळे कावीळ होते. शरीरात फार मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यासही याच तऱ्हेची कावीळ दिसून येते. उदा., अंडवाहिनीमध्ये गर्भधारणा होऊन काही काळाने त्या वाहिनीचा भेद झाल्यामुळे होणारा रक्तस्त्राव, सर्पदंश, पर्युदरात (उदरातील इंद्रियांवरील आवरणात) झालेला रक्तस्त्राव वगैरे.\n(२) यकृतकोशिकांवर विषांची अथवा जंतुविषांची क्रिया झाल्यामुळे त्या कोशिकांची कार्यक्षमता कमी होऊन हा प्रकार संभवतो. उदा., विषाणू (व्हायरस) व जंतुसंसर्ग, फॉस्फरससारख्या रसायनांची यकृतावरील क्रिया, मद्य\n(३) यकृतातून पित्त बाहेर पडल्यानंतर त्याच्या प्रवाहास रोध उत्पन्न झाला तर हा प्रकार दिसतो. पित्ताश्मरी (पित्ताचा बनलेला खडा), पित्ताशयाच्या किंवा त्याच्या जवळपासच्या कर्करोगात त्या रोगग्रस्त भागाचा दाब पित्तवाहिनीवर पडल्यामुळे पित्त आतड्यात उतरू शकत नाही. त्यावेळी हा प्रकार दिसतो.\nलहान अर्भकात कधीकधी जन्मल्यानंतर दुसऱ्या ते पाचव्या दिवसांमध्ये सौम्य प्रकाराची कावीळ आढळते. अशी कावीळ बहुधा एका आठवडयात नाहीशी होते. ती कोणत्याही रोगाचे लक्षण नसून केवळ पित्तरंजकद्रव्याचे संयुग्मन करणारी (दोन किंवा अधिक द्विबंध असणारे व प्रत्येक दोन द्विबंध एकबंधाने वेगळे करणारे संयुग तयार करणारी) एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ) कार्यान्वित होण्यास विलंब लागल्यामुळे उद्‌भवते. अकाली जन्मलेल्या मुलांमध्ये या प्रकाराच्या काविळीचे प्रमाण जास्त असते. मातेचे रक्त व अर्भकाचे रक्त निरनिराळ्या ऱ्हीसस प्रकारचे [ →ऱ्हीसस घटक] असल्यास अर्भकीय रक्तकोशिकाजनकाधिक्य (ज्यांच्यापासून तांबड्या कोशिका तयार होतात अशा अर्भकीय कोशिकांची बेसुमार वाढ होणे), एरिथ्रोब्लास्टोसीस फिटॅलीस हा तीव्र रोग होतो. या रोगाचे कावीळ हे एक प्रमुख लक्षण असते. या रोगात प्रमाणापेक्षा जास्त तयार होणाऱ्या पित्तरंजकद्रव्याचे उत्सर्जन करण्यास अर्भकाचे यकृत असमर्थ असते. जन्मल्यानंतर चोवीस तासांच्या आत उद्भवणारी कावीळ हे या रोगाचे लक्षण समजून वैद्यकीय सल्ला ताबडतोब घेणे जरूर असते.\nलक्षणे : सर्वसाधारण लक्षणे म्हणजे त्वचेचा रंग पिवळट दिसणे, अरुची (अन्नाचा तिटकारा), क्वचित उलट्या होणे ही होत. संसर्गजन्य काविळीत सुरुवातीस ज्वर, मूत्र गडद पिवळे किंवा लाल होणे, रोधजन्य काविळीत मलाचा रंग मातीसारखा असणे, त्वचेस खाज सुटणे, फार तीव्र प्रकारात त्वचेखाल��� रक्तस्त्राव होणे, नाडी अतिशय मंद गतीने चालणे ही लक्षणे आढळतात. अतितीव्र काविळीत पित्तरंजकद्रव्याबरोबरच इतर विषारी पदार्थ रक्तात साठल्यामुळे बेशुद्धी व केव्हाकेव्हा मृत्यूही संभवतो.\nउपचार : मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे केले असता कावीळ आपोआप कमी होत जाते. कर्करोगासारख्या असाध्य रोगात उपचार लक्षणानुसारच करावा लागतो. रोग्याला स्वस्थ निजवून ठेवणे व वसा (स्निग्ध पदार्थ) नसलेला आहार देणे ही पथ्ये आवश्यक आहेत. प्रतिजैव (अ‍ँटिबायॉटिक) औषधे व कॉर्टिसोन, के जीवनसत्व वगैरे औषधांचा उपयोग होतो. बेशुद्धी असल्यास द्राक्षशर्करा विद्राव (ग्लुकोज सलाइन) नीलेतून देतात.\nआयुर्वेदीय चिकित्सा : पहा आतुर चिकित्सा.\nपशूंतील कावीळ : मानवाप्रमाणे पशूंच्या कित्येक रोगांमध्ये कावीळ झाल्याचे दिसून येते. सामान्यतः रक्तविलयजन्य, जंतुजन्य व रोधजन्य असे तीन प्रकार पशूंमध्येही आढळतात. रक्तविलयजन्य काविळीचा प्रकार पांडुरोग, प्रजीवांमुळे (प्रोटाझोआ संघातील जीवांमुळे) होणारा घोड्यातील सरा रोग, कुत्र्यातील बबेसियासीस व गाईबैलांमधील पर्णकृमीजन्य (एक प्रकारच्या चपट्या जंतांच्या जातीमुळे होणारा) रोग इत्यादींमध्ये आढळतो. तसेच नर व मादी यांच्या रक्तातील विभिन्नतेमुळे नवजात शिंगरे व डुकरांच्या पिल्लांत होणारी कावीळ ह्याच प्रकारात मोडते. जंतुजन्य काविळीचा प्रकार इन्प्ल्यूएंझा, डिस्टेंपर व लिव्होस्पायरोसीस ह्या कुत्र्यांच्या रोगांत त्याचप्रमाणे घोड्यातील कंठपीडनरोग ह्या विकारांमध्ये दिसतो. रोधजन्य प्रकाराची कारणे माणसातील रोधजन्य काविळीप्रमाणेच आहेत.\nया व्यतिरिक्त जनावरांत गाभण असताना, ऋतुकालामध्ये तसेच लसूणघास प्रमाणाबाहेर प्रथम खाण्यात येतो त्यावेळी कावीळ झाल्याचे दिसून आले आहे, पण त्याची कारणमीमांसा फारशी समजलेली नाही.\nकाविळीच्या आशुकारी (तीव्र) प्रकारात जनावर एकदम मलूल होते डोळे, नाक, तोंड व जननेंद्रियांची श्लेष्मकला (बुळबुळीत अस्तर) एकाएकी पिवळट दिसू लागते, ताप बराच वाढतो, अशक्तता वाढत जाते व कधीकधी जनावर दगावते. कुत्र्यातील आशुकारी काविळीच्या प्रकारात वरील क्षणांव्यतिरिक्त ओकाऱ्या, आचके येणे हेही दिसून येते. चिरकारी (जुनाट) प्रकारात बद्धकोष्ठ, काळपट रंगाची विष्ठा, पांडुरोग, अशक्तता इ. लक्षणे दिसतात.\nकाविळीचे कारण श��धून त्याप्रमाणे उपचार करतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postकाल्देरॉन दे ला बार्का, पेद्रो\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22552/", "date_download": "2023-05-30T04:09:58Z", "digest": "sha1:WZ5UIFXPHIJDA2CJEBTXKHKGGC6FFSZV", "length": 13596, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गोविंदफळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महारा���्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगोविंदफळ : (वागाटी लॅ. कॅपॅरिस झेलॅनिका कुल-कॅपॅरिडेसी). भारतात कोकण, पश्चिम घाट, दख्खन इ. प्रदेशांत विशेषकरून आढळणारे हे अनेक शाखायुक्त ताठर झुडूप आहे. पाने साधी, चिवट, लांबट, चकचकीत असून उपपर्णी काटे सरळ व आखूड असतात. फूले पांढरी व पानांच्या बगलेत, एकटी किंवा एका दांड्यावर २-३, फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये येतात. वरच्या दोन पाकळ्यांवर तळाजवळ रंगीत ठिपका असतो. किंजधर लहान [ → फूल]. फळ लंबगोल, लहान लिंबाएवढे, गर्द शेंदरी व साधारण टोकदार असते. त्यातील पांढऱ्या मगजात (गरात) अनेक बिया बुडलेल्या असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨कॅपॅरिडेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे. याच्या फळांची भाजी आषाढ शुद्ध द्वादशीला खाणे हिंदू लोकांत पवित्र मानतात. मुळाची साल व पाने औषधी आहेत. साल कडू असून शामक, दीपक (भूक वाढविणारी) आणि पित्तशामक असते. पानांचे पोटीस गळवे, सूज, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी असते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/national/170179/", "date_download": "2023-05-30T04:03:43Z", "digest": "sha1:VEYLOCVZWWHDB3KXACBQYTCF56VRAK5K", "length": 26148, "nlines": 140, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी ‘परिसंस्था – आधारित दृष्टीकोन’ यावर केंद्र सरकारचा भर – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome राष्ट्रीय मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी ‘परिसंस्था – आधारित दृष्टीकोन’ यावर...\nमजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी ‘परिसंस्था – आधारित दृष्टीकोन’ यावर केंद्र सरकारचा भर – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड\nमुंबई, दि. 30 : मुंबईत जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्रारंभिक बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने जागतिक व्यापार आणि व्यवसायांसाठी मोठ्या संधी निर्माण करून भारताला आशेचे बेट बनवले आहे. व्यापार आणि गुंतवणुकीच्या वाढीसाठी एक मजबूत वित्तीय जाळे निर्माण करणे आणि विकासासाठी परिसंस्था -आधारित दृष्टीकोन या दोन प्रमुख पैलूंवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nभारतातील एकूण निर्यात आणि गुंतवणुकीत अतिशय वेगाने वाढ झाल्याची माहिती त्यांनी जी 20 बैठकीत दिली. “जागतिक निर्यातीतील भारताचा वाटा 1990 मधील 0.5 टक्क्यांवरून 2018 मध्ये 1.7 टक्क्यांवर तर 2022 मध्ये 2.1 टक्क्यांवर पोहोचला. एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये भारताची एकूण निर्यात 568.57 अब्ज डॉलर्स इतकी राहिल्याचा अंदाज आहे. भारत सरकारच्या सक्रिय आणि एकात्मिक विकासाच्या दृष्टिकोनामुळे हे शक्य झाले .”\nभारताच्या जी 20 अध्यक्षतेचा उद्देश व्यापक विकासाच्या तत्त्वांचे पालन करून व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा आहे असे केंद्रीय राज्यमंत्री श्री. कराड म्हणाले.\nएक मजबूत वित्तीय जाळे तयार करणे आणि विकासाप्रति परिसंस्था -आधारित दृष्टिकोन यावर केंद्र सरकार भर देत असून जागतिक व्यापार आणि व्यवसाय तसेच सर्वांगीण विकासात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमजबूत वित्तीय जाळे उभारणी\nकेंद्र सरकारने लोकांसाठी कर्ज, बचत आणि गुंतवणूक वाढीसाठी विविध संधींसह एक मजबूत वित्तीय परिसंस्था निर्माण करण्याला प्रोत्साहन दिले. “जन धन योजनेंतर्गत बँकिंग खाती उघडून त्याद्वारे बँकिंग सेवांमध्ये प्रवेश सक्षम करणे हे या दिशेने पहिले मोठे पाऊल आहे”. सामान्य जनतेसाठी कर्ज आणि गुंतवणूक सुलभ करण्यात बँक खाती एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून काम करतात, असे ते म्हणाले.“\nओव्हरड्राफ्ट सुविधेच्या रूपात कर्जाच्या उपलब्धतेसह रूपे डेबिट कार्ड��्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी बँक खाती सक्षम करण्यात आली. तसेच ही बँक खाती आधार अंतर्गत लोकांच्या विशिष्ट डिजिटल ओळखपत्राशी देखील जोडली गेली असून कर्ज , विमा आणि गुंतवणूक उत्पादनांसह संपूर्ण डिजिटल वित्तीय परिसंस्था तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nनिधी हस्तांतरण आणि पैसे पाठवणे यासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये युपीआयने रु. 12.82 ट्रिलियन इतक्या मूल्याच्या 7.82 अब्ज पेक्षा अधिक व्यवहारांची नोंद केली असून 2016 मध्ये युपीआयचा प्रारंभ झाल्यापासून हा एक नवीन विक्रम नोंदला गेला आहे .”\nठेवींमधील एकूण वाढ आणि सक्रिय आर्थिक परिसंस्थेमुळे कंपन्या आणि स्टार्ट-अप्ससाठी स्वस्त भांडवल उपलब्ध होण्यास मदत झाली आहे असे ते म्हणाले.\n“आज, 107 युनिकॉर्नसह भारतीय स्टार्ट-अप परिसंस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी परिसंस्था आहे. अलिकडेच आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाच्या वापराला चालना देण्यासाठी भारताने प्रयत्न केले आहेत. स्पेशल रुपी वोस्ट्रो अकाउंट्स (SRVA) उघडून त्याद्वारे भारतीय बँकिंग नियामकाने 18 देशांमधील देशी आणि विदेशी अधिकृत डीलर (AD) बँकांना मान्यता दिली आहे” असे ते म्हणाले.\nगेल्या 5 वर्षात, विशेषत: कोरोना महामारी नंतरच्या काळात भांडवली बाजार आणि गुंतवणूक सेवा उद्योग अतिशय झपाट्याने वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी दिली.\n“शेअर बाजारात 142 लाख नवीन वैयक्तिक गुंतवणूकदार सहभागी झाल्यामुळे किरकोळ सहभाग वाढला आहे. गुंतवणुकीचा कमी खर्च आणि गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची उपलब्धता हे गुंतवणुकीतील वाढीमागचे प्रमुख कारण आहे.”\nदेशात गुंतवणुकीचे वातावरण आणखी सुधारण्यासाठी केंद्र सरकारने भारतात पारदर्शक आणि मुक्त एफडीआय (परकीय थेट गुंतवणूक) धोरण हाती घेतले याबाबतही त्यांनी माहिती दिली. एप्रिल 2000 ते मार्च 2022 पर्यंत देशात एकूण 847 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक आली. ही थेट परकीय गुंतवणूक 101 देशांमधून आली तसेच केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमधील 57 क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.”\nमंजुरी आणि परवानगी देण्यासाठी एकल डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. “आता बँका आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे सामान्य लोकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि जागरूकता वाढवण्यावर भर दिला जात आहे. आज, वित्तीय समावेशन निधी (FIF) अंतर्गत, नाबार्ड योग्य आर्थिक साक्षरता आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक शिबिरे आयोजित करू शकते तसेच मोबाईल व्हॅन चालवू शकते” असे ते म्हणाले.\nपरिसंस्थेवर आधारित विकासाचा दृष्टीकोन\nविकासासाठी परिसंस्थेवर आधारित दृष्टीकोन स्वीकारणे, हा भारताच्या व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रातील विकासाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले. “सरकारने मुख्य उत्पादक किंवा उत्पादकांपासून ते अंतिम वापर वापरकर्ते, या मूल्य साखळीमधील सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतामधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत, विविध योजना सुरू केल्या असून, यामध्ये ‘व्यवसाय सुलभतेवर’ विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.” व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी सरकारने एकमेकांवर प्रभाव टाकणारे आणि क्लिष्ट अनुपालन नियम रद्द केले आहेत, तसेच नियमनमुक्ती आणि परवाने रद्द करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 9,000 पेक्षा जास्त अनुपालन कमी केले गेले आहेत, आणि 3,400 पेक्षा जास्त कायदेशीर तरतुदी गुन्हेगारीच्या व्याख्येतून वगळण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त, स्थिर आणि पारदर्शक कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. व्यापार सुविधेसाठी, सीमा शुल्क आणि इतर अप्रत्यक्ष करांचे दर, सोपे अनुपालन आणि फेस-लेस मुल्यांकनासह, तर्कसंगत करण्यात आले आहेत.” कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली देशांतर्गत समन्वय आणि तरतुदींची अंमलबजावणी, हे दोन्ही सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय व्यापार सुविधा समिती (NCTF) ची स्थापना करण्यात आली आहे. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेअंतर्गत, सरकारने भारतात फार्मा, अर्थात औषध निर्माण, ऑटोमोबाईल आणि व्हाईट गुड्स यांसारख्या विविध क्षेत्रांमधील उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे. ही योजना 14 प्रमुख उत्पादन क्षेत्रांसाठी सुरू करण्यात आली असून, याचा एकूण खर्च रु. 3 ट्रिलियन रुपये इतका आहे.”\nएक-जिल्हा-एक-उत्पादन (ODOP) उपक्रम ही ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाची आणखी एक अभिव्यक्ती आहे. “सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलवर एक-जिल्हा-एक-उत्पादन (ODOP) अंतर्गत, उत्पादनांच्या 200 पेक्षा जास्त उत्पादन श्रेण�� नोंदवण्यात आल्या आहेत.\nसुक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना (एमएसएमईं) भेडसावणाऱ्या निधी तरलतेच्या समस्यांचे निराकरण करण्यामध्ये, ट्रेड रिसीव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टम (TReDS) प्रणाली ही एक ‘गेम चेंजर’ (परिवर्तन घडवणारी) ठरली असून, ही प्रणाली कॉर्पोरेट खरेदीदारांकडून एमएसएमईना प्राप्त होणाऱ्या बिलामध्ये अनेक अर्थ पुरवठादारांच्या माध्यमातून सूट देते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, व्यापाराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेल अंतर्गत पायाभूत गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. “सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पावर प्रभाव टाकणारा आपला भांडवली खर्च 13.7 लाख कोटी इतका वाढवला आहे, जो गेल्या वर्षीच्या 10 लाख कोटींच्या GDP गुंतवणूक खर्चाच्या 4.5% म्हणजेच, 3.3% इतका आहे. कोरोना महामारीच्या काळातही, 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज अशा प्रकारे आखले गेले, की त्यामुळे देशांतर्गत मागणी वाढली, कंपन्यांद्वारे निधीच्या रोख हस्तांतरणा ऐवजी, रोजगार निर्मितीला आणि उत्पादना वाढीला चालना मिळाली. यामुळे भारताला महामारी नंतरच्या काळात महागाई नियंत्रणात ठेवायला मदत झाली.”\nकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले की, सरकारने देशातील व्यापार पायाभूत सुविधांच्या एकात्मिक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. “रस्ते, रेल्वे मार्ग, जलमार्ग, विमानतळे, बंदरे, सार्वजनिक परिवहन, आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा, यांसारख्या मल्टी-मॉडल पायाभूत सुविधांना पूरक ठरतील, अशा प्रकारे पायाभूत सुविधा प्रकल्पांची रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण देखील अशा प्रकारे आखण्यात आले आहे की, लॉजिस्टिकसाठीचा खर्च सध्याच्या GDP च्या 13% वरून 7.5% पर्यंत कमी होईल, आणि यामुळे भारतीय निर्यात क्षेत्राला जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत उतरणे सोपे होईल.”\nडिजिटल पायाभूत सुविधांचा विकास हा देशातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राच्या विस्तारासाठी महत्त्वाचा घटक आहे. “डिजिटायझेशनमुळे, हाय-स्पीड इंटरनेटची उपलब्धता, डिजिटल ओळख निर्माण करणे आणि सरकारी सेवांची अखंड उपलब्धता या सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे नागरिकांच्या विकासाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. भारताच्या निर्यात क्षेत्रातील यशासाठी ���ळखले जाणारे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT), आर्थिक सेवा, शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रांच्या व्यापक विकासाला चालना देण्यासाठी वापरले जात आहे” असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.\nPrevious articleदहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन\nNext articleमेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.india-map.in/p/blog-page_13.html", "date_download": "2023-05-30T05:44:11Z", "digest": "sha1:RJ2FZ2QSXTE5ARNQBKXQLJNW2QZ6CILG", "length": 33783, "nlines": 144, "source_domain": "www.india-map.in", "title": "शुक्राचे हवामान", "raw_content": "\nशुक्राच्या ढगांचा सर्वात वरचा थर दर चार पृथ्वी दिवसांनी ग्रहाभोवती फिरतो, चक्रीवादळ-शक्तीच्या वाऱ्यांद्वारे सुमारे 224 mph (360 kph) वेगाने प्रवास केला जातो. ग्रहाच्या वातावरणाचे हे अतिपरिवर्तन, शुक्राच्या स्वतःच्या परिभ्रमणापेक्षा सुमारे 60 पट अधिक वेगवान, शुक्राचे सर्वात मोठे रहस्य असू शकते.\nढग हे गुरुत्वाकर्षण लहरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हवामानविषयक घटनेचे संकेत देखील देतात, जे वारे भूगर्भीय वैशिष्ट्यांवर फिरतात तेव्हा उद्भवतात, ज्यामुळे हवेचे थर वर येतात आणि पडतात. ग्रहाच्या पृष्ठभागावरील वारे खूप मंद आहेत, ज्याचा अंदाज ताशी फक्त काही मैल आहे.\nशुक्राच्या वरच्या ढगांमधील असामान्य रेषांना \"निळा शोषक\" किंवा \"अतिनील शोषक\" म्हणतात कारण ते निळ्या आणि अल्ट्राव्हायोलेट तरंगलांबीमधील प्रकाश जोरदारपणे शोषतात. हे प्रचंड प्रमाणात ऊर्जा शोषून घेत आहेत - ग्रहाद्वारे शोषलेल्या एकूण सौर उर्जेपैकी सुमारे अर्धा. त्यामुळे शुक्र ग्रहाला नरक ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची नेमकी रचना अनिश्चित राहते; काही शास्त्रज्ञ असे सुचवतात की ते जीवन ��ेखील असू शकते, जरी तो निष्कर्ष स्वीकारण्याआधी अनेक गोष्टी नाकारल्या पाहिजेत.\n2005 ते 2014 दरम्यान कार्यरत असलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या मोहिमेतील व्हीनस एक्स्प्रेस यानाला ग्रहावर वीज पडल्याचा पुरावा सापडला आहे, जो सल्फ्यूरिक ऍसिडच्या ढगांमध्ये तयार होतो, पृथ्वीच्या विजेच्या विपरीत, जो पाण्याच्या ढगांमध्ये बनतो. शुक्राची विजा सूर्यमालेत अद्वितीय आहे. हे शास्त्रज्ञांसाठी विशेष स्वारस्यपूर्ण आहे कारण हे शक्य आहे की विजेपासून होणारा विद्युत स्त्राव जीवसृष्टी वाढवण्यासाठी आवश्यक असलेले रेणू तयार करण्यास मदत करत असावा, ज्याचा उगम पृथ्वीवर झाला असे काही शास्त्रज्ञ मानतात.\nएक्सप्लोरेशन ऑफ व्हीनस - हिंदीमध्ये व्हीनसचे अन्वेषण:\nयुनायटेड स्टेट्स, सोव्हिएत युनियन, युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने शुक्रावर अनेक अंतराळ यान तैनात केले आहेत - आतापर्यंत 20 पेक्षा जास्त. नासाचे मरिनर 2 हे 1962 मध्ये शुक्राच्या 21,600 मैल (34,760 किमी) अंतरावर आले होते, ज्यामुळे ते जाणाऱ्या अंतराळयानाने पाहिलेला पहिला ग्रह बनला होता. सोव्हिएत युनियनचे व्हेनेरा हे 7 डिसेंबर 1970 रोजी शुक्रावर उतरणारे पहिले अंतराळयान होते, जे दुसऱ्या ग्रहावर उतरणारे पहिले होते. व्हेनेरा 9 ने शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली छायाचित्रे परत केली. पहिल्या व्हीनसियन ऑर्बिटरने, नासाच्या मॅगेलनने, ग्रहाच्या पृष्ठभागाच्या 98% मॅप केले, जे 330 फूट (100 मीटर) इतके लहान वैशिष्ट्ये दर्शविते.\nयुरोपियन स्पेस एजन्सीच्या व्हीनस एक्स्प्रेसने व्हीनसभोवती आठ वर्षे प्रदक्षिणा घालताना विविध उपकरणे वापरून तेथे विजेच्या उपस्थितीची पुष्टी केली. ऑगस्ट 2014 मध्ये, उपग्रहाने आपली मोहीम पूर्ण करण्यास सुरुवात केल्यावर, नियंत्रकांनी महिनाभर चाललेल्या युक्तीमध्ये गुंतले ज्याने अंतराळ यानाला ग्रहाच्या वातावरणाच्या बाहेरील स्तरांमध्ये बुडवले. व्हीनस एक्सप्रेस धाडसी प्रवासातून वाचली, नंतर उच्च कक्षेत गेली, जिथे तिने बरेच महिने घालवले. डिसेंबर 2014 पर्यंत, अंतराळयान प्रणोदक संपले आणि अखेरीस शुक्राच्या वातावरणात जळून गेले.\n2010 मध्ये जपानची अकात्सुकी मिशन व्हीनसवर प्रक्षेपित करण्यात आली होती, परंतु अंतराळ यानाचे मुख्य इंजिन एका निर्णायक कक्षा-इन्सर्टेशन बर्न दरम्यान मरण पावले, ज्यामुळे यानाला अंतराळात पाठवले गेले. लहान थ्रस्टर्सचा वापर करून, जपानी संघाने अवकाशयानाचा मार्ग दुरुस्त करण्यासाठी यशस्वीरित्या बर्न केले. त्यानंतरच्या नोव्हेंबर 2015 मध्ये जळल्यामुळे अकात्सुकीला ग्रहाभोवती कक्षेत आणले. 2017 मध्ये, अकात्सुकीने शुक्राच्या वातावरणात आणखी एक प्रचंड \"गुरुत्वीय लहर\" पाहिली. हे यान आजही शुक्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे, ग्रहाच्या हवामान पद्धतींचा अभ्यास करत आहे आणि सक्रिय ज्वालामुखी शोधत आहे.\nकिमान 2019 च्या अखेरीपर्यंत, नासा आणि रशियन एकेडमी ऑफ सायन्सेसच्या अंतराळ संशोधन संस्थेने व्हेनेरा-डी मोहिमेवर सहयोग करण्यावर चर्चा केली आहे, ज्यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि कदाचित सौर उर्जेवर चालणारे हवाई जहाज समाविष्ट असेल.\n\"आम्ही पेन-अँड-पेपर स्टेजवर आहोत जिथे आम्ही या मिशनला कोणत्या विज्ञान प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि मिशनचे कोणते घटक या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात यावर आम्ही विचार करत आहोत, ट्रेसी ग्रेग, बफेलो विद्यापीठातील ग्रहीय भूवैज्ञानिक, 2018 मध्ये Space.com ला सांगितले. \"आम्ही 2026 ला लवकरात लवकर लाँच करण्याची तारीख म्हणून पाहत आहोत आणि कोणाला माहित आहे की आम्ही ती पूर्ण करू शकतो.\"\nNASA ने अलीकडेच NASA Innovative Advanced Concepts Program या अंतर्गत येणाऱ्या दशकात शुक्राला भेट देऊ शकतील अशा अनेक प्रारंभिक टप्प्यातील मिशन संकल्पनांना निधी दिला आहे. यामध्ये \"स्टीमपंक\" रोव्हर समाविष्ट आहे जो इलेक्ट्रॉनिक्स ऐवजी जुन्या-शाळेतील लीव्हर वापरेल (जे व्हीनसच्या वातावरणात तळून जाईल) आणि कमी उंचीवरून शुक्राची तपासणी करेल असा फुगा. स्वतंत्रपणे, काही नासाचे संशोधक शुक्राच्या वातावरणातील अधिक समशीतोष्ण प्रदेशांचा शोध घेण्यासाठी एअरशिप वापरण्याच्या शक्यतेचा तपास करत आहेत.\n2021 मध्ये, NASA ने शुक्रावर दोन नवीन मोहिमा जाहीर केल्या ज्या 2030 पर्यंत प्रक्षेपित केल्या जातील.\nएजन्सीने 2 जून 2021 रोजी घोषणा केली की, ते डिस्कव्हरी मिशनच्या पुढील फेरीसाठी व्हीनसवर चार अंतराळयानांच्या शॉर्टलिस्टमधून निवडलेल्या DAVINCI+ आणि VERITAS या मोहिमांना पाठवतील.\nकालांतराने ते कसे बदलते याचा अभ्यास करेल. VERITAS (Venus Emissivity, Radio Science, InSAR, टोपोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी) रडार वापरून त्याच्या कक्षेतून ग्रहाच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करेल.\n12 जून 2021 रोजी, ESA ने त्याचे पुढील ���्हीनस ऑर्बिटर - EnVision ची घोषणा केली. ESA चे सायन्स डायरेक्टर गुंथर हॅसिंजर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, \"आमच्या सर्वात जवळच्या, परंतु अत्यंत वेगळ्या, सूर्यमालेच्या शेजारच्या शोधात एक नवीन युग आमची वाट पाहत आहे.\" \"नव्याने घोषित केलेल्या NASA-नेतृत्वाखालील शुक्र मोहिमेसह, आमच्याकडे पुढील दशकात या रहस्यमय ग्रहावर एक अत्यंत व्यापक विज्ञान कार्यक्रम असेल.\" ESA 2030 च्या सुरुवातीस व्हीनसवर मोहिमा प्रक्षेपित करेल अशी आशा आहे.\nशुक्रावर जीवसृष्टी आहे का - हिंदीमध्ये शुक्रावर जीवन आहे का:\nआपल्या सूर्यमालेतील गंतव्यस्थान जसे की चंद्र एन्सेलाडस किंवा टायटन किंवा अगदी मंगळ ही सध्या बाहेरील जीवनाच्या चिन्हे शोधण्यासाठी जाण्याची ठिकाणे आहेत.\nपरंतु 2020 मधील एका यशस्वी वैज्ञानिक शोधामुळे अचानक शास्त्रज्ञांनी शुक्राच्या सध्याच्या नरकमय वातावरणात जीवन कसेतरी अस्तित्वात असू शकते की नाही यावर चर्चा केली.\nआता, शास्त्रज्ञांना असे वाटते की बहुधा, अब्जावधी वर्षांपूर्वी, शुक्र हा राहण्यायोग्य आणि आजच्या पृथ्वीसारखाच असू शकतो. परंतु तेव्हापासून, ते तीव्र हरितगृह परिणामातून गेले आहे ज्याचा परिणाम व्हीनसच्या पृष्ठभागाच्या तापमानासह सध्या कमी होत आहे आणि बरेच जण \"नरक\" म्हणून वर्णन करतात.\nतथापि, 2020 मध्ये, शास्त्रज्ञांनी ग्रहाच्या ढगांमध्ये एका विचित्र रसायनाचा शोध उघड केला जो काही लोकांना जीवनाचे लक्षण असू शकते असे वाटते: फॉस्फिन.\nफॉस्फिन हे एक रासायनिक संयुग आहे जे पृथ्वीवर तसेच गुरू आणि शनि ग्रहांवर आढळून आले आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की शुक्र ग्रहावर, तो पृथ्वीवर दिसतो तसाच ग्रहाच्या वातावरणात अगदी कमी कालावधीसाठी दिसू शकतो.\nपण या फॉस्फिनच्या शोधाचा जीवनाच्या शोधाशी काय संबंध\nबरं, फॉस्फिन हे उंदराच्या विषासारख्या दुर्मिळ प्रजातींमध्ये उपस्थित असताना, ते सूक्ष्मजीवांच्या काही गटांमध्ये देखील आढळून आले आहे आणि काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पृथ्वीवर, संयुग सूक्ष्मजंतूंद्वारे तयार केले जाते कारण ते रासायनिकरित्या क्षय करतात.\nयामुळे काहींना अशी शंका आली आहे की, जर सूक्ष्मजंतू फॉस्फिन बनवू शकतात, तर शुक्रजंतूच्या वातावरणातील फॉस्फिनसाठी सूक्ष्मजंतू जबाबदार असू शकतात. शोध लागल्यापासून, असे फॉलो-अप विश्लेषण क��ले गेले आहेत ज्यात सूक्ष्मजंतूंनी संयुग बनवले आहे की नाही याबद्दल काही शंका निर्माण केल्या आहेत, परंतु शास्त्रज्ञ तपास करत आहेत, विशेषत: ग्रहावर नवीन मोहिमा नियोजित असल्याने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/chandrakantdada-patil-alleged-that-the-state-government-did-not-want-to-give-reservation-to-the-maratha-community/", "date_download": "2023-05-30T03:40:05Z", "digest": "sha1:IIV2T4XRG6KZJZANEDC6VRC6FH5BEPE7", "length": 8767, "nlines": 102, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छा नाही ! : चंद्रकांतदादांचा आरोप (व्हिडिओ) | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छा नाही : चंद्रकांतदादांचा आरोप (व्हिडिओ)\nसरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायची इच्छा नाही : चंद्रकांतदादांचा आरोप (व्हिडिओ)\nमुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायची राज्य सरकारची इच्छा नाही, त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे व्यवस्थित बाजू मांडण्यात आली नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.\nPrevious articleकोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ३३ जणांना डिस्चार्ज\nNext articleदिव्यांगांसाठी व्यवसाय हॉलची उभारणी करणार : राजेश पाटील\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/while-the-rescue-operation-of-the-people-stuck-in-the-sea-was-going-on-a-wave-came-and-the-boat-sank-video-viral-jap-93-3535179/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T05:46:26Z", "digest": "sha1:KLQH4RHXMGKALQPYDGWY2NKAYTPP2G7R", "length": 23497, "nlines": 299, "source_domain": "www.loksatta.com", "title": "While the rescue operation of the people stuck in the sea was going on a wave came and the boat sank video viral | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nVideo: क्षणात होत्याचं नव्हतं झालं समुद्रात अडकलेल्या लोकांचं बचावकार्य सुरु असतानाच उंच लाट आली अन्…\nवादळात अडकलेल्या आलिशान बोटीतील लोकांचे हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू होते.\nWritten by ट्रेंडिंग न्यूज डेस्क\nसोशल मीडियावर आपणाला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून अंगावर शहारे येतात. (Photo : Twitter)\nसोशल मीडियावर आपणाला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. जो समुद्रातील एका मोठ्या लक्झरी बोटचा आहे. वादळामुळे किंवा पावसाच्या वातावरणामध्ये समुद्रात अनेकदा मोठमोठ्या लाटा उसळतात. सध्या अशीच एक बोट वादळामुळे उसळणाऱ्या लाटांमध्ये अडकल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय ती बोट उंच लाटांवर एखाद्या चेंडूप्रमाणे हालताना दिसत आहे. त्याचवेळी अचानक एक मोठी लाट येते आणि बोट समुद्रात पलटी झाल्याचं दिसत आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय या धक्कादायक आणि भयंकर दृश्य पाहून अनेकजण तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल शेअर करत आहेत.\nअनेकदा सागरी प्रवास हा खूप धोक्याचा ठरतो. कारण समुद्रात सतत बदलणारे हवामान कधीही भयानक रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत समुद्रात वादळ आले की मोठमोठी जहाजंही त्यात अडकतात, ज्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वादळात अडकलेल्या आलिशान बोटीतील लोकांना हेलिकॉप्टरद्वारे वाचवण्याचे काम सुरू असतानाच एक मोठी लाट येते आणि बोटला पाण्यात बुडवते.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nहेही पाहा- आमदारांची तारांबळ अन् ट्विटरवर मिम्सचा पाऊस…, मुंबईतील मेघराजाची वेगवेगळी रुपं पाहिलीत का\n…अन् क्षणात बोट बुडाली –\nहेही पाहा- “दिवसा किस आणि रात्री…” भरदिवसा महिलेला जबरदस्ती किस करणाऱ्या ‘सिरियल किसर’चा Video व्हायरल\nलाटांनी बुडवली बोट –\n@OnlyBangersEth नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, समुद्रातील वादळामुळे उंच लाटा उसळतात ज्यामुळे बोट समुद्रात उलटते आणि लोक समुद्रात पडतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय हे दृश्य अतिशय भयानक असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.\nहा व्ह���यरल व्हिडीओ आतापर्यंत ३.५ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर ८० हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईक केला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्याला खूप मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट करत हे दृश्य खूप भयानक असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने वादळामध्ये समुद्राच्या लाटांवर कधीही स्वार होऊ नये असंही लिहिलं आहे.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n१६ लाखांहून अधिक फुलांनी खुललं आशियातील गार्डन, भारतातील ‘या’ ठिकाणाचं नाव वाचून व्हाल थक्क\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\nरस्त्यावर आंबे विकण्यासाठी लहान मुलाने केला अनोखा जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल\nआकाशातच उघडला विमानाचा दरवाजा; नऊ जण गुदमरले, धक्कादायक Video पाहून येईल अंगावर काटा\nबॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स, तेवढ्यात नवऱ्याची एन्ट्री, video चा शेवट पाहून व्हाल भावूक…\nTax Free Countries: जनतेकडून एक पैसाही कर घेत नाही ‘या’ देशांचे सरकार संपूर्ण कमाई येते हातात\nशिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारंकाही आलबेल नाही गजानन कीर्तीकरांच्या ‘त्या’ दाव्यामुळे शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा\n“ही दोन हजारांची नोट…” RBI च्या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले भन्नाट मीम्स पाहिलेत का\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\n…अन् अश्रू अनावर झालेल्या ‘त्या’ मुलीला जडेजाने न्याय मिळवून दिला; CSK चाहत्याचा भावूक करणारा ‘तो’ Video व्हायरल\nसहा महिन्यांच्या लाडक्या लेकीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून व्हाल थक्क\nअजय देवगणने खरेदी केली नवी कोरी BMW इलेक्ट्रिक कार, किंमत वाचून व्हाल अवाक्\nमला गर्लफ्रेण्ड बनवायचं असेल तर माझ्या मैत्रिणीसोबत पण…; तरुणींची डेटवर जाण्यासाठी भलतीच अट\nDouble Chin: डबल चिन कमी करण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय, दूर होईल ही समस्या…\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nVideo: आधी प्रेयसीला मांडीवर बसवलं, मग हॅंडल सोडून तरुण बुलेटवर करु लागला Romance; लखनऊमधला व्हिडीओ व्हायरल\nवडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील\nहवा तितका पिझ्झा खा अन्… मृत्यूनंतर बिल भरा ‘या’ रेस्टॉरंटने ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर\n साक्षी मलिक, बजरंग पुनिया हसत होते Viral फोटोचं सत्य वाचून डोळे उघडतील\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हाय���ल\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\nहिंदू साधूच्या वेशात कसे दिसतील हॉलीवूड स्टार ‘या’ Viral फोटोमागचे सत्य काय\nVideo: आनंद महिंद्रांचे अनोखे ‘मंडे मोटिवेशन’ ‘हार्ड वर्क नव्हे स्मा्ट वर्क’ करा म्हणत दिला सल्ला\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ahmednagar/bjp-will-support-to-satyajeet-tambe-in-nashik-graduate-constituency-mhpr-821868.html", "date_download": "2023-05-30T04:20:48Z", "digest": "sha1:DD5Y43L2DT6BPX44EGGDA5AQH7BUVRRI", "length": 14565, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा? 'हे' तर कारण नसावं? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा 'हे' तर कारण नसावं\nभाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा 'हे' तर कारण नसावं\nसत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा घेणार का\nनाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना अद्याप भाजपकडून अधिकृत पाठिंबा मिळालेला नाही.\nलग्न आटोपून परतताना मध्यरात्री काळाचा घाला; चिमुकलीसह तिघांचा मृत्यू, 7 जण जखमी\nडोळ्यासमोर मुलीचं अपहरण, आईवडिलांची आत्महत्या; नंतर जे घडलं त्याने नाशिक हादरलं\nसत्यजित तांबे दिसताच आजीबाई धावल्या अन्...,पहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ\nगाडीतून पडले दारूचे बॉक्स; बेवड्यांसोबत लहान मुले, महिलांनीही लांबवल्या बाटल्या\nअहमदनगर, 28 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्स शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहणार असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजप नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत देत आहे. तर दुसरीकडे आम्ही भाजपकडे पाठिंबा मागितला नसल्याचं तांबे यांनी स्पष्ट केल्याने मतदारांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपचे प्रवक्ते, आमदार राम शिंदे यांनी सांगितले की, ‘यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा करून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आजच निर्णय जाहीर करणार आहेत.’ मात्र, अद्याप भाजपने अधिकृत घोषणा केली नाही.\n..तर सत्यजित तांबे यांना पाठिंबा : चंद्रशेखर बावनकुळे\nनाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभा���ित होणार नाही ती एकालाच मिळेल. त्यामुळे भाजपची मत निर्णायक ठरतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्युज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे स्पष्ट संकेत आता भाजपकडून मिळाले आहेत. या संदर्भात स्थानिक नेते हे बैठक घेऊन कोणत्या अपक्षाला मतदान करायचा याचा निर्णय घेईल, आम्ही अपक्षाला मतदान करणार असा निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून घेतला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना मतदान करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.\n'जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा...', शिंदेंच्या आरोपांवर विखेंचं प्रत्युत्तर, नगर भाजपमध्ये चाललंय काय\nफडणवीसांचा मोठेपणा, राम शिंदे स्टेजवरून खाली उतरत होते, लगेच दिला आवाज आणि...\n'आपल्याला कोणी उठवू नये..' खुर्ची नाट्यावर भाजप नेते राम शिंदे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले ती चूक..\nवडिलांची चहाची टपरी तर आई वळते विड्या; लेकाने UPSC परीक्षेत मारली बाजी\nदहाव्यातील वाद लग्नात काढला अन् महिलेचा बळी हकनाक गेला; पाथर्डीतील घटना\nआठवलेंची आंबेडकरांना मोठी ऑफर, मोदींकडेही घेऊन जाणार\nशिर्डीतून निवडणूक लढवणार का\nजमिनीच्या वादातून सैनिकाच्या घरावर जमावाचा हल्ला, अहमदनगरमधील भयावह घटना\n...तर शरद पवार संसदेच्या उद्घाटनाला आले असते; भाजपचा मोठा गौप्यस्फोट\n'घरात बसून चर्चा..' समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं\nAhmednagar News: मामाच्या गावच्या 'उलटा वडापाव'ची कमाल, भाचा झाला मालामाल\nवाचा - अमरावती पदवीधर निवडणुकीत 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ\nबाळासाहेब थोरांतांच्या अडचणीत वाढ\nसत्यजित तांबे हे काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित तांबे हेदेखील काँग्रेसचे युवा नेते म्हणून प्रसिद्ध होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांनी वेगळा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतर्फे डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. पण डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तांबे यांच्या या निर्णयामागे भाजपची खेळी असल्याचं म्हटलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याचाही दुजोरा दिला जात होता. मात्र, अद्यापपर्यंत भाजपने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला नव्हता. जर भाजपने उघड पाठिंबा दिला तर थोरातांचीही अडचण वाढू शकते.\nम्हणून तर तांबे दूर नाही\nतांबे यांनी ही निवडणूक अपक्ष लढविण्याचे ठरविले आहे. सुरवातीला ते भाजपमध्ये जाण्याची किंवा भाजप त्यांना पुरस्कृत करण्याची चर्चा होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यांना पुरोगामी आणि काँग्रेसशी संबंधित संघटनांनी पाठिंबा दिला. काँग्रेसचा मोठा गटही त्यांच्यासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आहे. भाजपपासून दूर राहिल्याने या संघटना त्यांच्यासोबत उघडपणे आल्या आहेत. त्या जवळ आल्याचे पाहून तांबे यांनीही भाजपकडे उघड पाठिंबा मागितला नाही, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%AB_%E0%A4%A6_%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2023-05-30T04:56:55Z", "digest": "sha1:6VIFVYTSG3BRHF4U3DVNYGRT2Y5LQWST", "length": 4947, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द सायलेन्स ऑफ द लँब्स (चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nद सायलेन्स ऑफ द लँब्स (चित्रपट)ला जोडलेली पाने\n← द सायलेन्स ऑफ द लँब्स (चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख द सायलेन्स ऑफ द लँब्स (चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदि सायलेन्स ऑफ दि लॅंब्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nद सायलेन्स ऑफ द लॅंब्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसायलेन्स ऑफ द लॅंब्स, द, चित्रपट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसायलेन्स ऑफ द लँब्स, द, चित्रपट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nद सायलेन्स ऑफ द लँब्स, द (चित्रपट) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसायलेन्स ऑफ द लँब्स, द (चित्रपट) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसायलेन्स ऑफ द लँब्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nटेड लेव्हाइन ‎ (← दुवे | संपादन)\nद सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजोडी फॉस्टर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2023-05-30T04:45:44Z", "digest": "sha1:ZUXA5RU35IG6FAS2MH3BKQ4BHDGJSYIL", "length": 5626, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंकर पांडुरंग पंडित - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nरावबहादुर शंकर पांडुरंग पंडित (इ. स. १८४०-१८९४) हे वेदाभ्यासक, उत्तम प्रशासक व महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा या शाळेचे संस्थापक होते. त्यांनी 'वेदार्थरत्न' हे मासिकही चालविले, तसेच तुकाराम गाथेची संशोधित प्रत इंदुप्रकाश गाथा तयार केली. त्यांचा जन्म सावंतवाडी संस्थानांत बांबुळीगांवीं झाला. ते इ. स. १८६५ मध्यें एम्. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते पुण्याच्या कॉलेजांत फेलो व दक्षिणा प्राईझ कमिटीचे सेक्रेटरी झाले. त्यांनी संस्कृत व जर्मन भाषांचा अभ्यास करून त्यांत प्राविण्य संपादिलें होते.\n१८७४ सालीं सरकारनें त्यांना इंटरनॅशनल काँग्रेसला प्रतिनिधि म्हणून यूरोपांत पाठविलें. त्या नंतर ते मुंबईस इनकमटॅक्स कलेक्टर व ओरिएटंल टॅ्रन्सलेटर वगैरे हुद्यांवरही राहिले. ते पोरबंदर संस्थानचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटरही होते. त्यांनी अथर्ववेदाचें संपादन केलें .\nयांचा मृत्यु १८ मार्च १८९४ रोजीं झाला.\nइ.स. १८४० मधील जन्म\nइ.स. १८९४ मधील मृत्यू\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०२२ रोजी ०८:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://tukaram.bookstruck.app/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%A8/2020/04/03/53244-chapter.html", "date_download": "2023-05-30T04:58:56Z", "digest": "sha1:QCAO2S7FUGVNELDBG4T77GMMQ7ACAHWO", "length": 3407, "nlines": 45, "source_domain": "tukaram.bookstruck.app", "title": "आतां पांडुरंगा काय वर्णूं... | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works आतां पांडुरंगा काय वर्णूं… | समग्र संत तुकाराम Tukaram Collected Works", "raw_content": "\nन्यानोबाने रचिला पाया, तुका झालासे कळस ... अश्या शब्दांनी संत तुकारामांचे वर्णन मराठी समाजाने केले आहे. सर्वसाधारण घरांत जन्मात आलेल्या तुकाराम महाराजांनी भक्ती रसाने ओतप्रोत असे अंभंग लिहिले. संत तुकाराम ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मार्गदर्शन केले होते असे जाणकारांचे मत आहे. निःसंशय पणे संपूर्ण हिंदू धर्मातील संत मंडळींची आठवण करायची झाल्यास तुकाराम महाराज सर्वप्रथम असतील. This site contains all the works of Tuakaram in devanagari.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nआतां पांडुरंगा काय वर्णूं...\nआतां पांडुरंगा काय वर्णूं किर्ति थोर केली ख्याति जगामाजी ॥१॥\nआवढया देऊळीं आरंभी कीर्तन म्हणतसे जन नामयासी ॥२॥\nराऊळाचे मागें जाऊनियां उभा मुख पद्मनाभा फिरविलें ॥३॥\nतुका म्हणे तुज भक्ति संस्थापणें अवतार घेणें युगायुगीं ॥४॥\n« कोणें युगीं कोणे काळीं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22463/", "date_download": "2023-05-30T04:24:21Z", "digest": "sha1:KY7YK4SEJZXNITLGC4AVXOSREC6YAQDQ", "length": 17867, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गेओर्ग, श्टेफान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगेओर्ग, श्टेफान : (१२ जुलै १८६८— ४ डिसेंबर १९३३). जर्मन भावकवी. जन्म बिंगनजवळील ब्यूडेशाइम येथे. पॅरिस, म्यूनिक आणि बर्लिन विद्यापीठांतून तत्त्वज्ञान आणि कलेतिहास ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. त्याने अनेक यूरोपीय देशांचा प्रवास केला होता. फ्रेंच प्रतीकवाद्यांचा, तसेच प्री-रॅफेएलाइट कवींचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. जर्मनीस परतल्यानंतर त्याने George-Kreis (गेओर्ग सर्कल) हा आपला स्वतंत्र सौंदर्यवादी काव्यसंप्रदाय स्थापन केला.\nकवी म्हणजे प्रेषित व काव्यनिर्मिती हाच धर्म होय, ह्या विचाराने गेओर्ग भारलेला होता. सौंदर्यान्वेषी वृत्तीने त्याने कवितेच्या रूपाचा विचार केला. कवितेचा घाट घोटीव, कातीव असला पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. ऐतिहासिक व्यक्तींच्या प्रतीकांतून त्याने आपल्या निखळ सौंदर्यवादी दृष्टिकोणाचा आविष्कार केला. गेओर्गचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्याने मास्किमिन नावाच्या एका तरुणाच्या सौंदर्यातून स्फूर्तीचा शोध घेतला. बीआट्रिसबद्दल दान्तेच्या भावना जेवढ्या उत्कट होत्या, तेवढ्याच गेओर्गच्या माक्सिमिनबद्दल होत्या. मास्किमिन हा त्याला साक्षात ईश्वरावतार वाटत होता. Der Siebe-nte Ring (१९०८, इं. शी. सेव्हन्थ रिंग) ह्या काव्यसंग्रहातील कवितांत त्याची ही भावना ठळकपणे व्यक्त झाली आहे. त्याच्या अनेक कवितांतून त्याच्या विविध भाववृत्तींचे विशुद्ध दर्शन घडते. त्याच्या उत्कट, नादमधुर कवितेने जर्मन काव्य संपन्न केले.\n‘गेओर्ग सर्कल’ मधील सर्व कवींवर गेओर्गची सक्त हुकमत होती व कडव्या अनुयायांचा हा संप्रदाय सदैव बंदिस्तच राहिला. गेओर्गच्या कविता अत्यंत खाजगीपणे प्रकाशित होत व त्याच्या प्रभावळीपुरतेच त्या कवितांचे वाचन मर्यादित असे. १८९९ मध्ये त्याच्या कविता त्याच्या मंडळाबाहेरील वाचकांस प्रथम खुल्या झाल्या. गेओर्गच्या कवितांतील शब्दांचा वर्णक्रम आणि विरामचिन्हे त्याने आपल्या इच्छेनुसार योजिलेली असत. Die Blaetter fuer die Kunst (इं. शी. पिरिऑडिकल फॉर आर्ट) हे ह्या मंडळाचे मुखपत्र होते.\nDie Hymnen (१८९०, इं. शी. हिम्स), Pilgerfahrten (१८९१, इं. शी. पिल्‌ग्रिमेज), Algabal (१८९२), Die Buecher der Hirten und Preisgedichte… (१८९५, इं.शी. बुक्स ऑफ द शेफर्ड्‌स अँड ऑफ द यूलॉजीज…), Das Jahr der Seele (१८९७, इं. शी. द यिअर ऑफ द सोल) आणि Der Teppisch des Lebens… (१८९९, इं. शी. द कार्पेट ऑफ लाइफ…) हे त्याचे प्रमुख काव्यग्रंथ होत.\nह्यांखेरीज दान्ते, दान्नून्त्स्यो, व्हेर्लेअन, शेक्सपिअर, स्विन्‌बर्न ह्यांच्या कवितांची उत्कृष्ट भाषांतरे त्याने केली.\nहल्डरलीनप्रमाणेच जर्मनीच्या पुनरुत्थानाचा गेओर्गने ध्यास घेतला होता. त्यासाठीच त्याने नेतृत्वाच्या तत्त्वावर आणि नेत्यांची आज्ञा पाळण्यावर खास भर दिला. त्यामुळे गेओर्गचा आपल्याला पाठिंबा आहे, असा नाझींचा समज झाला होतो पण गेओर्गने त्यांना जवळ केले नाही. मीनूझ्यॉ (स्वित्झर्लंड) येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.impt.in/2019/06/blog-post_89.html", "date_download": "2023-05-30T04:13:33Z", "digest": "sha1:RII6OAIFSN2NKL2FU7XHZFZVDR5QW2NC", "length": 10221, "nlines": 93, "source_domain": "www.impt.in", "title": "जगाचा नेता | IMPT Books", "raw_content": "\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\nसय्यद अबुल आला मौदूदी\nया पॉकेट साईझ पुस्तिकेत इस्लामचे पैगंबर जगन्नेता आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे. जगन्नेता बनण्यासाठी चार अटींची पूर्तता करावी लागते त्या बद्दलचा खुलासा आला आहे.\nजगन्नेता पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या चारही अटींची पूर्तता कोणत्या मर्यादेपर्यंत केली आहे, या विषयीची चर्चा उत्तरार्धात आली आहे. त्यांचे कार्य विश्वव्यापी होते. त्यांनी मानवजातीच्या बिघडलेल्या जीवन प्रणालीत अमूलाग्र बदल घडवून एक आदर्श व अद्वितिय समाज व राष्ट्र नवनिर्माण कार्य जगापुढे करून दाखविले. फक्त एका जातीसाठी व राष्ट्रासाठी ते नव्हते.\n���यएमपीटी अ.क्र. 18 -पृष्ठे-08 मूल्य - 06 आवृत्ती - 12 (2013)\n समाजात साहित्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लेखणीने घडविलेली क्रांती आदर्श व अधिक प्रभावी ठरल्याची उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आज लेखणीचा उपयोग इतिहासाला विकृत करण्यासाठी व समाजात द्वेष, विध्वंस पसरविण्यासाठी सर्रास होत आहे. परिणामी साहित्य हे समाजाच्या अधोगतीचे माध्यम ठरत आहे. आज समाजाला नीतीमूल्याधिष्ठित साहित्याची नितांत गरज आहे. दिव्य कुरआन ईशग्रंथ मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. आमचा दृढविश्वास आहे की हाच पवित्र ग्रंथ अखिल मानव जातीच्या समस्त समस्यांचे पूर्णपणे निराकरण करू शकतो. इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट भारतीय समाजातील सत्प्रवृत्तींना व घटकांना एकत्र जोडून देशाला सावरण्याचा आणि वैचारिक बधिरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्य माणसाची आणि समाजाची धारणा प्रगल्भ करते. यासाठी सर्व सत्प्रवृत्त लोकांनी पुढे येऊन सांघिक प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. हे कळकळीचे आवाहन आम्ही मराठी साहित्य जगताला आणि सुजाण मराठी वाचकांना करीत आहोत.\nकुरआन प्रबोध (भाग 30)\n- मौ. सय्यद अबुल आला मौदूदी या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फा...\nमंथन : मूल्य संस्कार\n- वहीदुद्दीन खान मनुष्यासमोर आजची सर्वात मोठी समस्या कोणती उत्तर भिन्न भिन्न असतील. पहा, मृत्यू अटळ आहे. मृत्यू पश्चात अल्लाहसमोर ह...\nलेखक - तालिबुल हाशमी भाषांतर - सय्यद ज़ाकिर अली जगातील प्रत्येक सदाचारी स्त्रीकरिता फ़ातिमा (रजि.) यांच्या जीवनचरित्राचा संपूर्ण अध्याय म...\n- इब्राहीम सईद एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक...\nनैतिक संकटे आणि इस्लाम\n- डॉ. फजलुर्रहमान फरीदी या पॉकेट साईझ पुस्तकात वर्तमान काळातील एका मौलिक समस्याची चर्चा आली आहे. ही मौलिक समस्या वैयिक्तक व सामुहि...\n- सय्यदा परवीन रिझवी या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रिय...\nसटीप मराठी भाषांतर मौलाना सय्यद आला मौदूदी (यांच्या सटीप उर्दू भाषांतरावरून) मराठी भाषांतर अब्दुल जबार कुरैशी कुतुबुद्दिन हुसैन...\nलेखक : मौलाना अमीन अहसन इस्लाही भाष��ंतर : मुबारक हुसेन मनियार एखाद्या गोष्टीची खरी कल्पना त्याच्या योग्य व्याख्ये शिवाय होऊ शकत नाही. म...\nप्रवचने भाग १ - इमान\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. 50 पृष्ठे - 48 मूल्य - 18 आवृत्ती -...\nप्रवचने भाग २ - इस्लाम\nलेखक - सय्यद अबुल आला मौदुदी भाषांतर - प्रा. मुबारक हुसेन मनियार आयएमपीटी अ.क्र. ५१ पृष्ठे - ४० मूल्य - 15 आवृत्ती -...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00336126-RN731JTTD9100F100.html", "date_download": "2023-05-30T04:11:49Z", "digest": "sha1:NOWLGKEN26TTBYF4S6LBQDDRBKWBUL4I", "length": 16180, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RN731JTTD9100F100 किंमत डेटाशीट KOA Speer Electronics, Inc. RN731JTTD9100F100 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RN731JTTD9100F100 KOA Speer Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RN731JTTD9100F100 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RN731JTTD9100F100 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर���डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2018-07-16T12:53:00%2B05:30&max-results=7", "date_download": "2023-05-30T05:41:08Z", "digest": "sha1:BWHR7HA7OQU6IPY3TPAFD2GXPP73QP3T", "length": 68669, "nlines": 194, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nसंगमेश्वरी बाजचा प्रयोग नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतल्याने कलाकार भारावले\nरत्नागिरी : मुलुंड (मुंबई) येथे नुकत्याच पर पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणचा साज संगमेश्वरी बाज या सांस्कृतिक सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकतेचा कोणताही अऩुभव नसताना रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक लोककलांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा प्रयोग नाट्यरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. अशा प्रतिसादामुळे हुरूप आला आहे, अशी भारावलेली प्रतिक्रिया या कार्यक्रमातील कलाकारांनी दिली.\nयावर्षीच्या नाट्य संमेलनात व्यावसायिक नाटकांच्या ऐवजी सलग साठ तास राज्यभरातील लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेकडून कोकणचा साज संग��ेश्वरी बाज या कार्यक्रमाची शिफारस करण्यात आली होती. ती मंजूर करण्यात आली. गेल्या १४ जून रोजी पहाटे पाच वाजता हे सादरीकरण करण्यासाठी वेळ मिळाला. रसिकांच्या प्रचंड टाळ्या आणि शिट्या कार्यक्रमाला मिळाल्या. कोकणातील जाखडी, नमन आणि त्यातील गणपती, संकासूर, गणगवळण, कृष्ण ही पात्रे दाखवली. तेथे आलेले अनुभव सांगण्यासाठी कलाकारांनी रत्नागिरीत आल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संमेलनाच्या दरम्यान आलेले अनुभव सांगण्यात आले. कार्यक्रमाला गर्दी होईल का, याची शंका वाटत होती. नामवंत कलाकारांसमोर कार्यक्रम सादर करण्याचे दडपण वाटत होते. पण पहिल्या मिनिटापासूनच कार्यक्रम रंगू लागला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रेक्षागृहातील नामवंत कलाकार आमच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आले. ज्या कलाकारांसोबत आम्ही कार्यक्रमापूर्वी सेल्फी काढत होतो, तेच कलाकार आमच्यासोबत सेल्फी काढत होते. या क्षणानेच आम्ही सर्वजण धन्य झालो, आमचा परफॉर्मन्स सार्यांोना आवडला व शेवटच्या क्षणी उभे राहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या वेळी नाट्यसृष्टीतील प्रसाद कांबळी, सुकन्या मोने, शरद पोंक्षे, संतोष पवार, अविनाश नारकर, मधुरा वेलणकर, मंगेश कदम आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे रत्नगिरी शाखाध्यक्ष उदय सामंत, कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यामुळेच मुंबईत कार्यक्रमाची संधी मिळाल्याचे या कलाकारांनी आवर्जून सांगितले. नाट्य परिषदेच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कलाकारांसह समीर इंदुलकर, सनातन रेडीज, प्रफुल्ल घाग, सौ. पूजा बावडेकर, श्याम मगदूम, विजय साळवी उपस्थित होते.\nकार्यक्रमात संगमेश्वनरी बोलीचा ११२ वा प्रयोग सादर करण्यात आला. पहिला प्रयोग आणि आताचा प्रयोग यात अनेक सुधारणा, नवीन स्कीट सादर केले. मृदंगाच्या तालावर सुरवात केल्यापासून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळू लागल्या. संकासुर प्रेक्षकांतून आणल्यानंतर प्रेक्षकही त्याच्यासोबत नाचले. बाळकृष्णाचे पात्र रंगवणार्यां आठ वर्षीय रुद्र योगेश बांडागळे याला प्रेक्षकांकडून रोख पारितोषिके मिळाली. रसिकांमधून प्रत्येक क्षणाला प्रोत्साहन मिळत होते, असे कलाकारांनी सांगितले. सुनील देवळेकर यांच्या टीमने नेपथ्य, लाइट्सची व्यवस्था ५ मिनिटांत करून दिली. ��ंमेलनात कल्पकतेने नेपथ्य केले होते. रंगवलेल्या जुन्या ट्रंकापासून कमानी बनवल्या होत्या. पताकांवर नाटकांची नावे लिहिली होती. वायफळ खर्चाला फाटा दिल्याचे दिसत होते. संमेलनात आदरातिथ्य, निवास, भोजनाची व्यवस्था व नियोजन सुरेख होते. हे परिषदेचे यश आहे, असेही कलाकारांनी आवर्जून नमूद केले. “संगमेश्वारी बोलीचा कार्यक्रम छान झाला. पहाटेच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळेल की नाही, अशी शंका होती. पण प्रेक्षागृह तुडुंब भरलेले होते. सर्व कलाकारांची कामे सुरेख झाली व नवखेपणा जाणवला नाही. पहिल्या मिनिटापासून प्रयोग रंगतदार झाला”, अशी प्रतिक्रिया मुंबईतील व्यावसायिक नेपथ्यकार सुनील देवळेकर यांनी दिल्याचा उल्लेख कलाकारांनी आवर्जून केला.\nसंगमेश्वरी बाजच्या प्रयोगात सुनील बेंडखळे, मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण, सचिन काळे, योगेश बांडागळे, राज शिंदे, अथर्व सुर्वे, राहुल कापडे, सौरभ कापडे, गणेश कुवळेकर, हृषीकेश कुवळेकर, साहील सुर्वे, स्वप्नील सुर्वे, अंकुश तांदळे, सुरेंद्र गुडेकर, रुद्र बांडागळे, विश्वास सनगरे, प्रभाकर डाऊल, संजय गोताड, मिलिंद लिंगायत आणि अनिकेत गानू यांनी विविध भूमिका सादर केल्या.\nया कार्यक्रमाची झलक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या यूट्यूब चॅनेलवरील खाली दिलेली लिंक क्लिक करा –\nपर्यावरण दिनानिमित्ताने `जलवर्धिनी`चे जलवर्धनाचे आवाहन\nरत्नागिरी - कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले आहेत. प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पाणी साठविण्याचे आवाहन जलवर्धिनीने केले आहे. पाणी साठविण्याची टाकी बांधण्याकरिता आवश्यक तंत्रज्ञान आणि ठरावीक साहित्य जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पुरविले जाणार आहे. त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nतुलनेने कमी खर्चात पाणी साठविण्याचे तंत्रज्ञान जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले असून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तशा साठवण टाक्या प्रतिष्ठानने बांधल्या आहेत. जलवर्धिनीतर्फे फेरो��िमेंट आणि नैसर्गिक धाग्यांच्या वापरातून टाक्या तयार केल्या आहेत. त्यांचा ठिकठिकाणी चांगला उपयोग होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका गुहागर तालुक्यात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतावर फेरोसिमेंटच्या 18 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. आवश्यक तेथे गरजूंना जलवर्धिनी प्रतिष्ठानने मदतही दिली आहे. यापुढेही मदत दिली जाणार आहे. इच्छुक गरजूंकरिता 10 फूट व्यास आणि 4 फूट उंचीची सुमारे 9 हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेली टाकी बांधून दिली जाईल. त्याकरिता शेतकऱ्यांनी 12 फूट व्यासाचे जोते, बांधकामासाठी लागणारी रेती आणि मजुरी देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी पाया बांधणे, बांधकाम साहित्य पुरवून श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे पुरविले जाईल. तसेच आवश्यक ती देखरेख ठेवण्याचे कामही केले जाईल.\nगरजू शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या मोबाइलवर संपर्क साधावा. आपल्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत याच मोबाइलवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवावी, असे आवाहन जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.\nसंपर्क क्रमांक – ९८२०७८८०६१.\nजलवर्धिनीचे तंत्र वापरून शेतीकरिता पाण्याचे कसे नियोजन केले, याबाबतचे परशुराम आगिवले (मोग्रज, ता. कर्जत, जि. रायगड) या शेतकऱ्याचे अनुभव ऐकण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलला भेट द्या. त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.\nजलवर्धिनी संस्थेविषयीची माहिती www.jalvardhini.org या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.\nजलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकातील एक पान\nरत्नागिरीत घ्या स्कुबा डायव्हिंग, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद\nपर्यटन क्षेत्राला गती देणारा स्कुबा डायव्हिंगचा थरार आता रत्नागिरीतही अनुभवायला मिळू लागला आहे. हर्षा स्कुबा डायव्हिंगने गेल्या डिसेंबरमध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा फायदा अवघ्या दोन महिन्यांत दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी घेतला आहे. स्कुबा डायव्हिंगच्या केंद्रामुळे रत्नागिरीचे नाव पर्यटनाच्या क्षेत्रात जागतिक नकाशावर पोहोचले आहे. आता हर्षातर्फे मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.\nलहान रंगीबेरंगी मासे, एनसीसीच्या परेडप्रमाणे सारख्याच रंगाचे घोळक्याने फिरणारे मासे, रंगीबेरंगी जिवंत प्रवाळांच्या जवळपास पोहणारे मासे, सुंदर मखमली रंगांच्या शिंपल्यांचा खच... पाण्याखालचे हे स्वच्छंदी जग न्याहाळायला मिळाले तर अवतीभवती रंगीबिरंगी मासे फिरताहेत. मध्येच एखादे छोटेसे कासव नजरेसमोरून जात आहे. एरवी सहजासहजी न दिसणारे दगडगोटे नजरेस पडताहेत. पाण्याच्या खाली असलेल्या या स्वप्नवत दुनियेची सफर करण्यासाठी लोक स्कुबा डायव्हिंग करतात. अंदमान-निकोबार, गोवा आणि सिंधुदुर्गानंतर रत्नागिरीतही स्कुबा डायव्हिंग सुरू झाले आहे.\nनिसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणार्‍या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सतत वेगळे काही करण्याचा जणू छंदच असलेल्या रत्नागिरीतील मैत्री गमुपने त्यासाठी पुढाकार घेतला आणि वर्षभर पाठपुरावा करून हर्षा स्कुबा डायव्हिंग सुरू करण्यात यश मिळविले. अथांग पसरलेल्या सागराच्या पोटात नेमके काय दडले आहे, समुद्रातील जीवसृष्टी कशी असते, याचे कुतूहल आता रत्नागिरीला येणार्‍या पर्यटकांना आणि अर्थातच समुद्राच्या कुशीत राहणार्‍या रत्नागिरीकरांनाही शमवता येणार आहे.\nमैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत, सुहास ठाकूरदेसाई, कांचन आठल्ये आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रत्नागिरीत ही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. विविध ठिकाणी केटरिंग सर्व्हिस, हर्षा गार्डन हॉटेल, अंबर हॉल, मराठा रेसिडेन्सी हे शाही हॉटेल, मांडवी समुद्रकिनाऱ्यावर नव्यानेच सुरू केलेले सी फॅन्स हॉटेल अशा विविध उद्योगांमधील वैविध्यपूर्ण अनुभव घेतानाच मैत्री गमुपला बाहेरून येणार्‍या पर्यटकांच्या गरजा समजू लागल्या. याच दरम्यान गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मैत्री गमुपचे चौघे जण मुंबईत भरलेल्या टूर एक्झिबिशनला गेले होते. तेथे कोकणाची टूर चालवणारे कोणीही नव्हते, हे त्यांच्या लक्षात आले. रत्नागिरी हेच पर्यटकांचे डेस्टिनेशन व्हावे, असे ध्येय मनाशी बाळगून त्या चौघांनी हर्ष हॉलिडेज नावाने टूर कंपनी सुरू केली. पर्यटक येथे आले पाहिजेत आणि थांबले पाहिजेत यासाठी रत्नागिरीच्या संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देणार्‍या काही योजना आखल्या. गणेशोत्सवादरम्यान केरळ येथून काही पर्यटक आले होते. त्यांना रत्नागिरीतील काही घरांमध्ये नेऊन आरती, नैवेद्य, अन्न यांची माहिती दिली. या सहलीचा त्यांनी खूप आनंद लुटला; मात्र हे सर्व करत असताना अजूनही काहीतरी कमी आहे हे प्रकर्षाने जाणवत होते. काही अनुभवी सहकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरीत समुद्र असूनही, संबंधित साहसी खेळांची सुविधा नसल्याने आलेले पर्यटक येथे थांबत नाहीत, ही बाब समोर आली. गोव्यानंतर कोकणाला महत्त्व देणारे पर्यटक रत्नागिरीपेक्षाही सिंधुदुर्गात मालवण, तारकर्ली परिसराकडे अधिक आकर्षित होतात, याचीही नोंद करण्यात आली. सुमारे दहा वर्षांपूर्वी मालवण तालुक्यातील (जि. सिंधुदुर्ग) तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंगसारखे साहसी समुद्री खेळ सुरू झाले, हे त्याचे प्रमुख कारण होते. त्यावर चर्चा आणि विचारविनिमय करतानाच रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंग सुरू केले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले आणि त्यातूनच रत्नागिरीच्या हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला जन्म झाला. त्यासाठी तारकर्ली येथील सारंग कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. स्कुबा डायव्हिंगसाठी नेमकी ठिकाणे शोधण्यासाठी गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी पाहणी झाली. रत्नागिरीच्या परिसरात भाट्ये, कुर्ली, भगवती बंदर, गणपतीपुळे, गणेशगुळे ते गणपतीपुळे-तिवरी बंदरपर्यंत सर्व ठिकाणे तपासली आणि हवी तशी जागा जाकीमिर्‍या-अलावा येथे सापडली. अलावा येथे खडकाळ भाग असून स्वच्छ व शांत किनारा आहे. भरपूर प्रवाळ, मासे असून सुरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे याच ठिकाणाची निवड करण्यात आली. लाखो रुपये खर्चून हा प्रकल्प अखेर कार्यान्वित झाला आणि रत्नागिरीला पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान निर्माण झाले आहे. डायव्हिंगची सोय रत्नागिरीत नसल्याने अनेक रत्नागिरीकरही परदेशांमध्ये जाऊन स्कुबा डायव्हिंगचा थरार अनुभवत होते. आता पर्यटकांसाठी ही सुविधा सुरू झाल्याने रत्नागिरीत पर्यटक खूष होईल आणि समुद्रातील अंतरंग अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने येईल, अशी अपेक्षा आहे. ती पहिल्या दोन महिन्यांत सुमारे दीड ते दोन हजार पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंग करून पूर्ण केली आहे.\nरत्नागिरीजवळच्या जाकीमिर्‍या-पाटीलवाडी येथे स्कुबा डायव्हिंग सेंटरचा लँडिंग पॉइंट आहे. तेथून बोटीने अलावा येथे जाण्यास 7 मिनिटे लागतात. बोटीतून जातानाच पर्यटक मिर्‍याचे निसर्गसौंदर्य पाहून तृप्त होऊन जातो. तेथे डायव्हिंग पॉइंट आहे. बारा वर्षांपासून अधिक वयाच कोणीही डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतो. त्याकरिता पोहायला येण्याची गरज नाही. डायव्हिंग करण्यापूर्वी सर्व माहितीचा अर्ज भरून घेतला जातो. काही आजार, डॉक्टर्सचे मोन नंबर्स आदी माहिती घेतली जाते. तसेच प्रवाशांना डायव्हिंग कसे करावे याची परिपूर्ण माहिती दिली जाते. स्विमर्सचा गॉगल लावून समुद्रात जावे लागत असल्यामुळे तोंडाने श्वास कसा घ्यावा, सोडावा याची माहिती दिली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेब सूट परिधान करून व ऑक्सिजनचा सिलिंडर पाठीला लावून समुद्रात उतरायचे. तेथे काही मिनिटे सराव करून घेतला जातो. गाइडचे पूर्ण लक्ष पर्यटकांवर असते. पाण्याखाली बोलता येत नसल्याने खुणांनी ते वारंवार विचारतात व श्वास घेताना त्रास जाणवल्यास तत्काळ पाण्याच्या वर घेऊन येतात. उत्तम डायव्हर्समुळे समुद्री जीवन अगदी जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होते. तेथे अनेक प्रकारचे मासे, प्रवाळ, वनस्पती आणि समुद्री जीव ही सारी अद्भुत दुनिया समुद्रात खोलवर जाऊन पाहताना पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे मिटते.\nहर्षा स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख महेश शिंदे हे मरीन इंजिनियर असून चीनमध्ये बोटी बांधण्याच्या व्यवसायात ते होते. ते म्हणाले की, सध्या आमच्याकडे तारकर्ली येथून प्रशिक्षण घेतलेले आणि पॅडी (प्रोमेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून सर्टिफाइड असलेले उमेश डोके, अजिम मुजावर, जितेंद्र शिरसेकर, अबमाव रॉड्रिक्स, प्रेमानंद पराडकर, विजय कोळंबकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सहा डायव्हर्स आहेत. प्रत्येक पर्यटकासोबत एक डायव्हर असतो. हे डायव्हर्स आपत्कालीन वैद्यकीय सेवाही देऊ शकतात. वेगवेगळ्या 30 प्रकारच्या व्यक्तींना होणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा वेब सूट उपलब्ध आहेत. डायव्हिंगसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही वेळ उत्तम असते. अर्थातच पावसाळा, वादळ इत्यादी नैसर्गिक बदलांच्या काळात डायव्हिंग करता येत नाही.\nहर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटरला अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साखर खामेला माणूस या नाटकाच्या चमूसोबत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले, पॅडी कांबळे यांनीही रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. अचलपूर (अमरावती) येथील आमदार बच्चू कडू रत्नागिरीच्या समुद्रात डायव्हिंगचा आनंद घेऊन गेल्यानंतर अमरावती, वर्धा, बुलडाणा इत्यादी भागातूनही चौकशी होऊन तेथून पर्यटक येऊ लागले आहेत. त्यांच्यासह सर्वच पर्यटकांना प्रवास, निवास आणि भोजनासह विविध सुविधा मैत्री गमुपकडून पुरविल्या जात आहेत. त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होत आहे. विद्यार्थ्यांसाठी खास पन्नास टक्के सवलत दिली जात आहे.\nइतर भागात प्रसिद्धी झाल्यानंतर बाहेरचे पर्यटक रत्नागिरीतील स्कुबा डायव्हिंगचा आनंद आवर्जून घेत आहेत. स्थानिक लोकांनी एकदा तरी हा आनंद लुटायला हवा. स्वतः अनुभव घेऊन तो इतरांना सांगितला, तर त्याचा अधिक चांगला परिणाम होऊ शकेल. पर्यटनाला आल्यावर रत्नागिरीत वेगळे आहे काय आहे, असा प्रश्न पडणार्‍या पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग असे उत्तर आता द्यायला हरकत नाही.\nजिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी हर्षा स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू करायला प्रोत्साहन दिले. रत्नागिरी नगरपालिका प्रशासन, मेरिटाइम बोर्ड यांचेही संपूर्ण सहकार्य लाभलेच, पण स्थानिक नागरिक, जाकीमिर्‍या ग्रामपंचायतीचेही विशेष प्रोत्साहन मिळाले. प्रकल्प सुरू झाल्यामुळे पाच-सहा कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर मिर्‍या गावात वर्दळ वाढल्याने महिला बचत गट, स्थानिक हॉटेल्सचा व्यवसाय होऊ लागला, हीसुद्धा जमेची बाजू आहे. हर्षातर्फे आता नाइट स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंगसह धाडसी खेळही मिर्‍या, अलावा परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळेही पर्यटकांचा रत्नागिरीकडे ओढा वाढेल. स्थानिकांना स्कुबाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nस्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्याचीच ही काही उदाहरणे. मालवणचा भूषण परब हा तरुण तारकर्लीत गाइड म्हणून काम करतो. भूषणच्या घरची परिस्थिती बेताची होती. पण त्यावर मात करत या तरुण ओपन वॉटर (18 मीटर), अ‍ॅडव्हान्स ओपन वॉटर (30 मीटर), रेस्क्यू डायव्हर या प्रकारच्या डायव्हिंगचे धडे घेतले. त्यानंतर मालवण, रत्नागिरी, विजयदुर्ग या ठिकाणी तो डायव्हिंगमधला मार्गदर्शक म्हणून काम करतो.\nबारावीनंतर फुड टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणारा मालवणचाच सूरज भोसले स्कुबा डायव्हिंगचे धडे देतो. घरची परिस्थिती बेताची असल्याने घर चालवण्या���ी जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यासाठी जिद्दीने तो मेहनत करत आहे. गोव्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षे त्याने तेथेच काम केले. लहानपणापासून पोहण्याची आवड होती. त्याचा करिअरसाठी उपयोग झाला. परदेशात नोकरीची संधी मिळाली होती, पण भारतातच राहून काम करायची त्याची इच्छा तो पूर्ण करतो आहे.\nड्राय डॉकमध्ये बोटी आणून दुरुस्त करताना लाखो रुपये खर्च करावा लागतो. त्याऐवजी समुद्रात बोट असताना पाण्याखाली जाऊन म्हणजे स्कुबा डायव्हिंग करून बोट दुरुस्त करण्याचे काम कमी खर्चात होते. हे कौशल्याचे काम असते. आता रत्नागिरीमध्येही असे काम हर्षाचे डायव्हर्स करू शकतात. रत्नागिरीत प्रथमच अशी सुविधा देण्यात येत असल्याने कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे प्रशिक्षण घेण्याची आणि त्यातून रोजगाराची नवी संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे.\nअजब गजब दुनियेची सफर...\nदिल तो बच्चा है जीमच्या प्रयोगाच्या निमित्ताने रत्नागिरीला आमची टीम गेली होती. त्यावेळी मिर्‍या बीचवरील हर्षा स्कुबा डायव्हिंगवाल्यांनी एक कायमचा अविस्मरणीय अनुभव दिला. स्कुबा डायव्हिंगबद्दल ऐकून होतो. पण दर वेळी काही ना काही कारणाने मिस व्हायचं. शेवटी तो योग हर्षाच्या निमित्ताने जुळून आला. पाण्याखालच्या एका वेगळ्याच अजब गजब दुनियेची सफर केली. एवढी रंगीबेरंगी दुनिया तर आता जमिनीवर पण नाही राहिली .... आणि मुळात कौतुक करेन ते हर्षा स्कुबा डायव्हिंगचे. उत्तम अशी वेल इक्विप्ड सगळी साधनसामग्री, अतिशय उत्कृष्ट वेल ट्रेण्ड डायव्हर्स, जे तुमच्या सुरक्षिततेचा विचार करतातच पण त्यासोबत उत्तम अशी माहितीसुद्धा देतात.... संपूर्ण स्टाफही जिभेवर जवळ जवळ साखर ठेवूनच असावेत असा.... रत्नागिरीला गेलात तर नक्की अनुभव घ्या.\n* समुद्राखालील अनोखी दुनिया प्रथमच पाहिली. असंख्य प्रकारचे लहान, मोठे मासे पाहिले आणि खूपच आनंद झाला. रत्नागिरीकरांनी स्कूबा डायव्हिंग करून हा आनंद घ्यावा.\nआता साहसी खेळांचा थरार\nतरुणाईचे साहसी खेळांचा थरार अनुभवण्याचे वेड लक्षात घेऊन Harsha Adventure Park च्या प्रयत्नाने मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत प्रगल्भतेने कॅम्पिंग साइट विकसित करण्यात आली आहे.\nअॅडव्हेंचरचा अविभाज्य भाग असलेले रोप ॲक्टिव्हिटी, ऑब्स्टॅकल्स, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, तिरंदाजी, झोर्बिंग बॉल इत्यादी विविध साहसी १�� क्रीडा प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\nअॅडव्हेंचर हे नुसते शारीरिक परिश्रमाचे किंवा सुदृढ मानसिकतेची परीक्षा घेणारे माध्यम राहिलेले नाही. मुलांना पिकनिक स्पॉटवर नेण्यापेक्षा दोन दिवसांच्या अॅडव्हेंचर पार्कला पाठवणेसुद्धा योग्य आहे. पूर्वी जमिनीवरील साहस खेळांपुरत्या मर्यादित असलेल्या अॅडव्हेंचरला आता वेगळी दिशा मिळाली आहे. मिऱ्या बंदरावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरीतील नामवंत जिद्दी माउंटेनीअरिंगचे प्रमुख धीरज पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे क्रीडाप्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\nहर्षा हॉलिडेज - 9619246419\nसुहास ठाकुरदेसाई - 9822290859\nकौस्तुभ सावंत - 9822988080\n(ॲडव्हेंचर स्पोर्ट्सकरिता संपर्क – धीरज पाटकर - ८३९०७६४४६४)\nॲडव्हेंचर स्पोर्ट्सविषयी अधिक माहितीसाठी कोकण मीडियाच्या खाली दिलेल्या यूट्यूब चॅनेलच्या लिंकवर क्लिक करा.\n(पूर्वप्रसिद्धी – साप्ताहिक कोकण मीडिया, ता. ३ मार्च २०१८)\nवानरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपकरण\nलांजा : वानर आणि माकडांना पळवून लावून शेतीचे संरक्षण करणारे घरगुती उपकरण सूर्यकांत गणेश पंडित ऊर्फ राजू पंडित या साटवली (ता. लांजा) येथील तरुण शेतकऱ्याने तयार केले आहे. घरच्या घरी तयार केलेल्या या उपकरणाचा चांगला फायदा झाल्याचे श्री. पंडित यांनी सांगितले.\nकोकणात अलीकडे वानर आणि माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी वानरमारे नावाची जमात वानरांना आपल्या तिरकमठ्याने मारत असे. नंतर वानरांना मारण्यावर कायद्याने बंदी आली. वानरमाऱ्यांची जमातही रोजगाराच्या इतर उद्योगांमध्ये व्यस्त झाल्याने त्यांची भटकंती बंद झाली. त्यामुळे वानरांची हत्या थांबली.\nदरम्यानच्या काळात जंगतोडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वानरांसह अनेक प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले. परिणामी वानरांचा मानवी वस्तीकडचा राबता वाढला. नारळीपोफळीसह सर्वच फळांची लागवड आणि भाजीपाल्याची नासधूस त्यांनी सुरू केली. एखाद्या शेतात शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर बसावेत, अशा पद्धतीने वानरांच्या टोळ्या भाजीपाल्याच्या पिकांमध्ये वावरू लागल्या. त्यांचा बंदोबस्त करणे जिकिरीचे बनले. शेतीच्या रक्षणासाठी बंदुकांचे परवाने दिले जात असले, तरी ते सरसकट मिळत नाहीत. शिवाय त्यांचा वापर करून वानरांना मारणे हा गुन्हा ठरविला गेला. त्यामुळे हाकारणे, फटाके वाजविणे, डबे वाजविणे, आरडाओरडा करून त्यांना हाकलणे एवढेच हाती राहिले.\nमोठ्या आवाजाला वानरे घाबरतात, हे लक्षात घेऊन राजू पंडित यांनी एक उपकरण तयार केले आहे. वानरांना पळवून लावण्यासाठी आवाज करणारे एक यांत्रिक उपकरण एका प्रदर्शनात पाहिल्यानंतर राजू पंडित यांना असे उपकरण स्वतःच तयार करण्याची कल्पना सुचली. पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीव्हीसी पाइपचा वापर करून ते तयार करण्यात आले आहे. या पाइपची बंदुकीसारखी विशिष्ट रचना करण्यात आली आहे. त्याला घरगुती गॅस पेटविण्याचा लायटर बसविण्यात आला आहे. बंदुकीच्या नळकांड्याच्या बाजूने कांदा किंवा बटाटा आत खोलवर बसवायचा. त्यानंतर लायटरची ठिणगी जेथे पडते, तेथे परफ्युमसारख्या गॅसच्या बाटलीतून थोड्याशा गॅसची फवारणी करायची आणि तो कप्पा बंद करून बंदूक दूरवर रोखायची. त्यानंतर लायटरचे बटन दाबून ठिणगी पाडायची. ठिणगी पडताच कांदा-बटाटा साधारणतः तीस मीटर अंतरापर्यंत दूरवर उडून जातो. जाताना तो मोठा आवाज करतो. या आवाजाने वानर उडून जातात. काही तास तरी ते परत येत नाहीत, असा अनुभव राजू पंडित यांनी घेतला आहे.\nहे उपकरण तयार करायला एक हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, असे श्री. पंडित यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर घरच्या घरी हे उपकरण तयार करता येऊ शकते.\nअधिक माहितीसाठी राजू पंडित यांचा संपर्क क्रमांक - 9422322075\nउपकरणाचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या खालील यूट्यूब चॅनेलवर क्लिक करा.\nसलील कुलकर्णी, विक्रम गोखले, मनोज कोल्हटकर, वैभव मांगले इत्यादींनी गौरविलेले ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट\nरत्नागिरी - समुद्राचे निळेशार पाणी, सुरक्षित विस्तीर्ण किनारा, लाटांची गाज अशा अल्हाददायक वातावरणात मालगुंडच्या किनार्‍यावर वसलेले ‘ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट‘. गणपतीपुळ्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नारळी, पोफळींच्या बागेतील या रिसॉर्टमध्ये जेवण आणि वास्तव्य कोणालाही आवडेल. ‘ट्रँक्विलिटी‘ या शब्दाचाच अर्थच मुळी मनःशांती असा आहे. या मनःशांतीचा लाभ आणि ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टमधील जेवण आणि व्यवस्था अनुभवलेले गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, ज्येष्ठ सिनेकलावंत विक्रम गोखले, मनोज कोल्हटकर, विनोदी अभिने���ा वैभव मांगले आदी अनेक कलावंतांनी आपले अभिप्राय देऊन गौरविले आहे.\nयेथील रुचकर डिशेस, आरामदायी निवास व्यवस्था. आतिथ्यशील सेवा आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे दर यामुळे याठिकाणी एकदा आलेला यात्री दरवर्षी सुटीमध्ये याच ठिकाणी येणे पसंत करतो. संचालिका डॉ. निशिगंधा पोंक्षे यांच्या उत्तम व्यवस्थापनाखाली चालविल्या जाणाऱ्या ट्रँक्विलिटीचा आस्वाद घेता यावा, यासाठी त्याचा थोडक्यात परिचय करून घेऊ.\nश्रीक्षेत्र गणपतीपुळे हे ‘डेस्टिनेशन‘ म्हणून देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्धीस आले आहे. येथील स्वयंभू श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर समुद्रस्नानाची मजा लुटण्यासाठी आणि कोकणी जेवणाच्या स्वादासाठी अवश्य भेट द्यावी, असे ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट गणपतीपुळ्याजवळच कवी केशवसुतांच्या जन्मगावी मालगुंड येथे उभारण्यात आले आहे. गणपतीपुळे-जयगड मार्गावरील निर्मल नगरीसमोर ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्ट आहे. समुद्राच्या किनार्‍यावर नारळ, पोफळींच्या बागेत निवासाकरिता कोकणी हट, स्विस कॉटेज हट आणि या सर्वांच्या मध्यभागी गोलाकार डायनिंग हॉल आहे. रिसॉर्टच्या समोर विस्तीर्ण पसरलेल्या सागरकिनार्‍यावर आल्हाददायक वार्‍यांच्या झुळकांचा आनंद घेत तुम्ही ब्रेकफास्ट, लंच आणि कॅण्डल लाइट डिनरचा आनंद घेता येईल. संगीताच्या तालावर रेन डान्सची सोय येथे उपलब्ध आहे. तसेच खेळण्यासाठी कॅरमबोर्ड, क्रिकेट, व्हॉलिबॉल इत्यादी खेळाचे साहित्य मिळू शकते. येथे छोटखानी असलेल्या वाळूच्या टेकडीवर किंवा लॉनवर अथवा किनार्‍यावर बसून मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसमवेत अन्ताक्षरी किंवा तत्सम खेळ खेळता येऊ शकेल.\nट्रँक्विलिटीमध्ये पर्यटकांसाठी वेगवेगळी पॅकेजीस आहेत. आपापल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यामधून पर्यटकांना निवड करता येऊ शकेल.\nसॅटर्डे बोनान्झा पॅकेज : यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी सॅटर्डे नाFट मूव्ही विथ कँडल डिनर अ‍ॅरेंज केले जाईल. वीस बाय वीसच्या स्क्रीनवर चांगल्या चित्रपटाचा आनंद घेत तुम्ही कॅण्डल लाइट डिनर घेऊ शकाल. किंवा रिसॉर्टच्या परिसरात पार्क केलेल्या तुमच्या कारमध्ये बसूनच चित्रपट पाहत जेवण घेता येईल. पहिल्या व तिसर्‍या शनिवारी कबाब महोत्सव, फिश फेस्टिव्हल असे वेगवेगळे व्हेज व नॉन व्हेज खाद्यम���ोत्सव असतील. हॅपी डेज म्हणून सोमवार ते गुरुवार या कालावधीत भोजन थाळीकरिता माफक मूल्य असेल. खास कोकणी पद्धतीचे कोंबडी वडे, चिकन वडे अशा डिशेसवर १० टक्के सवलत दिली जाईल.\nआरोग्यदायी पर्यटन : याअंर्तगत तंदुरुस्त राहण्यासाठी दरमहा तीन दिवसांचे आरोग्य शिबिर घेतले जाईल. या पॅकेजमध्ये डायबेटिस कंट्रोल, वेटलॉस, कोलेस्टेरॉल कंट्रोल याकरिता तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने व चर्चासत्रे होतील. घरच्या घरी करता येणारे व्यायाम प्रकार, योगासने शिकवली जातील. न्युट्रिशियस ब्रेकफास्ट व जेवण दिले जाईल. सहभागी व्यक्तीला पुढील सहा महिन्यांचा डाएट प्लॅन दिला जाणार आहे. त्यातील पहिले हेल्थ वर्कशॉप नुकतेच पार पडले.\nकँपेन साइट पॅकेज : या पॅकेजमध्ये बायकर्स, रायडर, सायकलस्वार आदींना समुद्रकिनार्‍यावर स्वतः आणलेला टेंट लावण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली जाईल. बीचवर टेंट लावून कँप फायर करता येईल व आपल्या आवडीचे स्वादिष्ट भोजन घेता येईल. माफक शुल्कात टेंट उभारणी करता येईल.\nसुखनिवांत पॅकेज : यामध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती, दाम्पत्ये, मित्रमैत्रिणी यांना सेकंड होम म्हणून दोन दिवसांपासून तीन महिन्यांपर्यंत अत्यंत माफक दरात ट्रँक्विलिटीमध्ये राहता येईल. एका रूममध्ये दोन ते तीन व्यक्तींची राहण्याची सोय असेल. यामध्ये निवास, ब्रेकफास्ट, जेवण व प्रासंगिक वैद्यकीय देखरेखीचीही सुविधा आहे. ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टमधील ‘व्हॅलेंटिनो बीच कॅफे’ २४ तास चालू राहणार आहे. यामध्ये दिवसा-रात्री केव्हाही पर्यटकांना समुद्रकिनारी बसून कॉफी, स्नॅक्सचा आस्वाद घेता येईल.\nट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टमध्ये वाढदिवस, छोटे घरगुती कार्यक्रम, महिलांच्या ग्रुपचे गेटटुगेदर, हाफ डे, फुल डे पिकनिक अ‍ॅरेंज केली जाते. बीचवर लग्न, मुंज अशा समारंभासाठी अलीकडे ट्रेंड वाढत आहे. वेडिंग डेस्टिनेशन म्हणून ट्रँक्विलिटी बीच रिसॉर्टला पहिली पसंती मिळाली आहे. यापूर्वी येथे अनेक विवाह सोहळे, मुंज असे मोठे समारंभ उत्तमरीत्या पार पडले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांच्या वर्कशॉप, मीटिंग्जसाठी स्वतंत्र पॅकेज आहेत.\n‘ट्रँक्विलिटी’ने रेस्टॉरंट व हॉटेल बुकिंगकरिता मेंबरशिप कार्ड योजना लागू केली आहे. रेस्टॉरंटसाठी ५०० रुपयांचे सवलत कार्ड दिले जाणार आहे. कार्डधारकाचे स्नॅक्स, नाश्ता, जेवण इत्यादीचे बिल ५०० रुपयांतपर्यंत झाल्यास १० टक्के सवलत आणि १००० रुपयांपर्यंत झाल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे. एक वर्ष मर्यादेची ही योजना आहे. हे कार्ड हस्तांतरणीय नाही. छोट्या कुटुंबाकरिता १५०० रुपयांच्या मेंबरशिप कार्डवर एका दिवसाच्या स्टे फ्री व खाण्या-पिण्याच्या बिलात २० टक्के सवलत असेल. हे कार्ड तीन वर्षांकरिता व्हॅलिड असेल. हे कार्ड हस्तांतरणीय नाही.\nTranquility (ट्रॅन्क्विलिटी) Beach Resort वर बायकर्सनी लुटला परमोच्च आनंद\nट्रँक्विलिटीतर्फे या सीझनकरिता पर्यटकांसाठी किफायतशीर काही खास पॅकेजीस देऊ केली आहेत. कँपेन साइट पॅकेज हे त्यापैकीच एक. असेच पॅकेज घेतलेल्या एका ग्रुपला काय वाटते, हे ऐका त्यांच्याच शब्दांत.\nअधिक माहिती आणि बुकिंगसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा –\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/educational/172622/", "date_download": "2023-05-30T03:52:24Z", "digest": "sha1:LOE5IUKV27JGQ533RYU4AJDC6A2KUTTM", "length": 7614, "nlines": 121, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मॉडेल कॉन्वेंटच्या विद्यार्थ्याची गरुड झेप इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome शैक्षणिक मॉडेल कॉन्वेंटच्या विद्यार्थ्याची गरुड झेप इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद\nमॉडेल कॉन्वेंटच्या विद्यार्थ्याची गरुड झेप इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद\nगोरेगांव :- स्थानिय कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील नर्सरीतिल विद्यार्थी अनूदिप अंकुश चव्हाण याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नामांकन प्राप्त केले आहे. अनूदिप हा नर्सरी मध्ये शिकत असून फक्त 3 वर्ष 6 महिन्याचा आहे. 200 जनरल नॉलेज, देशपातळीवर अनेक प्रश्न तोंडपाठ आहेत, तसे�� 1 ते 100 पर्यंत गिनती तोंडपाठ आहे. अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेची दखल घेत इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड ने त्याला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याचा सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या आई वडील तसेच मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव करिता खूप गौरवास्पद बाब आहे. शाळेतील संस्था संचालक श्री आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी श्री सी. बी. पटले, प्राचार्य सौ सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे वर्गशिक्षक सौ आर. बी. पटले, लिपिक श्री आर. बी. कांबळे, शाळेतील सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.\nPrevious articleमुझे निष्कासित करने का अधिकार केवल समाज को है\nNext articleकुशल, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nविद्या निकेतन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nगुणवंत विद्यार्थ्यांनी गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी अथक परिश्रम गरजेचे-जि.प.सदस्य डाॅ.भूमेश्वर पटले\nमॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगाव मधील विज्ञान शाखेतून प्रतीक्षा बोपचे तालुक्यात प्रथम\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/maharashtra_999.html", "date_download": "2023-05-30T05:17:17Z", "digest": "sha1:G4RM36XHBYJ4HI6FCALBDP54TM2MPKPB", "length": 6617, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); भूकंपापासून होणारी जिवीत व वित्तहानी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना - संजय (बाळा) भेगडे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nभूकंपापासून होणारी जिवीत व वित्तहानी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना - संजय (बाळा) भेगडे\nमुंबई, दि. 26 : पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांपासून होणारी जिवीत व वित्तहानी रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.\nपालघर जिल्ह्यात भूकंपाच्या मोठ्या व मध्यम धक्क्याने सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी करावयाच्या उपायोजनांबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य आनंद ठाकूर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना भेगडे बोलत होते.\nभेगडे म्हणाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत ‘भूकंप सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय’ CSIR नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या दहा हजार प्रती भूकंप प्रवण क्षेत्रातील सर्व विद्यार्थी व घरोघरी वाटप करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम शालेय स्तरावरुन गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे, व यापूढेही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी NDRF, Civil Defence मार्फत प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या अनुषंगाने शासन जनजागृती व प्रशिक्षणाबाबत अग्रक्रमाने कार्यवाही करत आहे. तसेच जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपरोधक बांधकाम केले असल्याची माहिती भेगडे यांनी दिली.\nया चर्चेत सदस्य सर्वश्री रविंद्र फाटक, विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://letstalksexuality.com/sti-stigma/", "date_download": "2023-05-30T05:08:56Z", "digest": "sha1:X7DWEXSGBCHBCW2I6HBG5TEUY65UVDCY", "length": 5117, "nlines": 117, "source_domain": "letstalksexuality.com", "title": "लिंगसांसर्गिक आजार आणि हेटाळणी - Lets Talk Sexuality – सेक्स आणि बरंच काही", "raw_content": "\nलिंगभाव व लैंगिक ओळख\nलैंगिकता व मानसिक आरोग्य\nलिंगसांसर्गिक आजार आणि हेटाळणी\nCategories:अमेझ मराठीलिंगसांसर्गिक आजारलैंगिक आरोग्यलैंगिकता शिक्षण\nलिंगसांसर्गिक आजारांचा संसर्ग कशामुळे होऊ शकतो याबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज आहेत. त्यापैकी एकही वस्तुस्थितीवर आधारित नाही. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आवश्य पहा\nलिंगसांसर्गिक आजारांबाबत अधिक माहितीसाठी :\nलैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार\nआपल्याला हे ��ेखील पाहायला आवडेल...\n‘बहुतेक’ चा अर्थ ‘हो’ नसतो\nहोय किंवा नाही म्हणणे, संंमती म्हणजे काय\nलिंगसांसर्गिक आजारांबद्दल हे माहितीच हवं\nसुरक्षित लैंगिक संबंध आणि गर्भनिरोधनाचे पर्याय\nएचआयव्हीची लागण होऊ नये म्हणून स्वत:ची व इतरांची काळजी कशी घ्यावी\nस्तनांच्या आकाराने काही फरक पडतो का\n< कंडोम योग्य प्रकारे कसा वापरायचा\n> प्रजनन आणि गरोदरपण\nआम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका\n- लोक याबद्दल देखील विचारतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22780/", "date_download": "2023-05-30T03:34:09Z", "digest": "sha1:YPBETGOTICIFZRQP477SQOCBPE6PYYRI", "length": 11521, "nlines": 223, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चवळाई – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों ��ेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचवळाई : पहा तांदुळजा.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (329)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2181)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (111)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (573)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (252)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/biker-ramila-latpate-meet-pm-narendra-modi-pune-print-news-ggy-03-mrj-95-3535743/", "date_download": "2023-05-30T04:48:57Z", "digest": "sha1:7UHEO63MGB3QI43KYKFYEFZOOWWQKTQY", "length": 23640, "nlines": 294, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमिलाने घेतली पंतप्रधानांची भेट | biker ramila latpate meet pm narendra modi | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nनऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमिलाने घेतली पंतप्रधानांची भेट\nसंपूर्ण देश तुझ्यासोबत… पंतप्रधानांनी दिले आशीर्वाद\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)\nपिंपरी: महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमिलाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.\nचिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nचिंचवडमधील २७ वर्षीचा उच्चशिक्षित तरुणी रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढीलवर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविणार आहे. मतदारसंघातील असल्याने तिला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून पुढील प्रवास करण्याची विनंती रमाबाईने माझ्याकडे केली होती.\nत्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ वेळ दिली आणि आज भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना गुढी भेट दिली.\nभारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार\nसहा खंड, ४० देशामध्ये नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करत आहे. भारत की बेटी म्हणून मी दुचाकीवरुन जगभ्रमंती करत आहे. लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे. त्यामुळे पूर्ण भारत माझ्यासोबत आहे असा विश्वास आहे. ८ मार्च २०२४ रोजी मी भारतात परत येणार आहे. मुंबईतील इंडिया गेट येथून ९ मार्चपासून प्रवासाला सुरुवात केली. तेथून १८०० किलोमीटरचे अंतर कापून आज दिल्लीत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. जगभ्रमंतीसाठी खासदार बारणे यांचे सहकार्य मिळत असल्याचे रमाबाई यांनी सांगितले.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसातवा वाढदिवस ५१ किलोमीटर सायकलिंग करून साजरा; इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nपुणे: नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या दोघांवर एमपीएससीकडून कारवाई\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर\nमहाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nएका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…\n“आज तुझ्यामुळे…,” शबाना आझमी यांनी मानले जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे आभार\n“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला”, दीपिका कक्करचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाली, “शोएबने…”\n“सकाळी कोलगेटपासून रात्री झोपेपर्यंत टॅक्सचा बोजा…”, नाना पटोलेंचा भाजपावर घणाघात; म्हणाले, “विश्वगुरू म्हणवून…”\n“याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर\nपुणे:नैसर्गिक आपत्तींमुळे पिके मातीमोल, खरिपातील ४७ टक्के पिकांवर पाणी\nप्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.वर आता यूजीसीकडून लक्ष; नियमावलीचे उल्लंघन रोखण्यासाठी समितीची स्थापना\nएमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला,कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवडय़ात\nमी अजून शिक्षकी पेशा स्विकारलेला नाही; अजित पवार\nदिल्लीतील महिला कुस्तीपटूं आंदोलन: ‘त्या’ महिला खेळाडू कोणत्याही पक्षाच्या नाही;अजित पवार\nमहाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”\nपुणे: नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या दोघांवर एमपीएससीकडून कारवाई\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर\nपुणे:नैसर्गिक आपत्तींमुळे पिके मातीमोल, खरिपातील ४७ टक्के पिकांवर पाणी\nप्राध्यापक नियुक्ती, पीएच.डी.वर आता यूजीसीकडून लक्ष; नियमावलीचे उल्लंघन रोखण्यासाठी समितीची स्थापना\nएमएचटी-सीईटीचा निकाल १२ जूनला,कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवडय़ात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2023-05-30T05:45:00Z", "digest": "sha1:UEWB7KSMN32XNGYLJCHCAPM4XHGG6AM7", "length": 6393, "nlines": 113, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nपक्षादेश मिळाल्यास पुणे लोकसभा लढवू\nमोपा विमानतळावर लवकरच ‘ब्ल्यू टॅक्सी’ सेवा सुरू होणार\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nYou are at:Home»ऑटोमोबाईल»मारुतीच्या कार्स तिसऱयांदा महागल्या\nमारुतीच्या कार्स तिसऱयांदा महागल्या\nमारुती सुझुकी कंपनीने आपल्या स्वीफ्टसह सीएनजीवर आधारित मोटारींच्या किमती 15 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला सदरची दरवाढ करावी लागते आहे. सदरची वाढ ही सोमवार दि. 12 जुलैपासून अंमलात येत असून ही वाढ तिसऱयांदा करण्यात आली आहे. इतर कार मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा विचार केला जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे. स्वीफ्टची दिल्लीतील किंमत 5.73 लाख ते 8.27 लाख रुपये तर सीएनजीव��ील आल्टो, सेलेरियो, एसप्रेसो, वॅगनआर, इको व अर्टिगा यांची किंमत 4.43 लाख ते 9.36 लाख रुपये इतकी आहे.\nPrevious Articleजिह्यात कमी चाचण्यामुळे रूग्णसंख्येत घट\nNext Article अलीकडील हवामान अंदाजात अचूकता\nमॅकलेरेनची नवी स्पोर्ट्स ‘अर्टुरा’ लाँच\nचालू वर्षात कारच्या किमती वाढल्या\nओलाचा आयपीओ 2024 च्या प्रारंभी\nह्युंडाई तामिळनाडूत गुंतवणार 20 हजार कोटी\n212 कि.मी. मायलेजची ‘सिम्पल वन’ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच\nटेस्ला लवकरच भारतात प्रवेश करण्याचे संकेत\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2017-06-07T17:57:00%2B05:30&max-results=7&reverse-paginate=true", "date_download": "2023-05-30T04:59:44Z", "digest": "sha1:WJTDGXOYRYTM2DV3D5KIO77RGYTJCP73", "length": 28771, "nlines": 153, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nकोकणातील उद्योगांच्या संधींना विचारांची जोड आवश्यक - डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई\nरत्नागिरी – कोकणात उद्योगाच्या अनेक संधी आहेत. पण अभिमान आणि अहंकारामुळे या संधी नाहीशा होतात. विचारांची प्रक्रिया थांबते. प्रगती साधायची असेल, तर विचारांचा प्रवाह सुरू राहिला पाहिजे आणि विचारांचा हा वेग कृतीमध्ये आणला, तर यश मिळेल, असे प्रतिपादन मुंबईतील डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांनी केले.\nकऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. माळ नाका येथील हॉटेल सनस्टारमध्ये रविवारी (ता. ४ जून) झालेल्या या कॉन्फरन्समध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे, डोंबिवली आणि ठाण्यातील सुमारे शंभर उद्योजक उपस्थित होते.\nमूळचे भांबेड (ता. लांजा) येथील रहिवासी असलेले डॉ. ठाकूरदेसाई न्यूरोसर्जन आहेत. देशात तसेच परदेशात विविध ठिकाणी त्यांचा सतत दौरा सुरू असतो. आपल्या मूळ गावीही ते दर महिन्याला येऊन शेतीबागायतीची देखभाल करतात. आंब्याच्या ३६, तर फणसांच्या शंभर जातींची लागवड त्यांनी केली आहे. देशविदेशात फिरताना आलेल्या विविध अनुभवांमधून त्यांनी कोकणात फलोत्पादन आणि प्रक्रिया उद्योगांबाबत उपलब्ध असलेल्या विविध संधींचा आढावा घेतला. आंध्र प्रदेशातील फणस लागवड आणि प्रक्रियायुक्त पदार्थ, मलेशियातील सुकविलेले फणस, पक्षिदर्शन पर्यटन, प्राणिपर्यटन, वृक्ष पर्यटन, टाकाऊ म्हणून फेकून दिल्या जाणाऱ्या जुन्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, ऑर्किडची शेती, आंबा-काजूव्यतिरिक्त लागवडीबाबत कोणतीही स्पर्धा नसलेले कोकम, खिरणी, बिब्बा इत्यादी फळांचा उपयोग इत्यादी क्षेत्रात कोकणात उपलब्ध असलेल्या अनेक उद्योगांच्या संधीबाबत डॉ. ठाकूरदेसाई यांनी नेमकेपणाने मार्गदर्शन केले.\nठाण्यातील सौ. गौरी खेर यांनी व्यवसायाकरिता आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी माहिती दिली. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी संवाद, सादरीकरण, वक्तृत्वशैली, वाटाघाटींचे कौशल्य, व्यावसायिक शिष्टाचार, नेतृत्वशैली, ग्राहकसेवा, टीमवर्क, मानसिक लवचिकता आणि अविरत शिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.\nरत्नागिरी – केबीबीबीएफच्या बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन करताना\nगौरी खेर, सोबत (डावीकडून) गोविंद हर्डीकर, केबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे\nअध्यक्ष योगेश मुळ्ये, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई.\nपुण्यातील गोविंद हर्डीकर यांनी प्रक्रिया उद्योग आणि त्यासाठी ते तयार करीत असलेल्या विविध यंत्रसामग्रीविषयीची माहिती दिली. मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले श्री. हर्डीकर यांनी कोकम, जांभूळ आणि करवंदांविषयी कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या बहुराष्ट्रीय प्रकल्पाकरिता तीन वर्षे काम केले. पुण्यात गेली सतरा वर्षे प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची निर्मिती ते करीत आहेत. या यंत्रसामग्रीच्या आधारे कोकणातील उत्पादनांवर कोणत्या आणि कशा प्रक्रिया करता येतील, याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. कोकम सरबताची पावडर, कापे गरे, करवंद इत्यादी फळे आणि रस छोट्या प्रमाणात पॅकबंद करून त्याची विक्री केल्यास वाया जाणाऱ्या फळांचा उपयोग होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. नाचणीची इन्स्टंट आंबील तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले. उद्योगाचा एकेक विभाग घेऊन त्यावर निश्चित कालावधीचा कृती आराखडा तयार करून त्यादृष्टीने काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.\nरत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास वाढला पाहिजे. हा आत्मविश्वास अनुभवातून आणि निरीक्षणातून साध्य होतो, असे त्यांनी सांगितले. केबीबीएफ ग्लोबलचे प्रकाश गुण्ये, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. हिर्लेकर यांचाही यावेळी सत���कार करण्यात आला.\nकेबीबीएफच्या रत्नागिरी विभागाचे अध्यक्ष योगेश मुळ्ये यांनी परिषदेचे प्रास्तविक केले. यावेळी केबीबीएफचे उद्गाते मनोज कळके यांच्यासह ठाणे, डोंबिवली आणि पुणे विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमुंबईच्या अनाथालयातील मुलींचे रत्नागिरीत निवासी शिबिर\nरत्नागिरी : अनाथ आणि निराधारांसाठी कार्य करणाऱ्या मुंबईतील अंकुर प्रतिष्ठानतर्फे येत्या २ ते ५ जून या कालावधीत रत्नागिरीत निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील अनाथाश्रमातील मुली या शिबिराच्या निमित्ताने रत्नागिरी जि्ल्ह्याचा परिचय करून घेणार आहेत.\nअंकुर प्रतिष्ठान ही अनाथालयातील वंचित मुलांकरिता काम करणारी सामाजिक संघटना आहे. विविध अभिनव उपक्रमांद्वारे अनाथ मुलांच्या संपूर्ण विकासासाठी संस्था कार्यरत आहे. अनाथ मुलांमधील सुप्त कौशल्याचा शोध घेऊन अशा मुलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी संस्था काम करते. अनाथाश्रमासारख्या काहीशा बंदिस्त वातावरणात राहिलेल्या या मुलांचा बाहेरील जगाशी परिचय करून देण्याचाही संस्थेचा प्रयत्न असतो.\nयाच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईतील अनाथाश्रमातील मुलींसह २५ जणांचा गट चार दिवसांच्या मुक्कामासाठी येत्या २ जून रोजी रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यांच्या चार दिवसांच्या निवासाची व्यवस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने मुलींच्या वसतिगृहात केली आहे.\nपहिल्या दिवशी दुपारी हा गट देवधर डेअरीला भेट देईल. सायंकाळी त्यांच्यासाठी सर्पमित्र विनोद वायंगणकर सापांविषयीची माहिती देणार आहेत. दुसऱ्या दिवशी (ता. ३) मुलींना जयगडमार्गे फेरीबोटीतून हेदवीतील गणेश मंदिर, बामणघळ, वेळणेश्वर मंदिर, आरेवारे समुद्रकिनाऱ्याची सफर घडविली जाणार आहे. तिसऱ्या दिवशी प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्यासमवेत गणेशगुळे, कोळंबे, देवराई, रेल्वेचा पानवळ पूल परिसरात निसर्गपरिक्रमा घडविली जाईल. सायंकाळी कार्ले येथे नौकेची सफर या मुली करतील. रात्री प्रा. विवेक भिडे यांच्या आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुलींना ग्रामीण जीवनाचे दर्शन घडावे, यासाठी अखेरच्या दिवशी एका गावाची सफर घडविली जाणार आहे.\nया कार्यक्रमांमध्ये सोयीनुसार रत्नागिरीवासीयांनाही होता येऊ शकेल. त्याकरिता या शिबिराचे संयोजक प्रा. अवधूत आपटे (८४१२०१८११२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nकोकणाला पेलणार का दळणवळणाचे जाळे\nकोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, सागरी महामार्गाची चाचपणी, रत्नागिरीत सुरू होण्याची शक्यता असलेली विमानसेवा आणि दृष्टिपथात आलेली सुलभ आणि जलद जलवाहतुकीची योजना प्रत्यक्षात आली, तर येत्या दोन-तीन वर्षांत कोकणात सर्व तऱ्हेच्या दळणवळणाचे मोठेच जाळे निर्माण होणार आहे. त्याचा स्थानिक कोकणवासीयांच्या विकासाच्या दृष्टीने फायदा उचलला जाणार का आणि एकंदरीतच कोकणाला दळणवळणाचे हे जाळे पेलणार का, हा प्रश्न आहे.\nमहाराष्ट्र टाइम्समधील या संपूर्ण लेखासाठी पाहा खालील लिंक -\nकेंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प वादग्रस्त ठरला असला, तरी तो आता आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पाविरोधात अखेरपर्यंत लढा देण्याचा स्थानिकांचा निर्धार आणि त्यांना शिवसेनेचा पाठिंबाही कायम आहे. काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष मात्र प्रकल्पाचे समर्थन एवढ्याच भूमिकेत वावरत आहेत. प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा फायदा स्थानिकांना करून देण्याकडे त्यांचे लक्ष गेलेले नाही.\nसीएस फाउंडेशनच्या परीक्षेत अचीव्हर्स अॅकॅडमीचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण\nरत्नागिरी - येथील अचीव्हर्स अॅकॅडमीमध्ये कंपनी सेक्रेटरी कोर्ससाठी मार्गदर्शन घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना सी. एस. फाउंडेशन या परीक्षेत यश मिळाले आहे.\nही परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या इन्स्टिट्यूटकडून घेण्यात येते. या परीक्षेत अदिती रायकर, उन्नती वैद्य आणि स्वप्नील सांडीम हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, रोहन फळणीकर आणि सौ. शिवानी ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.\nदरम्यान, अचीव्हर्स ॲकॅडमीतर्फे कंपनी सेक्रेटरी (सीएस) कोर्ससाठी मार्गदर्शनाची तिसरी बॅच नुकतीच सुरू झाली आहे. रत्नागिरीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या क्लासचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी mugdha118@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन ॲकॅडमीच्या संचालिका सीएस\nमुग्धा करंबेळकर यांनी केले आहे. (संपर्कासाठी दूरध्वनी क्र. ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०)\nकोकण इतिहास परिषदेकडून आर. एच. क���ंबळे यांचा दुहेरी सन्मान\nरत्नागिरी – येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. एच. कांबळे यांचा कोकण इतिहास परिषदेने दुहेरी सन्मान केला आहे. त्यांच्या पुस्तकाला परिषदेने पुरस्कार जाहीर केला असून या महिनाअखेरीला होणाऱ्या परिषदेच्या अधिवेशऩातील एका सत्राचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले आहे.\nकोकणविषयक आणि कोकणातील इतिहास संशोधकांना चालना देण्यासाठई २०१० साली कोकण इतिहास परिषदेची स्थापना करण्यात आली. प्रा. कांबळे यांनी पुढाकार घेऊन परिषदेचे पहिले अधिवेशन रत्नागिरी २०११ साली भरविले. त्यानंतर ठाणे, गोवा, रायगड, शहापूर आणि ठाणे येथे अधिवेशने भरविण्यात आली. परिषदेचे सातवे अधिवेशन येत्या २८ आणि २९ जानेवारी २०१७ रोजी वैभववाडी येथे भरणार आहे. परिषदेतर्फे संशोधनकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभरातील संधोथनात्मक लेखनाला पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. कांबळे यांच्या मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजी अप्पांचे योगदान या पुस्तकाची निवड करण्यात आली असून वैभववाडीतील अधिवेशनात तो पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच अधिवेशनात प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा तीन सत्रांमध्ये इतिहासविषयक चर्चा होणार असून त्यापैकी मध्ययुगीन चर्चासत्राचे अध्यक्षपद प्रा. आर. एच. कांबळे भूषविणार आहेत.\nप्रा. डॉ. कांबळे यांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ३० परिषदांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या प्रकाशित शोधनिबंधांची संख्या ३४ आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, मुंबई विद्यापीठाकरिता स्थानिक इतिहास या विद्याशाखेत त्यांनी ८ संशोधन प्रकल्प सादर केले असून एका प्रकल्पाला विद्यापीठाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठांकरिता त्यांनी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिली आहेत. इतिहासविषयक विविध चर्चासत्रे, व्याख्यानमालांमध्येही त्यांनी भाग घेतला असून शोधनिबंधांचे संपादन आणि प्रकाशनही केले आहे. मोडीलिपी प्रशिक्षण, दुर्ग अभ्यास आदी वर्गांचे आयोजनही त्यांनी केले असून इतिहास या ज्ञानशाखेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.\nकोकण इतिहास परिषदेने त्यांच्या कार्याची उचित दखल घेऊन पुस्तकाला पुरस्का�� आणि एका चर्चासत्राचे अध्यक्षपद देऊन केलेल्या दुहेरी सन्मानाबद्दल डॉ. कांबळे यांचे अभिनंदन होत आहे.\nकोकण रेल्वेने रौप्यमहोत्सवाचा टप्पा गाठला, तरी कोकणाचा तितकासा औद्योगिक विकास झाला नाही. आता रेल्वेचा रोलिंग स्टॉक कंपोनंटचा कारखाना कोकणात होऊ घातला आहे. त्याकरिता लागणारे सुटे भाग कोकणातच उपलब्ध व्हावेत, म्हणून स्थानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळेच कोकणाच्या उद्योगीकरणाला चालना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, असे म्हणायला वाव आहे.\nखालील लिंकवर अधिक वाचन करता येईल.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22196/", "date_download": "2023-05-30T05:04:19Z", "digest": "sha1:TRYFEJZS4PQEYIDYHSS6MZ7MHHYM6TEH", "length": 47653, "nlines": 268, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चुनखडक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व ��ंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचुनखडक : हा भूकवचाचा एक सामान्य घटक असून तो अवसादी (गाळाच्या) खडकांचा एक प्रकार आहे. मुख्यत्वेकरून कॅल्शियम कार्बोनेटाने बनलेल्या खडकास चुनखडक असे म्हणतात. त्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम या दोहोंचे जोड कार्बोनेट किंवा या दोन्हीच्या कार्बोनेटांचे मिश्रण असते. निर्मितीचा प्रकार, रासायनिक संघटन, वयन (पोत) व संरचना आणि खडकाची भूवैज्ञानिक घडण यांनुसार चुनखडकांचे प्रकार ठरतात. रासायनिक दृष्ट्या चुनखडक मुख्यत्वेकरून कॅल्शियम कार्बोनेटाचा बनलेला असतो. त्यात मॅग्नेशियम कार्बोनेट दुय्यम असते. तसेच त्यात लोहाची ऑक्साइडे, ॲल्युमिना, सिलिका, फॉस्फरस आणि गंधक यांसारखी मलद्रव्ये असतात. इतर खडक, मृदा, धातुके (कच्च्या स्वरूपातील धातू) इत्यादींमध्ये देखील ही कार्बोनेटे आढळतात. परंतु चुनखडक होण्यासाठी खडकामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक कार्बोनेटे असावी लागतात. काही अगदी काटेकोर अपेक्षांप्रमाणे खडकांत ७५ अथवा ९० टक्के कार्बोनेटे असावी लागतात. ५ ते २० टक्के मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या चुनखडकास मॅग्नेशियमयुक्त चुनखडक म्हणतात व २० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास ⇨डोलोमाइट म्हणतात. कॅल्शियम कार्बोनेटाचे रूपांतरणाने पुनर्स्फटिकीभवन (पुन्हा स्फटिक तयार होण्याची क्रिया) होऊन तयार होणाऱ्या अधिक घन व स्फटिकी खडकास ⇨संगमरवर (मार्बल) म्हणतात. सागरी प्राण्यांच्या सूक्ष्मकणी आकारमानाच्या अवशेषांपासून तयार झालेल्या खडकास ⇨चॉक म्हणतात. सागरी प्राण्यांच्या कार्बोनेची सांगाड्यांचे व कवचांचे भाग एकत्र साचले व गाडले जाऊन काही चुनखडक तयार होतात. ज्या प्राण्यांच्या अवशेषांपासून चुनखडक तयार झाला असेल, त्याची नावे अशा प्रकारच्या चुनखडकास देतात. उदा., क्रिनॉइडी चुनखड, शंखाचा-शिंपल्याचा चुनखडक, प्रवाळी चुनखडक इत्यादी. सामान्य चुनखडकात कॅल्शियम ऑक्साइड २२ ते ५६ टक्के व मॅग्नेशियम ऑक्साइड २१ टक्क्यांपर्यंत असते. ॲल्युमिनियम ऑक्साइड अगदी कमी प्रमाणात पण मृत्तिकामय चुनखडकात ५ टक्क्यांपर्यंत असते. लोहाचे ऑक्साइड ३ ते ४ टक्के असते. सिलिका क्वॉर्ट्‌झाच्या स्वरूपात किंवा मृत्तिकेतील घटक म्हणून असते.\nअगदी प्राचीन काळापासून मानव चुनखडकाचा उपयोग चुनखडीच्या स्वरूपात करीत आला आहे. इतिहासपूर्व कालीन मानवाने चुनखडकाची अनेक उपयुक्त हत्यारे, आयुधे व इतर साधने वापरली होती.\nउत्पत्ती : नैसर्गिक अजैव (अकार्बनी) रासायनिक विक्रियांनी व जीवरासायनिक विक्रियांनी चुनखडक तयार होतात. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्यात आजूबाजूच्या खडकांतून विरघळून आलेले कॅल्शियम कार्बोनेट बरेच असते. या पाण्यावर रासायनिक व जैव क्रिया होऊन चुनखडकाचे निक्षेपण (साचण्याची क्रिया) होते. भूकवचाच्या खडकांत कॅल्शियम अगदी सामान्यपणे आढळत असून कवचामध्ये त्याचे प्रमाण ३ ते ४ टक्के असते. चुनखडकातील हे बहुतेक सर्व कॅल्शियम अग्निज खडकांतून आलेले असते. अपक्षरण (झीज होऊन) व रासायनिक विक्रिया यांमुळे निरनिराळ्या खडकांचे विघटन होते व त्यांतील कॅल्शियम पाण्यामध्ये विरघळते. हे पाणी वाहत जाऊन अखेरीस समुद्रास मिळते. अशा प्रकारे जे पदार्थ समुद्रात जाऊन पडतात, त्यांचे प्रमाण फार मोठे असते. उदा., एकट्या टेम्स नदीमधून दर वर्षी ६ लाख टन विरघळलेले पदार्थ समुद्रात नेण्यात येतात. यापैकी सु. दोन तृतीयांश भाग कॅल्शियम कार्बोनेट असते. समुद्राच्या पाण्याच्या कमी विद्रावकतेमुळे (विरघळविण्याच्या क्षमतेमुळे) काही कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण (न विरघळणारा साका तयार होणे) होते. तसेच पाण्याच्या पृष्ठभागावरील बाष्पीभवन आणि तापमानातील बदल यांमुळे पाण्यातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण कमी होऊन पाणी कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त (विरघळलेल्या पदार्थांचे, येथे कॅल्शियम कार्बोनेटाचे, प्रमाण जास्तीत जास्त असलेले) होते व त्याचे अवक्षेपण होते. थंड हवामान असलेल्या ध्रुव प्रदेशांखेरीज इतर सर्व भागांत समुद्राचे पाणी पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत कॅल्शियम कार्बोनेटाने अशा रीतीने बऱ्याच प्रमाणात संतृप्त झालेले असते. ��्यातील कॅल्शियम कार्बोनेटाच्या वरील प्रकारच्या अवक्षेपणाने तयार होणारे चुनखडक जीवाश्मरहित (जीवांचे शिळारूप अवशेष नसलेले) असतात आणि ते सूक्ष्मकणी असतात. या प्रकाराने तयार होणारे चुनखडक पूर्णपणे अकार्बनी रासायनिक प्रक्रियेने तयार होणारे होते.\nकार्बन डाय-ऑक्साइड बाहेर निघून गेल्यामुळे भूपृष्ठावरील गोड्या स्वच्छ पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण होते. भूमिजलात (भूपृष्ठाखालील पाण्यात) कॅल्शियम कार्बोनेट असते. या पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडसुद्धा असल्यास आजूबाजूच्या खडकांतील अधिक कॅल्शियम विरघळून त्याचे प्रमाण बरेच वाढते. असे पाणी खडकातील चिरांतून जेव्हा त्यात असणाऱ्या पोकळ्यांत-गुहांत-झिरपू लागते तेव्हा बाष्पीभवन होऊन कार्बन डाय-ऑक्साइड निघून जातो व कॅल्शियम कार्बोनेट निक्षेपित होते. अशा रीतीने चुनखडकाची झुंबरे, स्तंभ, खांब, पडदे इ. संरचना तयार होतात. झिरपून येणाऱ्या एका मागून एक येणाऱ्या अशा थेंबांचे बाष्णीभवन होऊन कॅल्शियम कार्बोनेटाचे पातळ असे थर एकावर एक चढतात. त्यामुळे या प्रकाराच्या चुनखडकातील संरचना कांद्यातील पापुद्र्यांप्रमाणे असते. चुनखडकाच्या स्तंभात निरनिराळ्या रंगांचे पट्टे असले व त्यांना गुळगुळीत करून चकाकी देता आली, तर त्यास ऑनिक्स म्हणतात.\nउन्हाळ्यांच्या (गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्यांच्या) व ⇨ गायझरांच्या आसपास कधीकधी चुनखडकाचे निक्षेप आढळतात. उन्हाळ्यांच्या व गायझरांच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट विरघळलेले असले, तर हे पाणी भूगर्भातून भूपृष्ठाकडे येत असताना त्यावरील दाब कमी झाल्यामुळे ते कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त होते व भूपृष्ठावर आल्यावर त्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे निक्षेप तयार होतात. त्यांना कॅल्क टूफा, कॅल्क सिंटर किंवा ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. कॅल्शियमी शैवलांच्या व सूक्ष्मजंतूंच्या क्रियांनीही अशा प्रकारचे निक्षेप तयार झाले असल्याचे आढळून आले आहे. चुनखडकांच्या प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यातून कॅल्क टुफाचे काही जाड थर निक्षेपित झाले आहेत.\nजेथे पावसाळ्यानंतर दीर्घकाल कोरडे हवामान असते अशा उष्ण कटिबंधातील प्रदेशात कॅल्शियम कार्बोनेटाने संतृप्त असे भूमिजल केशिका क्रियेने (बारीक व्यास असलेल्या नलिकांद्वारे द्रव पदार्थ वर ओढला जाण्याच्या क्रियेने) भूपृष्ठाकडे येते आणि भूपृष्ठाजवळ त्याचे बाष्पीभवन होऊन शेतमातीच्या बाजूस कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण होते, अशा कॅल्शियम कार्बोनेटाचा कठीण असा थर तयार होतो. या थरामध्ये बऱ्याच वेळा संधिते (एखाद्या कणाभोवती निक्षेपित झालेल्या गाठी) आढळतात आणि त्यात लोहाचे प्रमाण अधिक असते. याला भारतात ⇨ कंकर म्हणतात.\nसूक्ष्म आकारमानाच्या वालुकाश्माच्या किंवा इतर पदार्थांच्या कणांभोवती किंवा जीवाश्मांच्या बारीक तुकड्यांभोवती कॅल्शियम कार्बोनेटाचे निक्षेपण होऊन संकेंद्री (एकाच केंद्राभोवती) संरचना असलेले गोलाकार अंदुक किंवा कलाय तयार होतात व त्यांचे ⇨ अंदुकाश्म व कलायाश्म तयार होतात. नवीन तयार झालेल्या अंदुकाश्मातील कॅल्शियम कार्बोनेट हे ॲरॅगोनाइट असल्याचे दिसून आले व समुद्राच्या पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटांचे अवक्षेपण केल्यास त्यापासून ॲरॅगोनाइट तयार होते. यावरून अंदुकाश्म समुद्रातील पाण्यापासून तयार झाले असावेत, असे समजतात. कलायाश्म कलिल प्रकारच्या (पाण्यामध्ये सूक्ष्मकणांच्या स्वरूपात लोंबकळत असलेल्या) कॅल्शियम कार्बोनेटाच्या अवक्षेपणाने तयार होतात. काहींच्या मते अंदुकाश्मदेखील कलायाश्मांप्रमाणे कलिल प्रकारच्या अवक्षेपणाने तयार होतात. काहींच्या मते कॅल्शियमी गोळ्या किंवा संधिते यांच्याप्रमाणे अंदुकाश्म कॅल्शियमी पायसाच्या (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांच्या मिश्रणाच्या) घनीभवनामुळे तयार होतात. पायसापासून स्फटिक निर्माण झाल्यास अरीय संरचना तयार होते पण कॅल्शियम कार्बोनेटाबरोबर इतर पदार्थही अवक्षेपित होत असतील, तर संकेंद्री संरचना तयार होते. दुसऱ्या एका मतानुसार तंतुमय शैवलांच्या क्रियांमुळे अंदुकाश्म तयार होतात. काही अंदुकाश्मांत गिर्वानेला प्रकारच्या कॅल्शियमी शैवलांसारखे दिसणारे नागमोडी तंतू वा नळ्या आढळतात. ज्या पाण्यात अंदुकाश्म तयार होतात तेथे कॅल्शियमी शैवले भरपूर प्रमाणात असतात, मात्र अंदुकाश्मात ती सापडणे, ही गोष्ट काही लोक निव्वळ योगायोगाची समजतात.\nजैव पदार्थापासून तयार झालेले कॅल्शियमी खडक हे बव्हंशी कॅल्साइटाचे बनलेले असतात. अशा प्रकारचे बहुतेक खडक सागराच्या तळावर तयार होतात. त्यांत आढळणाऱ्या इतर खनिजांमुळे वालुका, मृत्तिका, ग्लॉकोनाइट, लोह, फ��स्फेट इत्यादींनी युक्त असे चुनखडकाचे प्रकार होतात. जैव चुनखडक सामान्यतः जीव-यांत्रिकी क्रियांनी तयार होतात. त्यांचे संघटन अनियमित असते कारण कॅल्शियमी गाळामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांच्या अवशेषांचे तुकडे असतात. ज्या प्राण्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात असतात, त्याचे नाव चुनखडकास दिले जाते. जे प्राणी कॅल्शियमी लाळ अथवा इतर स्राव बाहेर टाकून कडक व कठीण असे शरीराचे भाग किंवा कवचे तयार करतात, अशा अनेक प्राण्यांचे भाग जैव चुनखडकात असतात. हे चुनखडक विशेषेकरून फोरॅमिनीफेरा, प्रवाळ, क्रिनॉइड, मॉलस्का (मृदुकाय) व क्रस्टेशिया (कवचधारी) या गटाच्या प्राण्यांच्या अवशेषांपासून बनलेले आढळतात. कॅल्शियमी शैवले व इतर अनेक प्रकारच्या प्राण्यांचे अवशेषदेखील चुनखडकात आढळतात, पण सामान्यतः ते वरील प्रकारच्या विपुल अवशेषांबरोबर मिसळलेले असतात.\nमुख्यत्वेकरून किंवा सर्वस्वी फोरॅमिनीफेरांचे चुनखडक फार मोठ्या विपुल प्रमाणात आहेत व ते सतत तयार होत आहेत. निरनिराळ्या प्रकारची ऊझे [भूखंडांपासून दूर असलेल्या महासागरांच्या भागातील तळाशी साठलेल्या सूक्ष्मकणी चिखलाचे साठे, → ऊझ] कॅल्शियमी फोरॅमिनीफेरांची असतात. या ऊझांपैकी ग्लोबिजेरीना ऊझ फार मोठ्या प्रमाणात तयार होते. मुख्यत्वेकरून अटलांटिक आणि काही प्रमाणात हिंदी व पॅसिफिक महासागरांत या ऊझांच्या निक्षेपाने सु. साडेसात कोटी चौ. किमी. जागा व्यापली आहे. हे निक्षेप २,५०० ते ४,५०० मी. खोलीपर्यंतच आहेत. टेरापोडा या मॉलस्कांच्यापासून तयार झालेला सूक्ष्मकणी शिंपल्याचा व कवचांचा चुनखडक १,४०० ते २,७०० मी. खोलीपर्यंत आढळतो. तो अटलांटिक महासागरात विषुववृत्ताच्या आजूबाजूला आढळतो. बहुतेक सर्व उझे अगदी सावकाश तयार होत असतात.\nचॉकच्या निक्षेपात फोरॅमिनीफेरांचे व विशेषकरून ग्लोबिजेरिनाचे तुकडे मोठ्या प्रमाणात व शंख-शिंपल्यांचे बारीक तुकडे, स्पंजाच्या बारीक कंटिका, कोकोलिथ व रॅब्‌डोलिथ हे असतात, परंतु चॉकच्या निक्षेपाचा बराचसा भाग सूक्ष्मकणी कॅल्शियमी चिखलाचा असतो. फोरॅमिनीफेरांपासून तयार होणारे इतर चुनखडक म्हणजे न्युम्युलाइट, सॅकमिना व फ्युस्युलिना यांचे होत.\nप्रवाळभित्ती म्हणजे सुरुवातीपासून घन व सलग असलेले चुनखडक होत. हा चुनखडक संरचनारहित, अनियमित व भिंगांच्या आकारात तुटक तुटक ��ढळतो. यात इतर गाळात आढळणाऱ्या स्तरणाचा अभाव असतो. प्रवाळभित्ती निर्माण करण्यात कॅल्शियमी शैवलांसारखे इतर काही जीवही भाग घेतात, असे आढळून आले आहे. प्रवाळांच्या सहवासात राहणाऱ्या अनेक जीवांचे भाग व शंख-शिंपल्यांचे तुकडे प्रवाळभित्तीच्या चुनखडकात मिसळलेले आढळतात.\nक्रिनॉइडांच्या चकत्या, स्तंभ, तुकडे इ. गाळात पडून त्यांपासून क्रिनॉइडी चुनखडक तयार होतो. क्रिनॉइडी चुनखडक प्रामुख्याने उत्तर पुराजीव महाकल्पात (सु. ४२ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झालेले आढळतात. काही सागरी भागांत मॉलस्कांचे आणि विशेषकरून शंख-शिंपल्यांचे मोठाले थर आहेत. त्यांच्याबरोबर ब्रॅकिओपॉड आणि एकायनोडर्म यांचे अवशेषही आढळतात. कॅल्शियमी शैवलांच्यामुळे चुनखडक तयार होतात. उदा., पूर्व कँब्रियन कालीन (सु. ६० ते ५४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) क्रिप्टोझून चुनखडक हा शैवलांच्या स्रावितापासून तयार झाला आहे.\nज्या कॅल्शियमी गाळापासून चुनखडक तयार होतात त्याच्या निक्षेपणाच्या वेळी सिलिकामय, मृत्तिका वा लोही गाळ त्यात मिसळण्याची शक्यता असते. त्यामुळे चुनखडकाच्या रासायनिक संघटनात आणि त्याच्या गुणधर्मांत फरक पडतात. कॅल्शियमी कणांचा आकार व आकारमान, दाब, तापमान यांची परिस्थिती आणि निक्षेपणाच्या वेळी असणारी विद्रावकता यांच्यामुळे चुनखडकाच्या भौतिक गुणधर्मांत फरक निर्माण होतात. निरनिराळ्या चुनखडकांचे संघटन भिन्न असते. काही अगदी अलगदपणे एकमेकांना चिकटलेले असतात, तर काहींचे रूपांतरण होऊन ते घट्ट व कठीण होऊन त्यांचे स्फटिकी संगमरवरासारखे खडक तयार झालेले असतात. या दोन टोकांमध्ये इतर प्रकारचे अनेक चुनखडक आढळतात. आज व सतत तयार होणाऱ्या चुनखडकांची उदाहरणे म्हणजे ग्लोबिजेरिनाचे ऊझ व प्रवाळाचे खडक ही होत.\nरासायनिक दृष्ट्या वर्गीकरण : (१) उच्च कॅल्शियमी : हा मुख्यत्वेकरून कॅल्शियम कार्बोनेटाचा बनलेला असतो आणि त्यातील मॅग्नेशियम कार्बोनेटाचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असते.\n(२) मॅग्नेशियमी : यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दोहोंची कार्बोनेटे असतात. मॅग्नेशियम कार्बोनेट ५ ते २० टक्के असते.\n(३) डोलोमाइटी : यात २० टक्क्यांहून अधिक मॅग्नेशियम कार्बोनेट असते, मात्र ते ४५·६ टक्क्यांपेक्षा कमी असावे लागते. बाकीचा भाग कॅल्शियम कार्बोनेटाचा असतो.\nजागतिक वाटप : विविध आकारमानांचे आणि निरनिराळ्या शुद्धतेचे चुनखडक जगभर सर्वत्र आढळतात. पृथ्वीवर सर्वांत जास्त आढळणाऱ्या घटकांपैकी सिलिकेच्या खालोखाल चुनखडक बनविणाऱ्या कॅल्साइटाचा क्रमांक लागतो. जवळजवळ सर्व भूवैज्ञानिक शैलसमूहांमध्ये चुनखडक आढळतो. ब्रिटिश बेटांमध्ये, यूरोपात डेव्होनियन (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या), पूर्व कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ कोटी वर्षांपूर्वीच्या), जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांमध्ये चुनखडक प्रामुख्याने आढळतो. अमेरिकेत वरील काळाव्यतिरिक्त कँब्रियन व सिल्युरियन (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील चुनखडक आहे. थोडा चुनखडक पूर्व कँब्रियन कालीनही आहे. परंतु सामान्यतः पूर्व पुराजीव महाकल्पात चुनखडक अगदी कमी प्रमाणात सापडतो.\nभारतातील चुनखडक : भारतात चुनखडक कँब्रियनपूर्व ते अगदी अलीकडच्या अशा सर्व भूवैज्ञानिक शैलसमूहांत आढळतो. चुनखडकाचे खाणकाम भारतात फार मोठ्या प्रमाणात चालू असून निरनिराळ्या खनिजांच्या उत्पादनात कोळसा व लोहधातुकाच्या खालोखाल त्याचा तिसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सिमेंट तयार करण्यास योग्य अशा चुनखडकाचे सु. १,८५० कोटी टनांचे साठे आहेत. त्याचे उत्पादन सतत वाढत आहे.\nभारतातील चुनखडीचे उत्पादन व उत्पन्न\nभारताचे चुनखडकाचे निक्षेप मुख्यत्वेकरून पुढील भागांत आहेत. आंध्र प्रदेश (गुंतूर, कुर्नूल व अनंतपूर जिल्हे) आसाम (खासी, गारो, जैंतिया व मीकीर टेकड्या व सिल्हेट) बिहार (मोंघीर, पालामाऊ, शहाबाद व सिंगभूम जिल्हे) गुजरात (सौराष्ट्र) कर्नाटक (विजापूर, गुलबर्गा, तुमकूर, बेळगाव, चितळदुर्ग व शिमोगा जिल्हे) मध्य प्रदेश (जबलपूर, बिलासपूर जिल्हे तसेच माह्‌हूर व सटना) तमिळनाडू (तिरूनेलवेली, रामनाथपुरम्, तिरूचिरापल्ली व सालेम व जिल्हे) ओऱिसा (सुंदरगढ जिल्हा) पंजाब (अंबाला जिल्हा) राजस्थान (चितोड, नींबहेर आणि अरवली टेकड्या) उत्तर प्रदेश (मिर्झापूर जिल्हा तसेच मसूरी, नैनिताल व डेहराडून यांच्या आसपास) व प. बंगाल (दार्जिलिंग जिल्हा). बिहारमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात चुनखडी काढतात. त्याखालोखाल ओरिसा, राजस्थान, मध्य प्रदेश ही महत्त्वाची उत्पादक राज्ये आहेत. देशात कंकर सर्वत्र मोठ्या प्रमाणात सापडतो. आंध्र प्र���ेश, तमिळनाडू, कर्नाटक व काही प्रमाणात उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांत त्यापासून चुना तयार करतात. कॅल्शियमी टुफाचे निक्षेप सर्वत्र डोंगराळ भागात आढळतात. तमिळनाडूच्या रामनाथपुरम् व तिरूनेलवेली या जिल्ह्यांच्या समुद्रकिनाऱ्यालगत तसेच किनाऱ्यापासून सु. ७–८ किमी. अंतरावरील सु. २० बेटांमध्ये प्रवाळ आढळतात. मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार या जिल्ह्यांत तसेच गुजरातच्या ओखामंडल येथील किनाऱ्यालगतच्या समुद्रतळावर प्रवाळी चुनखडक आढळतात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/top-news/169761/", "date_download": "2023-05-30T04:12:03Z", "digest": "sha1:OKLVGNWDX34PYNQPMF7TV6IBUXOEWVQQ", "length": 7148, "nlines": 122, "source_domain": "www.berartimes.com", "title": "नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome Top News नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त\nनक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त\nअहेरी-भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. ‘टीसीओसी’ च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.नेलगुंडा परिसरात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान काल सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना जमिनीत स्फोटके आढळून आली. तीन वायर बंडल, बॅटरी, डेटोनेटर इत्यादी साहित्य पोलिसांनी शिताफीने बाहेर काढून बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा घातपात टळला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.\nPrevious articleकृषी महोत्सवात आरोग्य विभागामार्फत जनजागृती\nNext articleमाजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम\nचंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन\nमध्यप्रदेश येथून गांजा पुरवठा करणारा गोंदिया पोलीसांचे ताब्यात\nसावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी; जयंत पाटील यांचा राज्य सरकारला संतप्त सवाल\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172767/", "date_download": "2023-05-30T04:15:38Z", "digest": "sha1:ZR2KQJHOOJ4BJB6RXQCOH4SZX63OPYRV", "length": 10035, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "मुरकुटडोह येथे पहिल्यांदा पोचणारे मंत्री ठरले मुनगंटीवार - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ मुरकुटडोह येथे पहिल्यांदा पोचणारे मंत्री ठरले मुनगंटीवार\nमुरकुटडोह येथे पहिल्यांदा पोचणारे मंत्री ठरले मुनगंटीवार\nगोंदिया(खेमेंद्र कटरे) दि.20 –राज्याच्या अतिपूर्वेकडे असलेला जिल्हा.जिल्ह्याची सीमा ही मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे.या दोन्ही राज्याच्या सीमा आणि गडचिरोली जिल्ह्याचा सीमा भाग हा जंगलव्याप्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील असल्यामुळे गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त म्हणुन ओळखला जातो.त्यातच देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील असलेल्या मुरुकुटडोह, दंडारी, दलदलकुही आणि धनेगाव येथे राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पोचणारे मंत्री ठरले आहेत.त्यांनी येथे नक्षलचळवळीवर आळा घालण्याकरीता तयार करण्यात आलेल्या आऊटपोस्टच्या लोकार्पणानंतर ग्रामस्थांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nजिल्हा निर्मितींनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पहिल्यांदा सडक मार्ग तयार झाल्याने त्याठिकाणी जिल्हयातील आरोग्य यंत्रणेसह अन्य यंत्रणा कशाप्रकारे दक्ष राहून काम करीत आहे हे बघण्यासाठी पहिल्यांदा पोचणार्या जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे या ठरल्या.विशेष म्हणजे जुर्ले 2020 रोजी मटाने पहिल्यांदा ही गावे मुख्य मार्गाने जोडली गेल्याच्या वृत्तासोबतच काही समस्याही जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या होत्या.\nप्रशासनाच्या वतीने जिल्हयातील अतिदुर्गम,आदिवासी बहुल आणि नक्षलदृष्टया संवेदनशील भागात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या व शिक्ष��ाच्या सुविधा,सार्वजनिक वितरण व्यवस्था, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, घरकुल योजना, शालेय पोषण आहार आणि अन्य केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना आणि नागरिकांना मिळत आहे किंवा नाही याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार,नक्षल पोलीस उपमहासंचालक संदिप पाटील,खासदार अशोक,सहा.जिल्हाधिकारी अनमोल सागर ,पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांनी मुरकूटडोह व दंडारी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून माहिती जाणून घेतली.\nPrevious articleआरपीएफ गोंदिया ने गुप्त सूचना के आधार पर पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस से बरामद किया लाखों रुपये का लावारिस गाँजा\nNext articleजगासाठी उत्कृष्ट शिक्षक घडवून भारताने विश्वगुरु व्हावे : राज्यपाल रमेश बैस\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/sanjay-raut-reaction-on-raj-thackeray-speech-at-shivaji-park-on-gudhipadwa-spb-94-3538680/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T05:05:16Z", "digest": "sha1:WDIAOCZPAI5JGVFMT5MPQ3J7OOSJJCH2", "length": 24266, "nlines": 299, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sanjay raut reaction on raj thackeray speech at shivaji park on gudhipadwa spb 94 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nगुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; संजय राऊत म्हणाले; “१८ वर्षांनंतरही त्यांना…”\nबुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम\nबुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती ओढवली आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.\nहेही वाचा – माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nकाय म्हणाले संजय राऊत\n“राज ठाकरेंचं भाषण मी बघतिलं नाही. सकाळी मी वाचलं. त्यांच्या पक्षाला आता १८ वर्ष झाली आहे. त्यांचा पक्ष वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचं काय सुरू आहे, मला माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या पक्षाचा विचार करतो. पण १८ वर्षांनंतरही ते उद्धव ठाकरेंवरच बोलतात. उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. एकनाथ शिंदे, नारायण राणे, भाजपा, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंवर बोलत असतात. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल सर्वांच्या मनात भीती आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.\nहेही वाचा – “राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला अन् शिंदे-फडणवीस सरकारने…”; माहीम कबरीच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया\n“राज ठाकरेंनी आधी स्वत:च्या पक्षाकडे बघावं”\n“या सर्वांनी आधी त्यांच्या पक्षावर बोलावं. राज्यात आज महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. यावर कोणी बोलत नाही. फक्त उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते. त्यामुळे विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंविषयी असलेली धास्ती स्पष्ट दिसते. १८ वर्षानंतर त्यांनी आता सर्व विसरून स्वत:चा पक्ष कुठं आहे, हे बघावं. रोज उठून उद्धव ठाकरेंवर काय बोलता” असेही ते म्हणाले.\n“…तर कान नाक टोचायचं काम सुरू करा”\n“प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते, ती भूमिका घेऊन ते जात असतात. आम्ही आमची भूमिका घेऊन पुढे जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढं जातो आहे. राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. कोणाला धनुष्यबाण मिळालं, कोणाला नाव मिळालं, म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. आम्ही आमचं काम करतोय. पण तुम्हाला काही कामं नसतील तर कान नाक टोचायचं काम सुरू करा”, असा टोलाही त्यांनी लगावला.\nहेही वाचा – “राज ठाकरेंचं भाषण म्हणजे…”, मनसे पाडवा मेळाव्यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणे, “उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय..\nशिंदे गटाला लगावला टोला\nपुढे बोलताना त्यांनी शिंदे गटालाही टोला लगावला. “उद्धव ठाकरेंनी कुठंही सभा घेतली तरी शिंदे गटाचं वऱ्हाड मागे येतं. त्यामुळे कोण काय बोललं याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला आमची ताकद माहिती आहे”, असे ते म्हणाले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“राज ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला अन् शिंदे-फडणवीस सरकारने…”; माहीम कबरीच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nMaharashtra Breaking News : किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल-अनिल परब\nसाई रिसॉर्ट प्रकरण हरित लवादानं काढलं निकाली, अनिल परब यांना मोठा दिलासा; म्हणाले, “किरीट सोमय्यांना…\nनव्या मंत्रिमंडळात नाव नसेल तर मातोश्रीची वाट धरणार का\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\nNew Parliament House: असं आहे मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचं स्वरुप, नवीन संसद भवन एकदा पाहाच\nPhotos : दोन हजार रुपयांची नोट, त्र्यंबकेश्वर धार्मिक तणाव ते भाजपाचा समाचार; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले\n“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nमुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व तयारीचा आढावा ;धोकादायक इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nमशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परि��र शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा\nडिसेंबरपासून सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्सप्रेस ; चार फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू\nपरीक्षेचे नियम सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखेच, ‘आयआयटी’ प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”\n“ठाकरे गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार”, नितेश राणेंच्या विधानावर वैभव नाईकांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\n“पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nमनमाड: वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस\n“भाजपा सरकार ९ वर्षात सर्व आघाड्यांवर अपयशी,” पी. चिदंबरम यांची टीका; म्हणाले, “२ हजारांची नोट…”\n“५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nसोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यात सौम्य भूकंपाची नोंद\nसोलापूर:भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू ; यात्रेवरून परतणाऱ्या कुटुंबावर घाला\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार\n“अशा कलेला नको रे संरक्षण”, गौतमी पाटीलवरील ‘त्या’ वक्तव्यावरून संभाजीराजेंची माघार; म्हणाले, “संस्कृती बिघडवणाऱ्या…”\n“ठाकरे गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार”, नितेश राणेंच्या विधानावर वैभव नाईकांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2016/08/blog-post_14.html", "date_download": "2023-05-30T04:17:01Z", "digest": "sha1:5JFF67VSKY4CGOZCGP7VQCRSFMCJYPMI", "length": 15473, "nlines": 112, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: स्वातंत्र्यसैनिक आशाताई अजूनही जागवतात ते मंतरलेले दिवस", "raw_content": "\nस्वातंत्र्यसैनिक आशाताई अजूनही जागवतात ते मंतरलेले दिवस\nगांधीजींनी पुकारलेल्या १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या रत्नागिरीतील स्वातंत्र्यसैनिक आशाताई पाथरे अजूनही तेव्हाच्या आठवणींनी रोमांचित होतात आणि मंतरलेले ते दिवस त्या आजही जगत असल्याची जाणीव होते.\nयंदा भारतीय स्वातंत्र्याचं सत्तरावं आणि चले जाव चळवळीचं पंचाहत्तरावं वर्ष आहे. त्यानिमित्तानं आकाशवाणीनं ‘याद करो कुर्बानी’ या सदराखाली विशेष कार्यक्रम प्रसारित केले. त्याकरिता आपापल्या भागातल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी शब्दबद्ध करून पाठविण्याची सूचना प्रत्येक जिल्हा प्रतिनिधीला आकाशवाणीकडून करण्यात आली होती. शक्य असेल तर स्वातंत्र्यसैनिकांचे बाइट्स घ्यायलाही सांगण्यात आलं होतं. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती घेऊन पाठवायची जबाबदारी माझी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय नारळ मंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की, आशाताई पाथरे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या हयात असलेल्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आहेत. पण त्या मुलीकडे जामनगरला असतात, असं त्यांनी सांगितलं. रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात आशाताईंची भेट झाली होती. त्यांची एकदोन भाषणंही ऐकली होती. भारत छोडो आंदोलनात भाग घेण्याचं आणि पहिला स्वातंत्र्यदिन पाहण्याचं भाग्य आशाताई पाथरे यांना लाभलं होतं, हे माहीत होतं. त्या चळवळीच्या साक्षीदार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्या एकमेव स्वातंत्र्यसैनिक आज हयात असल्या, तरी त्या जामनगरला राहायला गेल्याची माहिती नव्हती. त्यांच्याशी कसा संपर्क साधता येईल, असं ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आणि सध्याचे भाजपचे नेते टी. जी. ऊर्फ बाळ शेट्ये यांचा आशाताईंशी घरोबा आहे. मग कोकजेंच्या बरोबरच बाळासाहेबांच्या घरी गेलो, तेव्हा त्यांच्या पत्नी माणिक शेट्ये यांनी आशाताईंची गुजरातमध्ये जामनगरला राहणारी कन्या अरुंधती राजा यांचे संपर्क क्रमांक दिले. त्यातून आशाताईंशी संपर्क करणं सोपं गेलं. अरुंधतीताईंशी बोलणं झालं. आकाशवाणीसाठी आशाताईंची माहिती हवी आहे, असं सांगताच त्यांनी ती द्यायला आनंदानं होकार दिला. त्यांची माहिती दिली. त्यांचे अनुभव प्रसिद्ध झालेल्या ‘ते मंतरलेले दिवस’ या पुस्तकातील उतारा उपलब्ध करून दिला. तसंच आपल्या आईचा बाइट द्यायची तयारीही त्यांनी दर्शविली.\nरत्नागिरीत १५ मार्च १९२१ रोजी जन्मलेल्या आशाताई पाथरे (पूर्वाश्रमीच्या इंदुताई भिकशेठ गांधी) यांना त्यांच्या वडिलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत प्रतिगामी विचार असलेल्या त्या काळात महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीला पाठवलं. तिथं विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाच्या दिवशी निघालेल्या मोर्चात त्या सहभागी झाल्या. पोलिसांनी मोर्चा अडविला. लाठीमार केला. तेव्हा त्यांचा सहकारी मित्र मधू पोंक्षे याला वाचविण्याचा प्रयत्न आशाताईंनी केला. मात्र या आंदोलनात सहभागी झाल्यानं त्यामुळे सांगलीचं कॉलेज सोडावं लागलं. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. महात्मा गांधींनी डांबून ठेवलेल्या आगाखान पॅलेसवर मिनू मसानी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात त्या सहभागी झाल्या. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि येरवडा इथं महिला कारागृहात कारावास भोगाव��� लागला. तिथून सुटका झाल्यानंतर आंदोलकांना गुप्त पत्रकं पोहोचविण्याचं जोखमीचं कामही त्यांनी केलं.\nआशाताईंनी वयाची ९५ वर्षं नुकतीच पूर्ण केली आहेत. एवढ्या वयातही स्वातंत्र्यलढ्याचा विषय काढताच त्या अतिशय रोमांचित झाल्या. तेव्हाचे दिवस किती मंतरलेले होते, ते त्यांनी सांगितलं. पुण्यातल्या मोर्चाविषयी अतिशय खणखणीत आवाजात त्या म्हणाल्या,\n९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीचा डोंब उसळला, महात्माजींनी देशाला ब्रिटिशांना ‘चले जाव’चा आदेश दिला. आम्ही मिनू मसानींच्या मोर्चात सहभागी झालो. ब्रिटिशांनी चालतो व्हा, इन्किलाब झिंदाबाद, करेंगे या मरेंगे, ब्रिटिशांनो, चालते व्हा अशा घोषणा देत मोर्चा निघाला होता. मोर्चा चालू असताना आमची धरपकड झाली. तिथून मला येरवड्याच्या महिला जेलमध्ये नेण्यात आलं. तिथे नेल्यानंतर स्पेशल मॅजिस्ट्रेटपुढे केस चालविण्यात आली आणि मला देशद्रोहाच्या आरोपाखाली ३ महिने शिक्षा झाली. सक्तमजुरीची. मग मला जेलमध्ये डांबण्यात आलं. बाहेरून मोठं कुलूप होतं. जेलमध्ये पाण्याचा अभाव होता. खाण्याला बटाट्याची भाजी. त्यात किडी. त्या काढून टाकायच्या आणि खायचं. दुसरं काही मिळायचंच नाही. अशा तऱ्हेने आम्ही दिवस काढले. अशा तऱ्हेने देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आम्ही त्रास घेतला. नवीन पिढीनं देशाशी एकनिष्ठ राहून हे स्वातंत्र्य यावचंद्रदिवाकरौ टिकवावं, अशी माझी इच्छा आहे. नवी पिढीनं जगामध्ये देशाला उच्च स्थान द्यावं. देशाची प्रामाणिक राहून देशाची मान जगात उच्च स्थानावर न्यावी.\nजय हिंद. जय हिंद.\nआशाताईंचा संदेश प्रत्यक्ष त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nसंदर्भ – ते मंतरलेले दिवस. संकलन – डॉ. रोहिणी गवाणकर, नंदा आपटे. प्रकाशक – मणि भवन गांधी संग्रहालय, १९, लॅबर्नम रोड, मुंबई – ४००००७. (किंमत १०० रुपये)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nलहानपणीच संगीत संस्कार केल्यास मुले मानसिकदृष्ट्या...\nपडद्यामागच्या कलाकारांसाठीची विधाता म्युझिकची चळवळ...\nरत्नागिरीत आर्ट गॅलरी उभारणार : नगराध्यक्ष महेंद्...\nसंगीत कलाकारांचा परिचय करून देणारे नवे संकेतस्थळ ल...\nस्वातंत्र्यसैनिक आशाताई अजूनही जागवतात ते मंतरलेले...\nअनाथ, आ���्थिक मागास, निराधारांसाठी निवास-भोजनासह मो...\nप्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... सावित्रीच्या दुर्घटन...\nक्लोरीनच्या बाटल्यांसाठी कर्जत तालुक्यातील गावे वा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T05:19:28Z", "digest": "sha1:RBDJD76ZHVWZPG3C2KJ5VSM22LWORHDF", "length": 9172, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»आजारपणावर टीका करणे ही राजकीय प्रगल्भता नाही…\nआजारपणावर टीका करणे ही राजकीय प्रगल्भता नाही…\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने यंदाचे विविमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्यात आले आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री सभागृहात हजर राहू शकले नाहीत. तसेच काल सायंकाळी झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबद्दल टीका केली जात आहे. याला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का कोणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही राजकीय प्रगल्भता नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.\nकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची पाठीच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया झाली आहे. मुख्यमंत्री आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे सोपवावी, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nआव्हाड म्हणाले, विरोधी पक्षाने मागण्या करणं, आंदोलन करणं, टीका करणं हे स्वाभाविक आहे. पण को���ाच्या तरी आजारपणावर टीका करणं हे राजकीय प्रगल्भता नाही. मुख्यमंत्र्यांवर कोणत्याही विभागाची जबाबदारी नाहीय. ते संपूर्ण मंत्रीमंडळाचे नेते आहेत. जेव्हा गरज लागेल तेव्हा ते विधानभवानामध्ये येतील. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात राज्यात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं चुकीचं आहे. आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का असे आव्हाड यांनी म्हटले आहे.\nPrevious Articleकाजू मोहोर संरक्षण मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद\nNext Article ‘हैदराबाद’ नाही ‘भाग्यानगर’… RSS चं ‘ते’ ट्विट चर्चेत\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushival.in/tag/song/", "date_download": "2023-05-30T04:57:34Z", "digest": "sha1:CZ5HPOA75TYR272U5W6FQGPFMQ7AOY32", "length": 12024, "nlines": 399, "source_domain": "krushival.in", "title": "song - Krushival", "raw_content": "\n‘गो माझे बाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने\nतीन दिवसांत तीन लाखांहून अधिकांनी पाहिले गाणे| अलिबाग | प्रतिनिधी |डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या डॉ. राज प्रॉडक्शन्स तर्फे निर्मितीस उतरलेलं ...\n‘मावळा मी शिवरायांचा’ गाण्याची धूम\nअलिबागकरांच्या कलाकृतीला अनेक पुरस्कार| भाकरवड | वार्ताहर |अलिबागच्या कलाकारांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या छत्रपती शिवरायांवर आधारित 2k resolution film आणि ...\n पुष्पा-श्रीवल्लीची कोळी स्टाईल लव्हस्टोरी\nपुष्पा चिपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. आणि त्या चित्रपटातील गाण्यांनी तर प्रत्येेकाच्या मनावर जादू केली ...\nडॉ. चांदोरकरांचे नवीन गाणे व शॉर्ट फिल्मचे चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रीमिअर रिलीज\nडॉ राजेंद्र चांदोरकर यांच्या डॉ. राज प्रॉडक्शन्स तर्फे इवलीशी ईच्छा या शॉर्ट फिल्मचे तसेच बाबाची सोनपरी ...\nBrowse by Category Select Category KV News (116) sliderhome (9,358) Technology (67) Uncategorized (315) अपघात (553) आरोग्य (76) ई- पेपर (7) कलासक्त (18) कार्यक्रम (1,052) कोंकण (999) खेड (12) चिपळूण (36) रत्नागिरी (479) सिंधुदुर्ग (184) क्राईम (2,132) क्रीडा (1,628) खारा-वारा (4) चर्चेतला चेहरा (5) चेन्नई (6) देश (1,992) अहमदाबाद (9) आसाम (3) उत्तर प्रदेश (7) उत्तराखंड (2) कर्नाटक (11) कारगील (1) कोलकाता (1) गुजरात (21) जम्मू आणि काश्मीर (4) झारखंड (1) नवी दिल्ली (183) पंजाब (3) मध्य प्रदेश (7) राजस्थान (4) हिमाचल प्रदेश (3) हैदराबाद (3) पर्यटन (131) मनोरंजन (135) मोहोर (1) राजकीय (2,804) राज्यातून (4,318) अमरावती (7) अहमदनगर (3) औरंगाबाद (8) कल्याण (16) कोल्हापूर (71) गडचिरोली (12) छत्रपती संभाजीनगर (2) जळगाव (2) ठाणे (84) नवी मुंबई (312) नवीन पनवेल (251) नागपूर (56) नांदेड (6) नाशिक (55) पंढरपूर (51) परभणी (2) पालघर (16) पुणे (240) बीड (13) बेळगाव (10) मराठवाडा (29) मराठवाडा (46) मुंबई (2,017) यवतमाळ (2) यवतमाळ (4) लातूर (3) वर्धा (3) विजापूर (4) विदर्भ (11) सांगली (33) सांगोला (12) सातारा (33) सोलापूर (71) रायगड (18,277) अलिबाग (4,497) उरण (1,579) कर्जत (1,985) खालापूर (932) खोपोली (170) तळा (333) पनवेल (2,707) पेण (825) पोलादपूर (340) महाड (684) माणगाव (795) मुरुड (1,132) म्हसळा (307) रोहा (955) श्रीवर्धन (466) सुधागड- पाली (968) लखनऊ (1) विदेश (390) शेती (313) शैक्षणिक (112) संपादकीय (989) आजकाल (1) संपादकीय (498) संपादकीय लेख (489)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://maha-nmk.com/tag/agri-jobs/", "date_download": "2023-05-30T04:24:20Z", "digest": "sha1:7RHSVKHSGRZ5VH3NNYC2HLZOCY2NWE7B", "length": 1613, "nlines": 26, "source_domain": "maha-nmk.com", "title": "agri jobs Archives » Maha-NMK", "raw_content": "\n (Rs.5 लाखापर्यंत लोन 100% मिळवा)\nराजनीती में पैसे कैसे कमाए 2023 [सही तरीके से करोडपति ऐसे बने]\n 100% बँकेकडून लोन कसे घ्यायचे\nभारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2023 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2023\nSushma on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\nसोपनाली डोईफोडे on घर बसल्या काम पाहिजे 2023 ( Rs.1500 रोज कमवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/category/post-type/news", "date_download": "2023-05-30T05:34:05Z", "digest": "sha1:X4MLHUETK6JMZQL5O2XZDUMCFH4JCNJA", "length": 50845, "nlines": 202, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "बातम्या Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > बातम्या\nसिंधुदुर्ग : रेडी येथे फलकावरील महिलांच्या छायाचित्रावर अश्‍लील लिखाण करून विटंबना करणार्‍या ५ जणांना अटक \nधर्मशिक्षणाअभावी समाजाचे होत असलेले नैतिक अधःपतन महिलांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags अटक, पोलीस, महिला, राज्यस्तरीय, विडंबन, सिंधुदुर्ग\nहिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घे��ले पाहिजे – गोविंद चोडणकर, गोवा\nलव्ह जिहाद, हलाल जिहाद अशांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या विरोधात उपाययोजना म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन आपली रणनीती ठरवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व समस्यांवर मूळ उपाय म्हणून हिंदूंनी धर्माला महत्त्व देऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे.\nCategories गोवा, राज्यस्तरीय बातम्या Tags कार्यक्रम, गोवा, राज्यस्तरीय, स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदु जनजागृती समिती, हिंदु राष्ट्र, हिंदूंच्या समस्या\nगोवा : पर्वरी येथील सचिवालयाच्या बाजूला उभारलेल्या मंत्र्यांच्या कार्यालयाचे मंत्रालय असे नामकरण करून आज उद्घाटन\nमिनिस्टर ब्लॉकच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून ३० मे या दिवशी गोवा घटक राज्यदिनाच्या निमित्ताने या ‘मंत्रालया’चे उद्घाटन होत आहे \nCategories गोवा, राज्यस्तरीय बातम्या Tags गोवा, डॉ. प्रमोद सावंत, पत्रकार परिषद, राज्यस्तरीय\nहिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी तुम्‍हा सर्वांना दायित्‍व घ्‍यावे लागेल \n१०० वर्षांपूर्वी समाजातील दलित बंधूंना मान कसा मिळावा याकरता भागोजीशेठ कीर यांनी पतित पावन मंदिर उभारले. याच मंदिरात वीर सावरकर यांनी सहभोजन चालू केले. वीर सावरकर यांनी ‘स्‍वातंत्र्य मिळण्‍यापूर्वी भारतमातेला परकीय शक्‍तींपासून मुक्‍त करीन’, अशी शपथ घेतली; कारण त्‍याविना भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होणार नाही, हे त्‍यांना ठाऊक होते.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags राज्यस्तरीय, स्वातंत्र्यवीर सावरकर\nदैनिक ‘सनातन प्रभात’ने निदर्शनास आणून दिलेली बसस्‍थानकांची दुरवस्‍था रोखणार \nमहाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाच्‍या निमित्ताने राज्‍य सरकारने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ-सुंदर बसस्‍थानक अभियान’ घोषित केले; मात्र प्रत्‍यक्षात हे अभियान राबवण्‍यासाठी एस्.टी. महामंडळाकडे पैसे नाहीत.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, राज्यस्तरीय, सनातन प्रभात\nछत्रपती शिवरायांचे कार्य ऊर्जादायी – गणेश नाईक, आमदार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला ऊर्जा देणारे आहे. जगाच्‍या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासारखा सुजाण राजा होणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags छत्रपती शिवाजी महाराज, भाजप, स्थानिक बातम्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्‍टाचारमुक्‍त व्‍यवस्‍था उभी केली \nयुपीएच्‍या (संयुक्‍त पुरोगामी आघाडी) सरकारच्‍या कार्यकाळात जेवढे ऐतिहासिक घोटाळे झाले, तेवढे स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात कधीही झाले नव्‍हते. अशा प्रकारची अवस्‍था देशात पाहिली. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्‍यानंतर मागच्‍या नऊ वर्षांमध्‍ये अतिशय गतीमान निर्णयप्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, राज्यस्तरीय\nधर्मांधाला साहाय्‍य करणार्‍यांवरही ‘पॉक्‍सो’अंतर्गत गुन्‍हा नोंद करावा – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री\nभांडुप येथील अल्‍पवयीन मुलीला तिच्‍याच परिसरातील एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणात त्‍याला साहाय्‍य करणार्‍यांवरही ‘पॉक्‍सो’अंतर्गत गुन्‍हा नोंद करावा, या मागणीसाठी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रात्री शिष्‍टमंडळासह पोलीस आयुक्‍तांची भेट घेतली.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags धर्मांध, राज्यस्तरीय\nसातारा येथील ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदु राष्‍ट्राचा जयघोष \nसनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियानाच्‍या अंतर्गत सातारा येथे २८ मे या दिवशी ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते. या दिंडीत शहरातील समस्‍त हिंदु बांधवांनी शेकडोंच्‍या संख्‍येने सहभागी होत हिंदु राष्‍ट्राचा जयघोष केला.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags राज्यस्तरीय, सनातन संस्था, हिंदु राष्ट्र जागृती अभियान\nपुणे येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीत १२ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींकडून हिंदु राष्‍ट्राचा जागर \nसनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु राष्‍ट्र जागृती अभियान राबवले जात आहे. त्‍या अंतर्गत २८ मे या दिवशी हिंदु राष्‍ट्राचा जागर करण्‍यासाठी येथे भव्‍य हिंदु एकता दिंडीचे आयोजन केले होते.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags पुणे, राज्यस्तरीय, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ���ांचा जन्मोत्सव, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट २१ मे २०२३ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी gad अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता नीलेश सांगोलकर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अधिवक्ता शैलेश कुलकर्णी अध्यात्म अनुभती अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खिस्ती खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गड-दुर्ग रक्षण विशेषांक गणेशोत्सव गायनकला साधना गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरवशाली हिंदु राजे विशेषांक गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. शिल्पा चिटणीस - जोशी डॉ. शैलेंद्र देवळाणकर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुर्गेश परुळकर दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन विशेषांक - पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नटराज वंदना विशेषांक नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागपूर हिवाळी अधिवेशन नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पवार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. रमानंद गौडा पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ ���ारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रा. ब्रह्मा चेलानी प्रा. शंकर शरण प्राजक्ता जोशी प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बसस्थानकांची दुरवस्था उघड करणारी चळवळ बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मधुरा मधुरा कर्वे मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी म्हादई जलवाटप तंटा यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रत्नागिरी रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राघवी कोनेकर राज कर्वे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनवम�� रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या (साै.) मुक्ता लोटलीकर वैद्या सुचित्रा कुलकर्णी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शतपैलू सावरकर शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ग���रव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव विशेष पुरवणी सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्कृत आधारित नावीन्यपूर्ण मराठी व्याकरण सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या (साै.) मुक्ता लोटलीकर वैद्या सुचित्रा कुलकर्णी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांड��� शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शतपैलू सावरकर शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव विशेष पुरवणी सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्कृत आधारित नावीन्यपूर्ण मराठी व्याकरण सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल ��ायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुद्वे हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू महासभा हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स हृदयनारायण दीक्षित होळी होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्य�� आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/three-thousand-farmers-will-be-selected-for-crop-demonstration", "date_download": "2023-05-30T05:12:09Z", "digest": "sha1:OP54LT7BPP4T6FXG56L4BMM4QAREZRKJ", "length": 7567, "nlines": 45, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Crop Demonstration । तीन हजारांवर शेतकऱ्यांची होणार पीक प्रात्यक्षिकांसाठी निवड । Three thousand farmers will be selected for crop demonstration", "raw_content": "\nCrop Demonstration : तीन हजारांवर शेतकऱ्यांची होणार पीक प्रात्यक्षिकांसाठी निवड\nKahrif Season : एका शेतकऱ्याला एक एकर याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३०७५ शेतकऱ्यांची निवड येत्या हंगामातील पीक प्रात्यक्षिकांसाठी करण्यात येणार आहे.\nChhatrapati Sambhaji Nagar : एका शेतकऱ्याला एक एकर याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३०७५ शेतकऱ्यांची निवड येत्या हंगामातील पीक प्रात्यक्षिकांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी विश्‍वास जाधव यांनी केली.\nश्री. जाधव म्हणाले, की आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त २०२३- २४ मध्ये पौष्टिक तृणधान्याचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्दिष्टाने बाजरी, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर पीक प्रात्यक्षिके छत्रपती संभाजीनगर तालुक्यात राबविण्यात येणार आहेत. खरीप हंगामात बाजरीचे ७८० हेक्टरवर तर ज्वारीचे रब्बी हंगामात ३२० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.\nKharif Season : कृषी विभागाने सुरू केली खरीप हंगामाची तयारी\nयाशिवाय तूर मूग उडीद प्रत्येकी १० हेक्टर, तूर अधिक सोयाबीन २० हेक्टर, मूग नंतर रब्बी ज्वारी १० हेक्टर, बाजरी नंतर हरभरा १० हे��्टर, मका ५० हेक्टर, मका अधिक तूर १० हेक्टर अशा एकूण १२३० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.\nयाशिवाय रोजगार हमी योजनेत फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायकाकडे अर्ज करावे. अधिकच्या माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायकाकडे संपर्क करण्याची सूचनाही श्री. जाधव यांनी केली.\nKharif Season 2023 : खरीप हंगामासाठी कृषी यंत्रणा लागली कामाला\n१४ हजार १४२ अर्जांची लॉटरीमध्ये निवड...\nकृषी विभागाच्या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन असून, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आतापर्यंत शेतकऱ्यांनी २७ हजार ९७९ ऑनलाइन अर्ज केले. त्यापैकी १४ हजार १४२ अर्जांची लॉटरीमध्ये निवड झाली आहे. याव्यतिरिक्त १९४५ शेतकऱ्यांचे तपासणी पूर्ण होऊन अनुदानासाठी पाठवलेले आहेत.याशिवाय १८९४ अर्ज विविध स्तरावर छाननी प्रक्रियेत आहेत.\n१११०६ पौष्टिक तृणधान्याच्या मिनी किट वाटप करणार\nआंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त क्षेत्र तिथे पौष्टिक तृणधान्य ही संकल्पना या वर्षी राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे विविध प्रकारचे एकूण ११ हजार १०६ पौष्टिक तृणधान्याची मिनी किट वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये ज्वारी मिनी किट ३ हजार ७०२, बाजरी ४ हजार ६३०, राळा ९२५, कोडो ९२५, कुटकी ४६२ व राजगिरा ४६२ या मिनी किटचा समावेश असणार आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/agni-5-cha-dhamaka/", "date_download": "2023-05-30T04:08:02Z", "digest": "sha1:E2WXBPWQN63ISNEI3GS3HYI5RGE5HAQZ", "length": 14569, "nlines": 188, "source_domain": "www.itworkss.in", "title": "अग्नी ५ चा धमाका…! © डॉ.काशिनाथ देवधर (DRDO) » Itworkss", "raw_content": "\nअग्नी ५ चा धमाका…\n२७ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या अग्नि-५ (Agni 5) या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनं भारताची वैज्ञानिक क्षमता आणि संरक्षण सिध्दता या दोन्ही क्षेत्रांतील आत्मनिर्भरतेचं दर्शन घडवलं.\nया क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगताहेत डॉ.काशिनाथ देवधर.\nस्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख दुसरा :\nसंपुर्ण स्वदेशी तंत्राने बनलेल्या अग्नि-५ (Agni 5) च्या मागीलवर्षी पार पडलेल्या उपभोक्ता चाचणीमध्ये लष्कराच्या स्��्रॅटेजिक फोर्सेस कमांडने त्याच्या स्थापनेनंतर १७ वर्षांनी केलेली पहिलीच आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी.\nरात्रीच्या वेळी अचूकतेनं पार पडलेली चाचणी अशी दोन वैशिष्ट्यं आहेत.\n१५०० किलो वजनाचे युध्दशीर्ष घेऊन ध्वनीच्या २४ पट गतीनंहे क्षेपणास्त्र त्याच्या निर्धारित लक्ष्यावर आदळलं.\n५००० ते ८००० किलोमीटरच्या टप्प्यातील लक्ष्यावर अचूकपणे मारा करण्याची भारताची क्षमता शास्त्रज्ञांनी सिध्द केली.\nआय.जी.एम.डी.पी. – इंटीग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेन्ट प्रोग्राम (The Integrated Guided Missile Development Program).\n१९९० मध्ये सुरू झालेल्या कार्यक्रमा अंतर्गत जमिनीवरून डागली जाणारी आणि जमिनीवरील लक्ष्य भेदणारी ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्रे.\nजमीनीवरून हवेतील लक्ष्य भेदणारे ‘आकाश’ क्षेपणास्त्र, कमीतकमी वेळात लक्ष्यभेद करणारे ‘त्रिशूल’ आणि रणगाडाभेदी ‘नाग’ आदी क्षेपणास्त्रांचा विकास केला गेला.\nसध्या या क्षेपणास्त्रांच्या विकसीत आवृत्त्या संरक्षण दलांत तैनात आहेत. या गटांतले पाचवे क्षेपणास्त्र म्हणजे ‘अग्नि’. ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्र १०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यभेद करणारे होते.\nतर ‘अग्नि’ हे किमान एक हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदणारे आहे. या श्रेणीतील अग्नि १ एक हजार, अग्नि २ दोन हजार तर अग्नि ३ पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्यभेद करू शकते.\nत्यांची निर्मिती करताना अनेक प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली विकसीत केल्या गेल्या.\nप्रचंड ताण आणि भार सहन करू शकणारा क्षेपणास्त्र सांगाडा आणि त्यावर जोडल्या जाणाऱ्या प्रणोदन, निर्देशन, नियंत्रण आणि युध्दशीर्ष आदी वेगेवेगळ्या प्रणाली, त्याच्या प्रक्षेपणाची यंत्रणा.\nप्रक्षेपणानंतर त्याला आवश्यक असणारी रडार यंत्रणा आणि स्वतंत्र क्षेपणास्त्र संगणकीय प्रणाली आणि विविध प्रकारचे सेन्सर्स या साऱ्याचा विकास भारतीय शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे केलेला आहे.\nहा या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमातला मोठा विशेष आहे. अग्नि-५ (Agni 5) चा माऱ्याचा टप्पा खूप लांबचा असल्यानं त्याची इंधन प्रणोदन प्रणाली तीन टप्प्यांची बनलेली आहे.\nया क्षेपणास्त्राची लांबी १७.५ मीटर, व्यास २ मीटर, वजन ५० टन तर किंमत ५० कोटी रुपये असते. ५५०० ते ८००० किलोमीटर दूरवरील लक्ष्यभेद करताना जास्तीत जास्त ४० मिलीमीटरची चूक होईल एवढी अचूकता या क्षेपणास्त्र प्रणालीत आहे.\nएवढे प्रचंड अंतर कापण्यासाठी हे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या वातावरणाच्या थरांबाहेर जाते आणि लक्ष्याच्या दिशेने पुन्हा वातावरणात प्रवेश करते. त्यावेळी त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या २४ पट इतका प्रचंड असतो.\nवातावरणात प्रवेश करताना होणाऱ्या घर्षणामुळे युध्दशीर्षावरील आवरण ३००० अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापते. एवढ्या तापमानात ते जळून जाऊ नये यासाठी ते खास उष्णतारोधी कार्बन कंपोझिटचे बनलेले असते.\nहायपरसोनिक (आवाजाच्या वेगाच्या सहासात पट गतीने मारा करणारी) क्षेपणास्त्रं आणि एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा भेद करणारी एसआयआरव्ही प्रकारातील क्षेपणास्त्रं.\nहे या आयजीएमडीपी कार्यक्रमाचे पुढचे टप्पे असून त्यांचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यांच्या विकासातून ‘समर्थ भारत सशक्त भारत’ ही घोषणा सार्थक करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे.\nलेखक हे संरक्षण संशोधन व विकास संस्थेतील (DRDO) चे वरिष्ठ निवृत्त शास्त्रज्ञ आहेत.\nस्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त लेख दुसरा…\nAgni 5 DRDO The Integrated Guided Missile Development Program अग्नि-५ आकाश क्षेपणास्त्र इंटीग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेन्ट प्रोग्राम स्वातंत्राचा अमृत महोत्सव\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/economics/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2023-05-30T05:11:59Z", "digest": "sha1:J2M2D7SXXPBGNX3OLT5DWB4KDBWTX2ME", "length": 12366, "nlines": 216, "source_domain": "www.navakal.in", "title": "सावधान! शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दुसऱ्याकडे पैसे देताय? तुमचीही होईल अशी फसगत - Navakal", "raw_content": "\n शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी दुसऱ्याकडे पैसे देताय तुमचीही होईल अशी फसगत\nशेअर बाजारात कसं उतरायचं तिकडे कशी गुंतवणूक करायची याविषयी अनेकांकडे ज्ञान नसतं. त्यामुळे अनेक जण इतर गुंतवणूकदारांकडे आपले पैसे देतात आणि त्यांना गुंतवायला सांगतात. मात्र अशा वेळी मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असते. असाच प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कार्यालयातील कर्मचारी गोरखनाथ शिंदे यांची तब्बल २८ लाखांची फसवणूक करण्या�� आली आहे.\nऔरंगाबाद येथील हर्सूल येथे राहणारे गोरखनाथ शिंदे यांची ओळख ज्ञानदेव नारेळे यांच्याशी ओळख झाली. डीएसएन ट्रेड वर्ल्ड या फर्मच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचा दावा ज्ञानदेव यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून सुरुवातीला वैयक्तिक कर्ज काढून १२ लाख रुपये ज्ञानदेव यांच्या खात्यावर पाठवले. यानंतरही नारळेने ८ महिन्यांत पैसे परत करण्याच्या बोलीवर अधिक पैसे देण्याचा आग्रह धरला. त्यामुळे शिंदेंनी खासगी पतसंस्थेचे कर्ज घेऊन २ लाख रुपये नारळेस दिले. त्यानंतर काही दिवसांनी नारळे याने आणखी पैशांची मागणी केल्यानंतर शिंदे यांनी मित्राकडून हातउसने घेऊन २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नारळेच्या कार्यालयात नेऊन १० लाख ५० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर ३० मे रोजी २ लाख रुपये रोख दिले, असे एकूण २८ लाख रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.\nएवढे पैसे देऊनही परतावा न मिळाल्याने शिंदे यांनी पैशांचा तगादा लावला. तेव्हा त्यांनी ४ लाख रुपये परत केले. त्याच्याकडे मुद्दल २४ लाख रुपये बाकी आहेत.\nसतत पैशांची मागणी केल्यानंतर त्याने शिंदेंच्या नावाने १० व पत्नीच्या नावे १५ लाखांचे धनादेश दिले. तसा नोटरी करारनामासुद्धा केला आहे. यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर शिंदेंनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्याठिकाणी चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक सहाय्यक निरीक्षक शिवाजी चौरे तपास करीत आहेत.\nम्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास\nबँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी\nअनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई\nHDFC बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडीची मुदत वाढवली\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मा���्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune/indias-first-time-cafe-starts-in-the-pune-know-more-about-it-video-773125.html", "date_download": "2023-05-30T05:16:41Z", "digest": "sha1:6GEMGSF7ZGU2SFP654NULEBSOIG5UYEY", "length": 13536, "nlines": 175, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India's first time cafe starts in the Pune पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत! पाहा Video – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Time Cafe : पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत\nTime Cafe : पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत\nTime Cafe : तरुणांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात देशातील पहिला टाईम कॅफे सुरू झाला आहे.\nTime Cafe : तरुणांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात देशातील पहिला टाईम कॅफे सुरू झाला आहे.\nगौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा पण यावेळी प्रेक्षकांनी नाही तर..\n पुण्यातलं भारी 'रताळं'; आयुष्यात कधीच पाहिलं नसेल असं, तोंडात घालाल बोटं\nप्रेम प्रकरणाचा भयानक शेवट, प्रेयसीचे प्रियकरावर चाकून सपासप वार; पुणे हादरलं\nउन्हाळ्यात मसाले बनवण्यासाठी ‘या’ पारंपरिक यंत्राला पुणेकरांकडून पसंती, Video\nपुणे, 14 ऑक्टोबर : बदलत्या काळातील शहराची गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स सुरू झाली. हॉटेलनंतर कॅफे हा देखील महानगरांचा अविभाज्य भाग बनली आहेत. आवडते ब्रेव्हरेज, शांतता आणि कामासाठी, मित्रांसोबत वेळ घालवायला निवांत जागा या वैशिष्ट्यांमुळे कॅफे तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. तरुणांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात देशातील पहिला टाईम कॅफे सुरू झाला आहे. या कॅफेमध्ये तेथील पदार्थांना नाही तर वेळेची किंमत मोजावी लागते.\nपुण्यातील भोसले नगरमध्ये साडेपाच हजार स्केवअर फुट प्रशस्त जागेत टाईम कॅफे या संकल्पनेवर आधारित मौजी कॅफे पुण्यात सुरू करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही प्रत्येक तासासाठी दीडशे रूपये मोजून हा कॅफे वापरु शकता. या तासाभरात तुम्हाला वेगवेगळ्या कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, हॉट चॉकलेट ही ब्रेव्हरेज मिळू शकतील. त्याचबरोबर तुम्हाला स्वत: हवं तसं ब्रेड जाम बटर खायचं असेल तर ही सोय देखील या कॅफेमध्ये आहे.\nउन्हाळ्यात मसाले बनवण्यासाठी ‘या’ पारंपरिक यंत्राला पुणेकरांकडून पसंती, पाहा काय आहे वैशिष्ट्य, Video\nप्रेम प्रकरणाचा भयानक शेवट, प्रेयसीचे प्रियकरावर चाकून सपासप वार; पुणे हादरलं\nलग्नाच्या निमंत्रणाचा बदलला पॅटर्न, पण या व्यवसायावर आलं मोठं संकट\nअजितदादांनी हॉटेल मालकाला शॉवर खाली उभं केलं, पुढे काय झालं\n पुण्यातलं भारी रताळं; आयुष्यात कधीच पाहिलं नसेल असं, तोंडात घालाल बोटं\nपुण्यात भरधाव दुचाकीनं महिलेला उडवलं; अंगावर काटा आणणारा अपघाताचा Video\nसंसद भवनाच्या उद्घाटनातील 'त्या' गोष्टीवरून पवारांचा संताप; भाजपला सुनावलं\n...तर आम्ही संसद भवनाच्या उद्घाटनाला आलो असतो; सुप्रिया सुळेंनी सांगितलं नाराजीचं कारण\n मुलाला तुडवत गेली घोडी, पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक VIDEO\nGautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा पण यावेळी प्रेक्षकांनी नाही तर.. NCP आमदाराच्या बर्थडेतील प्रकार\nअजितदादांच्या दाव्यानं काँग्रेसचं टेन्शन वाढलं; पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान\nअनेकदा कामासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तींना जेवणाचा डबा कुठं खायचा हा प्रश्न असतो. या कॅफेमध्ये येऊन तुम्ही जेवणाचा डबा देखील खाऊ शकता. या कॅफेत ग्रंथालय देखील आहे. या ग्रंथालयात तुम्हाला पुस्तकं देखील वाचता येतात. गरम कॉफी सोबत पुस्तकं वाचण्याची सोय देखील या कॅफेत करण्यात आली आहे.\nपुण्यातील 'वर्ल्ड फेमस मठ्ठा', एकदा प्याल तर पुन्हा याल\nपुण्यात आता ऑफिस स्पेस ही संकल्पना वेगानं विकसित होत आहे. या कॅफेचा काही भाग ऑफिससाठी भाड्याने दिला जातो. त्या ठिकाणी तुमचे ऑफिसच्या मीटिंग्ज, रोजचे काम, प्रेझेंटेशनची तयारी हे सर्व करण्याची सोय आहे. या ऑफिसमधील सर्व वस्तू कलात्मक पद्धतीनं सजवलेल्या आहेत. त्यामुळे ऑफिसच्या टिपिकल वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणात काम करण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तसंच या कामातून ब्रेक म्हणून येथील ब्रेव्हरेजचा आनंद घेण्याची सोय देखील तुम्हाला आहे.\n'टाईम कॅफे ही एक रशियन संकल्पना आहे. रशियात या पद्धतीचे अनेक कॅफे आहेत. त्यामध्ये ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या वेळेनुसार जागा दिली जाते. ऑफिस, वेगवेगळे समारंभ, मित्र-मैत्रिणींच्या सोबत वेळ घालवणे करणे या सर्व गोष्टींसाठी ही उपयोगी जागा आहे. इथे आम्ही ग्राहकांच्या वेळेची किंमत घेतो. देशातील हा पहिलाच टाईम कॅफे आहे,' अशी माहिती या कॅफेच्या मालक ब्रिंदा पुरोहित यांनी दिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ooacademy.co.in/9-december-2021-current-affairs-pdf-download/", "date_download": "2023-05-30T03:30:41Z", "digest": "sha1:ET46NK6PKTOUL7FF5HJIJCHHRY24ROA6", "length": 115133, "nlines": 425, "source_domain": "ooacademy.co.in", "title": "9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download", "raw_content": "\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\nDaily Current Affairs in Marathi: Current Affairs (चालू घडामोडी) हा सर्वात महत्वाचा विषय आहे आणि जर आपण आपला वेळ मनापासून समर्पित केला तर आपण या विषयातून खूप चांगले गुण मिळवू शकतो. Current Affairs (चालू घडामोडी) च्या संबधीत MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. हा विषय असा आहे ज्या बदल माहिती असेल तरच आपल्यला परीक्षेत उत्तरे देता येतात तेदेखील खूप कमी वेळात आणि तो वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नांना वापरता येतो. म्हणून या विषयात चांगले गूण मिळवण्यासाठी आपल्याला देशात आणि जगात काय चालले आहे याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.\nयेथे आम्ही Daily Current Affairs in Marathi मध्ये सर्व वर्तमानपत्रांमधून समकालीन घटनांचा सारांश आपल्यासमोर सादर करतो, ज्यामुळे आपला वेळ वाचतो आणि आपले ज्ञान वाढते. तर चला आपण आता चालू घडामोडी (Daily Current Affairs) 2021 | 09-December-2021 पाहुयात.\n1. NITI आयोगाने ‘ई-सवारी इंडिया ई-बस कोलिशन’ लाँच केले\nNational Institution of Transforming India (NITI) आयोगाने सुरू ‘ई-Sawaari भारत इलेक्ट्रिक बस युती’ कन्व्हर्जन्स ऊर्जा सेवा लिमिटेड (CESL), तसेच जागतिक रिसोर्सेस इंस्टिट्यूट, भारत (WRI भारत) भागीदारी आणि परिवर्तनाच्य�� शहरी गमनशीलता पुढाकार पासून समर्थन देणे. केंद्र आणि राज्य सरकार – विविध भागधारकांचे ज्ञान सामायिक करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.\nई-सवारी च्या माध्यमातून इंडिया इलेक्ट्रिक बस कोलिशनद्वारे, केंद्र-, राज्य- आणि शहर-स्तरीय सरकारी एजन्सी, ट्रान्झिट सेवा प्रदाते, मूळ उपकरण उत्पादक (OEMs), वित्तपुरवठा संस्था आणि सहायक सेवा पुरविल्या जाईल.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nजागतिक संसाधन संस्था, भारत सीईओ: ओपी अग्रवाल;\n$जागतिक संसाधन संस्था, भारत स्थापना: 2011;\nजागतिक संसाधन संस्था, भारत मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र.\n2. काझुवेली वेटलँड तामिळनाडूचे 16 वे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित\nतामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात स्थित काझुवेली पाणथळ प्रदेश हे 16 वे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केले आहे, पर्यावरण व वन सचिव, सुर्पिया साहू, पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या कलम 18 च्या उपकलम (1) अंतर्गत ही घोषणा करण्यात आली. काझुवेली पाणथळ प्रदेशांना दक्षिण भारतातील दुसरे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव, पुलिकट तलावानंतरच म्हटले जाते.\nहे अभयारण्य तामिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराला लागून आहे .\nकाझुवेली ही आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी आहे जी तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर 670 चौरस किमी पसरलेली आहे.\nटीप- पाणथळ जमिनीचा दक्षिण भाग 2001 मध्ये आरक्षित जमीन घोषित करण्यात आला होता.\nअभयारण्य विल्लुपुरम जिल्ह्यातील 13 गावांचा समावेश आहे.\nमध्य आशिया आणि सायबेरियातील लांब पल्ल्याच्या स्थलांतरित पक्ष्यांना राहण्यासाठी हे ठिकाण विविध प्रजातींच्या वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे.\n3. ओलाफ स्कोल्झ यांनी जर्मन चान्सलर म्हणून शपथ घेतली.\nजर्मन खासदारांनी अधिकृतपणे सोशल डेमोक्रॅट, ओलाफ स्कोल्झ यांना नवीन चान्सलर म्हणून निवडले आणि अँजेला मर्केलच्या 16 वर्षांच्या पुराणमतवादी शासनाचा अंत केला. ते त्यांच्या सोशल डेमोक्रॅट पार्टी, व्यवसायासाठी अनुकूल फ्री डेमोक्रॅट्स आणि ग्रीन्स, जर्मनीतील फेडरल स्तरावर यापूर्वी कधीही प्रयत्न न केलेल्या पक्षांच्या युतीने बनलेल्या सरकारचे नेतृत्व करतील.\n63 वर्षीय, स्कोल्झ यांनी यापूर्वी मर्केल प्रशासनादरम्यान चान्सलर आणि अर्थमंत्री म्हणून काम केले होते, त्यानंतर त्यांनी जर्मनीचे पुढील कुलगुरू म्हणून शपथ घेतली. ओलाफ स्कोल्झ यांनी किमान 369 मतांचे आवश्यक बहुमत मिळवले आहे.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nजर्मनीचे अध्यक्ष: फ्रँक-वॉल्टर स्टीनमायर.\n4. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने बीजिंग ऑलिम्पिकवर अमेरिकेचा बहिष्कार टाकला.\nकॅनडा युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियामध्ये मानवाधिकारांच्या चिंतेमुळे बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर राजनैतिक बहिष्कार टाकेल . व्हाईट हाऊस, ऑस्ट्रेलियन सरकार आणि यूके सरकारने फेब्रुवारीमध्ये चीनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा निषेध करण्यासाठी हिवाळी खेळांवर राजनैतिक बहिष्कार टाकल्याची पुष्टी केल्यानंतर ही घोषणा झाली.\nऑस्ट्रेलियाने बीजिंग ऑलिम्पिकवर बहिष्कार का टाकला\nऑस्ट्रेलियाच्या परकीय हस्तक्षेप कायद्यापासून ते अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या घेण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर चीनशी झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला.\nकॅनडाने बीजिंग ऑलिम्पिकवर बहिष्कार का टाकला\nअमेरिकेच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून Huawei Technologies चे मुख्य आर्थिक अधिकारी आणि कंपनीच्या संस्थापकाची मुलगी, Meng Wanzhou यांना कॅनडाने अटक केल्यानंतर, डिसेंबर 2018 मध्ये चीनने दोन कॅनेडियन लोकांना अटक केल्यापासून कॅनडा आणि चीनमधील संबंध खराब झाले आहेत.\nयुनायटेड किंगडमने बीजिंग ऑलिम्पिकवर बहिष्कार का टाकला\nयूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की चीनमधील कथित मानवाधिकार उल्लंघनामुळे कोणतेही मंत्री उपस्थित राहणार नाहीत.\n5. फिच रेटिंगने भारताचा FY22 GDP वाढीचा अंदाज 8.4% पर्यंत कमी केला\nFitch Ratings ने आर्थिक वर्ष 2021-22 (FY22) मध्ये भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 8.4 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे आणि ऑक्टोबर 2021 च्या 8.7 टक्के (FY22) आणि 10 टक्क्यांच्या रेटिंग अंदाजाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23 साठी वाढीचा अंदाज 10.3 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.\nभारताचा GDP FY22 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत FY22 च्या Q2 मध्ये 11.4 टक्क्यांनी वाढला आहे. FY22 मध्ये एप्रिल-जून तिमाहीत FY23 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत अर्थव्यवस्था 4 टक्क्यांनी घसरली आहे.\nकोविड-19 मुळे आर्थिक वर्ष 21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी घसरली होती.\nरेटिंग एजन्सीने हेडलाइन चलनवाढ 2021 मध्ये 5 टक्क्य��ंवरून 2022 मध्ये सरासरी 4.9 टक्के आणि 2023 मध्ये 4.2 टक्के राहण्याची अपेक्षा केली आहे.\nभारतात, एक तृतीयांश पेक्षा कमी लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि नवीन ओमिक्रॉन प्रकार पुनर्प्राप्तीसाठी नवीन धोका निर्माण करतो.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nफिच रेटिंग अध्यक्ष: इयान लिनेल;\nफिच रेटिंग मुख्यालय: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स.\n6. indiagold सह Shivalik SFB ने डिजिटल सोन्यासाठी कर्ज सुरू केले.\nशिवालिक स्मॉल फायनान्स बँक (SSFB) ने डिजिटल गोल्ड वर भारतातील पहिले कर्ज लॉन्च करण्यासाठी फिनटेक फर्म, इंडियागोल्डसोबत भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. हा करार ग्राहकांना त्यांच्या डिजिटल गोल्ड बॅलन्सचा वापर करून रु. पर्यंतचे झटपट आणि डिजिटल कर्ज मिळवण्यास सक्षम करेल. 60,000 आणि केवळ 1% च्या मासिक व्याजाने सुरू होणारी सुवर्ण कर्जे अखंडपणे मिळेल.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nशिवालिक स्मॉल फायनान्स बँकेचे मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश;\nशिवालिक स्मॉल फायनान्स बँक एमडी आणि सीईओ: सुवीर कुमार गुप्ता.\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n7. PayPhi ने टोकनायझेशन सेवा लाँच केली जी RuPay कार्डांना सपोर्ट करते.\nPhi Commerce’s API (Application Programming Interface) पहिले डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म, PayPhi NTS साठी RuPay कार्डचे टोकनीकरण समर्थन करणारी पहिली प्रमाणित टोकनायझेशन सेवा बनली आहे. NPCI चे NTS प्लॅटफॉर्म TROF सह भागीदार व्यापारी आणि समुच्चय प्रदान करण्यासाठी PayPhi टोकनायझेशन सेवा सक्षम करते. टोकन रेफरन्स ऑन फाइल (TROF) संवेदनशील कार्डधारक डेटा यादृच्छिकपणे व्युत्पन्न केलेल्या 16 अंकी संख्यांमध्ये बदलते ज्याला “टोकन” म्हटले जाते.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:\nNPCI ची स्थापना: 2008;\n$NPCI मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र;\nNPCI MD आणि CEO: दिलीप आसबे.\n8. RBI ने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदनगर, महाराष्ट्र वर अनेक निर्बंध लादले आहेत, ज्यात ग्राहकांसाठी रु. 10,000 पर्यंत काढण्यावरील निर्बंधांचा समावेश आहे. RBI ने बँकिंग रेग्युलेशन अँक्ट, 1949 च्या कलम 35 A च्या पोटकलम (1) अंतर्गत बँकिंग रेग्युलेशन अँक्ट, 1949 च्या कलम 56 सह सहा महिन्यांसाठी वाचलेल्या अधिकारांच्या वापरात निर्देश जारी केले आहेत.\nनगर बँक, RBI च्या पूर्वपरवानगीशिवा���, कोणतीही कर्जे आणि अग्रिम मंजूर किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व घेऊ शकत नाही, कोणतेही पेमेंट वितरित करू शकत नाही\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे:\nनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्यालय: अहमदनगर, महाराष्ट्र;\n$नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी : व्ही. रोकडे;\nनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे घोषवाक्य: ‘एक कुटुंब… एक बँक’.\n9. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ रोपेश गोयल यांना “यंग जिओस्पेशिअल सायंटिस्ट” पुरस्कार\nIIT- कानपूर येथील रोपेश गोयल यांनी भारतीय जिओइड मॉडेल आणि संगणकीय सॉफ्टवेअर विकसित करण्यात त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल ‘यंग जिओस्पेशियल सायंटिस्ट’ पुरस्कार जिंकला. अंतराळ आयोगाचे सदस्य, भारत सरकार, आणि माजी ISRO चेअरमन AS किरण कुमार यांनी Geospatial World ने आयोजित केलेल्या DigiSmart India 2021 परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान गोयल यांना हा पुरस्कार प्रदान केला.\nभूगोल आणि भू-स्थानिक अभ्यासाकडे प्रबळ प्रवृत्ती असलेल्या रचापुडी कामाक्षी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2011 पासून दरवर्षी 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होनहार शास्त्रज्ञांना ‘यंग जिओस्पेशिअल सायंटिस्ट’ पुरस्कार आणि सुवर्णपदक प्रदान केले जात आहे. रचापुडी कामाक्षी मेमोरियल ट्रस्ट ही एक संस्था आहे जी विद्यार्थी आणि तरुण आणि प्रतिभावान व्यक्तींना भूस्थानिक विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कल्पना आणि संशोधन कार्य करण्यास मदत करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.\n10. निर्मला सीतारामन फोर्ब्स 2021 च्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये 37 व्या क्रमांकावर आहेत.\nभारताच्या अर्थमंत्री (FM), निर्मला सीतारामन यांनी फोर्ब्सच्या 2021 च्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किंवा फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या 18 व्या आवृत्तीत 37 व्या स्थानावर आहे. तिला सलग तिसऱ्या वर्षी या यादीत स्थान मिळाले आहे. 2020 मध्ये त्या यादीत 41व्या आणि 2019 मध्ये 34व्या क्रमांकावर होत्या. भारतातील सातव्या महिला अब्जाधीश आणि सर्वात श्रीमंत स्वयंनिर्मित अब्जाधीश, फाल्गुनी नायर, संस्थापक आणि CEO, Nykaa या यादीत 88व्या स्थानावर होत्या. फोर्ब्स 2021 च्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध���ये फक्त 4 भारतीय महिलांचा क्रमांक लागतो.\nयादीतील इतर भारतीय महिला:\nरोशनी नादर मल्होत्रा, HCL टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा, भारतातील सूचीबद्ध IT कंपनीचे नेतृत्व करणारी पहिली महिला या यादीत 52 व्या स्थानावर आहे.\nबायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक किरण मुझुमदार-शॉ या यादीत ७२व्या स्थानावर आहेत. तिने 1978 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या सूचीबद्ध बायोफार्मास्युटिकल फर्मची स्थापना केली.\nजगातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला, मॅकेन्झी स्कॉट, लेखक आणि Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांची माजी पत्नी फोर्ब्सच्या 2021 च्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये अव्वल स्थानावर आहे, ज्यांनी 17 पैकी 15 पैकी अव्वल स्थान पटकावणाऱ्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांची जागा घेतली.\nयुनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या महिला आणि रंगाची (काळी) पहिली व्यक्ती कमला हॅरिस यांना यादीत दुसरे स्थान मिळाले.\nअमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला जेनेट येलेन या यादीत ३९व्या स्थानावर आहेत.\nया यादीत ओप्रा विन्फ्रे (23), जॅसिंडा आर्डर्न (34), रिहाना (68) आणि इतरांचा समावेश आहे.\nटेलर स्विफ्ट (वय 31 वर्षे) ही 78 व्या क्रमांकावर आहे.\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n11. एशिया पॉवर इंडेक्स 2021: भारत चौथ्या क्रमांकावर आहे\nLowy Institute Asia Power Index 2021 नुसार, भारताने 26 देशांपैकी 100 पैकी 37.7 गुणांसह आशिया-पॅसिफिक प्रदेशातील 4व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली देश आहे. भारताचा एकूण गुण 2020 च्या तुलनेत 2 गुणांनी घसरला आहे. 2021 मध्ये भारत पुन्हा मोठ्या पॉवर थ्रेशोल्डपासून कमी आहे. 2021 मध्ये एकूण धावसंख्येमध्ये खाली जाणारा आशियातील 18 देशांपैकी भारत एक आहे.\nआशिया-पॅसिफिक क्षेत्रातील एकूण शक्तीसाठी शीर्ष 10 देश आहेत:\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:\nलॉई इन्स्टिट्यूट बोर्डाचे अध्यक्ष: फ्रँक लोवी एसी;\nलोवी संस्थेचे मुख्यालय: सिडनी, ऑस्ट्रेलिया.\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n12. जागतिक Inequality अहवाल 2022 जाहीर\nफ्रान्स-आधारित जागतिक विषमता प्रयोगशाळेने “जागतिक Inequality अहवाल 2022” नावाचा अहवाल प्रकाशित केला. हा अहवाल लुकास चॅन्सेल यांनी लिहिला आहे, ते जागतिक असमानता लॅबचे सह-संचालक आहेत. प्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांनी याचे सूत्रसंचालन केले. 2021 मध्ये भारतीय लोकसंख्येच्या शीर्ष 10 टक्के आणि शीर्ष 1 टक्के लोकांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात अनुक्रमे 57 टक्के आणि 22 टक्के वाटा आहे, तर तळाच्या 50 टक्के लोकांचा वाटा 13 टक्क्यांवर गेला आहे.\nअमेरिका या सर्वात श्रीमंत राष्ट्राचे प्रमाण 1 ते 17 आहे. जागतिक लोकसंख्येपैकी सर्वात श्रीमंत दहा लोकांकडे जागतिक उत्पन्नाच्या 52 टक्के हिस्सा आहे. दुसरीकडे, निम्म्या गरीब लोकसंख्येला जागतिक उत्पन्नाच्या 8.5 टक्के कमाई मिळते.\nमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका (MENA) हे जगातील सर्वात असमान प्रदेश आहेत, तर युरोपमध्ये सर्वात कमी असमानता पातळी आहे. युरोपमध्ये, शीर्ष 10 टक्के उत्पन्नाचा वाटा सुमारे 36 टक्के आहे, तर MENA मध्ये ते 58 टक्के आहे.\nभारतातील असमानतेवरील प्रमुख निष्कर्षांचे विश्लेषण:\nअहवालात असे नमूद केले आहे की भारतातील शीर्ष 1% लोकसंख्येकडे 2021 मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांशपेक्षा जास्त हिस्सा आहे.\nलोकसंख्येच्या खालच्या अर्ध्या लोकांची कमाई फक्त 13.1 टक्के आहे.\nहे अधोरेखित करते की भारताने स्वीकारलेल्या आर्थिक सुधारणा आणि उदारीकरणाचा सर्वाधिक फायदा शीर्ष 1 टक्के लोकांना झाला आहे.\nअहवालात भारताची ओळख गरीब आणि असमान देश म्हणून करण्यात आली आहे, ज्यामध्ये श्रीमंत उच्चभ्रू आहेत.\nभारतातील 1 टक्के श्रीमंत लोक 2021 मध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी 22% आहेत, तर शीर्ष 10% लोकांकडे 57% उत्पन्न आहे.\n13. राम नाथ कोविंद यांनी भारतीय नौदलाच्या स्क्वॉड्रनला ‘प्रेसिडेंट्स स्टँडर्ड’ सादर केले.\nभारताचे राष्ट्रपती, राम नाथ कोविंद यांनी भारतीय नौदलाच्या 22 व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वॉड्रनला ‘राष्ट्रपती मानक’ सादर केले, ज्याला किलर स्क्वाड्रन म्हणूनही ओळखले जाते, नौदल डॉकयार्ड, मुंबई, महाराष्ट्र येथे आयोजित समारंभपूर्वक परेडमध्ये. या प्रसंगी, टपाल विभागाने एक विशेष दिवस कव्हर आणि एक स्मरणीय तिकीट जारी केले आहे. 2021 हे वर्ष क्षेपणास्त्र वेसल स्क्वॉड्रनच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण करत आहे, ज्याला किलर्स म्हणूनही ओळखले जाते.\n22 वेसल स्क्वॉड्रन बद्दल:\n1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान 22 व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वॉड्रनने ‘ऑपरेशन ट्रायडंट’ केले आणि पाकिस्तानच्या कराची बंदरावर बॉम्बफेक केली.\nस्क्वॉड्रनने ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम यासह अनेक मोहिमांमध���ये आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर वाढलेल्या सुरक्षा स्थितीत देखील भाग घेतला आहे .\nस्क्वॉड्रनला 1 महावीर चक्र, 7 वीर चक्र आणि 8 नौसेना पदके (शौर्य) यासह अनेक युद्ध सन्मान मिळाले आहेत.\nऑक्टोबर 1991 मध्ये मुंबई, महाराष्ट्रात 10 वीर वर्ग आणि 3 प्रबल वर्गाच्या क्षेपणास्त्र नौकांसह 22 व्या मिसाईल वेसल स्क्वाड्रनची औपचारिक स्थापना करण्यात आली.\n14. भारतीय शटलर पीव्ही सिंधूने BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2021 मध्ये रौप्यपदक जिंकले.\nभारतीय शटलर आणि 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू, जगातील 7 व्या क्रमांकावर, 2021 बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रौप्यपदक जिंकले. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) ज्याला अधिकृतपणे HSBC BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2021 म्हणून ओळखले जाते. विद्यमान जगज्जेती PV सिंधू 2018 मध्ये BWF वर्ल्ड टूर फायनल जिंकली आणि ही कामगिरी करणारा एकमेव भारतीय ठरली.\n15. सार्क चार्टर डे: 8 डिसेंबर\nदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) चार्टर डे दरवर्षी 8 डिसेंबर रोजी सार्क चार्टर स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या वर्षी प्रादेशिक गटाचा 37 वा वर्धापन दिन आहे. ढाका, बांगलादेश येथे झालेल्या पहिल्या सार्क शिखर परिषदेत या सनदेवर बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सार्क देशांच्या प्रमुखांनी किंवा सरकारच्या नेत्यांनी स्वाक्षरी केली.\nसर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:\nसार्क अध्यक्षपद : नेपाळ;\nसार्कचे सरचिटणीस: इसाला रुवान वीराकून (श्रीलंका);\nसार्क सचिवालय: काठमांडू, नेपाळ.\n16. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन: 09 डिसेंबर\nभ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन पाळला जातो . 31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या कराराच्या पारित झाल्यापासून हा दिवस पाळला जातो . 2021 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन प्रत्येकाचे हक्क आणि जबाबदाऱ्या ठळक करण्याचा प्रयत्न करतो – ज्यात राज्ये, सरकारी अधिकारी, नागरी सेवक, कायदा अंमलबजावणी अधिकारी, मीडिया यांचा समावेश आहे.\nYour right, your role: say no to corruption ही आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2021 ची थीम आहे.\n31 ऑक्टोबर 2003 रोजी, जनरल असेंब्लीने भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन स��वीकारले आणि सरचिटणीसांनी युनायटेड नेशन्स ऑफीस ऑन ड्रग्स अँड क्राइम (UNODC) ला राज्य पक्षांच्या अधिवेशनाच्या परिषदेसाठी सचिवालय म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली (रिझोल्यूशन 58/4). भ्रष्टाचाराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्याशी लढा आणि प्रतिबंध करण्यासाठी अधिवेशनाच्या भूमिकेबद्दल विधानसभेने 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नियुक्त केला.\n17. विक्टिम्स प्रिव्हेंट जेनोसाइड रीमेम्बरंस डे: 9 डिसेंबर\nनरसंहाराच्या गुन्ह्यातील बळींचा स्मरण आणि सन्मानाचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी 9 डिसेंबर रोजी हा साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश नरसंहार अधिवेशनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि त्याचा मुकाबला आणि प्रतिबंध करण्यात त्याची भूमिका आहे.\n9 डिसेंबर 2021 हा नरसंहाराच्या गुन्ह्यातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण आणि सन्मान दिन आणि या गुन्ह्याला प्रतिबंध, तसेच 1948 च्या वंशसंहाराच्या गुन्ह्याच्या प्रतिबंध आणि शिक्षेच्या अधिवेशनाचा 73 वा वर्धापन दिन आहे.\n18. पद्मश्री पुरस्कार विजेते नंदा किशोर प्रस्टी यांचे निधन\nपद्मश्री पुरस्कार विजेते , ओडिशातील सुप्रसिद्ध शिक्षक, नंदा किशोर प्रस्टी (नंदा सर) यांचे निधन झाले. 9 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील कांतिरा गावचा होते. नंदा किशोर प्रस्टी, इयत्ता 7 उत्तीर्ण, यांनी आपल्या आयुष्यातील अनेक दशके जाजपूरमधील मुलांना आणि प्रौढांना मोफत शिक्षण देण्यासाठी समर्पित केली आहे आणि अशा प्रकारे ओडिशातील निरक्षरता निर्मूलनासाठी त्यांच्या निःस्वार्थ समर्पणासाठी प्रसिद्ध आहे.\nImportance of Daily Current Affairs in Marathi: Daily current affairs in Marathi (दैनंदिन चालू घडामोडी) मुळे आपल्याला MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये विचारण्यात येणाऱ्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांची तयारी करण्यास मदत होणार आहे तसेच Daily current affairs in Marathi (चालू घडामोडी) मुळे आपल्या सामान्य ज्ञानात वृद्धी होऊन परीक्षाभिमुख अभ्यास करण्यास सहाय्य होणार आहे.\n9 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n🌀 ८ डिसेंबर : दिनविशेष – घटना 🌀\n१७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा कि��्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.\n१९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.\n१९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.\n१९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.\n१९७१: भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.\n१९८५: सार्क परिषदेची स्थापना.\n२००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.\n२००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.\n२०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.\n🌀🌀 ८ डिसेंबर – जन्म 🌀🌀\n१७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)\n१७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८२५)\n१८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)\n१८७७: नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९५५)\n१८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)\n१८९७: हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)\n१९००: जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)\n१९३५: चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.\n१९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.\n१९४४: चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.\n१९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.\n🌀🌀 ८ डिसेंबर – मृत्यू 🌀🌀\n१९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९८)\n२०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)\n🌀९ डिसेंबर – घटना 🌀\n१७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला\n१८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली\n१९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिष��ेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.\n१९००: डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.\n१९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.\n१९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.\n१९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.\n१९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.\n१९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.\n१९९५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.\n🌀🌀 ९ डिसेंबर – जन्म 🌀🌀\n१५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.\n१६०८: कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)\n१८६८: नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)\n१८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९५०)\n१८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)\n१९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.\n१९४५: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.\n१९४६: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उर्फ अँटोनिया एडवीज अल्बिना मैनो यांचा जन्म.\n१९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.\n🌀🌀 ९ डिसेंबर – मृत्यू 🌀🌀\n१९४२: हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९१०)\n१९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.\n१९९७: कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर१० ऑक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)\n२०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023)\n31 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n30 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n29 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n28 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n27 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n26 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n25 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n24 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n23 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n22 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n21 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n19-20 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n18 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n17 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n16 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n15 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\n14 डिसेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download\nMaharashtra Vanrakshak Bharti Syllabus-2023 PDF Download महाराष्ट्र वनरक्षक भारती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 – महाराष्ट्र वन विभाग लवकरच महाराष्ट्र राज्यातील 10वी/12वी उत्तीर्ण पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी महा वनरक्षक भरती अधिसूचना प्रकाशित करेल. ही भरती 2019 मध्ये 900 रिक्त जागांसाठी करण्यात आली होती. त्यानंतर वनविभाग द्वारे कोणतीही भरती करण्यात आली नाही. आता अशी अपेक्षा आहे […]\nVan Vibhag Bharti 2023, Apply Online Form Best Coaching Classes Ooacademy: वनविभाग भारती 2023: महाराष्ट्र वन विभागाने 1 मार्च 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर लेखापाल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र वनविभाग भारती 2023 (महाराष्ट्र वन भर्ती 2023) मध्ये लेखापाल पदासाठी एकूण 127 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. वनविभाग भारती 2023 साठी अर्ज […]\nमहाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023 महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, अंगणवाडी सुपरवायझर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक 2023, मराठी अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती 2023 प्रश्नपत्रिका, महाराष्ट्रातील […]\nTalathi Bharti Questionpapers PDF Download तलाठी भारती प्रश्नपत्रिका PDF: तुम्ही तलाठी भारती 2023 ची तयारी करत आहात का तुम्ही तलाठी प्रश्नपत्रिका pdf शोधत आहात का तुम्ही तलाठी प्रश्नपत्रिका pdf शोधत आहात का मग तुम्ही उजव्या पानावर आहात. तलाठी भारती 2023 शोधत असलेला प्रत्येक उमेदवार मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात शोधत राहतो. तलाठी भारतीच्या मागील वर्षाच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुमच्या सरावासाठी दिल्या आहेत. येथे […]\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके यावि���यी तलाठी भरती 2023\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Bharti 2023 महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत. talathi भरती 2019 मध्ये राबविण्यात आलेली होती. यानंतरची तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता […]\nतलाठी भरती 2023 Talathi Recruitment 2023 तलाठी भरतीसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असून, या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता अखेर तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांच्या वादावर सरकारने निर्णय घेतला असून लेखी आदेश जाहीर केला आहे. अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गांनाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली […]\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023 अंगणवाडी सूपरवायजर(Anganwadi Supervisor) किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद प्रामुख्याने जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत फक्त महिला वर्गासाठी जिल्हा पातळीवर भरले जाते . अंगणवाडी सूपरवायजर ही महिलासाठी खूप महत्वाचे आणि खूपच चांगले असे पद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या अंगणवाडी सूपरवायजर पद भरतीसाथी प्रयत्न करायला हवे. कारण नोकरी करताना देखील महिला वर्गाचा अधिक सहभाग असतो […]\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download: येथे आम्ही मागील 5 वर्षांच्या GPSSB मुख्य सेविका परीक्षेचे पेपर्स उत्तर कीसह सामायिक केले आहेत. मुख्य सेविका मागील पेपर परीक्षेपूर्वी तयारी सुरू करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरतील. आपल्या सर्वांना माहित आहे की महिला उमेदवारांसाठी गुजरात सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. मुख्य सेविका परीक्षा 2022 […]\nनवोदय प्रश्नपत्रिका free pdf डाउनलोड करा\nनवोदय विद्यालय प्रवेशाची माहिती || Navoday Vidhyalay admission information राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज कर��वे लागत असत. पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ही निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत […]\nनवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया || Navoday Vidhalaya Sathi Entrance Prosses\nनवोदय विद्यार्थी 6 प्रवेश 2023 ( Navodaya Class 6 Admission 2023): जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेशपत्र 2023 2023 साठी JNVST वर्ग 6 चे हॉल तिकीट cbseitms.rcil.gov वर मिळू शकते. 6 2023 (JNVST वर्ग 6 हॉल तिकीट 2023) इच्छुक उम्मीदवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत नवोदय विद्यालय 6 अनुप्रयोग फॉर्म 2023 भरू शकता. 2023 मध्ये नवोदय […]\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: सर्व तपशील PDF Download\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी, त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय माध्यम-सह-मेरिट शिष्यवृत्ती (NMMS) सुरू करण्यात आली. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NMMS परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम निर्धारित करते. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी NMMS अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या पॅटर्नशी समक्रमितपणे परीक्षेची तयारी केली पाहिजे. NMMS […]\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स नवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 आणि 9- नवोदय विद्यालय समितीने इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वी साठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा 2022-23 जाहीर केल्या आहेत. परीक्षे तारीख 2023 इयत्ता 9 ची 11 फेब्रुवारी 2023 आहे. NVS वर्ग 6 […]\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना: CCEA कडून मान्यता मिळाल्यानंतर 2008 मध्ये केंद्रीय क्षेत्र योजना ‘नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम’ सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आठवीतील त्यांची गळती रोखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने आहे. माध्यमिक स्तरावर त्यांचे शिक्षण सुरू ठेवा. इयत्ता नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख नवीन शिष्यवृत्ती [���]\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे राष्ट्रीय माध्यम सह गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागू केली जाते. ही शिष्यवृत्ती समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी आहे. nmms परीक्षेत विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेचे आणि शैक्षणिक योग्यतेचे मूल्यमापन करण्यात आले. MAT आणि SAT […]\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा: NMMS 2023 – — ( ) (NMMS) . हे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने लागू केले जाते. NMMS costs 12,000 Indian rupees. दरवर्षी, ही MCM शिष्यवृत्ती नोव्हेंबर महिन्यात सक्रिय केली जाते […]\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका खाली दिल्या आहेत. जे उमेदवार NMMS चा अभ्यास करत आहेत ते खालील लिंकवरून महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका या पृष्ठावर दिलेल्या pdf स्वरूपात उपलब्ध आहेत. जे उमेदवार आगामी सत्रात बसणार आहेत ते परीक्षेसाठी सराव करू शकतात. NMMS प्रश्नपत्रिका […]\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका Maharashtra NMMs: https://www.Ooacademy.co.in/schools/Maharashtra-nmms/ NMMs परीक्षा मॉडेल प्रश्नपत्रिका 8 वी इयत्ता पीडीएफ डाउनलोड pdf : तुम्हाला नॅशनल मीन्स कम-मेरिट स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे का. तर, आम्ही तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात आणि ही शिष्यवृत्ती जिंकण्यात मदत करण्यासाठी आहोत. तुम्‍हाला तुमच्‍या अभ्यासाविषयी खरोखरच उत्कट इच्छा असल्‍यास आणि तुम्‍ही आर्थिक […]\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS). NMMS ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि ती MHRD अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2008 मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे NMMS चे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारांद्वारे आयोजित NMMS परीक्षेद्वारे केली जाते. […]\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS). NMMS ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि ती MHRD अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2008 मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे NMMS चे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारांद्वारे आयोजित NMMS परीक्षेद्वारे केली जाते. […]\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम nmms शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2022-23 शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 ची घोषणा नुकतीच प्रसिद्ध झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (NMMS) 2022-23 वर्ष 2007-08 पासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांचा आठवी इयत्तेच्या शेवटी शोध घेण्यासाठी आणि हुशार विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, […]\nखाली तुम्हाला महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका सापडतील. NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका खाली नमूद केलेल्या URL वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका या वेबसाईटवर pdf स्वरूपात प्रदान केल्या आहेत. आगामी सत्रात बसण्याची योजना असल्यास उमेदवार परीक्षेसाठी सराव करू शकतात. Maharashtra NMMS Question Paper 2021 Click Here for Answer Key. More Maharashtra NMMS […]\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23 NMMS परीक्षेबद्दल मराठी माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण अशा परीक्षा बद्दल जाणून घेणार आहोत जी विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना नेहमी आर्थिक सहाय्य क���त असते. अशा परीक्षा बद्दल आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणता वेळ […]\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kaise Banave Age Educational Qualification education अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi superwiser, Paryavekshaka kaise banave *अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रुप जॉईन करा* अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave LATEST POST👇👇👇 […]\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कागदपत्रे यादी || Anganwadi Paryavekshika Exam Document List Pdf Download अंगणवाडी पोषण आहार योजना महाराष्ट्र pdf अंगणवाडी सेविका भरती महाराष्ट्र 2023, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार बावीस सुपरवायझर भरती उस्मानाबाद अंगणवाडी सुपरवायझर भरती अंगणवाडी सुपरवायझर भरती महाराष्ट्र 2023. अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा […]\nMaharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi 2023 अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी असणारे महत्त्वाचे पद आहे. या मध्ये पुरुष उमेदवार अपात्र ठरतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका Anganwadi Supervisorया पदाची भरती जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्रामध्ये केली जाते. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची काठिण्यपातळी पदवी पर्यंतची आहे. मराठी विषयासाठी काठिण्यपातळी बारावीपर्यंतची आहे. इतर विषयांसाठी पदवी ही […]\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक Mark List जाहीर PDF Download\nLokseva Hakk Kayada 2015 RTS Act Maharashtra State तोंडओळख : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तीना पारदर्शक , कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्याकरिता आणि त्तसंबंधीत व तदानुषणगीक. बाबीकरिता तरतूद करण्यासाठी सदर अधिनियम करण्यात आला. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते. राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि […]\nमहाराष्ट्रातील पंचायत राज IMP Question\nमहाराष्ट्रातील पंचायत राज- आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज……..सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे. – 1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ==> स्थानिक स्वराज्य संस्था – 2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ==> स्थानिक स्वराज्य संस्था – 2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती \nमानव विकास निर्देशांक HDI India -2023\nमानव विकास निर्देशांक 2023 जारी करणारी संस्था – UNDP भारत HDI (मानव विकास उत्तर की उत्तर) (2023) 132 आहे. या शेवटच्या वर्षाच्या तुलनेत 1 स्थानाची घट झाली आहे. भारताच्या या इंडेक्समध्ये 0.633 अंक भेटले. गेल्या वर्षी ०.६४५ था. HDI मोजण्याचे निकष – 1. दीर्घ आणि निरोगी जीवन 2. ज्ञानाची सुगमता 3. योग्य राहणीमान 2019 च्या […]\nवर्षभरातील महत्वाचे दिन विशेष\nवर्षभरातील महत्वाचे दिन विशेष महत्त्वाचे दिवस आणि तारखा 2023: च्या महत्त्वाच्या तारखा आणि दिवस: RRB NTPC, गट D, SSC CGL, CHSL, PSC, राज्य परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांची आणि तारखांची यादी महिन्यानुसार आयोजित केली आहे. प्रत्येक स्पर्धात्मक/शासकीय परीक्षेत विशेषत: महत्त्वाचे दिवस आणि तारखांचे दोन ते तीन प्रश्न असतात. ही यादी […]\nIMP चालू घडामोडी 2023 PDF Download In Marathi @ooacademy 8010457760 1) 2021 च्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची थीम काय आहे 1) नृत्य ही कला आहे 2) नृत्याची कला 3) नृत्याचा उद्देश 4) डान्स विथ वर्ल्ड उत्तर: पर्याय 3) नृत्याचा उद्देश स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2021 ची थीम नृत्याचा उद्देश 2. आंतरराष्ट्रीय जाझ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी […]\nChalu Ghadamodi questionTest Series-3 2023 1) महाराष्ट्र 2) आसाम 3) उत्तर प्रदेश 4) गुजरात 1) आंध्रप्रदेश 2) गुजरात 3) ओडिशा 4) केरळ 1) रायपूर 2) काचार 3) मंडी 4) ठाण Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023 1) सिरम इन्स्टिटयूट 2) हेटेरो 3) सिपला 4) मायलॅन 1) बील ॲन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन 2) ॲमेनेस्टी इंटरनॅशनल 3) ऐलान […]\nचालू घडामोडी 2023 १) १५ ऑक्टोंबर २) २० ऑक्टोंबर ३) २५ ऑक्टोंबर ४) ३० ऑक्टोंबर १) मिग्युएल डियाझ कनेल २) इमॅन्युएल मॅक्रॉन ३) जाइर बोल्सोनारो ४) गोताबाया राजपक्षे जपान देशाच्या वायव्य भागाला सप्टेंबर २०२० मध्ये कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला १) हायसेन चक्रीवादळ २) तौक्ते चक्रीवादळ […]\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023)\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023) 1) दक्षिण कोरिया 2) क्युबा 3) इराक 4) चीन गट ‘अ’ गट ‘ब‘ पर्यायी उत्तरे- 1) १-अ,२-ब,३-��,४-ड 2) १-क,२-ब,३-अ,४-ड 3) १-ड,२-ब,३-क,४-अ 4) १-ब,२-क,३-अ,४-ड 1) वाराणशी 2) बंगलोर 3) चेन्नई 4) नागपूर चालू घडामोडी टेस्ट-२ (2023) 1) श्वानपथकांची माहिती देणारे 2) बॉम्ब स्कॉडपथकांची माहिती देणारे 3) […]\nचालू घडामोडी सराव परीक्षा -1 || Current Affairs Practice Exam-1 : माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO,,, “www.Ooacademy.co.in” . आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. 3) मुंबई 4) पुणे […]\nSRPF Police Shipai Bharti Exam syllabus PDF Download 2023 SRPF महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 अपूर्णांक व त्याचे प्रकारम.सा.वी आणि ल.सा.वी.वर्ग व वर्गमूळघन व घनमूळशेकडेवारीभागीदारीगुणोत्तर व प्रमाणसरासरी SRPF Police Shipai Bharti Exam syllabus PDF Download 2023 सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2023 For General Science विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास […]\nमहाराष्ट्र महिला पोलिस शिपाई शारीरिक व शैक्षणिक पात्रता 2022\nमहाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download\nमहाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 Maharshtra पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो. विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण […]\n ३ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार \nMaharashtra Police Bharti Exam Kagadpatre Yadi List Of Documents पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/mahavikas-aghadi-dominates-market-committees-in-vidarbha", "date_download": "2023-05-30T05:43:29Z", "digest": "sha1:ZQA6N53FUVRHC5CZ653PC4PHVMXVBL23", "length": 11447, "nlines": 65, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Vidarbh APMC Election । विदर्भात बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व । Mahavikas Aghadi dominates market committees in Vidarbha", "raw_content": "\nVidarbh APMC Election : विदर्भात बाजार समित्���ांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व\nविदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपला नाकारले असून, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.\nAPMC Election Vidarbh विदर्भात पहिल्या टप्प्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपला नाकारले असून, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.\nनागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीची निवडणूक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी प्रतिष्ठेची केली होती.\nकेदार गटापासून वेगळे झालेल्या सचिन किरपान यांनी केदारांच्या विरोधात शेतकरी सहकारी उभे केले.\nपरिणामी केदार यांनी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी युती केली. मात्र तरीही त्यांना रामटेक बाजार समिती आपल्याकडे राखता आली नाही. किरपान यांनी एकूण १४ जागा जिंकल्या.\nत्यापैकी सेवा सहकारी सोसायटी गटातील सर्व ११ जागांचा समावेश आहे. व्यापारी-अडते गटातून दोन, तर हमाल मापारी गटातून एक जागा त्यांनी जिंकल्या. भाजपने शेतकरी विकास पॅनेल उभे केले होते, त्यांना ग्रामपंचायत गटातील चार जागांवर विजय मिळवता आला.\nAPMC Election Maharashtra : बाजार समित्यांवर ‘मविआ’चे वर्चस्व\nयवतमाळ जिल्ह्यातही अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. संजय राठोड यांची दिग्रस बाजार समितीवर एक हाती सत्ता होती.\nत्यांना ही सत्ता कायम राखता आली नाही. माजी मंत्री संजय देशमुख यांनी त्यांना धक्का दिला. संजय देशमुख यांनी राज्यात घडलेल्या सत्तांतरणाच्या घडामोडीनंतर शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश घेतला होता.\nया बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांच्या शेतकरी परिवर्तन विकास आघाडीने विजय मिळवला.\nया माध्यमातून सहकार क्षेत्रावर त्यांनी त्यांचे वर्चस्व सिद्ध केले आहे. आर्णी (यवतमाळ) बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी विकास आघाडीची सत्ता कायम राहिली आहे.\nमहागाव (यवतमाळ) बाजार समितीच्या निवडणुकीत मनोहर नाईक यांच्या गटाला मतदारांनी धक्का दिला. परंतु पुसद बाजार समितीच्या निवडणुकीत मनोहर नाईक यांनी वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना चारीमुंड्या चित केले.\nभाजपकडून आमदार अॕड नीलय नाईक यांनी आपल्या पॅनेलच्य�� माध्यमातून मनोहरराव नाईक यांना आव्हान दिले होते.\nमात्र मतदारांनी मनोहर नाईक यांच्या बाजूनेच कौल दिला. यवतमाळ बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. काँग्रेस (माणिकराव ठाकरे) गट बाजार समितीवर सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे.\n१८ पैकी ११ जागा काँग्रेस गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. चार जागांवर भाजप तर तीन जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. यापूर्वी बाजार समितीवर काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला पूर्ण कौल दिला.\nPune APMC Election : पुणे बाजार समितीच्या किल्ल्‍या भाजप पुरस्कृत ‘राष्‍ट्रवादी’च्या ताब्यात\nअमरावती जिल्ह्यातील तिवसा बाजार समितीवर माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक हाती सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत.\nचांदूर रेल्वेमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप, मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, आमदार यशोमती ठाकूर व आमदार देवेंद्र भुयार गटाचे दहा संचालक विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजप व सहकारी पॅनेलचा प्रभाव झाला आहे.\nअमरावती बाजार समितीवर देखील काँग्रेसने सत्ता राखली आहे. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील पॅनेलने या ठिकाणी विजय मिळवला. आमदार रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.\nभाजपवर नाना पटोले यांचा शाब्दिक हल्ला\nबहुतांश बाजार समित्यांमध्ये भाजपला मतदारांनी नाकारले. ही संधी साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला केला आहे. विधानसभा निवडणुकीचे हे ट्रेलर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .\nभंडारा : २ समित्या, १ (काँग्रेस) १ भाजप आघाडी,\nअमरावती : ६ समित्या, ५ (काँग्रेस), एक अपक्ष\nचंद्रपूर : ९ समित्या, ७ काँग्रेस, २ भाजप\nयवतमाळ ः ७ समित्या, ४ महाविकास, एक राष्ट्रवादी- एक शिंदे गट, १ भाजप.\nगडचिरोली : ३ समित्या, तीनही अपक्ष\nगोंदिया : ४ समित्या, २ अपक्ष, २ भाजप\nवर्धा : ४ समित्या, ४ (काँग्रेस)\nनागपूर : ४ समित्या, तीन (काँग्रेस), एक अपक्ष\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/ampstories/web-stories/cyclone-mocha-is-about-to-come-know-everything-about-it", "date_download": "2023-05-30T04:31:56Z", "digest": "sha1:ROEVFHGNHPOGF4FD7AAL3JWMYQFDL34A", "length": 3185, "nlines": 27, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Cyclone 'Mocha' is about to come, know everything about it", "raw_content": "Cyclone Mocha: शेतकऱ्यांसमोर नवं संकट\nभारतात या वर्षातील पहिले चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे\nभारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, 9 मे च्या सुमारास बंगालच्या उपसागरावर म्हणजेच BOB वर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.\nहवामान खात्याने सांगितले की, 6 मे रोजी हे चक्रीवादळ दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होईल\nदुसऱ्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी चक्रीवादळ पसरू शकते. 8 मे रोजी खोल विस्कळीत होईल. तर 9 मे पर्यंत या खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.\nपश्चिम बंगालच्या किनारी भागात हे चक्रीवादळ अधिक प्रभावी ठरेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे\nकाही दिवसांवर आलेल्या मान्सूनमुळे लवकरच अवकाळी पाऊस थांबेल असे वाटत असतानाच देशभरात चक्रवादळाचे संकट आले आहे\nमोचा चक्रवादळामुळे देशात वादळीवाऱ्यासह पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nमात्र, त्याचा कुठे परिणाम होईल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नसल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/ampstories/web-stories/vaccinate-animals-before-monsoon", "date_download": "2023-05-30T05:12:42Z", "digest": "sha1:BQL5GGOOTLB43EI2QX77GEOMCF3X34QX", "length": 2688, "nlines": 25, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Animal Vaccination । पावसाळ्यापूर्वी करा जनावरांचे लसीकरण । Vaccinate animals before monsoon", "raw_content": "Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी करा जनावरांचे लसीकरण\nपावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक असते.\nपावसाळ्यापूर्वी लसीकरण न केल्यास जनावरांना संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते.\nलसीकरण न केल्यास जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार यासारख्या आजारांमुळे आजारी पडतात.\nतसेच शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप या आजारांमुळेही जनावरे आजारी पडतात.\nसध्या लम्पी स्किनचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे जनावरांचे लम्पीचे लसीकरण करणेही आवश्यक आहे.\nघातक आजारापासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी जनावरांचे वेळापत्रकानूसार लसीकरणे होणे गरजेचे आहे.\nजनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.\nअधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00331526-CMB02070X3301GB200.html", "date_download": "2023-05-30T05:26:45Z", "digest": "sha1:FAN7C6PJDQ4WOCDJN6QDNN7TMCJCOVGX", "length": 16151, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " CMB02070X3301GB200 किंमत डेटाशीट Vishay / Beyschlag CMB02070X3301GB200 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर CMB02070X3301GB200 Vishay / Beyschlag खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये CMB02070X3301GB200 चे 852 तुकडे उपलब्ध आहेत. CMB02070X3301GB200 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13797?page=3", "date_download": "2023-05-30T05:06:59Z", "digest": "sha1:T6DCUPGATIKOWFD7VUSAETGQLIDQM2DH", "length": 33296, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हार्ड रॉक कॅफे | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा गौरव दिन २०२३\nYou are here: मुख्यपृष्ठ /हार्ड रॉक कॅफे\nबरेच दिवस मनात होते आज इथे इन्ग्रजी सीरीअल्स वर धागा निघाला आहे म्हणून धाड्स केले आहे. हिन्दी व मराठी गाणी खूप आवड्त असली तरी कधी कधी असा मूड असतो की हार्ड रॉक, पॉप, सॉफ्ट, कंट्री वेस्टर्न संगीत फार परफेक्ट वाट्ते. मेट्ल/ ट्रान्स/ हाउस सुद्धा. कधी मस्तीत नाचायचा मूड असतो तर कधी अनप्लग्ड गाणी ऐकायचा.\nमी स्वतः कायम बास बूस्टर चालू ठेवूनच गाणी ऐकते. त्यात ड्र्मस, गिटार वगैरे फार आवडीचे. शाळेत असताना आबा, बोनी एम झाले, अकरावीत स्टेयिन्ग अलाइव व इतर. वेळ व संधी मिळेल तसे हे पाश्चात्य\nसंगीत ऐकणे चालूच राहिले. आता तर घरात कायम ढुम टाक ढुम टाक चालूच असते. रोलिन्ग स्टोन्स मासिक जेव्हा परवडेल तेव्हा आणते. ब्रायन अडॅम्स, मडोना( जुन्या काळातील) एल्विस, रिकी मार्टिन\nनंतर आपली जनरल पार्टी सॉन्गस पण खूप मजा आणतात. ब्रिट्नी, मायली, जोनास हे तरूण कलाकार कधी कधी मजा करून जातात. आफ्रिकन रिदम्स, ओरिजिनल मूवी साउंड ट्रॅक्स, आवड्ते ग्रूप्स बद्दल वाचायला खूप आवडेल. आपल्याला कोणती गाणी व का आवडतात ते लिहा. कॉन्सर्टस बद्दल लिहा. माझे ज्ञान व आपला आनंद द्विगुणित करा.\nइन्ग्रजी व इतर भाषीय गाणी.\nधन्य ते गायनी कळा\nमाझे ऑल टाईम फेवरेट्स :- UB40\nमाझे ऑल टाईम फेवरेट्स :-\nफार Nostalgic वाटत आहे.\nम्हमईकर, कम सप्टेंबर यूटयूब\nम्हमईकर, कम सप्टेंबर यूटयूब वर आहे.\nसुप्रभात मामी, माझ्या कडे MP3\nमाझ्या कडे MP3 Audio फाईल आहे, तेच झिजवत असतो.\nयुटू ऐकायला मी तशी उशीराच\nयुटू ऐकायला मी तशी उशीराच सुरूवात केली. म्हणजे त्यांचे 'जोशुआ ट्री' आणि 'आख्टुंग बेबी' हे हिट्ट आल्बम येऊनसुद्धा काही काळ लोटला होता. त्याची गंमत अशी झाली - एमटीव्ही नुकताच भारतात सुरू झाला होता. त्याआधीपासून थोडेफार कर्णसंस्कार झाले असल्यामुळे एमटीव्ही नुसताच बघण्यासाठी नसून ऐकण्यासाठीसुद्धा असतो हा साक्षात्कार झालेला एकदा घरी आल्यावर टीव्ही लावला असताना मस्त गाणे सुरू होते. तेव्हा गाण्याच्या शेवटी बँड, गाण्याचे नाव वगैरे दिसते, पण ते नीट बघायचे राहून गेले आणि डोक्यात फक्त 'U' आणि कुठलातरी नंबर एवढेच राहिले (इंग्रजी गाण्याचे शब्द कळण्याइतकी झेप तेव्हा नव्हती, आताही नाही.) मग मित्राशी बोलताना सहज त्याला विचारले, अरे, तो बँड कुठला रे यु आणि कुठलातरी नंबर यु आणि कुठलातरी नंबर तर तो लगेच म्हणाला, युटू. ओक्के, युटू तर युटू. मग त्यांची गाणी मिळवून ऐकायच्या मागे लागलो. ती मिळाली, ऐकली, आवडली वगैरे सर्व झाले, पण एमवर ऐकलेले गाणे काही मिळेना तर तो लगेच म्हणाला, युटू. ओक्के, युटू तर युटू. मग त्यांची गाणी मिळवून ऐकायच्या मागे लागलो. ती मिळाली, ऐकली, आवडली वगैरे सर्व झाले, पण एमवर ऐकलेले गाणे काही मिळेना यथावकाश कळले की आपण जे गाणे ऐकले होते ते युटूचे नव्हतेच, ते युबी४० (UB40) या बँडचे होते - कान्ट हेल्प फॉलिंग इन लव्ह. ते तेव्हा बिलबोर्डावर बरेच वर होते त्यामुळे सारखे लागायचे. हेही गाणे मस्तच आहे, पण युटूची झाली तेवढी मटका-ओळख अजून कोणाचीच झाली नाहीये. (या दोन्ही बॅड्सच्या संगीतात फरक आहे. युबी४० ब्रिटिश तर युटू आयरिश एवढेच काय ते साधारण साम्यस्थळ.)\nबोनो हा युटुचा मुख्य गायक, तर 'द एज' (The Edge) हा त्यांचा गिटारवादक. बोनोच्या आवाजाला एक वेगळे वजन आहे. युटुची गाणी भव्य वाटतात, त्याचे एक कारण बोनोचा आवाज हे आहेच. पण त्याहीपेक्षा कांकणभर अधिक महत्त्वाचे कारण म्हणजे एजचे गिटारवादन. एजची स्वतःची अशी खास शैली आहे. इतर कुठेही तुम्हाला अशी शैली आणि तिचा सातत्याने प्रभावी वापर आढळणार नाही. त्याची खासियत म्हणजे गिटारमधून प्रतिध्वनीसारखा घुमणारा नाद निर्माण करणे. पुढील काही गाण्यांचे सुरुवातीचे साधारण मिनिटभराचे भाग ऐकले तरी एजच्या शैलीचा अंदाज येईल -\nविथ ऑर विदाउट यू\nव्हेअर द स्ट्रीट्स हॅव्ह नो नेम\nस्टिल हॅवन्ट फाउंड व्हॉट आय अ‍ॅम लूकिंग फॉर\nम्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. एजच्या या वेगळ्याच वादनामुळे गाण्याला एक भव्यता प्राप्त होते. इंग्रजीत 'साउंडस्केप' असा एक सुंदर शब्द आहे, एजच्या गिटारवादनाने गाण्याचे 'साउंडस्केप' निर्माण होते. मला नेहमीच युटुचे संगीत ऐकताना आपण स्टार वॉर्समधील (किंवा आता अ‍ॅव्हाटारमधील) कुठल्यातरी अज्ञात, भव्य प्रदेशात आहोत असा काहीसा भास होत राहतो. अर्थातच एजचे या शैलीवर पूर्ण प्रभुत्व आहे. ती कधीच अती वाटत नाही किंवा ती त्याच्या ताब्यातून निसटून स्वैरपणे गाण्यात धुमाकूळ घालतीये असेही होत नाही. अगदी 'आय स्टिल हॅवन्ट फाउंड....', 'विथ ऑर विदाउट यू......' सारखी वैयक्तिक आशयाची गाणी असोत की 'प्राइड' सारखी सामाजिक, बोनोच्या 'जेन्युइन' आवाजाला एजची गिटार असे कोंदण देते की बस्स त्यांच्या 'द जोशुआ ट्री' आल्बमातली बहुतेक सर्वच गाणी मला आवडतात, तसेच 'आख्टुंग बेबी' मधलीसुद्धा.\nयुटुचे गीतलेखन ही त्यांची एक मोठी जमेची बाजू. त्यांच्या गीतांमध्ये रोमँटिसिझम आहे, पण तो पलायनवादी नाही (जसा पॉपमध्ये आढळतो). युटुचा रोमँटिसिझम व्यवहारी, अस्तित्वाशी सांगड घातलेला आहे. त्यांची गीते ऐकल्यावर कळते की त्यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी मानली आहे. प्राइड (मार्टिन ल्युथर किंग ज्यु.), संडे ब्लडी संडे (उ. आयर्लंडमधील यादवी व हिंसाचार), रनिंग टु स्टँड स्टिल (हेरॉइनचे व्यसन) इ. सारखी अनेक गाणी त्यांच्या जागृत सामाजिक जाणीवेची साक्ष देतात. ही सामाजिक बांधिलकी फक्त गायनवादनापुरतीच राहिली नाही, तर प्रत्यक्ष जीवनात युटु (विशेषतः बोनो) सामाजिक कार्यात अत्यंत कृतिशील राहिले आहेत. त्यांच्या अमाप प्रसिद्धीचा, लोकप्रियतेचा सुयोग्य वापर अनेक समाजोपयोगी कामांसाठी ते करतात. इतर गायकवादकांना करायला भाग पाडतात. जे गीतलेखनात तेच प्रत्यक्ष जीवनात तेच परत गीतलेखनात असा चक्रनेमिक्रम युटुने पाळला आहे. असे गीतलेखन आणि त्याला अतिशय अनुरूप असे सं��ीत देणे युटुला जमले आहे. त्यांच्या संगीतातील भव्यता इथे अत्यंत परिणामकारक ठरते. त्यांच्या गीतकारीला अध्यात्मिक बाजूसुद्धा आहे. 'स्टिल हॅव्हन्ट फाउंड...' मधल्या त्या ओळी 'ऑल कलर्स ब्लीड इन्टु वन'...... मला आपल्या संतांची आळवणीच आठवते थेट. हार्लेम हा न्यूयॉर्कमधील गरीब वस्तीचा भाग. गुन्हेगारी बोकाळलेली. हेसुद्धा ऐका - हार्लेममधील एका शाळेतील 'गॉस्पेल कॉयर' (gospel choir)ने साथ दिलेले गाणे - स्टिल हॅव्हन्ट फाउंड व्हॉट आय अ‍ॅम लूकिंग फॉर हे ऐकताना नेहमीच माझ्या अंगावर रोमांच उभे राहते.\n१४ फेब्रुवारीला छानसा क्लब परवडणे शक्य नव्हते. देसी नाइट्सना जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. स्नातकाच्या शिष्यवृत्तीत काय काय किती किती बसवणार म्हणून १३ फेब्रुवारीच्या रात्रीच एके ठिकाणी गेलो. ठिकाण चांगले होते. दोन-अडीच तास नाचून आणि गोंधळ घालून झाल्यावर थोडे दमलो होतो. हातात शॉट-चेजर होता, त्याचे घोट घेत होतो. अचानक दिवे (आणखी) मंद झाले, काळोखी भव्य गुहा आणखीनच भव्यकाळोखी वाटू लागली. पण हळूहळू भिंतीच्या बाजूने वीजेवर चालणार्या मेणबत्त्या (म्हणजे दिवेच, पण मेणबत्तीचा परिणाम देणारे) पेटू लागल्या. गर्दीसुद्धा थोडी शांतावल्यासारखी झाली.... आणि डिजेने हिपहॉपवरून एकदम उडीच मारली..... ऑल आय वॉण्ट इज यू\n\"यू से यू वाँट डायमंड्स ऑन अ रिंग ऑफ गोल्ड,\nयू से यू वाँट युअर स्टोरी टु रिमेन अनटोल्ड\nबट ऑल द प्रॉमिसेस वुई मेड\nफ्रॉम द क्रेडल टु द ग्रेव्ह\nव्हेन ऑल आय वॉण्ट इज यू\"\nबघता बघता हिपहॉपचे उडीमय, घुसळमय वातावरण बदलले, बघता बघता डान्स फ्लोअरवर जोड्या बिलगून मंदपणे झुलू लागल्या.\n\"हेय ऑल, इट्स ट्वेल्व्ह नाऊ अँड यू नो व्हॉट दॅट मीन्स. इट्स द टाइम, इट्स द टाइम टू वॉण्ट द राइट थिंग, इट्स द टाइम टु डू द राइट थिंग\" डिजेचे बोल घुमले. हातातला चेजर टेबलवर कधी ठेवला कळलेच नाही.\n\"यू से यू विल गिव्ह मी आइज इन वर्ल्ड ऑफ ब्लाइन्डनेस\nअ रिव्हर इन टाइम ऑफ ड्रायनेस\nअ लेबर इन द टेम्पेस्ट.....\"\nबोनोचा आवाज अक्षरशः कळसुत्री बाहुल्यांसारखा सगळ्यांना फिरवत होता, घुमवत होता. मागचे दोन-अडीच तास घातलेला गोंधळ कधीतरी अनेक वर्षांपूर्वी घातला होता असे वाटत होते. कुठल्यातरी इलॅस्टिकने अचानक मधला काळ ताणला होता.... हा देजावू नक्कीच नव्हता. ती केवळ शारीर अशी नशासुद्धा नक्कीच नव्हती. मंत्रभारल्या आवाजाने आपल्या आ��� जाऊन कुठलीतरी जादुई किंवा कुठलीतरी अगदी आदिम कळ फिरवावी आणि सगळे अंग झंकारून उठावे असे काहीतरी झाले. ते प्रतल बोनोच्या आवाजाचे होते आणि तो नादावत होता,\n\"बट ऑल द प्रॉमिसेस वुइ मेक\nफ्रॉम द क्रेडल टू द ग्रेव्ह\"\nअन् अचानक अगदी जवळ माझ्या कानात तिचा घुसमटता दाटलेला आवाज कुजबुजला...... \"व्हेन ऑल आय वॉण्ट इज यू.....\" ती रात्र, तिचा क्षणन् क्षण जपून राहिला आहे.\nयुटु मला महान वाटतो, कारण 'तो महान आहेच' म्हणून नाही, तर एक सुगंधी कोपरा त्यांनी व्यापला आहे म्हणून. अजूनही कधीकधी तो सुगंध मनभर दरवळतो आणि मी परत त्याच्या शोधात बाहेर पडतो.... but I still haven't found what I am looking for.\nसर मुजरा घ्यावा. नेव्हर ओन द\nसर मुजरा घ्यावा. नेव्हर ओन द पर्सन; ओन द एक्स्पीरीअन्स असे माझे मत आहे किती सुरेख अनुभव आहे हो शेअर केल्या बद्दल धन्यवाद. गाणे पण ऐकेनच.\nनेव्हर ओन द पर्सन; ओन द\nनेव्हर ओन द पर्सन; ओन द एक्स्पीरीअन्स >>>>> वाह फतेह कि बात हो मामी. तुम्हालाच त्याबद्दल धन्यवाद\nमंत्रभारल्या आवाजाने आपल्या आत जाऊन कुठलीतरी जादुई किंवा कुठलीतरी अगदी आदिम कळ फिरवावी आणि सगळे अंग झंकारून उठावे असे काहीतरी झाले >> काय लिहिलय सर. .... All I want कसला महान आहे ....\nलोक्स, आज गूगल.कॉमला जरूर भेट\nलोक्स, आज गूगल.कॉमला जरूर भेट द्या. लेस पॉलचा जन्मदिन आहे, त्यानिमित्ताने गूगलचा लोगो 'वाजवून' बघा\nअर्भाट, वाजवून बघितला. धन्यवाद.\nइफ यु लाईक एम सी हॅम्मर. रॅप\nइफ यु लाईक एम सी हॅम्मर. रॅप लवर्स चेक दिस अऊट, one of my favourites\nहर तरफ तेरा जलवा (लिझा रे, she looks awesome)\nAdele आवडते का कोणाला\nAdele आवडते का कोणाला तीचा २५ अल्बम खूप आवडला\nमला आवडते adele. जीव ओतुन्\nमला आवडते adele. जीव ओतुन् गाते. hallo सध्या आवडते.\nजबरदस्त गिटारिस्ट व्हान हालेन\nजबरदस्त गिटारिस्ट व्हान हालेन एडि ह्यांचे परवाच सहा तारखेला निधन झाले. व्हान हालेन नावाचाच एक बँ ड त्यांनी स्थापन केला होता.\n त्यांचे इरप्शन हे सोलो फार प्रसिद्ध आहे. तसेच जंप व पनामा अशी इतर गाणी / वादन प्रसिद्ध आहे. त्यांना श्रद्धांजली व हातातील कलेस अभिवादन . ह्यांची व पं रविशंकर ह्यांची जुगल बंदी काय रंगली असती महाराजा..... सोबतीला अल्लारखां\nदोज वेअर द रिअल गाइज.\nयेस, एडि पास्ड अवे लास्ट वीक.\nयेस, एडि पास्ड अवे लास्ट वीक. टॉप गिटारिस्टचा विषय निघाला तर जिमी हेंड्रिक्स, एडि वॅन हेलन, आणि एरिक क्लॅप्टनचा उल्लेख व्हायलाच हवा. एडिचं \"यु रियली गाट मी\", \"प्रिटी वुमन\", \"लव वॉक्स इन\", ऐकाच माझ्यावर विश्वास नसेल तर...\nऑल्मोस्ट दहा वर्षांनंतर हा थ्रेड बघतोय; खुप चांगले प्रतिसाद आले आहेत. रॉक अतिशय आवडिचा जॉनरं. आणि एकमेव, जो सगळ्या बाजुंनी ट्रांस्फॉर्म (हार्ड/आल्ट रोक, ग्लॅम्/हेवी मेटल, ग्रंज, पंक रॉक...) झालेला. त्याची हिस्टरी लिहिण्याचं धाडस मी इथे करणार नाहि, कारण भरपुर माहिती ऑलरेडी इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण माझे आवडते बँड इथे लिहिण्याचं धाडस मात्र करतो - जुडास प्रिस्ट, आयर्न मेडन, मेटॅलिका, डेफ लेपर्ड, व्हाइटस्नेक, एसी/डिसी, ब्लॅक सबॅथ, पर्ल जॅम, डायर स्ट्रेट, डूबी ब्रदर्स, सिसिआर, ग्रेटफुल डेड, एरोस्मिथ, रोलिंगस्टोन्स, गन्स अँड रोझेस, अँड मेनी मेनी मोर...\n\"लिव अँड लेट डायः\" या बाँड पटातल्या गाण्याचं वर्जन, पॉल मकार्थी, आणि गन्स अँड रोझेस यापैकि कोणाचं सरस आहे यावर आज इतक्या वर्षांनंतरहि मी संभ्रमीत आहे...\nपरवा इन्स्टाग्राम वर रील्स\nपरवा इन्स्टाग्राम वर रील्स बघताना एका नाचाचा बीट व गाणेच फार छान व कॅची वाटले. बघितले तर क्वीन बँड चे फेमस\nक्रेझी लिटिल थिंग कॉल्ड लव्ह. एकदम सुरेख गाणे. अगदी व्हेलवेटी व्होकल्स व सुरुवातीचे गिटार ऐ कलेत तर शोले चे टायटल म्युझिक आहे त्याच्या सुरुवातीची पट्टी साधारण त्याच नोट्स वर आहे. ( हे ही माझे आवड् ते.)\nमस्त गाणे. अगदी पोलका डॉट ड्रेस घालुन गिरक्या घेत ऐकावे. स्पॉटिफाय वर उपलब्ध आहे.\n>>>>>>>माझे ऑल टाईम फेवरेट्स\n>>>>>>>माझे ऑल टाईम फेवरेट्स :-\nएल्व्हिस, अँड्रे बोसेली - सर्वांचे व्हर्शन ऐकले आहे. UB40 चे फार आवडते. अर्थात आणि एल्व्हिसचे.\nरेड रेड वाईन हे UB40 चे - सुमधुर\n>>>>>>>इथे कोणी एनिग्मा फॅन्स\n>>>>>>>इथे कोणी एनिग्मा फॅन्स आहेत का\nमाझा नवरा आहे एनिग्मा फॅन. मला ते फार गूढ वाटते.\nएनिग्माचे Return to innocence ऐकून बघा एकदा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/author/yogesh/page/4/", "date_download": "2023-05-30T03:34:39Z", "digest": "sha1:B536J6673IMIZLMAMLNS2IT6UTE57NHG", "length": 24846, "nlines": 192, "source_domain": "www.tomne.com", "title": "yogesh – Page 4 – Tomne", "raw_content": "\nतुम्हाला निळ्या रंगाचं आधार कार्ड माहीत��� आहे का कोणासाठी आणि का काढलं जातं, घ्या जाणून..\nदेशात गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड चा वापर वाढत चालला आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला शासनानं आधार कार्डचा वापर अनेक ठिकाणी करायला लावत आहे. आधार …\nया कारणांमुळे लग्नामुळे होतात महिला जाड \nअनुवंशिकता : बहुतेक वेळा लठ्ठ पणा हा अनुवंशिकता मुळे येण्याची शक्यता असते. अनुवंशिकता म्हणजे जर आई वडील जाड असतील तर त्यांचे होणारे बाळ सुद्धा जाड असते. …\n10 वी पास आहात महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी\nमहाराष्ट्र टपाल विभागा अंतर्गत 3026 जागांसाठी भरती सुरु आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…पदाचे नाव : ग्रामीण …\nराज ठाकरे यांचे पत्रक जाहीर.. पोलिस कारवाईनंतर कार्यकर्त्यांना केले ‘असे’ आवाहन..\nराज्यात भोंग्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. औरंगाबाद येथील सभेतील भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर …\nदात कमकुवत असतील तर नक्की करून पहा हे ‘४’ घरगुती उपाय करून पहा, काही दिवसातचं दात होतील मजबूत…\nजेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी काळजी करता तेव्हा तुमचे कोलेस्ट्रॉल किती कमी किंवा जास्त आहे याची काळजी वाटते. शुगर आणि बीपी नॉर्मल आहे की नाही. आरोग्याच्या …\nबेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, ‘बीएचईएल’मध्ये ‘इतक्या’ जागांसाठी बंपर भरती..\nनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर इथे तब्बल 75 जागांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (BHEL Nagpur Recruitment 2022) …\nएका दिवसात, या महिलेने ठेवले 300 पुरुषांशी संबंध, म्हणाली: बाकीचे ठीक होते,पण नंतर…\nनवी दिल्ली: पॉ: र्न स्टार्सचे आयुष्य सोपे नाही.आम्ही हे बोलत नाही, तर एका पो: र्न स्टारने पो: र्न इंडस्ट्रीला अलविदा म्हटल्यावर तिचा अनुभव शेअर केला …\nकिस करताना प्रियकर-प्रेयसी करतात या चुका \nजोडीदाराला चुंबन करणे हे प्रेम व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. जरी प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु चुंबनाने प्रेम व्यक्त करणे सर्वात प्रभावी आहे. …\nदहावी पास तरुणांना नोकरीची संधी, ‘एमपीएससी’तर्फे ‘या’ पदांसाठी बंपर भरती..\nतुम्हाला जर चांगलं टायपिंग येत असेल, तर तुमच्यासाठी नोकरीची चांगली संधी चालून आलीय.. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (MPSC …\nवय वाढल्यावर संबंध ठेवण्यात कमी रस का घेतात महिला \nबऱ्याच वेळा असे पाहिले गेले आहे की एखादी स्त्री जसजशी मोठी होत जाते तसतसे तिचा तिच्या शारीरिक संबंधातही रस कमी होऊ लागतो. यासाठी भागीदार नसणे, …\nदहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी, ‘एअर इंडिया’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती..\nनोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ‘एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड’ (Air India Air Services ltd) मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना …\n3-3 विद्यार्थ्यांशी बनवत होती संबंध मॅडम ,पाठीमागून बनवला व्हिडीओ, अन नंतर…\nमदुराई येथील सरकारी शाळेतील 42 वर्षीय शिक्षिका आणि तिच्या 39 वर्षीय प्रियकराला रविवारी अटक करण्यात आली. या दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवून त्यांची चौकशी सुरू आहे. …\nप्रत्येक लग्न झालेल्या महिलेच्या मनात असतात ह्या तीन इच्छा.\nविवाहास्पद जीवनात त्रा स का आहे याबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे, प्रत्येक श्रीच्या फक्त 3 इच्छा असतात ज्या तिचा पती पूर्ण करतो . म्हणून ती …\nतुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलाय का आत्ताच करा चेक नाहीतर तुमच्या सोबत होऊ शकतो मोठा फ्रॉड\nसध्या आधार कार्ड हे सर्वांचा आधार बनले आहे .कारण प्रत्येक शासकीय किंवा दुसऱ्या कोणत्या कामासाठीआधार कार्ड हे महत्वाचे दस्तावेज आहे .तर काही ठिकाणी आधार कार्ड …\nसीमा सुरक्षा दल अंतर्गत २७८८ कॉन्स्टेबल पदासाठी मेगाभरती.\nसीमा सुरक्षा दल अंतर्गत २७८८ कॉन्स्टेबल पदासाठी मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड …\nरेशन कार्डमध्ये मोबाइलला नंबर अपडेट करा घरबसल्या तेही सरळ सोप्या पद्धतीने\nजर तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित प्रत्येक अपडेट मेसेज द्वारे मिळवायचे असेल तर मोबाईल नंबर अपडेटकरावा लागेलम्हणून रेशन कार्डमध्ये मोबाइलला नंबर अपडेट कराचरेशन कार्डमध्ये दुरुस्ती करायची …\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, नागपूर अंतर्गत ९५० पदांची भरती.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई, नागपूर अंतर्गत ९५० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक …\nनाशिकच्या २६ वर्षाच्या विवाहित महिलेचं जुळलं औरंगाबादच्या तरुणाशी अन् गर्भवती झाल्यावर…\nऔरंगाबाद : विवाहिता महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन,लग्न करण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला.यानंतर महिला गर्भवती राहिली असता हॉस्पिटलमध्ये नेऊन जबदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या प्रियकरासह त्याचे …\nपुण्यात २७ वर्षीय महिलेवर तब्बल ५ वर्ष बलात्कार अन् अखेर महिलेनी हिंमत करुन…\nपिंपरी : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेच्या संमतीशिवाय शारीरीक संबंध करून महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार २०१६ पासुन ते १५ डिसेंबर २०२० …\nस्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत नविन ३५४ पदांची भरती\nSBI Recruitment 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत नविन ३५४ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध होइल.. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत …\nपंजाब नॅशनल बँक पुणे अंतर्गत ६० पदांची भरती.\nपंजाब नॅशनल बँक पुणे अंतर्गत ६० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड …\nCentral Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत २३७४ पदांची मेगाभरती\nCentral Railway Recruitment 2022: मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत २३७४ पदांची मेगाभरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून …\nAir Force School Nagpur: वायु सेना विद्यालय नागपुर अंतर्गत चौकीदार पदांची भरती\ng Air Force School Nagpur: वायु सेना विद्यालय नागपुर अंतर्गत ०३ चौकीदार पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन …\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1501 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील: (नॉन एक्झिक्युटिव)पद क्र. पदाचे नाव / ट्रेड पद संख्या1 AC रेफ.मेकॅनिक 182 कॉम्प्रेसर अटेंडंट 283 ब्रास फिनिशर 204 कारपेंटर 505 चिपर …\nECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 150 जागा रिक्त\nइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये १५० पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख …\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था,जालना अंतर्ग�� १२० पदांची भरती.\nNHM Jalna Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, जालना अंतर्गत १२० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जानेवारी …\nभारतीय सैन्य दलात पदांवर १०७भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधी\nl भारतीय सैन्य दलात भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांना संधीसैन्यात लोअर डिवीजन क्लर्क (LDC), मॉडल वर्कर, कारपेंटर, स्वयंपाकी, रेंज लस्कर, फायरमन आदि विविध पदांवर १०७ रिक्त …\nESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी\nl ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधीकर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने UDC, MTS, Steno पदांसाठी एकूण ३८४७ पदांसाठी …\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 647 पदांची भरती, पदवी पाससाठी संधी\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) पदाच्या एकूण 647 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार ऑफलाईन …\nकर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध पदांची भरती\nMaharashtra ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदाच्या 597 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून …\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 SSC CGL Recruitment 2022\nपदाचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021पदाचे नाव & तपशील:पद क्र. पदाचे नाव ग्रुप ‘B’1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर3 असिस्टंट सेक्शन …\nसारस्वत बँकेत ३०० पदांची भरती\nसारस्वत बँकेत ३०० पदांची भरतीएकूण रिक्त पदे:300 पदे.पदाचे नाव:कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग).शैक्षणिक पात्रता: कोणताही शाखेतील पदवी + 01 वर्षे अनुभव.वयोमर्यादा:21 ते …\nयुनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत ०६ पदांची भरती.\nUnion Bank Of India Mumbai Recruitment 2021 : युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत ०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, …\nभूमी अभिलेख विभाग औरंगाबाद अंतर्गत २०७ पदांची भरती.\nBhumi Abhilekh Vibhag Aurangabad Recruitment 2021 : भूमी अभिलेख विभाग औरंगाबाद अंतर्गत २०७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि …\n10 वी, 12 वी उत्तीर्णांना पोस्ट विभागात नोकरीची संधी; पोस्टमनसह अनेक पदांची भरती\nअधिकृत नोटिफिकेशननुसार, या भरती प्रक्रियेतून पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गुणवंत ‘खेळाडूं’च्या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ooacademy.co.in/mpsc-combine-exam-online-test-5-solve-now/", "date_download": "2023-05-30T04:56:10Z", "digest": "sha1:426LS5274EEUML4T5MLWKBMKF2AZ5NG5", "length": 83375, "nlines": 616, "source_domain": "ooacademy.co.in", "title": "Mpsc Combine C Exam Online Test 5 Solve Now", "raw_content": "\nआरोग्य विभाग गट क महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोड\nफ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा\nफ्री जॉब अलर्ट telegram वर मिळवा\nनागपूर आरोग्य विभाग भरती 2022\nउस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा\nभारतीय वारसा हक्क कायदा संपूर्ण माहिती\nवनरक्षक भरती कोणत्या विभागात किती जागा ऑगस्ट मध्ये होणार परीक्षा- वनविभाग महाराष्ट्र\nराज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार आनंदाची बातमी\nपोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2022\nपोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022\nआरोग्य विभाग गट क महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोड\nआरोग्य विभाग भरती गट ड महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोड\nराज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा\nमुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2022 PDF Download\nशिरपुर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2022 PDF Download\n30 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download\n29 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड\nभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) बाबत योग्य विधाने ओळखा.\n(अ) भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेची स्थापना 1981साली झाली\n(ब) स्थापनेच्या वेळी ‘भारतीय संशोधन निधी असोसिएशन’ नाव होते\n(क) 1949 मध्ये या संस्थेचे नाव बदलून ICMR असे करण्यात आले\n(ड) ही संस्था केंद्रिय शहर विकास मंत्रालय अधिनिस्थ म्हणून कार्य करते\n1) फक्त (ब) आणि (क)\nजेसींडा अर्डर्न हल्ली चर्चेत होत्या, त्यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली \n2020-21 मध्ये कोणत्या पंतप्रधानांचा जन्म शताब्दी महोत्सव साजरा केला आहे \n3) श्री. अटल बिहारी वाजपेयी\n(अ) काशी महाकाल एक्सप्रेस ही भारत���तील दुसरी खाजगी रेल्वे आहे.\n(ब) या रेल्वेचा मार्ग दिल्ली ते लखनऊ आहे.\n3) अ आणि ब दोन्ही\nशिवांगी सिंह : राफेल विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक ठरली ती कोणत्या राज्याची रहिवाशी आहे\nTAMRA हे वेब पोर्टल कशासाठी सुरु करण्यात आले आहे\n1) खाण कामासाठी पारदर्शक वैधानिक मंजूरी\n2) पेन्शन धारकांना पासबुक पाहण्यासाठी\n3) कोळश्याच्या दर्जाचे नियमन करण्यासाठी\n4) बालकामगार मुक्त समाज निर्माण करण्यासाठी\n‘पंडित नाथराव नेरळकर’ यांना खालील कोणते पुरस्कार मिळाले आहेत \n(अ) कलादान पुरस्कार (ब) संगीत नाटक अकादमी फेलोशिप\n(क) राज्य नाट्य महोत्सव श्रेष्ठ अभिनेता (ड) चतुरंग प्रतिष्ठान\nसोली सोराबजी यांनी खालील कोणती पुस्तके लिहली आहेत \n(अ) द गव्हर्नर (ब) वर्ल्ड ऑफ ऑल ह्युमन राईट\n(क) नाना पालखीवाल (ड) डाऊन मेमोरी लेन\nनॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) बाबत अयोग्य विधान ओळखा\n1) NSG ची स्थापना 22 सप्टेंबर 1986 रोजी झाली आहे.\n2) NSG चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.\n3) हे भारताच्या समान्य प्रशासन अंतर्गत असणारे दहशतवादविरोधी युनिट आहे.\n4) 2021 मध्ये एम.ए. गणपती यांची NSG महासंचालक पदी नियुक्ती झाली.\nवज्र प्रहार 2021 हा युध्द सराव कोणत्या दोन देशा दरम्यान पार पडला\n4) भारत - चीन\n‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2021’ बाबत अयोग्य जोडी ओळखा.\n1) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दिपिका पदुकोण (छपाक)\n2) सर्वोत्कृष्ट अभिनेता - अक्षय कुमार (स्पेशल 26)\n3) सर्वोत्कृष्ट चित्रपट - तान्हाजी : द अनसंग वॉरियर\n4) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अनुराग बासू,लूडो\n‘बोन्साय लेडी’ म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखतात,\nखालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा\n(अ) प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही 25 डिसेंबर 2000 रोजी सुरु करण्यात आली.\n(ब) ग्रामीण भागातील जोडल्या न गेलेल्या पात्र लोकवस्त्यांना सर्व ऋतुमध्ये जोडणारे रस्ते पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.\nइंद्रजाल हे काय आहे \n1) पहिला स्वदेशी ड्रोन डिफेन्स डोम\n2) नासाची इन्फ्रारेड दुर्बिण\n3) बहू रॉकेट्स प्रक्षेपित करणारी प्रणाली\n4) चीनने बनविलेले स्पेस स्टेशन\nसस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2021 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला\nहोमरुल चळवळी दरम्यान टिळकांनी पुढीलपैकी कोणत्या धोरणांचा स्वीकार केला होता.\n(अ) देशी भाषांमधील शिक्षण (ब) अस्पृश्यता विरोध\n(क) भाषावार प्रांतरचना (ड) पुर��ण स्वराज्य\nब्रिटिश उद्योगांना दिलेले भारतीय अनुदान – असे रेल्वेचे वर्णन पुढीलपैकी कोणी केले\n4) गोपाळ कृष्ण गोखले\nचार आण्याच्या गांधी टोपीसाठी जिवाची बाजी लावणारा तरुण देशभक्त तुळशीदास जाधव यांचा परिचय महाराष्ट्राला कोणत्या प्रसंगात झाला\n1) छोडो भारत आंदोलना दरम्यान\n2) सोलापूरवर लावलेल्या मार्शल लॉ दरम्यान\n4) सायमन कमिशन विरोधी आंदोलनात\nपुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधाने ओळखा.\n(अ) 1829 साली केलेला सतीप्रथा बंदीचा कायदा सुरूवातीला केवळ बंगाल,बॉम्बे आणि मद्रास या तीनच प्रांतामध्ये लागू करण्यात आला\n(ब) कॉर्नवॉलिस, लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड हेस्टींग या गव्हर्नर जनरलांनी सती प्रथा नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले होते.\n3) दोन्ही (अ) आणि (ब)\nविजोड व्यक्ती ओळखा. (नाव व आडनाव)\nभारताच्या जमाखर्चाची तपासणी करण्याठी इ.सन 1896 ला बेल्बी कमिशन नेमले गेले या कमिशनपुढे कोणी साक्ष नोंदवली होती \n(अ) सुरेंद्रनाथ बॅनर्जी (ब) गोपाळकृष्ण गोखले\n(क) दिनशा वाच्छा (ड) सी.सुब्रमण्यम अय्यर\nत्या भारताला वैद्यकिय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या,राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची शाखा उघडली त्या कोण होत्या \n1) डॉ. आनंदीबाई जोशी\n2) रखमाबाई जनार्दन सावे\nपुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधान निवडा.\n(अ) 1876 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी अहमदनगर आणि पुणे या भागात सावकारी विरोधात आंदोलन उभे केले या आंदोलनाला खतफोडीचे बंड म्हटले आहे.\n(ब) महात्मा फुले हे महाराष्ट्राचे कार्ल-मार्क्स होते – असे वर्णन माधवराव बागल यांनी केले आहे.\nनाशिकचा जिल्हा न्यायाधीश जॅक्सनच्या खूनामध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्याबरोबर अजून दोन विद्यार्थी होते, त्यात पुढीलपैकी कुणाचा समावेश होतो\n(अ) काशिनाथ अंकुशकर (ब) दत्तात्रय जोशी (क) मारुती गणेश भोसले\n1857 च्या उठावाचे ठिकाण व्यक्ती\n1) बरौत - शाहमल\n2) रामगड (मांडला) - अवंतीबाई लोधी\n3) सावंतवाडी - रंगो बापूजी गुप्ते\n4) म्हैसूर - डंका शाह\n0 MPSC परीक्षा मार्गदर्शन माहिती पहा\n1 MPSC परीक्षा Ebook डाउनलोड डाउनलोड करा\n2 MPSC परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड डाउनलोड करा\n3 MPSCऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा टेस्ट सिरिज सोडवा\n4 MPSC परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा डाउनलोड करा\n5 MPSC भरती परीक्���ा सराव प्रश्नपत्रिका डाउनलोड करा\n6 MPSC परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा डाउनलोड करा\n7 MPSC परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा डाउनलोड करा\n8 MPSC परीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा डाउनलोड करा\n9 MPSC प्रश्न विडियो पहा व डाउनलोड करा विडियो पहा\n9.1 MPSC विषयानुयार विडियो पहा व डाउनलोड करा विडिओ पहा\n10 MPSC भरती परीक्षा APP डाउनलोड करा डाउनलोड करा\n11 MPSC विषयानुसार ऑनलाइन टेस्ट सिरिज सिरिज सोडवा\n12 MPSC परीक्षा नोकरी अपडेट APP डाउनलोड करा\n13 MPSC परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा जॉइन करा\n14 MPSC परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा जॉइन करा\n15 MPSC परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके डाउनलोड करा\n16 MPSC परीक्षा NCERT पुस्तके डाउनलोड करा\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download\nनवोदय प्रश्नपत्रिका free pdf डाउनलोड करा\nनवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया || Navoday Vidhalaya Sathi Entrance Prosses\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: सर्व तपशील PDF Download\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक Mark List जाहीर PDF Download\nमहाराष्ट्रातील पंचायत राज IMP Question\nमानव विकास निर्देशांक HDI India -2023\nMaharashtra Vanrakshak Bharti Syllabus-2023 PDF Download महाराष्ट्र वनरक्षक भारती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 – महाराष्ट्र वन विभाग लवकरच महाराष्ट्र राज्यातील 10वी/12वी उत्तीर्ण पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी महा वनरक्षक भरती अधिसूचना प्रकाशित करेल. ही भरती 2019 मध्ये 900 रिक्त जागांसाठी करण���यात आली होती. त्यानंतर वनविभाग द्वारे कोणतीही भरती करण्यात आली नाही. आता अशी अपेक्षा आहे […]\nVan Vibhag Bharti 2023, Apply Online Form Best Coaching Classes Ooacademy: वनविभाग भारती 2023: महाराष्ट्र वन विभागाने 1 मार्च 2023 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर लेखापाल पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र वनविभाग भारती 2023 (महाराष्ट्र वन भर्ती 2023) मध्ये लेखापाल पदासाठी एकूण 127 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. वनविभाग भारती 2023 साठी अर्ज […]\nमहाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023 महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, अंगणवाडी सुपरवायझर भरती २०२३, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षक 2023, मराठी अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती 2023 प्रश्नपत्रिका, महाराष्ट्रातील […]\nTalathi Bharti Questionpapers PDF Download तलाठी भारती प्रश्नपत्रिका PDF: तुम्ही तलाठी भारती 2023 ची तयारी करत आहात का तुम्ही तलाठी प्रश्नपत्रिका pdf शोधत आहात का तुम्ही तलाठी प्रश्नपत्रिका pdf शोधत आहात का मग तुम्ही उजव्या पानावर आहात. तलाठी भारती 2023 शोधत असलेला प्रत्येक उमेदवार मागील वर्षाची प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात शोधत राहतो. तलाठी भारतीच्या मागील वर्षाच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुमच्या सरावासाठी दिल्या आहेत. येथे […]\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023\nअभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे. Talathi Bharti 2023 महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत. talathi भरती 2019 मध्ये राबविण्यात आलेली होती. यानंतरची तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता […]\nतलाठी भरती 2023 Talathi Recruitment 2023 तलाठी भरतीसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असून, या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता अखेर तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जाग��ंच्या वादावर सरकारने निर्णय घेतला असून लेखी आदेश जाहीर केला आहे. अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गांनाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली […]\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023\nमहाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक परीक्षा 2023 अंगणवाडी सूपरवायजर(Anganwadi Supervisor) किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद प्रामुख्याने जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत फक्त महिला वर्गासाठी जिल्हा पातळीवर भरले जाते . अंगणवाडी सूपरवायजर ही महिलासाठी खूप महत्वाचे आणि खूपच चांगले असे पद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या अंगणवाडी सूपरवायजर पद भरतीसाथी प्रयत्न करायला हवे. कारण नोकरी करताना देखील महिला वर्गाचा अधिक सहभाग असतो […]\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download\nमुख्य सेविका परीक्षा पेपर्स सोल्युशन्स आणि मॉडेल पेपर PDF Download: येथे आम्ही मागील 5 वर्षांच्या GPSSB मुख्य सेविका परीक्षेचे पेपर्स उत्तर कीसह सामायिक केले आहेत. मुख्य सेविका मागील पेपर परीक्षेपूर्वी तयारी सुरू करणाऱ्या उमेदवारांसाठी उपयुक्त ठरतील. आपल्या सर्वांना माहित आहे की महिला उमेदवारांसाठी गुजरात सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. मुख्य सेविका परीक्षा 2022 […]\nनवोदय प्रश्नपत्रिका free pdf डाउनलोड करा\nनवोदय विद्यालय प्रवेशाची माहिती || Navoday Vidhyalay admission information राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत. पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ही निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत […]\nनवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया || Navoday Vidhalaya Sathi Entrance Prosses\nनवोदय विद्यार्थी 6 प्रवेश 2023 ( Navodaya Class 6 Admission 2023): जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेशपत्र 2023 2023 साठी JNVST वर्ग 6 चे हॉल तिकीट cbseitms.rcil.gov वर मिळू शकते. 6 2023 (JNVST वर्ग 6 हॉल तिकीट 2023) इच्छुक उम्मीदवार 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत नवोदय विद्यालय 6 अनुप्रयोग फॉर्म 2023 भरू शकता. 2023 मध्ये नवोदय […]\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: सर्व तपशील PDF Download\nNMMS परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम 2023: आर्थिकदृष���ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी, त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय माध्यम-सह-मेरिट शिष्यवृत्ती (NMMS) सुरू करण्यात आली. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NMMS परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम निर्धारित करते. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी NMMS अभ्यासक्रम आणि परीक्षेच्या पॅटर्नशी समक्रमितपणे परीक्षेची तयारी केली पाहिजे. NMMS […]\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स\nनवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 व 9- अर्जाचा फॉर्म, प्रवेशपत्र, तयारीच्या टिप्स नवोदय परीक्षेची तारीख 2023 इयत्ता 6 आणि 9- नवोदय विद्यालय समितीने इयत्ता 6 वी आणि इयत्ता 9 वी साठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा 2022-23 जाहीर केल्या आहेत. परीक्षे तारीख 2023 इयत्ता 9 ची 11 फेब्रुवारी 2023 आहे. NVS वर्ग 6 […]\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना\nराष्ट्रीय मीन्स-कम-मेरिट शिष्यवृत्ती योजना: CCEA कडून मान्यता मिळाल्यानंतर 2008 मध्ये केंद्रीय क्षेत्र योजना ‘नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप स्कीम’ सुरू करण्यात आली होती, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आठवीतील त्यांची गळती रोखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने आहे. माध्यमिक स्तरावर त्यांचे शिक्षण सुरू ठेवा. इयत्ता नववीच्या निवडक विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख नवीन शिष्यवृत्ती […]\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी\nNMMS अभ्यासक्रम 2022-23 – येथे MAT आणि SAT पूर्ण अभ्यासक्रम तपासा वर्ग 5वी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे राष्ट्रीय माध्यम सह गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागू केली जाते. ही शिष्यवृत्ती समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी आहे. nmms परीक्षेत विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेचे आणि शैक्षणिक योग्यतेचे मूल्यमापन करण्यात आले. MAT आणि SAT […]\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा\nNMMS शिष्यवृत्ती – निकाल, पुरस्कार, पात्रता, अर्ज प्रक्रिया तपासा: NMMS 2023 – — ( ) (NMMS) . हे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने लागू केले जाते. NMMS costs 12,000 Indian rupees. दरवर्षी, ही MCM शिष्यवृत्ती नोव्हेंबर महिन्यात सक्रिय केली जाते […]\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा\nमहाराष्ट्र NMMS इयत्ता 5 वी प्रश्नपत्रिका – PDF डाउनलोड करा महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका खाली दिल्या आहेत. जे उमेदवार NMMS चा अभ्यास करत आहेत ते खालील लिंकवरून महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका या पृष्ठावर दिलेल्या pdf स्वरूपात उपलब्ध आहेत. जे उमेदवार आगामी सत्रात बसणार आहेत ते परीक्षेसाठी सराव करू शकतात. NMMS प्रश्नपत्रिका […]\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका\nMAT मराठी २०२१-२२ इयत्ता ८वी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका Maharashtra NMMs: https://www.Ooacademy.co.in/schools/Maharashtra-nmms/ NMMs परीक्षा मॉडेल प्रश्नपत्रिका 8 वी इयत्ता पीडीएफ डाउनलोड pdf : तुम्हाला नॅशनल मीन्स कम-मेरिट स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे का. तर, आम्ही तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात आणि ही शिष्यवृत्ती जिंकण्यात मदत करण्यासाठी आहोत. तुम्‍हाला तुमच्‍या अभ्यासाविषयी खरोखरच उत्कट इच्छा असल्‍यास आणि तुम्‍ही आर्थिक […]\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS). NMMS ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि ती MHRD अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2008 मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे NMMS चे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारांद्वारे आयोजित NMMS परीक्षेद्वारे केली जाते. […]\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS).\nइयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप (NMMS). NMMS ही केंद्र प्रायोजित योजना आहे आणि ती MHRD अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने 2008 मध्ये सुरू केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे NMMS चे उद्दिष्ट आहे. ���िष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची निवड राज्य सरकारांद्वारे आयोजित NMMS परीक्षेद्वारे केली जाते. […]\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम\nNMMS शिष्यवृत्ती 2022-23 साठी परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम nmms शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2022-23 शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 ची घोषणा नुकतीच प्रसिद्ध झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना (NMMS) 2022-23 वर्ष 2007-08 पासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांचा आठवी इयत्तेच्या शेवटी शोध घेण्यासाठी आणि हुशार विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी, […]\nखाली तुम्हाला महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका सापडतील. NMMS परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका खाली नमूद केलेल्या URL वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र NMMS प्रश्नपत्रिका या वेबसाईटवर pdf स्वरूपात प्रदान केल्या आहेत. आगामी सत्रात बसण्याची योजना असल्यास उमेदवार परीक्षेसाठी सराव करू शकतात. Maharashtra NMMS Question Paper 2021 Click Here for Answer Key. More Maharashtra NMMS […]\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23\nमहाराष्ट्र NMMS परीक्षा संपूर्ण महिती 2022-23 NMMS परीक्षेबद्दल मराठी माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण अशा परीक्षा बद्दल जाणून घेणार आहोत जी विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना नेहमी आर्थिक सहाय्य करत असते. अशा परीक्षा बद्दल आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणता वेळ […]\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kaise Banave Age Educational Qualification education अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi superwiser, Paryavekshaka kaise banave *अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रुप जॉईन करा* अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave अंगणवाडी पर्यवेक्षिका कसे बनावे वय, शिक्षण,पात्रता Anganbadi Superwiser, Paryavekshaka kase Banave LATEST POST👇👇👇 […]\nअंगणवाडी पर्यवेक्षिका कागदपत्रे यादी || Anganwadi Paryavekshika Exam Document List Pdf Download अंगणवाडी पोषण आहार योजना महाराष्ट्र pdf अंगणवाडी सेविका भरती महारा��्ट्र 2023, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती दोन हजार बावीस सुपरवायझर भरती उस्मानाबाद अंगणवाडी सुपरवायझर भरती अंगणवाडी सुपरवायझर भरती महाराष्ट्र 2023. अंगणवाडी सुपरवायझर अभ्यासक्रम अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा […]\nMaharashtra Anganwadi Supervisor Exam Syllabus in Marathi 2023 अंगणवाडी सुपरवायझर किंवा पर्यवेक्षिका (Anganwadi Supervisor) जिल्हा परिषद अंतर्गत महिलांसाठी असणारे महत्त्वाचे पद आहे. या मध्ये पुरुष उमेदवार अपात्र ठरतात. अंगणवाडी पर्यवेक्षिका Anganwadi Supervisorया पदाची भरती जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्रामध्ये केली जाते. अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची काठिण्यपातळी पदवी पर्यंतची आहे. मराठी विषयासाठी काठिण्यपातळी बारावीपर्यंतची आहे. इतर विषयांसाठी पदवी ही […]\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक Mark List जाहीर PDF Download\nLokseva Hakk Kayada 2015 RTS Act Maharashtra State तोंडओळख : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तीना पारदर्शक , कार्यक्षम व समायोजित लोकसेवा देण्याकरिता आणि त्तसंबंधीत व तदानुषणगीक. बाबीकरिता तरतूद करण्यासाठी सदर अधिनियम करण्यात आला. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते. राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि […]\nमहाराष्ट्रातील पंचायत राज IMP Question\nमहाराष्ट्रातील पंचायत राज- आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज……..सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे. – 1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ==> स्थानिक स्वराज्य संस्था – 2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ==> स्थानिक स्वराज्य संस्था – 2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती \nमानव विकास निर्देशांक HDI India -2023\nमानव विकास निर्देशांक 2023 जारी करणारी संस्था – UNDP भारत HDI (मानव विकास उत्तर की उत्तर) (2023) 132 आहे. या शेवटच्या वर्षाच्या तुलनेत 1 स्थानाची घट झाली आहे. भारताच्या या इंडेक्समध्ये 0.633 अंक भेटले. गेल्या वर्षी ०.६४५ था. HDI मोजण्याचे निकष – 1. दीर्घ आणि निरोगी जीवन 2. ज्ञानाची सुगमता 3. योग्य राहणीमान 2019 च्या […]\nवर्षभरातील महत्वाचे दिन विशेष\nवर्षभरा��ील महत्वाचे दिन विशेष महत्त्वाचे दिवस आणि तारखा 2023: च्या महत्त्वाच्या तारखा आणि दिवस: RRB NTPC, गट D, SSC CGL, CHSL, PSC, राज्य परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुट्ट्यांची आणि तारखांची यादी महिन्यानुसार आयोजित केली आहे. प्रत्येक स्पर्धात्मक/शासकीय परीक्षेत विशेषत: महत्त्वाचे दिवस आणि तारखांचे दोन ते तीन प्रश्न असतात. ही यादी […]\nIMP चालू घडामोडी 2023 PDF Download In Marathi @ooacademy 8010457760 1) 2021 च्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची थीम काय आहे 1) नृत्य ही कला आहे 2) नृत्याची कला 3) नृत्याचा उद्देश 4) डान्स विथ वर्ल्ड उत्तर: पर्याय 3) नृत्याचा उद्देश स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2021 ची थीम नृत्याचा उद्देश 2. आंतरराष्ट्रीय जाझ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी […]\nChalu Ghadamodi questionTest Series-3 2023 1) महाराष्ट्र 2) आसाम 3) उत्तर प्रदेश 4) गुजरात 1) आंध्रप्रदेश 2) गुजरात 3) ओडिशा 4) केरळ 1) रायपूर 2) काचार 3) मंडी 4) ठाण Chalu Ghadamodi questionTest Series-3 2023 1) सिरम इन्स्टिटयूट 2) हेटेरो 3) सिपला 4) मायलॅन 1) बील ॲन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन 2) ॲमेनेस्टी इंटरनॅशनल 3) ऐलान […]\nचालू घडामोडी 2023 १) १५ ऑक्टोंबर २) २० ऑक्टोंबर ३) २५ ऑक्टोंबर ४) ३० ऑक्टोंबर १) मिग्युएल डियाझ कनेल २) इमॅन्युएल मॅक्रॉन ३) जाइर बोल्सोनारो ४) गोताबाया राजपक्षे जपान देशाच्या वायव्य भागाला सप्टेंबर २०२० मध्ये कोणत्या चक्रीवादळाने तडाखा दिला १) हायसेन चक्रीवादळ २) तौक्ते चक्रीवादळ […]\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023)\nचालू घडामोडी टेस्ट-२ (2023) 1) दक्षिण कोरिया 2) क्युबा 3) इराक 4) चीन गट ‘अ’ गट ‘ब‘ पर्यायी उत्तरे- 1) १-अ,२-ब,३-क,४-ड 2) १-क,२-ब,३-अ,४-ड 3) १-ड,२-ब,३-क,४-अ 4) १-ब,२-क,३-अ,४-ड 1) वाराणशी 2) बंगलोर 3) चेन्नई 4) नागपूर चालू घडामोडी टेस्ट-२ (2023) 1) श्वानपथकांची माहिती देणारे 2) बॉम्ब स्कॉडपथकांची माहिती देणारे 3) […]\nचालू घडामोडी सराव परीक्षा -1 || Current Affairs Practice Exam-1 : माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO,,, “www.Ooacademy.co.in” . आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा. 3) मुंबई 4) पुणे […]\nSRPF Police Shipai Bharti Exam syllabus PDF Download 2023 SRPF महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 अपूर्णांक व त्याचे प्रकारम.सा.वी आणि ल.सा.वी.वर्ग व वर्गमूळघन व घनमूळशेकडेवारीभागीदारीगुणोत्तर व प्रमाणसरासरी SRPF Police Shipai Bharti Exam syllabus PDF Download 2023 सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2023 For General Science विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास […]\nमहाराष्ट्र महिला पोलिस शिपाई शारीरिक व शैक्षणिक पात्रता 2022\nमहाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download\nमहाराष्ट्र पोलिस भरती अभ्यासक्रम-2023 PDF Download महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023 Maharshtra पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो. विभाग नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी गणित 25 प्रश्न 25 गुण 90 मिनिट बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 25 गुण […]\n ३ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार \nMaharashtra Police Bharti Exam Kagadpatre Yadi List Of Documents पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे महाराष्ट्र पोलीस विभागातील शिपाई, हेड कॉन्स्टेबल आणि इतर अशा विविध पदांसाठी सर्वोत्तम उमेदवारांची भरती करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र पोलीस परीक्षा घेतली जाते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करतात, निवड प्रक्रियेत शारीरिक चाचण्या, लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचण्या आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश […]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/maharashtra/169579/", "date_download": "2023-05-30T05:32:08Z", "digest": "sha1:BYL7Z6MQAJPCCWLLMLPARKGG6JFB7TS2", "length": 8507, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome महाराष्ट्र चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री\nचवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री\nअलिबाग,दि.२० : चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.१९ मार्च) रोजी रात्री उशिरा महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देवून महामानव ��ॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.\nयावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टी चे महासंचालक श्री. धम्माज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नामदे, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दीप्ती देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.\nPrevious articleशेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित\nNext article‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस\nआपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा; धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठी सकारात्मक विचार करणार- ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन\nछोटी वृत्तपत्रे ग्रामीण भागातील प्रसारशक्ती आहेत – आ. थोरात\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/4-may", "date_download": "2023-05-30T04:28:40Z", "digest": "sha1:HVUBAIBL7P7EPOWLUZHHWBDVRZKJGYXE", "length": 5721, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "४ मे - दिनविशेष", "raw_content": "\n४ मे - दिनविशेष\n२०२२: मंकीपॉक्स साथीचा उद्रेक - युनाइटेड किंग्डम मध्ये ह्या रोगाची सुरवात.\n१९९६: जागतिक वेटल��फ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.\n१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.\n१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.\n१९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली.\n१९८४: मंजुरूल इस्लाम - बांगला देशचा क्रिकेटपटू (निधन: १६ मार्च २००७)\n१९४५: एन. राम - ज्येष्ठ पत्रकार\n१९४३: प्रसांत पटनाईक - भारतीय अर्थशास्त्रज्ञ\n१९४२: सॅम पित्रोदा - विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार\n१९४१: परिमल डे - भारतीय फुटबॉलपटू (निधन: १ फेब्रुवारी २०२३)\n२००८: किशन महाराज - प्रख्यात तबलावादक (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)\n१९९३: एन.जी. चंदावरकर - भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी (जन्म: २ डिसेंबर १८५५)\n१९८०: जोसेफ टिटो - युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ७ मे १८९२)\n१९८०: अनंत काणेकर - भारतीय साहित्यिक, कवी व पत्रकार - पद्मश्री (जन्म: २ डिसेंबर १९०५)\n१९६८: आशुतोष मुखोपाध्याय - बंगाली साहित्यिक\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/maharashtra_685.html", "date_download": "2023-05-30T05:49:51Z", "digest": "sha1:KRCGDGU2O4SP2VXX3QLNCPIXOIUGVN5M", "length": 5239, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करू - राम शिंदे | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करू - राम शिंदे\nमुंबई ( २७ जून २०१९ ) : नाशिक कृषी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबत मान्यता दिली असून, ७३.८० एकर जागेस मंजूरी मिळाली आहे. उर्वरित जागेसाठी प्रयत्न सुरू असून पुढील आठ दिवसात यासंदर्भात प्रस्ताव पाठवून कामास गती देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री राम शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.\nमौजे पिंप्रि सैय्यद येथे कृषी टर्मिनल मार्केट उभारण्यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते.\nशिंदे म्हणाले, उत्तर महाराष्ट्राच्या विकासास चालना देण्याच्या हेतुने शासनाने नाशिक येथे विकास कार्यक्रमांतर्गत कृषी टर्मिनल मार्केट उभारण्यात येणार आहे. हस्तांतरणासाठी उपलब्ध असलेल्या जागेपैकी टर्मिनल मार्केट उभारण्यासाठी उपयुक्त अशी ७३.८० एकर जमीन पणन मंडळाच्या नावे झाल्यानंतर सदर जागेवर ॲग्रो मार्केट झोन/हब बनविण्याकरिता तसेच खाजगी भागीदारीतून प्रकल्प उभारणे प्रस्तावित असल्याने त्यानुसार बिझनेस मॉडेल व प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येईल व कामाला गती देण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली.\nयावेळी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी चर्चेत सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2023-05-30T04:34:42Z", "digest": "sha1:M6GZWYK3KGC2E54UUMOWSQMTEF5APQMA", "length": 6475, "nlines": 112, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nलक्ष्मी हेब्बाळकरांची हिरेबागेवाडी-बडेकोळमठाला भेट\nविधानसभेनंतर जि. पं., ता. पं. निवडणुकीची तयारी\nवारंवार खोदाई; व्यापाऱ्यांची डबघाई\nअलतगा येथील सांडपाणी निचरा कामास प्रारंभ\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा ह���ंसाचार\nYou are at:Home»राष्ट्रीय»जम्मू सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन\nजम्मू सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन\nजम्मू भागातील भारत व पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या नजीक पाकिस्तान एक ड्रोन विमान टेहाळणी करताना दिसून आले आहे. या भागात गस्त घालणाऱया कॉन्स्टेबलने ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. या ड्रोनचा मागोवा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ड्रोनमधून एके 47 रायफली टाकण्यात आल्या असाव्यात, असा संशय आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच एका ड्रोनमधून दोन एके 47 रायफली आणि एक पिस्तूल तसेच काही दारु गोळा सांबा विभागात टाकण्यात आला होता. त्यामुळे संरक्षण विभागाने सावधानता दाखवत या ड्रोनचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.\nPrevious Articleआजचे भविष्य सोमवार दि. 17 मे 2021\nNext Article रोम स्पर्धेत स्वायटेक अजिंक्य\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\n2000 च्या नोटांसंबंधी याचिका फेटाळली\nगुवाहाटीत भीषण दुर्घटना, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nनेव्हिगेशन सॅटेलाईट ‘एनव्हीएस-01’चे प्रक्षेपण\nकेंद्रीय दक्षता आयुक्तपदी प्रवीण कुमार श्रीवास्तव\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B8/", "date_download": "2023-05-30T04:14:01Z", "digest": "sha1:ZX747QDUIX3JI33LG33JO5EYF7BLUXO3", "length": 9077, "nlines": 115, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nसिकंदर शेखने मारले खानापूरचे मैदान\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nसोमवारी शेअरबाजारात तेजीची झुळूक\nगृहमंत्री शहांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार\nमध्यप्रदेशात उमटणार कर्नाटकचेच ‘प्रतिबिंब’\nहरिभजनाविण काळ घालवू नको रे\nरिलायन्सची जनरल मिल्ससोबत भागीदारी\nमहिंद्राने कमावला 2637 कोटींचा निव्वळ नफा\nYou are at:Home»Breaking»संख्याशास्त्राचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करा\nसंख्याशास्त्राचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करा\nकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे प्रतिपादन\nसंख्याशास्त्रांचा उपयोग समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर होत असतो. संख्याशास्त्राच्या अभ्यासक, संशोधकांनी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन कुल���ुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. संख्याशास्त्र अधिविभाग व डीपार्टमेंड ऑफ रिसर्च सेंटच्या संयुक्त विद्ममाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथील व्याख्यानाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व संख्याशास्त्र अभ्यासकांनी हजेरी लावली.\nकुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, 19 व्या शतकापासून ते समकालीनमध्ये संख्याशास्त्राच्या आधारे सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. फ्लोरेन्स नाईटिंगेल, पी. व्ही. सुखात्मे, एडवर्ड टेमिंग, सी. आर. राव आदींनी संख्याशास्त्रात भरीव योगदान दिले आहे. गरीबी कमी करण्यापासून ते दर्जा नियंत्रण, सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात संख्याशास्त्राचा उपयोग होतो. सामाजिक भावनेतून संख्याशास्त्र विषयाकडे पाहिले पाहिजे. बदलत्या व्यवस्थेत एखाद्या विषयात ‘टॉप टू बॉटम’ सर्वांनी सहभाग नोंदवल्यास उत्तम निर्मिती होईल. कोणतीही व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थापन महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विचार मांडले तरच त्यांना आपण केलेल्या कामाचे समाधान मिळेल. एवढेच नव्हे तर योग्य मोबदलाही मिळेल. स्वागत डॉ. सोमनाथ पवार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. एस. बी. महाडीक यांनी केले. संतोष सुतार यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क प्रमुख डॉ. अलोक जत्राटकर, किशोर खिलारे, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.\nसंख्याशास्त्रा संख्याशास्त्राचा उपयोग समस्या सोडवण्यासाठी करा\nPrevious Articleअवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणुक झाल्यास तक्रार करा-जिल्हा उपनिबंधक\nNext Article शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहचे शुल्क ऑफलाईन भरा\nKolhapur : अल्पवयीन प्रेमीयुगल पळाले…पोलिसांनी नागपूरात पकडले\nहळदीच्या सोहळ्याचा झाला बेरंग; आरोग्यदायी सोहळा आता इव्हेंट स्वरूपात\nमुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदी\nकोल्हापुरात 40 टक्के कमिशनचा ‘कनार्टकी पॅटर्न’; आमदार सतेज पाटील\nKolhapur : आगीत 11 कोटींची संपत्ती भस्मसात; चार वर्षात 786 घटना\n…तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T05:33:27Z", "digest": "sha1:FTJYIGSIOGERKGEK7I7FILMYZYHGKADH", "length": 9281, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\n‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा’\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»सातारा»सातारा : जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचे हाेत आहेत हाल\nसातारा : जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचे हाेत आहेत हाल\nमनुष्य बळ कमी असल्याने कामाचा वाढलाय ताण\nजिल्हा रूग्णालयात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या परिचारिका दररोजच्या कमाच्या वाढत्या ताणामुळे अक्षरश: बेजार झाल्या आहेत. प्रत्येक शिफ्टला तीन परिचारिकांची आवश्यक्ता असताना या ठिकाणी एक परिचारिका संपूर्ण जबाबदारी सांभळत आहे.\nजिल्हातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 20 हजारांवर गेलेली आहे. खाजगी रूग्णालयापेक्षा जिल्हा रूग्णालयावर रूग्णांचा भार जास्त आहे. जिल्हा रूग्णालयात सात वॉर्ड व 20 बेडचे दोन अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. जेवढी क्षमता आहे. त्यापेक्षा जास्त कोरोना बाधित रूग्ण दररोज दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना केअर सेंटरमध्ये 8 हजार 543 रूग्णांवर उपचार सूरू आहेत. रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बेड वाढविण्याचे शासनाचे प्रयत्न सूरू आहेत. मात्र, आहे त्या रूग्णांच्या उपचारासाठी परिचारिकांचे मनुष्यबळ कमी पडत आहे.\nएका शिफ्टमध्ये एका परिचारिकेला 40 रूग्णांची सेवा बजावावी लागत आहे. दरम्यान, रूग्णांवर उपचार करणार्‍या 19 परिचारिका कोरोनाबाधित आढळल्या आहेत. सर्व रूग्णावर योग्य उपचार करताना अनेकदा त्यांना शारीरिक क्रिया करण्यासाठी ही पूर्ण शिफ्टमध्ये वेळ मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिचारिकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. परिचारिकांची ही विदारक अवस्था अनेकदा जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या समोर मांडण्यात आली आहे. परंतु यावर लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.\nPrevious Articleराजेवाडी तलाव सलग दुसऱ्यावर्षी ओव्हरफ्लो\nNext Article केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण\nSatara : कुत्र्यांनी पाठलाग केलेल्या जखमी सांबरावर रेस्क्यू टीमकडून उपचार\nSatara : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्था निवडणूक : अष्टविनायकचा वरदविनायककडून धुव्वा\nSatara : दादा माझ्या तब्बेतीवर जाऊ नका…दहा वेळा शड्डू ठोकणार\nखोके सरकार लोकशाहीसाठी अपायकारक : प्रीती मेनन\nSatara:तख्ताच्या वाडय़ात आढळून आला रांजण\nSatara Breaking : खटाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाचलुचपतविभागाच्या जाळ्यात\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.aohuibadgegifts.com/history/", "date_download": "2023-05-30T03:42:35Z", "digest": "sha1:RSK2EHFLHHWS4QXSHQGGW33LEJHZKVYA", "length": 8632, "nlines": 216, "source_domain": "mr.aohuibadgegifts.com", "title": "च्या इतिहास - AoHui बॅज गिफ्ट्स लिमिटेड", "raw_content": "\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवेबसाइट अपग्रेड करा आणि परदेशी बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करा\nआमची वेबसाइट अपग्रेड केली आहे आणि परदेशातील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे आणि आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि बाजारपेठ जिंकण्यासाठी अधिक चांगल्या आणि चांगल्या नोकर्‍या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि आम्ही प्राचीन नाणी आणि प्राचीन नाण्यांसाठी अनेक खुल्या मोल्ड ऑफर करण्यास सक्षम आहोत आणि आम्ही अजूनही वाढत आहोत.\n2022 SEDEX 4P द्वारे मंजूर\nआम्ही Sedex 4P द्वारे नूतनीकरण केले आहे आणि डिस्ने, युनिव्हर्सल, मार्वल, स्टार वॉर द्वारे त्यांची उत्पादने तयार करण्यासाठी अधिकृत केले आहे.\n2021 SEDEX 4P द्वारे मंजूर\nआम्ही Sedex 4P द्वारे नूतनीकरण केले आहे आणि त्यांची उत्पादने तयार करण्यासाठी Disney, Universal, Marvel, Star War द्वारे अधिकृत केले आहे\nकंपनीचा पुनर्स्थापना प्लांट 4500 चौरस मीटरपर्यंत वाढवला आहे\nAohui Badge Gifts नवीन, मोठ्या औद्योगिक झोनमध्ये स्थलांतरित झाले, कारखाना 4500 चौरस मीटर आणि 75 कामगारांपर्यंत वाढला.\nउत्पादन उत्पादनात टीयूव्ही प्रिंटिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो\nआम्ही आमच्या उत्पादनामध्ये चॅलेंज कॉइन्स, बॅजेस, मेडल्स, कीचेनसाठी चांगले रंग प्रभाव प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यूव्ही प्रिंट्स वापरण्यास सुरुवात केली.\nस्वयंचलित कलरिंग मशीन वापरणे\nआमच्या क्लायंटना खर्च कमी करण्यासाठी आणि चां��ली सेवा मिळावी यासाठी आम्ही स्वयंचलित कलरिंग मशीन वापरण्यास सुरुवात केली.\nकर्मचाऱ्यांची संख्या वाढली आणि भेटवस्तू भरल्या\nग्लोबल आर्ट गिफ्ट्सने लक्ष्य ओलांडले आहे आणि कामगार 40 पर्यंत वाढले आहेत.\nस्वतंत्र व्यापार विभाग तयार करा\nआंतरराष्ट्रीय व्यापार विभाग स्थापन करण्यात आला, 3 सेल्समन.\nझोंगशानमध्ये Aohui बॅज गिफ्ट्सची स्थापना झाली\nसंपूर्ण टीममध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फक्त 25 सदस्य होते आणि प्लांट, ऑफिस आणि 7 मशीनसाठी 1500 स्क्वेअर मीटर --- एक डाय कास्टिंग मशीन, तीन डाय स्टॅम्प मशीन आणि तीन डाय कट मशीन.\nक्लिप आणि कफलिंक्स बांधा\nगोल्फ डिव्होट्स आणि बॉल मार्कर\nदुसरी इमारत, गुआंगफू रोड, डोंगशेंग टाउन, झोंगशान सिटी, ग्वांगडोंग, चीन पोस्ट कोड : 528400\n© कॉपीराइट - 2009-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप\nटाय पिन, सानुकूल पदके, पुरुष अॅक्सेसरीज, मुलामा चढवणे पिन, हॉलिडे पिन, प्रथम प्रतिसादकर्ता पिन,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/regional-marathi-news/sharad-pawar-will-go-to-delhi-to-save-the-alliance-government-122062600011_1.html", "date_download": "2023-05-30T04:17:37Z", "digest": "sha1:PEPKUCHRNTCPSHQK7TAYT73PWY4QD6TK", "length": 16011, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शरद पवार आघाडी सरकार वाचविण्यासाठी मैदानात, दिल्ली जाणार - Sharad Pawar will go to Delhi to save the alliance government | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nAshadhi Wari 2022 :आज माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला जेजुरी पोहोचणार\nपोपळकरवाडीत अपघातात 3 जण ठार\n'एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद भाजपमुळेच गेले,' संजय राऊत यांचा सामनातून गौप्यस्फोट\nआदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला, 'अनेक जण मी पुन्हा येईन म्हणतात, भिंतीवरही लिहितात पण...'\nनाशिकमध्ये शिवसेनेचा उद्या विराट मोर्चा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता माविआ सरकार याला वाचविण्यासाठी मैदानात उतरले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी आघाडीतील काही नेते पोहोचले आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दिल्लीत राष्ट्रपतीपदासाठी यशवंत सिन्हा हे उमेदवारीअर्ज दाखल करणार आहे. त्यासाठी शरद पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध��ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.india.com/marathi/entertainment/bollywood-actress-alia-bhatt-gets-good-news-after-marriage-ranks-fourth-on-instagrams-list-of-top-5-influencers-5362658/", "date_download": "2023-05-30T03:48:43Z", "digest": "sha1:P3NCQUL26NKGGUT6FNZXFDDLXDZFGHKW", "length": 17921, "nlines": 97, "source_domain": "www.india.com", "title": "लग्नानंतर Alia Bhatt ला मिळाली गुडन्यूज, इन्स्टाच्या टॉप- 5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथ्या स्थानावर!", "raw_content": "\nलग्नानंतर Alia Bhatt ला मिळाली गुडन्यूज, इन्स्टाच्या टॉप- 5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथ्या स्थानावर\nलग्नानंतर Alia Bhatt ला मिळाली गुडन्यूज, इन्स्टाच्या टॉप- 5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथ्या स्थानावर\nInstagrams Lst Oft Top 5 Influencers : इन्स्टाग्रामच्या टॉप -5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये आपल्या नावाचा सहभाग असणारी आलिया भट्ट ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.\nInstagrams Lst Oft Top 5 Influencers : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) नुकताच तिचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्न केले. लग्नानंतर आलिया (Alia Bhatt- Ranbir Kapoor Wedding) भट्ट खूपच खुश आहे. अशामध्ये तिच्या आनंदामध्ये आणखी भर पडली आहे. आलियाला गुड न्यूज मिळाली आहे. सोशल मीडियावर (Social Media) नेहमी सक्रीय असणाऱ्या आलियाची नेहमीच चर्चा होत असते. याच आलियाचे नाव आता इन्स्टाग्रामच्या (Alia Bhatt Instagram) टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सहभागी झाले आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.\n शाहरुख खानला जिवंत जाळेन, अयोध्येच्या संत परमहंस दासांची धमकी\nकन्येला ब्रेस्टफीडिंग करताना दिसली Alia Bhatt राहासोबतचा नवा फोटो होतोय व्हायरल\nWeb Series: 'जलेबी बाई'मध्ये अभिनेत्रीनं मदकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दिले इंटीमेट सीन्स\nमिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामच्या टॉप -5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. या यादीमध्ये आपल्या नावाचा सहभाग असणारी आलिया भट्ट ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये पहिले स्थान हॉलीवुड स्टार जेंडायाने मिळवले आहे तर दुसरे स्थान टॉम हॉलंड याने मिळवले आहे. तर या यादीमध्ये विल स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे आण��� जेनिफर लोपेझ पाचव्या स्थानावर आहे.\nदरम्यान, आलिया भट्ट ही सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आलियाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिने पोस्ट केलेले प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ याला खूप चांगली पसंती मिळत असते. काह दिवसांपूर्वी आलियाच्या ‘आरआरआर’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘जी ले जरा’ या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.\nब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा , तसेच ट्विटरवर देखील फॉलो करा. India.Com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या\n शाहरुख खानला जिवंत जाळेन, अयोध्येच्या संत परमहंस दासांची धमकी\nकन्येला ब्रेस्टफीडिंग करताना दिसली Alia Bhatt राहासोबतचा नवा फोटो होतोय व्हायरल\nUrfi Javed Video: उर्फी जावेदने ब्रालेटमध्ये दाखवलं तिचं सौंदर्य, चाहत्यांना ऐन हिवाळ्यात फुटला घाम\nHappy Birthday Ritesh Deshmukh: रितेशला पाहाताच जेनेलिया म्हणाली होती, मुख्यमंत्र्यांचा मुलगा.. मग खूप गर्विष्ठ असेल\n ऐश्वर्या रॉयच्या नावानं लावला चुना बनावट पासपोर्ट आणि 13 लाख डॉलर्स जप्त\nGarlic Leaf Benefits: लसणाची पात अनेक आजारांवर रामबाण औषध, जाणून घ्या बेनिफिट्स\nBenefits of Ginger : फक्त पचनक्रियेसाठीच नाही तर हिवाळ्यात आले खाण्याचे हे आहेत फायदे\nAstro Tips: तुमची मेष रास असेल तर सावधान, 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी धोक्याची धंटा...\nWeb Series: 'जलेबी बाई'मध्ये अभिनेत्रीनं मदकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, दिले इंटीमेट सीन्स\nGhee tricks: तुपाच्या या उपायांनी निरोगी होईल रुग्ण, आर्थिक संकटातूनही मिळेल सुटका\nDisha Patani Latest Bikini Pics: दिशा पाटनी पुन्हा एकदा बिकिनी अवतारात चाहत्याच्या भेटीला, दिल्या किलर पोझ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F00452162-RNCF1206BTE39R0.html", "date_download": "2023-05-30T05:02:34Z", "digest": "sha1:UK57WN46RJG2KPX2S6QQ3BMX6TOKAQK5", "length": 16087, "nlines": 331, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " RNCF1206BTE39R0 किंमत डेटाशीट Stackpole Electronics, Inc. RNCF1206BTE39R0 | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर RNCF1206BTE39R0 Stackpole Electronics, Inc. खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये RNCF1206BTE39R0 चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. RNCF1206BTE39R0 साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nकार्यशील तापमान:-55°C ~ 155°C\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शु��्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/provide-financial-assistance-to-domestic-workers/", "date_download": "2023-05-30T05:32:44Z", "digest": "sha1:QZFPG6VTFKIEZER6BQUYWLQKC3O3EFND", "length": 9659, "nlines": 101, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "घरेलू कामगारांना आर्थिक मदत द्यावी | Live Marathi", "raw_content": "\nHome अधिक अर्थ/उद्योग घरेलू कामगारांना आर्थिक मदत द्यावी\nघरेलू कामगारांना आर्थिक मदत द्यावी\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे घरेलू कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी दि नॅशलन डोमेस्टॉक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली.\nनिवेदनात म्हटले आहे, कोरोनामुळे सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यामुळे घरेलू कामगारांना १० हजारांचे मानधन द्यावे, घरेलू कामगारांची ऑनलाईन नोंदणी करावी, घरकामगार महिलांचे कल्याण मंडळ करावे, रोजगार हमी योजनेतून घरेलू कामगारांना आर्थिक मदत करावी.\nनिवेदन देताना संग्राम सावंत, आंनदा कांबळे, लक्ष्मी कांबळे, शोभा थोरात, डॉ. माधुरी चौगुले, अवंती कवाळे आदी उपस्थित होते.\nPrevious articleशहरातील पॅचवर्क करण्याच्या रस्त्यांची यादी सादर करा : महापौर\nNext articleगडहिंग्लज तालुक्याचा ‘रिकवरी रेट’ ७१ टक्के\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nसंसद भवनच्या उद्घाटनावेळी लॉन्च होणार 75 रुपयांचे नाणं\nजनावरांसाठी आयुर्वेदिक औषध निर्मिती कारखाना उभारणार : डोंगळे\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या ��ार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-news-delivery-boy-turned-policeman-to-impress-friends-131235804.html", "date_download": "2023-05-30T03:53:56Z", "digest": "sha1:6A7MC7CW4QKUV7QRFXPLBJRH5OOAFV4P", "length": 6977, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "इंप्र��शन मारण्यासाठी डिलिव्हरी बॉय बनला पोलीस कर्मचारी, पेट्रोलिंग दरम्यान चौकशीत तोतयाचे फुटले बिंग | Pune News Delivery Boy Turned Policeman to Impress Friends| Pune Crime - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपितळ उघडे पडले:इंप्रेशन मारण्यासाठी डिलिव्हरी बॉय बनला पोलीस कर्मचारी, पेट्रोलिंग दरम्यान चौकशीत तोतयाचे फुटले बिंग\nमित्र-मैत्रिणींसह प्रियेसीवर इंप्रेशन मारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. इंप्रेशन मारण्यासाठी डिलिव्हरी बॉयने चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचा ड्रेस घालून नदी पात्राच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर थांबला.\nमात्र, खऱ्या पोलिसांना खासगी कारने पेट्रोलिंग दरम्यान संबंधित तोतया पोलीस कर्मचारी दिसून आल्याने त्यांनी त्याच्याजवळ जाऊन, त्याची चौकशी करत त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याने तो बनावट पोलिस असल्याचे बिंग फुटले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचा प्रकार घडला आहे.\nयाप्रकरणी यशवंत रमेश धुरी (वय- 30, राहणार- तापकीरनगर ,काळेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी पोलीस हवलदार श्रीकांत किसन वाघवले ( वय - 43) यांनी आरोपी विरोधात चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवलदार श्रीकांत वाघवले हे चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते स्वतः पोलीस उपनिरीक्षक एस महाडिक आणि पोलीस नाईक एन मुळे यांच्यासोबत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, त्यांना औंध परिसरात राम नदीच्या पुलावर नागरस रोड या ठिकाणी तोतया पोलीस खाकी ड्रेस घालून उभा असलेला दिसला.\nत्यामुळे पोलिसांनी त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्यानी पोलिस असल्याचे सांगून सरकारी कर्मचारी असल्याचे सांगितले. अशाप्रकारचा समज व्हावा या उद्देशाने पोलिसांची वर्दी ही त्याने परिधान केलेली होती. मात्र, संबंधित तोतायाने आपण औंध पोलीस चौकीत नेमणुकीस असल्याचे सांगितले, तसेच त्याच्या ड्रेस वरील खांद्यावर लावलेला बिल्ला हा महाराष्ट्र पोलीस अशाप्रकारचा होता आणि पायात चप्पल होती तसेच त्यानी घातलेली टोपी याच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिण्यात आलेले होते.\nत्यामुळे संबंधित इसम हा बोगस असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असता, त्याचे बिंग फुटले आणि त्याने आपण खरे पोलिस नसल्याचे कबुली दिली आहे. मित्र-मैत्रिणींवर इम्प्रेशन टाकण्यासाठी आपण पोलिसांचा ड्रेस परिधान केल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. याबाबत पुढील तपास चतुर्शिंगी पोलीस करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/duleep-trophy-will-be-played-from-june-28-ranji-trophy-to-be-organized-in-january-131149889.html", "date_download": "2023-05-30T04:17:58Z", "digest": "sha1:LEFH3ATWAPKNR2G2ZUD7QQR4PWEHUNMH", "length": 5593, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दुलीप ट्राॅफी 28 जूनपासून रंगणार; रणजी ट्राॅफीचे जानेवारीत आयाेजन | Duleep Trophy will be played from June 28; Ranji Trophy to be organized in January - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिलांच्या राष्ट्रीय टी-20 स्पर्धेचेही यंदा आयाेजन:दुलीप ट्राॅफी 28 जूनपासून रंगणार; रणजी ट्राॅफीचे जानेवारीत आयाेजन\n५ जानेवारी २०२४ पासून रणजी ट्राॅफीला सुरुवात\nदुलीप ट्राॅफीने यंदाच्या २०२३-२४ च्या देशांतर्गत क्रिकेट सत्राला सुरुवात हाेत आहे. २८ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने या सत्रातील क्रिकेट स्पर्धा आयाेजनाची घाेषणा केली आहे. यामध्ये महिलांच्या राष्ट्रीय टी-२० स्पर्धेच्याही आयाेजनाचा समावेश आहे.\nतसेच रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा ५ जानेवारी २०२४ पासून रंगणार आहे. त्याआधी युवांना दुलीप ट्राॅफी, देवधर ट्राॅफी (लिस्ट ए ) आणि इराणी चषकाच्या माध्यमातून रणजी ट्राॅफीची तयारी करता येणार आहे. २८ जूनपासून दुलीप ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर लगेच २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान देवधर ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा आयाेजित करण्यात आली. तसेच इराणी चषक १ ते ५ आॅक्टाेबरदरम्यान आयाेजित करण्यात आला आहे. त्यापाठाेपाठ देशांतर्गत टी-२० फाॅरमॅटच्या सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेला १६ आॅक्टाेबरपासून सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेची फायनल ६ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. यादरम्यान विजय हजारे ट्राॅफीला सुरुवात हाेणार आहे. ही स्पर्धा २३ नाेव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान आयाेजित करण्यात आली आहे. रणजी ट्राॅफी स्पर्धा तब्बल ७० दिवसांपर्यंत चालणार आहे. २३ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२४ दरम्यान नाॅकआऊ��� सामने हाेतील. विश्वचषकादरम्यान महिलांची स्पर्धा : भारतात यंदा आॅक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान वनडेचा विश्वचषक हाेणार आहे. याचदरम्यान बीसीसीआयच्या वतीने महिलांच्या टी-२० राष्ट्रीय स्पर्धेचे आयाेजन केले जाईल. तसेच यादरम्यान इंटर झाेनल टी-२० ट्राॅफीचेही आयाेजन करण्यात आले आहे. याचीही आता घाेषणा करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/astrology-2021/daily-astro-121101400050_1.html", "date_download": "2023-05-30T04:35:31Z", "digest": "sha1:E75MHONXZ62TRRKYYIKUF2F6FXQ4YXYL", "length": 17006, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल (15.10.2021) - daily astro | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nसाप्ताहिक राशीफल 10 ते 16 ऑक्टोबर 2021\nवृषभ : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.\nमिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.\nकर्क : मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.\nसिंह : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nकन्या : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.\nतूळ : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.\nवृश्चिक : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.\nधनू : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.\nमकर : उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.\nकुंभ : स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील. दिवस प्रतिकूल राहील.\nमीन : पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.\nवेबदुनिया वर वाचा :\nGanga Dussehra 2023 गंगा दसऱ्याचे महत्त्व जाणून घ्या\nहिंदू धर्मानुसार गंगा दसर्‍याच्या दिवशी सर्व पापे दूर करणारी माता गंगा पृथ्वीवर अवतरली. म्हणूनच गंगा दसरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि दान देतात. या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे दूर होतात असे सांगितले जाते. गंगा दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व आणि मंत्रांबद्दल जाणून घ्या-\nMangal Dosh मंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nतांब्याच्या नागनागिणीचा जोडा कोणत्याही सरोवरात विसर्जित करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात कुंकू आणि नऊ बत्ताशे दान करा. विवाहापूर्वी कुंभ विवाह वा वर-विवाह क्रिया अवश्य करा.\nया कारणामुळे हनुमानजींना पाच मुखी अवतार घ्यावा लागला\nसीतेसाठी जेव्हा भगवान राम लंका ओलांडून गेले तेव्हा राम, लक्ष्मण आणि हनुमान यांचे शौर्य ऐकून रावणाला काळजी वाटली. आपला पराभव स्पष्ट पाहून तो अहिरावण आणि महिरावण या आपल्या दोन राक्षस भावांकडे गेला. अहिरावण आणि महिरावण हे तंत्र-मंत्र आणि कपट-शक्ती कौशल्यात पारंगत होते. रावणाच्या मते हे दोघे राम-लक्ष्मणाचा नाश करतील. कथा काय आहे: मग अहिरावण आणि महिरावण कपटाने झोपलेल्या राम आणि लक्ष्मणाला पाताळ येथे घेऊन गेले\nरुद्रावतार हनुमानाची पूजा करताना हा उपाय इच्छित फळ प्रदान करेल, सर्व कष्ट दूर होतील\nभगवान शिवाच्या सर्व रुद्रावतारांपैकी भगवान हनुमानाची पूजा अत्यंत शुभ आणि सर्व संकटांपासून मुक्त करणारी मानली जाते. असे मानले जाते की हनुमानाची आई अंजनीने भगवान शंकराची तपस्या केली होती आणि त्यांना पुत्राच्या रूपात मागितले होते. त्यानंतर पवनदेवाच्या रूपात भगवान शिवांनी यज्ञकुंडात आपल्या रौद्र शक्तीचा एक भाग अर्पण केला. यानंतर या दैवी शक्तीने माता अंजनीच्या पोटात प्रवेश केला आणि नंतर श्री हनुमानजींचा जन्म झाला. कलियुगात श्री हनुमानजींची आराधना केल्याने सर्व दु:ख दूर होऊन सुख प्राप्त होते. चला जाणून घ्या मंगळवारी श्री हनुमानजीची कोणत्या पूजा केल्याने तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल.\nगणपती अथर्वशीर्ष पाठ संपूर्ण विधी आणि लाभ Ganpati Atharvashirsha\nGanpati Atharvashirsha विघ्नहर्ता गणपतीच्या गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताला सर्व अथर्वशीर्षांचे शिरोमणी असल्याचे मानले जाते, त्याचे वर्णन अथर्ववेदात आढळते. अथर्वशीर्षाचे प��ण कोणत्याही बुधवारी, चतुर्थी तिथी किंवा शुभ मुहूर्तावर सुरू करावे, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी या गणपती अथर्वशीर्षाचे पठण सर्वात महत्त्वाचे आहे.\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. मात्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2023-05-30T04:51:44Z", "digest": "sha1:IHQEQ5GE3PSBNEXQH2MXMVNTQF6YLLIB", "length": 36672, "nlines": 419, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महार - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n६महार या विषयावरील पुस्तके\nयेथे काय जोडले आहे\nविकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत\nहा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्‍यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.\nऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.\nविकिपीडियात संदर्भ कसे जोडावेत लेखाकडे चला\nमूळ एतिहासिक दस्तएवज कुठे चढवावेत ते\nआपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. विकिस्रोतावर काय चालेल \nऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी.\nऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.\nऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.\n१ ते १.५ कोटी\nभारतातील लोकसंख्येत १ ते १.६ %\nमहाराष्ट्रातील लोकसंख्येत 12 ते १५%\nमध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिसा, तेलंगाणा[१]\nमुख्यः- मराठी व वऱ्हाडी\nrelated = मराठी लोक\nमहार (तत्सम वा संबंधित जाती: मेहरा, मेहर, महारा, तरल, तराळ, धेगुमेग) हा वंश भारत��तील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात रहातो. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत महार आहेत.[२] महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओरिसा, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांत महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यांत हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यांत महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले आहे.[३][४] भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत.[५][६] आज ८०% महारांनी बौद्ध धर्म स्विकारला आहे. तर २०% महार हे हिंदू धर्म मानतो.[ संदर्भ हवा ]\nमुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्रा व देशाबाहेर गेले आहेत. मराठा-कुणबी (सुमारे ३०%) समाजानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या महार समाजाची आहे.[ संदर्भ हवा ]\nमहार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही.\nजागल्या म्हणजे पहारेकरी (वॉचमन )हा बहुधा महार जातीचा असे. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहीत म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असे.\nमहार या जातीचे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.\nमहारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होते. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवचं वॉचमन बनून कामे करणे व जासुसी इत्यादी कामे असत.[७]\nमहार जातीत १२ उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी , लाडवन, बावणे व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत.\n२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.[८]\n१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. त्यामुळे आज अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण २००१ मध्ये ५७.५% झाले, व यातील ५८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता.\nसुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. त्यानंतर ह्या समाजातील बहुतेक लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आले तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला.. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत बौद्ध धर्म न स्वीकारलेले फक्त १०% महार आहेत. महाराष्ट्रात महार आणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १६% म्हणजेच २ कोटींच्या आसपास आहे.\n२०१७ पर्यंत, महार समुदायाला १६ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते : आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोरम, राजस्थान, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल.\nराज्यानुसार भारतातील महार लोकसंख्या, २००१[९]\nछत्तीसगढ २,१२,०९९ ८.७७% राज्यातील अनु. जातीची लोकसंख्या\nदादरा आणि नगर हवेली २७१ ६.६०% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या\nदमण आणि दीव ५\nगोवा १३,५७० ५७% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या\nमहाराष्ट्र ५६,७८,९१२ ५७.५% राज्यातील अनुसूचित जातीपैकी लोकसंख्या\nयाशिवाय इतर राज्यातील महारांची लोकसंख्या (२०११): (तेलंगाणा वगळता इतर राज्यात महरांचा समावेश अनु. जातीत केले���ा नाही.)\nउत्तर प्रदेश - १,५००\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी\nमहार या विषयावरील पुस्तके[संपादन]\nखानदेशातील महार संस्कृती (रा.शे. साळुंके)\nभारतीय जातिसंस्थेत मातंगाचे स्थान आणि महार-मांग संबंध (प्रा. बी.सी. सोमवंशी)\n उद्गम : संक्रमण : झेप (संजय सोनवणी)\nपक्ष, संस्था व संघटना\nडिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी\nद बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट\nग्रंथसंपदा व लेखन साहित्य\nॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी(१९१५)\nस्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज(१९१८)\nद प्रॉब्लम् ऑफ द रूपी(१९२३)\nदि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४)\nवेटिंग फॉर अ व्हिझा(१९३६)\nपाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया(१९४०)\nमिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स(१९४५)\nरानडे, गांधी आणि जीना(१९४३)\nव्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)\nकम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट(१९४५)\nमहाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स(१९४६)\nहू वर दि शुद्राज\nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स(१९४८)\nद राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन(१९५१)\nथॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स(१९५५)\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म(१९५७)\nप्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती\nविश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nयुगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nरमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)\nबोले इंडिया जय भीम\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा\nएक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ\nडॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर\nतमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था\nडॉ. बाबासाह��ब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. भीमराव आंबेडकर विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बी.आर. आंबेडकर रत्न पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nशाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार\nआंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार\nआंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार\nमातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती\nडॉ. भीमराव आंबेडकर मैदान, विजापूर\nडॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडामैदान, फैजाबाद\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक (लंडन)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मुंबई)\nडॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (दिल्ली)\nडॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (दिल्ली)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक (महाड)\nआंबेडकर मेमोरिअल पार्क (लखनऊ)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्तूप, चैत्यभूमी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर (जपान)\nविश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे\nचुका उधृत करा: \"lower-alpha\" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.\nसंदर्भ चुका असणारी पाने\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nलाल दुवे असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल ४ मे २०२३ रोजी २३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-old-lady-did-the-washing/11071123", "date_download": "2023-05-30T05:44:44Z", "digest": "sha1:YSKQ557O4JRP7R7N7E43GMFDPCN6CH7B", "length": 10870, "nlines": 59, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "त्या वृध्दाची महिलांनी केली धुलाई - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » त्या वृध्दाची महिलांनी केली धुलाई\nत्या वृध्दाची महिलांनी केली धुलाई\n– डॉक्टर तपासणीत भंडाफोड\n– माणुसकीला कलंकीत करणाèया घटनेमुळे प्रचंड खळबळ\nनागपूर: जनरल स्टोअर्स चालविणाèया एका वृध्दाने (६२) चिमुकलीवर तीनदा अत्याचार केला. तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानातच तोंड काळे केले. डॉक्टरकडे जाताच या घटनेचा भंडाफोड झाला. हा प्रकार उघडकीस येताच महिलांनी त्याची चांगलीच धुलाई केली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी नराधम वृध्दाविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली आहे. गुल्लुबाबा उर्फ उमेश शंकरराव गुरलवार (रा. इंदोरा, जरीपटका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. माणुसकीला कलंकीत करणाèया घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती आहे. न्यायालयाने ११ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.\nवृध्द आरोपी वनविभागात कार्यरत होता. काही कारणास्तव त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली. पत्नीसोबत पटत नसल्याने काही वर्षांपूर्वी तो पत्नीपासून वेगळा झाला. इंदोरा परिसरातील नातेवाईकांच्या घरी तो पेर्इंग गेस्ट होता. जवळच त्याने एक दुकान (एकच रुम) किरायाने घेतले होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून तो जनरल स्टोअर्स चालवित होता. परिसरात राहणाèयांनी दिलेल्या माहिती नुसार त्याचे दुकान दिवसभर सुरू राहायचे. जनरल स्टोअर्स असल्याने लहान मुलांची त्याच्या दुकानात वर्दळ होती. काही मुलांना तो चॉकलेटही द्यायचा.\nपीडित ११ वर्षीय मुलगी ही सहाव्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील खाजगी काम करतात. अल्पवयीन मुलगी शालेय साहित्य तसेच इतर वस्तु घेण्यासाठी नेहमीच त्याच्या दुकानात जायची. तेव्हापासून वृध्दाची तिच्यावर नजर होती. सप्टेबर महिन्यात दुपारच्या सुमारास ती पेन विकत घेण्यासाठी त्याच्या जनरल स्टोअर्समध्ये गेली. तिला एकटी पाहून वृद्ध गुल्लुबाबाची नियत फिरली. दुकानाच्या आत बोलावून तिला चर्चेत गुंतविले. काही वेळातच तिला चॉकलेट दिले आणि जवळ घेण्याचा प्रयत्न केला. एकापेक्षा एक चॉकलेटचे तिला आमिष देत होता. घटनेच्या दिवशीही वृध्दाने तिला चॉकलेट दिले. आत बोलावून अश्लिल चाळे करीत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेबाबत कुणाजवळही न सांगण्यासाठी तिला दम दिला. तिने भीतीपोटी आईवडीलांना या प्रकाराची माहिती दिली नाही.\nयानंतर ती पुन्हा दुकानात गेली असता वृध्दाचे तोच प्रकार केला. ३ नोव्हेंबरला दुपारी पीडित मुलगी पुन्हा त्याच्या दुकानात गेली. त्यावेळीही गुल्लुबाबाने पुन्हा तिला दुकानात ओढले. चॉकलेटचे आमिष देवून पुन्हा अत्याचार केला. एकूनच त्याने तीनदा चिमुकलीवर अत्याचार केला. मात्र, यावेळी घटनेचा भंडाफोड झाला. आईने मुलीसह जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून गुल्लुबाबा गुरलवार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली.\nअचानक चिमुकल्याची प्रकृती बिघडली. तिला दुखायला लागले. त्यामुळे आई तिला डॉक्टरकडे घेवून गेली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. डॉक्टरांनी तिला विश्वासात घेवून विचारपूस केली असता भंडाफोड झाला.\nघटनेची माहिती मिळताच संतप्त महिलांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याच्या दुकानात लहान मुले जायचे. त्यामुळे आपल्याही मुलींशी त्याने अश्लिल चाळे तर केले नाही, याविषयी पालकांकडून मुलींची विचारपूस सुरु आहे. महिलांसाठी हा qचतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मुलींना एकटे सोडू नका, अनोळखी व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट स्पर्शाची मुलांना जाणीव करून द्या, वेळोवेळी मुलांची आस्थेनी विचारपूस केल्यास अशा घटनांवर वेळीच आळा घालता येईल.\nतो होता पेईंग गेस्ट\nपत्नीपासून तो वेगळा झाला. त्याला आधार पाहिजे होता. त्यामुळे तो नातेवाईकांकडे राहायला गेला. नातेवाईकांनाही त्याने आपली संपत्ती देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे नातेवाईक त्याला पेइंग गेस्ट म्हणून ठेवत असले तरी बरेच दा तो दुकानातच झोपायचा.\nबोगस मतदानाविरोधात कांग्रेस चे तहसीलदारला… →\nएकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार, 22 आमदारांसह 9 खासदार ठाकरे गटाच्या संपर्कात \nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nमेट्रो प्रवासी सुरक्षा जागरूकता मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/uncategorized/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T04:39:11Z", "digest": "sha1:3XF3LPB26XT3WMXBXI3UVXG3BQD6OZTS", "length": 4802, "nlines": 104, "source_domain": "www.tomne.com", "title": "स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 SSC CGL Recruitment 2022 – Tomne", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021 SSC CGL Recruitment 2022\nपदाचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव ग्��ुप ‘B’\n1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर\n2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर\n3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर\n7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर\n12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी\n13 सांख्यिकी अन्वेषक ग्रुप ‘C’\n16 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट\n17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक\nकनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.\nसांख्यिकी अन्वेषक: सांख्यिकीसह कोणत्याही विषयातील पदवी.\nउर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.\n01 जानेवारी 2022 रोजी,\n[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.\nपद क्र.4: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.\nपद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.\nपद क्र.12: 18 ते 32 वर्षे.\nपद क्र.14 ते 19: 18 ते 27 वर्षे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:\nTier-II: नंतर सूचित केले जाईल.\nसारस्वत बँकेत ३०० पदांची भरती\nकर्मचारी राज्य विमा निगम मध्ये विविध पदांची भरती\nसंध्याकाळी चुकूनही करू नयेत ही 3 कामे लक्ष्मी निघून जाईल घरात येईल गरिबी…\nतुमच्याकडे असलेल्या फाटलेल्या नोटा बँक बदलून देत नाही का आत्ताच नियम मध्ये जाणून घ्या\nMahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.मध्ये विविध पदांसाठी केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95", "date_download": "2023-05-30T04:30:48Z", "digest": "sha1:3S24DHRZJJOULJADLSCXAJETDKADQFHN", "length": 5346, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांस्यपदक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nइ.स १९८० मधील उन्हाळी ऑलिंपिकचे कांस्यपदक\nकांस्यपदक हे एक प्रकारचे पदक रूपातले पारितोषिक असून एखाद्या स्पर्धेत (साधारणपणे ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळातील प्रकारांसाठी) तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला दिले जाते. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विजेत्याला अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्यपदक प्रदान केले जाते. चषक आणि ढाल हेही अशाच प्रकारचे वेगळे पुरस्कार आहेत.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ११:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संके��स्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/news/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86/", "date_download": "2023-05-30T05:32:41Z", "digest": "sha1:NT2VOPRU5TYFIRGCE755IRJZTPODT63U", "length": 11808, "nlines": 216, "source_domain": "navakal.in", "title": "डोंबिवलीच्या भोपरमध्ये आढळलाआफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी - Navakal", "raw_content": "\nआफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी\nडोंबिवली – शहरातील भोपर गावात आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा पक्षी आढळून आला आहे.पक्षी निरीक्षक व आहार तज्‍ज्ञ डॉ. महेश पाटील यांना या देखण्या पक्ष्याचे दर्शन सकाळच्या वेळेस झाले असून त्यांनी त्याची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. रणगोजा हा पक्षी पाकिस्तान व भारताच्या पूर्वेला बिहार, दक्षिणेकडे, उत्तर आंध्र प्रदेश व मध्य महाराष्ट्रात आढळून येणारा पक्षी आहे.\nकाही दिवसांपूर्वी डोंबिवलीत रोझ रिंग पॅराकिट या प्रजातीतील रंग परिवर्तन झालेला पिवळा पोपट आढळून आला होता. त्यानंतर गोपाळनगर रिंग रोड परिसरात पहाडी भागातील दिवाभीत घुबड, तर कल्याण रिंग रोड परिसरात दुर्मिळ शिंगाळा घुबड आढळून आले. यानंतर आता डोंबिवलीतील भोपर परिसरात रणगोजा पक्ष्याचे दर्शन पक्षिमित्रांना झाले. भोपर टेकडी परिसरात यापूर्वी पक्ष्यांची संख्या जास्त होती; परंतु आता मानवी अतिक्रमण झाल्याने जंगल परिसर नष्ट झाला असून या भागातील पक्ष्यांची संख्याही काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन या भागात नेहमीच पक्षिप्रेमींना होत असते.\nडॉ.महेश पाटील हे नेहमीप्रमाणे भोपर परिसरात फेरफटका मारत असताना त्यांना रणगोजा हा दुर्मिळ पक्षी आढळून आला. अतिशय चपळ असणाऱ्या या पक्ष्याचे दक्षिण आफ्रिका व सहारा वाळवंट हे मूळ निवासस्थान आहे.या ठिकाणाहून हा पक्षी तब्बल पाच हजार किमी अंतर पार करून डोंबिवलीमध्ये आला आहे. विशेष म्हणजे त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणी पक्ष्याप्रमाणे आहे. हिवाळ्यातील दिवसांत हे पक्षी भारतात दाखल होत असतात. मार्च अखेरपर्यंत त्यांचा आपल्याकडे मुक्काम असतो.नंतर पुन्हा ते आपल्या मूळस्थानी जात असल्याची माहिती डॉ. पाटील यांन�� दिली.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/6-april", "date_download": "2023-05-30T03:44:08Z", "digest": "sha1:GDBOUDFK2QW7AXDYI5CTQDY3YKXQKTGE", "length": 6115, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "६ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n६ एप्रिल - दिनविशेष\n२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.\n१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणाऱ्या;या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.\n१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.\n१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.\n१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला\n��९३१: सुचित्रा सेन - भारतीय बंगाली व हिंदी अभिनेत्री - पद्मश्री (निधन: १७ जानेवारी २०१४)\n१९२७: व्ही. एम. जोग - उद्योजक (निधन: २८ जून २०००)\n१९१९: रघुनाथ विष्णू पंडित - कोंकणी कवी\n१९१७: सुधांशु - मराठी कथाकार व कवी (निधन: १८ नोव्हेंबर २००६)\n१९०९: जी. एन. जोशी - भावगीतगायक व संगीतकार (निधन: २२ सप्टेंबर १९९४)\n१९९२: आयझॅक असिमॉव्ह - अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (जन्म: २ जानेवारी १९२०)\n१९८९: पन्नालाल पटेल - गुजराथी कथा-कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ७ मे १९१२)\n१९८३: जनरल जयंतोनाथ चौधरी - भारताचे ५वे लष्करप्रमुख - पद्म विभूषण (जन्म: १० जून १९०८)\n१९८१: मामा क्षीरसागर - मानवधर्माचे उपासक\n१८६४: सर विल्यम हार्डी - ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (जन्म: २३ जानेवारी १९३४)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/priya-bhide/", "date_download": "2023-05-30T05:47:08Z", "digest": "sha1:25G2M3QH5BBQEJUYEX4J5AVKADTVIIXN", "length": 15484, "nlines": 285, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रिया भिडे : Read All The Stories Written by प्रिया भिडे | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा उलटा चष्मा: ..हे सरकारी कामच होते\nआवर्जून वाचा पहिली बाजू:शेतीच्या वीजप्रश्नावर उत्तर\nआवर्जून वाचा अन्वयार्थ: अमेरिकेतील पेच संपुष्टात.. तूर्त\nहिरवा कोपरा : परंपरागत ठेवा देवराई\nदेवराईत वृक्षसंपदेव्यतिरिक्त ��तर असंख्य जिवांचे अधिवास जपले जातात.\nहिरवा कोपरा : परसबागांमधील प्रयोगशीलता\nनवीन घरात गेल्यावर गच्चीवर बाग करायची हे नंदाताई इंगवल्यांनी ठरवलं होतं.\nहिरवा कोपरा : इथे विहरती फुलपाखरे\nफुलपाखरांना दोन प्रकारच्या वनस्पती लागतात. एक खाद्य वनस्पती अन् दुसरी पुष्परस वनस्पती\nहिरवा कोपरा : नयनमनोहर, चित्ततोषक बाग\nसेंट्रीगच्या छोटय़ाछोटय़ा फळ्यांना स्वत:च पॉलिशचा एक हात देऊन त्या भिंतीवर ठोकल्या आहेत.\nहिरवा कोपरा : हिरव्या मातीचे मैत्र\nफुलांच्या वजनाने लवलेला झेंडू पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटत होतं.\nहिरवा कोपरा : निसर्गस्नेही उपवन\nआंबा व भेरली माडाचे गटरोपण केले आहे. तीन प्रकारच्या तुतींचे वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा आहेत.\nहिरवा कोपरा : बहरलेल्या बागेचे तंत्र आणि मंत्र\nदर्शनी भागातील कुंपणाच्या जाळीवर विलोभनीय रंगातील बोगनवेलीचा बहरलेला वेल.\nहिरवा कोपरा : शाश्वत जीवनशैलीचे शिलेदार\nआपल्या आजूबाजूच्या निसर्गाविषयीची त्याची सजगता आणखी एका गोष्टीतून जाणवली.\nहिरवा कोपरा : परसबाग मॅनेजमेंट गुरू\nथे बागेतील झोपाळ्यावर बसून आपण चहाचा आनंद घेऊ शकतो अन् खऱ्या मधुमालतीचा महावेल पाहून अचंबित होतो.\nहिरवा कोपरा : त्रयोदशगुणी विडा\nसुपारी वाचून आपल्या धार्मिक कार्याचे पान हलत नाही. विडय़ासाठी ही सुपारी हवी\n…अन् अश्रू अनावर झालेल्या ‘त्या’ मुलीला जडेजाने न्याय मिळवून दिला; CSK चाहत्याचा भावूक करणारा ‘तो’ Video व्हायरल\nसहा महिन्यांच्या लाडक्या लेकीसाठी बिपाशा आणि करणने खरेदी केली आलिशान कार; किंमत वाचून व्हाल थक्क\nअजय देवगणने खरेदी केली नवी कोरी BMW इलेक्ट्रिक कार, किंमत वाचून व्हाल अवाक्\nमला गर्लफ्रेण्ड बनवायचं असेल तर माझ्या मैत्रिणीसोबत पण…; तरुणींची डेटवर जाण्यासाठी भलतीच अट\nयवतमाळ : बंद फ्लॅटमध्ये युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्या की हत्या\nDouble Chin: डबल चिन कमी करण्यासाठी ५ सोपे घरगुती उपाय, दूर होईल ही समस्या…\nअलिबाग: कमी किमतीत सोने देतो सांगून फसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई\nकट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास\n“मी माझ्या बाबांना वचन दिलं होतं की कधीही…”, सचिन तेंडुलकरनं सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “१९९६ साली…\n“मी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं तेव्हा…”, अजित पवारांनी शेअर केली बाळू धानोरकरांची ‘ती’ आठवण\nजम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\n“आपण कधी मरतो माहितीये…” सामान्य गृहिणीला ‘होममेकर’ बनवणाऱ्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे पुनरागमन\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/embed/photogallery/MzAzMzU0/", "date_download": "2023-05-30T05:04:16Z", "digest": "sha1:UJ7SAEK7RTRMVWWPBC57DGZS67YB4SRJ", "length": 3391, "nlines": 11, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Success Story: रिक्षावाल्याच्या मुलीने देशाला दिले सुवर्णपदक", "raw_content": "आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी स्वपना बर्मनने इतिहास रचला. स्वपना बर्मनने हेप्टाथलन प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्वपनाच्या या सुवर्णभरारीमुळे भारताच्या खात्यात अकरावे सुवर्णपदक जमा झाले.\nस्वपनाने हेप्टाथलनचे एकूण ७ इव्हेंट पार केले. यामध्ये शेवटच्या इव्हेंटमध्ये चीनची क्विनलिंग वांगला मागे टाकत तिने ६०२६ गुणांसह प्रथम स्थान पटकावले.\n२२ वर्षीय स्वपनाचा जन्म पश्चिम बंगालमध्ये गरीब घरात झाला. तिचे वडील पंचानन बर्मन हे रिक्षा चालवून त्यांचे घर सांभाळायचे.\n२०१३मध्ये जेव्हा त्यांना अटॅक आला तेव्हापासून ते अंथरुणाला खिळले. घरातील एकुलता एक कमवता हातच अंथरुणाला खिळल्यामुळे बर्मन कुटुंबाला आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागलं.\nघरात दोन वेळच्या जेवणाची वानवा असताना खेळासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी पैसे कुठून येणार. घरची अशी बिकट परस्थिती असतानादेखील सुकांत सिन्हा या तिच्या प्रशिक्षकांनी तिची भरपूर साथ दिली.\nतरी स्वपनाने धीर सोडला नाही. ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची.\nखेळातून मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेमधून त्यांचे घर चालत होते. अशा अवस्थेत राहुल द्रविडच्या गो स्पोर्ट फाऊंडेशन या अॅथलीट मॅण्टॉरशिप कार्यक्रमाद्वारे तिला मदत करण्यात आली.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर आता तिच्यावर पैशांचा वर्षाव होत आहे.\nबंगाल सरकारने तिला सरकारी नोकरी देऊ केली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-england-3rd-t20-predicted-playing-xi-virat-kohli-form-concern-for-rohit-sharma-mhod-729900.html", "date_download": "2023-05-30T04:45:16Z", "digest": "sha1:ANXF3CTMA2F65UAOGSX5QAWO6VT5Z3VU", "length": 10867, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cricket india vs england 3rd t20 predicted playing xi virat kohli form concern for rohit sharma IND vs ENG : फ्लॉप विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी आहेत 2 पर्याय, रोहित शर्मा धाडस करणार का? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : फ्लॉप विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी आहेत 2 पर्याय, रोहित शर्मा धाडस करणार का\nIND vs ENG : फ्लॉप विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी आहेत 2 पर्याय, रोहित शर्मा धाडस करणार का\nविराट कोहलीनं (Virat Kohli) दुसऱ्या सामन्यात फक्त 1 रन काढला. फॉर्मात नसलेल्या विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी टीम इंडियाकडं दोन पर्याय आहेत.\nविराट कोहलीनं (Virat Kohli) दुसऱ्या सामन्यात फक्त 1 रन काढला. फॉर्मात नसलेल्या विराटच्या जागेवर खेळवण्यासाठी टीम इंडियाकडं दोन पर्याय आहेत.\nCSK च्या विजयानंतर सारा अली खानवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा; काय आहे कारण\nजडेजानं 2 बॉलमध्ये फिरवला सामना; बॉलरला कोसळलं रडू, पण पांड्यानं सावरलं\n सासू आणि सूनेनं एकत्र ���ेऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\nमुंबई, 10 जुलै : भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्या एजबस्टनमध्ये झालेली दुसरी टी20 टीम इंडियानं जिंकत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. दोन्ही सामन्यामध्ये बॅटर आणि बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. नॉटिंघममध्ये तिसरा टी20 सामना खेळला जात आहे. टीम इंडिया मालिकेत 2-0 नं आघाडीवर आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदल केले जाऊ शकतात. या सामन्यात सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.\nभुवनेश्वर कुमार इंग्लंड विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये फॉर्मात आहे. त्यानं दोन्ही पॉवर प्लेमध्ये जोरदार बॉलिंग केली. दुसऱ्या मॅचमध्ये तर त्यानं 'पॉवर प्ले'मध्ये 2 विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं आहे. त्याला या मॅचमध्ये बुमराहनं चांगली साथ दिली. आता तिसऱ्या सामन्यात दोघांपैकी एकाला विश्रांती मिळू शकते. भुवी दोन सामने खेळला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता जास्त आहे.\nटी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम मॅनेजमेंट सर्व प्रकारचे कॉम्बिनेशन तपासणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भुवनेश्वरच्या जागी आवेश खान किंवा उमरान मलिकला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकते. तर स्पिन डिपार्टमेंटमध्येही बदल होण्याची शक्यता असून युजवेंद्र चहलच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. चहलनं दुसऱ्या सामन्यात 10 रन देत 2 विकेट्स घेतल्या होत्या.\nबॅटींगमध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मची रोहितसह संपूर्ण मॅनेजमेंटला काळजी आहे. त्यानं 5 महिन्यानंतर शनिवारी टी20 इंटरनॅशनल सामना खेळला. पण, त्यामध्ये तो फक्त 1 रन काढून आऊट झाला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटनं 76 इनिंगमध्ये एकही शतक झळकावलेलं नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात त्याला जबरदस्त फॉर्मात असलेल्या दीपक हु़डाच्या जागी संधी मिळाली होती. हुडा तिसऱ्या सामन्या टीममध्ये परत येऊ शकतो. पण, त्या परिस्थितीमध्ये विराटला ओपनिंग करावी लागेल तरच हुडाला तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग करता येईल.\nSunil Gavaskar Birthday : .. तर क्रिकेटर नाही मासेमार बनले असते गावसकर\nदुसऱ्या टी20 सामन्यात ऋषभ पंतनं रोहित शर्मासह इनिंगची सुरूवात केली होती. पंतनं 16 बॉलमध्ये 25 रन काढले. पंतला यापुढेही टॉप ऑर्डरमध्ये खेळवणार का हा प्रश्न आहे. टॉप ऑर्डरसाठी इशान किशन हा आणखी एक पर्याय टीम इंडियाकडं आहे. इशाननं दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीमध्ये ओपनरची भूमिका पार पाडली होती. आयर्लंड दौऱ्यातही तो ओपनर होता. त्यामुळे विराटसाठी हुडा प्रमाणेच इशान किशन हा एक पर्याय कॅप्टनकडं आहे. आता कॅप्टन रोहित शर्मा विराटला वगळण्याचं धाडस दाखवणार का हा प्रश्न आहे. टॉप ऑर्डरसाठी इशान किशन हा आणखी एक पर्याय टीम इंडियाकडं आहे. इशाननं दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीमध्ये ओपनरची भूमिका पार पाडली होती. आयर्लंड दौऱ्यातही तो ओपनर होता. त्यामुळे विराटसाठी हुडा प्रमाणेच इशान किशन हा एक पर्याय कॅप्टनकडं आहे. आता कॅप्टन रोहित शर्मा विराटला वगळण्याचं धाडस दाखवणार का हा खरा प्रश्न आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/mumbai_28.html", "date_download": "2023-05-30T05:25:29Z", "digest": "sha1:3UIZG6NVQORSAICUHPQJA5X5YQKTAH36", "length": 6668, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पथकर माफीचे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पथकर माफीचे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध\nमुंबई ( २८ ऑगस्ट २०१९) : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकर माफी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स दि. 30 ऑगस्टपासून उपलब्ध होणार असून गणेशभक्तांनी जवळचे पोलीस ठाणे अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन स्टिकर्स घ्यावेत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.\nगणेशभक्तांसाठी पथकर माफीच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी करण्याकरिता शिंदे यांच्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, तसेच सार्वजनिक बांधकाम, पोलीस, वाहतूक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित ��ोते.\nगणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही विशेष सवलत गणेशोत्सवासाठी जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे पथकरातून सवलतीसाठी स्टिकर्सचा नमुना तयार करण्यात आला असून त्यावर संबंधित वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये देण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी समन्वय साधून हे स्टिकर्स उपलब्ध करुन देणार आहेत.\nकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई-पुणे प्रवासात पुणे ते कोल्हापूर-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, किणी तासवडे, मुंबई प्रवेशद्वार, खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यांवर पथकरातून वाहनांना सवलत देण्यात येणार आहे. या काळात पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिकचे मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन, हँड होल्डींग मशिन ठेवण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-politics/ajit-pawar-criticised-rullin-gaparty-on-legislature-work-1206603", "date_download": "2023-05-30T03:40:37Z", "digest": "sha1:4NOV3J3RDOCCZ43Z5AVB4NQMRL5DTGGJ", "length": 6164, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे नामुष्की कधीही आली नव्हती; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Politics > मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे नामुष्की कधीही आली नव्हती; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल\nमंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे नामुष्की कधीही आली नव्हती; अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल\nविधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज प्र��ा, परंपरा व नियमाला धरुन चालावे यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) कायम आग्रही असतात. आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, चुकीचे पायंडे पाडून सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नका अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.\nराज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परपंरा पायदळी तुडविण्याचे काम सुरु आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे समर्थन करता येणार नाही.\nविधीमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचे यापूर्वी एकही उदाहरण नाही. त्यामुळे विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, सभागृहात चुकीचे पायंडे पाडता कामा नये, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2023-05-30T05:40:30Z", "digest": "sha1:PLHTXRYSO4B6OXA6HDFP62Z2WWVBU3JC", "length": 12213, "nlines": 119, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास\nकाँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक\nYou are at:Home»आवृत्ती»महाराष्ट्र»कोकण»वार्षिक आराखडय़ाला 80 कोटीची कात्री\nवार्षिक आराखडय़ाला 80 कोटीची कात्री\nकोकण विभागात सिंधुदुर्गचा सर्वात कमी विकास निधीचा आराखडा मंजूर\nसिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या 2021-22 या पुढील वर्षाच्या 170 कोटीच्या जिल्हा वार्षिक आराखडय़ास शासनाने मंजुरी दिली. परंतु 250 कोटीच्या आराखडय़ाला 80 कोटींची मोठी कात्री लावली आहे. तसेच कोकण विभागात सर्वात कमी निधीचा सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा आराखडा मंजूर केला गेला आहे. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होणार आहे.\nमंत्रालयात गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोकण विभागातील जिल्हय़ांच्या वार्षिक सर्वसाधारण आराखडय़ांना मंजुरी देण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा सर्वात कमी विकास निधीचा 170 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला. दरम्यान 2020-21 या विद्यमान वर्षातील 143 कोटीच्या आरखडय़ापेक्षा पुढील वर्षाच्या आराखडय़ात 27 कोटीचा जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र 250 कोटीच्या प्रस्तावित आराखडय़ात 80 कोटीची कात्री लावण्यात आली आहे.\nपालघर जिल्हय़ाला 175 कोटी, रत्नागिरीसाठी 250 कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासासाठी 170 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ठाणे – 450, रायगड – 275, मुंबई शहर – 180, मुंबई उपनगर – 440 या सर्व जिल्हय़ांना सिंधुदुर्ग जिल्हय़ापेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे.\nदीपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हय़ाचा वार्षिक विकास आराखडा 225 कोटापर्यंत नेला होता. मात्र नंतर जिल्हय़ाचा विकास आराखडा खाली आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पर्यटन वृद्धी व स्थानिकांना रोजगार या दृष्टिकोनातून शाश्वत पर्यटन विकास करण्यासाठी 2020-21 या वर्षात जिल्हा प्रशासनाने 240 कोटीचा आराखडा प्रस्तावित केला होता. त्यापैकी 143 कोटींचा आराखडा मंजूर होऊन निधीही प्राप्त झाला होता. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे आराखडय़ाला कात्री लागली होती. त्यामुळे नवीन वर्षात 2021-22 या वर्षासाठी 250 कोटीचा जिल्हा वार्षिक योजना आराखडा प्रस्तावित करण्यात आला होता. या आराखडय़ाला मंजुरी देताना मंत्रालयात झालेल्या जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत 170 कोटीच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. नव्या वर्षासाठी 27 कोटीचा जादा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र 250 कोटीच्या आराखडय़ात 80 कोटी कमी करून मोठी कात्री लावली गेली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधु-रत्न समृद्धी विकास योजना जाहीर केली होती. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विमानतळाकडे जाणा��े रस्ते, सिंधुदुर्ग नवनगर विकास प्राधिकरणासाठी निधी, आचार्य बाळशास्त्राr जांभेकर स्मृती भवन यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या रत्न सिंधू समृद्धी विकास योजनेसाठी तीन वर्षासाठी 500 कोटीचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. या योजनेतून निधी मिळाल्यास जिल्हय़ाच्या विकासाला निधी मिळू शकतो.\nPrevious Articleआंतरजिल्हा बदलीमध्ये सिंधुदुर्ग येणारच\nNext Article जिल्हा बँक पुरस्कारांचे उद्या वितरण\nBreaking : रायगडमध्ये मोटारसायकलच्या भीषण अपघातात ३ तरुणांचा मृत्यू\nकोकण मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची प्रतीक्षा संपुष्टात\nमोती तलाव आटला ; पक्षी पाण्याच्या शोधात\nनिवती किल्ल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुजाची स्वच्छता\nबी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट मध्ये फाऊंडेशन कोर्स\nराधाकृष्ण सहकारी दूध संस्था मळेवाड चेअरमनपदी अर्जुन राऊळ\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/severe-drought-in-melghat-tanker-water-to-11-villages-in-amravati-122050700049_1.html", "date_download": "2023-05-30T04:20:20Z", "digest": "sha1:LVIYMAFWN7D2ELPMJNTXQA5SLJZOY63W", "length": 17039, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मेळघाटात भीषण दुष्काळ; अमरावतीत 11 गावांना टँकरने पाणी - Severe drought in Melghat; Tanker water to 11 villages in Amravati | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\n‘ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी कुणाचेही पाय धरायला तयार’ छगन भुजबळ यांचे प्रतिपादन\nमांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव 108 फुट मूर्ती महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी सुरू; देशभरातून येणार भाविक\nमहाराष्ट्र राज्य विकास कर्ज अंतर्गत 2500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री\nभोंग्यांचा मुद्दा संपलाय, आता महागाईवर सपाटून बोला’ संजय राऊतांचा भाजप, मनसेवर हल्लाबोल\nआमदार रोहित पवार सहकुटुंब तीर्थयात्रेला\nतापमानवाढ व भूजलपातळी खोल गेल्याने उंचावरील खास करून मेळघाटातील गावांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. याकरिता काही योजना व विहीर अधिग्रहणासोबतच टँकरचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मेळघाटातील 10 गावे सध्या भीषण पाणी टंचाईच��� सामना करत असल्याने मे अखेरिस या ठिकाणी पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात पाणी टंचाईसाठी नवीन नळयोजना, विहीर अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना घेणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी घेणे, हातपंपांची दुरुस्ती, टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा करणे आदी उपाययोजना प्रस्तावित असून यावर काम सुरू असल्याचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी सांगितले.\nवेबदुनिया वर वाचा :\nYoga Tips: नितंबांना चांगला आकार देण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा\nपरफेक्ट फिगरसाठी महिला व्यायाम, डायटिंग यासह अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तासनतास जिममध्ये घाम गाळून वजन कमी करा आणि शरीराला टोन्ड केले, तरी अनेक वेळा वजन कमी करण्यासाठी शरीरानुसार योग्य व्यायाम न केल्यामुळे इच्छित आकृती मिळत नाही. अनेक वेळा स्त्रिया सपाट नितंबांच्या समस्येने त्रस्त असतात. पॅंट, जीन्स, ट्राउझर्स किंवा स्कर्ट यांसारख्या कपड्यांमध्ये फ्लॅट हिप्स चांगले दिसत नाहीत\nतुम्हाला भेंडी आवडते का जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे\nभेंडी बहुतेक लोकांची आवडती भाजी आहे. हिरव्या भाज्यांमध्ये स्वतःचे स्थान असलेल्या भेंडीला लेडी फिंगर असेही म्हणतात. लेडी फिंगर ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी एकतर खूप आवडते किंवा काही लोकांना अजिबात आवडत नाही.\nया कारणांमुळे गर्भधारणेत येते समस्या\nआई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक स्त्रियांनी जाणून घेतले पाहिजे की कोणत्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं:\nया 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा\nआपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा.\nप्रत्येक महिलेला वाटते स्वयंपाकघरात काचेची उपकरणे असावीत. क्रोकरीचे आकर्षक प्रकार बाजारात उपलब्ध असल्यामुळे त्याची भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. डायनिंग टेबलवर स्टायलीश क्रोकरी अधिक शोभून दिसतात. म���त्र ही काचेची भांडी बरीच महाग असतात. शिवाय त्यांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. खबरदारी घेतली नाही तर किती सामानाचे नुकसान होण्याची शक्यता असते.\nKylian Mbappé : किलियन एमबाप्पे ने इतिहास रचला, सलग चौथ्यांदा हा मोठा पुरस्कार जिंकला\nपॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पेने आपल्या नावावर एक खास विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे ने सलग चौथ्या वर्षी लीग 1 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. हे विजेतेपद मिळवल्यानंतर किलियन एम्बाप्पेनेही विक्रम केला आहे. किलियन एमबाप्पे हा सलग चार वेळा प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2019, 2021 आणि 2022 नंतर, किलियन एमबाप्पे ला आता 2023 मध्ये देखील हे शीर्षक मिळाले आहे\nItaly:इटलीच्या मॅगिओर सरोवरात पर्यटकांनी भरलेली बोट उलटली,चार जणांचा मृत्यू\nउत्तर इटलीतील मॅगीओर सरोवरात पर्यटकांची बोट उलटून चार जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, तासभर चाललेल्या या ऑपरेशननंतर सुमारे 20 जणांना वाचवण्यात यश आले. या बोटीत 24 लोक होते. रविवारी तलावातून मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अग्निशमन विभाग विजिली डेल फुओको यांनी केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी सकाळी तलावातून शेवटचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.\nनरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन आज झालं. जवळपास 75 टक्के कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.अजूनही 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडत आहे.पण याठिकाणी अजून बांधकाम वाढवून उरलेल्या 25 कार्यालयाला याठिकाणी आणा असं महसूल मंत्र्यांना सांगितलं आहे.शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विज देण्याकरता प्रयत्न करणार आहे.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला आहे. त्या संदर्भात निर्देश दिले आहेत.\nराज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- रामदास आठवले\nवज्रमुठ असल्याचे भासवत महाविकास आघाडी सर्वांची लुट करत असून आरपीआय आणि भाजप पक्ष या वज्रमुठीला योग्य उत्तर देईल. आरपीआय आणि भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीला घाबरत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत लोकसभेत 350 जागा जिंकून भाजप सरकार सत्तेत येईल. आणि यासाठी आपल्या सर्वांची साथ महत्वाची ठरणार आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/11-april", "date_download": "2023-05-30T05:14:18Z", "digest": "sha1:DQ3PVKTIWZV6YPJFF5R7TCQSJYKZEN66", "length": 5776, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "११ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n११ एप्रिल - दिनविशेष\n१९९९: अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.\n१९९२: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.\n१९८६: हॅलेचा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.\n१९७९: युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन सत्ता सोडून पळून गेले.\n१९७६: ऍपल कंपनीचे ऍपल १ हे कॉम्पुटर तयार झाले.\n१९५१: रोहिणी हटंगडी - अभिनेत्री\n१९३७: रामनाथन कृष्णन - लॉनटेनिस खेळाडू\n१९२०: एमिलियो कोलंबो - इटलीचे ४०वे पंतप्रधान (निधन: २४ जून २०१३)\n१९०८: मसारू इबुका - सोनी कंपनीचे सहसंस्थापक (निधन: १९ डिसेंबर १९९७)\n१९०६: डॉ. सुमित्र मंगेश कत्रे - संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक\n२०१५: जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड - भारतीय लष्करचे (जन्म: ६ जुलै १९३३)\n२०१२: अहमद बेन बेला - अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २५ डिसेंबर १९१६)\n२००९: विष्णू प्रभाकर - भारतीय लेखक व नाटककार - पद्मा भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: २१ जून १९१२)\n२००३: सीसिल हॉवर्ड ग्रीन - टेक्सास इन्स्ट्रूमेंटचे स्थापक (जन्म: ६ ऑगस्ट १९००)\n२०००: कमल रणदिवे - भारतीय शास्त्रज्ञ, कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ - पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१७)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २��� २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dragarwal.com/mr/book-appointment/?loc_id=2005&doc_id=4052", "date_download": "2023-05-30T05:00:51Z", "digest": "sha1:M3O24B4W6BX5MDFZ5IJNCLXDFXQFOTAL", "length": 125177, "nlines": 1703, "source_domain": "www.dragarwal.com", "title": "आजच डॉ. अग्रवाल नेत्र रुग्णालयातील सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ञांशी भेटीची वेळ बुक करा", "raw_content": "\nयेथे भेटीची वेळ बुक करा अग्रवाल आय हॉस्पिटल्सचे डॉ खालील फॉर्म भरून. आमचे प्रतिनिधी लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क साधतील.\nतुम्हाला तुमच्या पावतीची किंवा अहवालांची डिजिटल प्रत हवी असल्यास, कृपया तुमचा प्राथमिक ईमेल आयडी प्रविष्ट करा.\nकृपया तुमचा प्राथमिक मोबाइल नंबर प्रविष्ट करा जेणेकरून आमचा प्रतिनिधी तुमच्या भेटीची पुष्टी करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकेल.\nग्लोबल ऑफिस कॉम्प्लेक्स, तिसरा आणि चौथा मजला जेए कुफोर अव्हेन्यू, टेसानो, टेसानो पोलिस स्टेशनला लागून, अक्रा, घाना.\nप्रिझ्मा आय क्लिनिक - डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, 201, पिरॅमिड स्क्वेअर, ह्युंदाई शोरूमच्या बाजूला, एलपी सावनी सर्कल, अडाजन, सुरत - 395009\nक्रमांक एम 49/50, क्लासिक रॉयल, पहिला मजला, एलबी रोड, इंदिरा नगर, अड्यार, इम्पकॉप्सच्या समोर, चेन्नई, तामिळनाडू 600020\nFF-7, देव ऑरम शोरूम आणि ऑफिसेस, आनंदनगर क्रॉस रोड, डीअर सर्कल जवळ, 100 फूट रोड, प्रल्हादनगर, समोर. मधुर हॉल, अहमदाबाद, गुजरात 380015.\nप्लॉट नं.50, नैनिअम्मल स्ट्रीट, सीटीएच रोड, कृष्णपुरम, अंब���्तूर, रक्की थिएटर जवळ, चेन्नई, तमिळनाडू 600053.\nनं.31, एफ ब्लॉक, 2रा अव्हेन्यू, अण्णा नगर पूर्व, अपोलो मेडिकल सेंटरच्या पुढे, चेन्नई, तमिळनाडू 600102.\nबँक कॉलनी, अन्नपूर्णा रोड, समोर. दसरामेदन, इंदूर, मध्य प्रदेश.\nनं.61, प्लॉट नं: 1, डीडी मेन रोड, अरपालयम बस स्टँड जवळ, अरपलायम, मदुराई, तामिळनाडू 625016.\nप्रभाग क्रमांक 16, माकमलादेवी पॅलेस, बजरंग कॉलनी, कन्नोज रोड, सोनी लॉजजवळ, आष्टा, सीहोर, मध्य प्रदेश.\nक्र.127, प्लॉट 7, लोटस कोर्ट, आयटीआय रोड, औंध, आयटीआय रोड, पुणे, महाराष्ट्र 411007 येथे तनिष्कजवळ.\nक्रमांक:3, पहिला मजला, मेन रोड, कामराज नगर, आवडी, रामरत्न थिएटर बॅकसाइड, चेन्नई, तमिळनाडू 600071.\nनं. ०२, पहिला मजला, काथरीगुप्पे आऊटर रिंग आरडी, रिलायन्स स्मार्ट पॉइंटला लागून, बनशंकरी 3रा टप्पा, बंगलोर, कर्नाटक 560085.\n16, सलापुरिया झेस्ट बिल्डिंग, बन्नेरघट्टा मेन रोड, शॉपर्स स्टॉपच्या समोर, 3रा फेज, जेपी नगर, बंगलोर, कर्नाटक 560078.\nक्रिस्टल बॉक्स मॉल, पहिला मजला, जवळील व्हीआयपी स्पार रुआ जनरल व्हिएरा डा रोचा एस/एन बैरो डॉस पायोनियरोस, बेरा.\nनेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, सीटीएस क्रमांक २६७८/२६७९, खानापूर रोड, बिग बाजार समोर, टिळकवाडी बेळगाव, बेळगाव - ५९०००६.\nडॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे आय एन आय युनिट, ए-२, १०८/१०९- पहिला मजला, कैलाश कॉम्प्लेक्स, ड्रीम्स- द मॉल समोर, लाल बहादूर शास्त्री आरडी भांडुप (प), मुंबई, महाराष्ट्र ४००७८\nशिवम कॉम्प्लेक्स, माधव कॉम्प्लेक्स समोर, विजयराज नगर, भावनगर- 364003\nदुसरा मजला, BMC भवानी मॉल, BMC-1, शहीद नगर, भुवनेश्वर, ओडिशा 751007.\nरॉयल रोड, सेंट रेमी, सीईबी फ्लॅकच्या पुढे, सेंटर डी फ्लॅक.\nआयुष आय क्लिनिक मायक्रोसर्जरी आणि लेझर सेंटर, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट., पहिला मजला, सिग्नेचर बिझनेस पार्क, पोस्टल कॉलनी रोड, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र - 400071.\nपहिला मजला, क्रमांक 201, जीएसटी रोड, क्रोमपेट, क्रोमपेट बस स्टॉपच्या मागे, चेन्नई, तमिळनाडू - 600044.\nडॉ अग्रवाल आय हॉस्पिटल, 66/5234, तळमजला, इम्पीरियल ट्रेड सेंटर, पिलर नंबर: 649, एमजी रोड मेट्रो स्टेशन जवळ, कोचीन - 682035.\nक्र. 33, कोल्स आरडी, समोर. बाटा शोरूम, क्लीव्हलँड टाउन, पुलिकेशी नगर, बंगलोर, कर्नाटक 560005.\nबीबीसी टॉवर, लिंक रोड स्क्वेअर, मधुपटना पोलीस स्टेशन, मदुपटना, कटक, ओडिशा 753010.\n4 था मजला Faykat टॉवर्स, अली हसन Mwinyl रोड बाजू��े Kinondoni क्षेत्र. दार एस सलाम 8964, टांझानिया\nदावणगेरे नेत्रालय, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, एमसीसी बी ब्लॉक, एमसीसी, दावणगेरे, कर्नाटक - 577004\n136, पहिला मजला, नेथाजी बायपास, हॉटेल रामा बोर्डिंग समोर, धर्मपुरी, तामिळनाडू 636701.\nबस स्थानक, समर्थ आर्केड, CTS No.96B/1A, PB रोड, समोर. ज्युबिली सर्कल BRTS, धारवाड, कर्नाटक 580001.\nचिकोटी ग्रीन बिल्डिंग, 16-11-477/7 ते 26, गद्दियानाराम, दिलसुखनगर, कमला हॉस्पिटलसमोर वैभव ज्वेलर्स, हैदराबाद, तेलंगणा 500060.\n479, पॅन्थिऑन रोड, एग्मोर, समोर. जुने आयुक्त कार्यालय, चेन्नई, तामिळनाडू 600008.\nक्र. 176, मेत्तूर रोड, इरोड, तामिळनाडू 638011.\nराधिका रेड्डी आर्केड, प्लॉट नं. 3 आणि 53, जयभेरी पाइन व्हॅली कॉलनी, गचीबोवली, हैदराबाद, तेलंगणा 500032.\nरॉयल रोड, समोर. पिझ्झा हट, गुडलँड्सकडे.\nगुड्स शेड स्ट्रीट, मदुराई\nश्री रामचंद्र आय हॉस्पिटल, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, 15. गुड्स शेड स्ट्रीट, मदुराई - 625001\nक्रमांक 27/37/62, एमजी रोड गव्हर्नरपेट, विजयवाडा - 520002\n13-2-71, ओल्ड क्लब रोड, हिरो शोरूम जवळ, कोठापेटा, गुंटूर, आंध्र प्रदेश 522001.\nक्र. 31/1, कुटीका तळमजला, सोलापूर रोड, काळूबाई मंदिराशेजारी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र 411013.\nक्र 3-6-262, जुना आमदार वसतिगृह रोड, हिमायत नगर, रत्नदीप सुपर मार्केटच्या पुढे, हैदराबाद, तेलंगणा 500029.\nनं.72/3, आरएस टॉवर्स, बंगलोर मेन रोड, समोर. वाहतूक पोलीस स्टेशन, होसुर, तामिळनाडू 635109.\nराज प्लाझा, देशपांडे नगर मेन रोड, जुन्या अॅक्सिस बँकेच्या पुढे, हुबळी, कर्नाटक 580029.\nइंदिरानगर - अपवर्तक (लॅसिक आणि स्माइल) आणि ड्राय आय हब\n#41, 80 फूट रोड, HAL 3रा टप्पा, समोर. एम्पायर रेस्टॉरंट, इंदिरानगर, बेंगळुरू, कर्नाटक-560038.\nनारायण टॉवर्स, जुना पलासिया रोड, इंडस्ट्री हाऊसच्या पुढे, इंदूर-452001. मध्य प्रदेश\n21, शुभम एन्क्लेव्ह, सिव्हिल लाइन्स रेल्वे क्रॉसिंग जवळ, सी स्कीम, जयपूर, राजस्थान 302001.\n#25/A, चेक्कू मेट्टू स्ट्रीट, पिल्लैयार कोविल जवळ, कल्लाकुरीची - ६०६२०२.\n32-बी, इंदिरा गांधी रोड, महानगरपालिका कार्यालयासमोर, कांचीपुरम, तामिळनाडू 631502.\nरेने टॉवर, पहिला मजला, प्लॉट नंबर - एए - 1, 1842, राजदंगा मेन रोड, कोलकाता, पश्चिम बंगाल 700107.\nसनलाम टॉवर्स, केएन 67 स्ट्रीट, कियोवू, समोर - सेंट मिशेल कॅथेड्रल, किगाली, रवांडा.\nप्लॉट नं.10, सेंट्रल स्ट्रीट, निकाना वेस्ट, किटवे, झांबिया\nGKS कॉम्प्लेक्स, दरवाजा क्रमांक: 30/1 वॉर्ड क्रमांक 6, मेलूर रोड केके न��र, मिओट हॉस्पिटलच्या पुढे, मदुराई, तामिळनाडू 625020.\n#33, डॉ. आंबेडकर रोड, कोडंबक्कम, समोर. ग्रेस सुपर मार्केट, चेन्नई, तमिळनाडू 600024.\nनं 50, 100 फूट रोड, कोरमंगला, 4था ब्लॉक नेक्स्ट सोनी वर्ल्ड सिग्नल. बंगलोर, कर्नाटक 560034.\nक्रमांक XIII/1478, ल्यूक स्क्वेअर, शास्त्री रोड, दर्शना अकादमी समोर, कोट्टायम, केरळ 686001.\n36A, 4था क्रॉस रोड, समोर. ICICI बँक, सहकारी कॉलनी, कृष्णगिरी, तामिळनाडू 635001.\nसुशील आय इन्स्टिट्यूट, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट., प्लॉट नं. 25, कृषी नगर, जनलक्ष्मी बँकेजवळ, कॉलेज रोड, नाशिक, महाराष्ट्र - 422005.\n2/381, इंदिरा नगर तिरुविदाईमारुदुर रोड, वट्टी पिल्लैयार कोइल जवळ, कुंभकोणम, तामिळनाडू 612001.\nनं 1792, अधिचुचुनागिरी रोड, जयम्मा गोविंदेगौडा चौल्ट्री वॉर्ड नं 18 जवळ, कुवेमपुनगरा, म्हैसूर, कर्नाटक 570023.\nस्टँड 599, प्रोटिया रोड, फेअरव्ह्यू हॉटेल / ऑफ चर्च रोड, लुसाका, झांबिया समोर.\nअग्रवाल नेत्र रूग्णालयासह डॉ. दृष्टी नेत्र रूग्णालय, 1ली मुख्य, 1ली क्रॉस, सहकारी संस्था कॉलनी, मदनपल्ले - 517325.\nडॉ अग्रवाल आय हॉस्पिटल बिया मॉल, 1 आंदर ए.व्ही. डा मार्जिनल क्र. 1100, कोस्टा डो सोल, मापुटो, मोझांबिक.\nमुमताज कॉम्प्लेक्स, मेहदीपट्टणम, रेठीबोवली जंक्शन, हैदराबाद, तेलंगणा 500028.\nप्लॉट नं.-१०५ आणि १०६ खामधेनु ज्वेलरी समोर, राज टॉवर्स, 4था मेन रोड, मोगप्पैर वेस्ट, चेन्नई, तमिळनाडू 600037.\n253, कोत्तर-पार्वथीपुरम रोड, विवेक प्रयोगशाळेच्या पुढे, नागरकोइल, तामिळनाडू - 629003.\nगुडमन टॉवर, दुसरा मजला, वायकी वे आरडी, वेस्टलँड्स, ओल्ड सफारीकॉम बिल्डिंग समोर, नैरोबी, केनिया.\nश्रीदेवी नेत्र रुग्णालयासह डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल, नं. 29-6-13/ए नक्कल रोड, सूर्या रावपेट, विजयवाडा - 520002\nक्र. 10, 1 ला मेन रोड, चिथंबरम स्टोअर बस स्टँड जवळ, नांगनाल्लूर चेन्नई, तमिळनाडू 600061.\nदरवाजा क्र.704, म्युनिसिपल वॉर्ड क्र.24-2 एनव्हीआर सेंट्रल, ग्रँड ट्रंक रोड, दरगामिट्टा, नेल्लोर, आंध्र प्रदेश 524003.\nक्रमांक: 47, कुड्डालोर मेन रोड, मंदारकुप्पम रोड, नेवेली, तामिळनाडू 607802.\nश्रीदेवी आय हॉस्पिटलसह डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल, बोडेम्मा हॉटेल सेंटर, बाबू राजेंद्र प्रसाद आरडी, तारापेट, विजयवाडा, आंध्र प्रदेश 520001\nपवनधामा, नं.30, 80 फूट रोड, आरके लेआउट, पद्मनाभ नगर, मेडप्लसच्या समोर, बंगलोर, कर्नाटक 560070.\n6-3-712/80, दतला प्राइड, पंजागुट्टा ऑफिसर्स कॉलनी, पंजागुट्टा, पंजागुट्टा मेट्रो स्टेशन जवळ, मेट्रो पिलर नंबर: 1089, हैदराबाद, तेलंगणा 500082.\nडॉ. मोनिकाचे आय क्लिनिक, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, Sco 3, पंचकुला शॉपिंग कॉम्प्लेक्स, समोर. ऑपेरा गार्डन सोसायटी, पीर मुचल्ला, ढकोली.\nपीअरलेस हॉस्पिटल, दुसरा मजला. 360, पंच सायर रोड, साहिद स्मृती कॉलनी, पंच सायर, कोलकाता- 700094\nफेडरेशन स्क्वेअर, बी-63, शिवा एलांगो सलाई, 70 फूट रोड, पेरियार नगर, पेरियार नगर मुरुगन मंदिराजवळ, चेन्नई, तमिळनाडू 600082.\nकार्यालय क्रमांक ३०४, तिसरा मजला, गणेशम ई कमर्शियल कॉम्प्लेक्स, वाकड - नाशिक फाटा बीआरटीएस रोड, पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र - ४१११०२७.\n32/4, RGT रोड, राधा गोविंद मंदिराजवळ, पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे 744106.\nएनएसजे अव्हेन्यू, ६०१, कामराजर सलाई, राजीव गांधी स्क्वेअर, राजीव गांधी पुतळ्याजवळ आणि मुरुगा थिएटर, पुडुचेरी ६०५००५.\nक्रमांक: 54, 9-8, अनला व्यंकटप्पा राव रोड, समोर. एचपी पेट्रोल बंक, अड्डेपल्ली कॉलनी, राजमुंद्री, आंध्र प्रदेश 533103.\nNKS प्राइम, #60/417, 20 वा मेन रोड, पहिला ब्लॉक, राजाजीनगर, राजाजीनगर मेट्रो स्टेशनच्या खाली, बंगलोर, कर्नाटक 560010.\nध्रुव आय हॉस्पिटल, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, राष्ट्रीय शाला आरडी, मनहर प्लॉट, भक्ती नगर, राजकोट, गुजरात - 360002.\n82, पंकजा मिल्स रोड, जीईएम हॉस्पिटल जवळ, रामनाथपुरम, कोईम्बतूर, तामिळनाडू 641045\nप्रिझ्मा नेत्र चिकित्सालय - डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, पिरॅमिड पॉइंट, कृषी मंगल हॉलच्या बाजूला, रिंग रोड, मजुरा गेट, सुरत -395001\nनं.1091, शक्ती आर्केड, मेट्टुपालयम रोड, जुन्या मारुती थिएटरजवळ, वाडाकोवाई, आरएस पुरम, कोईम्बतूर, तामिळनाडू 641002.\nप्लॉट क्रमांक: 403, कामंबे, रुसिझी जिल्हा, पश्चिम प्रांत, ECO बँकेजवळ आणि समोर. कांबे, रवांडा.\n372, रत्ना कॉम्प्लेक्स, ओमालुर मेन रोड, 5 रोड, सेलम, तामिळनाडू - 636004.\nवैष्णवी पॅलेस, पहिला मजला, समोर. बँक ऑफ महाराष्ट्र, शितोळे नगर, जुनी सांगवी, पुणे, महाराष्ट्र ४१११०२७.\nहनुमान टॉवर्स, क्र. 9-71-214/1, 215, 217, मारुती नगर संतोष नगर मेन रोड, यादगिरी थिएटर जवळ, पुढे - स्वागत हॉटेल, हैदराबाद, तेलंगणा 500059.\nसरवटे नेत्र चिकित्सालय आणि लेझर सेंटर डॉ. अग्रवाल नेत्र रुग्णालयाचे एक युनिट, 482 A/3 जुन्या RTO जवळ, सदर बाजार, सातारा, महाराष्ट्र - 415001.\nसुशील आय इन्स्टिट्यूट, डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट., पी-१०, त्रंबकेश्वर रोड, पीएफ ऑफिस जवळ, गौतम नगर, ��मआयडीसी, सातपूर कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र ४२२००७.\nथेजुस कॉम्प्लेक्स, नं.१७७१/१, थेजुस कॉम्प्लेक्स पहिला मजला, सयाजी राव रोड क्रॉस, मोहन भंडार जवळ, म्हैसूर, कर्नाटक ५७०००१.\nमिर्चियाचे लेझर आय क्लिनिक, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, पंचकुला हॉस्पिटल, नर्सिंग होम साइट नंबर 1, रघुनाथ मंदिर आणि कम्युनिटी सेंटरच्या मागे, सेक्टर 15, पंचकुला (हरियाणा).\nमिर्चियाज लेझर आय क्लिनिक, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, परेड ग्राउंड, एससीओ 833-834, सेक्टर 22 ए, समोर. सेक्टर 17, चंदीगड.\nजेपी आय हॉस्पिटल, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, फेज - 7, 35, मोहाली स्टेडियम रोड, सेक्टर 61, साहिबजादा अजित सिंग नगर, चंदीगड.\n10-2-277, दुसरा मजला, नॉर्थस्टार एएमजी प्लाझा सेंट जॉन चर्च समोर, वेस्ट मारेडपल्ली रोड, वेस्ट मारेडपल्ली, सिकंदराबाद, तेलंगणा 500026.\nमिर्ले आय केअर (डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटल लिमिटेडचे एक युनिट), क्र.9, सेंट जॉन्स चर्च रोड, भारती नगर, शिवाजी नगर, बंगलोर, कर्नाटक 560005.\nडॉ. मोनिकाचे आय क्लिनिक, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, SCO 4 स्वस्तिक विहार, मनसा देवी मंदिर परिसर, पंचकुला (हरियाणा).\nTDK टॉवर, क्रमांक 6, दुराईस्वामी रेड्डी स्ट्रीट, पश्चिम तांबरम, तांबरम बस स्टॉप जवळ, चेन्नई, तमिळनाडू 600045.\nइन्फिनिटी आय हॉस्पिटल डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, पहिला मजला, ई ब्लॉक, स्पेन्सर बिल्डिंग, भाटिया हॉस्पिटल लेन, 30, फोर्जेट सेंट, तारदेव, मुंबई, महाराष्ट्र - 400036.\nArasu Arcade, No.2851/30A, VOC नगर, त्रिची मेन रोड, अनु हॉस्पिटलसमोर, कृष्णभवन हॉटेल, तंजावर, तमिळनाडू 613007.\nTC क्रमांक: 29/104 (2) लीला राम बिल्डिंग, डायमंड हिल वेल्लयंबलम, वुडलँड्स शोरूम जवळ, तिरुवनंतपुरम, केरळ 695010\nनं. 49/60, साउथ माडा स्ट्रीट, टीएच रोड, एमएसएम थिएटरजवळ, थिरुवोट्टीयुर, चेन्नई, तमिळनाडू 600019.\nदरवाजा क्र. 19-4-8/14, AIR बायपास रोड, STV नगर, पासपोर्ट कार्यालयाजवळ, तिरुपती, आंध्र प्रदेश 517501.\n32, रायपंदरम स्ट्रीट, अविनाशी रोड, पुष्पा थिएटर बस स्टॉप जवळ, तिरुपूर, तामिळनाडू 641602.\n157/14, जेएन रोड, समोर. सेंट अॅन्स मॅट. प.पू. से. शाळा, तिरुवल्लूर, तामिळनाडू 602001.\n#142, 143, आणि 144, जीवन पल्लव बिल्डिंग, 2रा मजला, TH रोड, नागूर गार्डन, न्यू वॉशरमेनपेट मेट्रो स्टेशनच्या पुढे, तोंडियारपेट, चेन्नई, तमिळनाडू 600081.\nB-31, शास्त्री रोड, 5वा क्रॉस, समोर. नायडू हॉल, थिलाई नगर, तिरुचिरापल्ली, तामिळनाडू 620018.\nनं.214, डॉ.नटेसन रोड, ट्रिपलिकेन, आइस हाऊस पोलिस स्टेशनसमोर, चेन्नई, तमिळनाडू 600014.\nटीटीके रोड - सेंटर ऑफ एक्सलन्स\nनं.222, टीटीके रोड, अलवरपेट, राज पार्क हॉटेल जवळ, चेन्नई, तमिळनाडू 600018.\nक्र. 166, 2रा रोड, सीएसआय लेआउट, बिशप शाळेजवळ, गायथिरी थिएटरच्या शेजारी, बीएच रोड जवळ, तुमकूर - 572101.\n138/4, पलायमकोट्टई मेन रोड, थुथुकुडी, तामिळनाडू 628003.\nदुकान क्रमांक - ए - 107 -111, सोनोरस, महात्मा गांधी सर्कल, समोर. सर्किट हाऊस, वापी, गुजरात - 396191.\nक्रमांक ३०, द अफेयर्स, सेक्टर १७ सानपाडा, पाम बीच रोड, भूमी राज कोस्टा रिका बिल्डिंग समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४००७०५.\nजुना सर्व्हे नंबर 465/2, RS 465/8, 150 फूट बायपास रोड, वेलाचेरी, NAC ज्वेलर्सच्या पुढे, चेन्नई, तमिळनाडू 600042.\nक्र.18, ऑफिसर्स लाइन, समोर. वुरहीस कॉलेज, वेल्लोर, तामिळनाडू 632001.\nप्रिझ्मा आय क्लिनिक - डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट, 208, माइलस्टोन मिलाग्रो, बी/एस. दक्षिण गुजरात विद्यापीठ, उधना-मगदल्ला रोड, वेसू, सुरत -395007\n19, त्रिची ट्रंक रोड, सिग्नल बस स्टॉप जवळ, विल्लुपुरम, तमिळनाडू 605602.\nआदित्य ज्योत नेत्र रूग्णालय, डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे एक युनिट., प्लॉट नं. 153, रोड क्र. 9, मेजर परमेश्वरन रोड, SIWS कॉलेज गेट नंबर 3 समोर, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र 400031\nनं 3, नारायणप्पा चेंबर्स, नारायणप्पा गार्डन मेन रोड, व्हाईटफील्ड, फोरम व्हॅल्यू मॉल आणि स्वास्थ्य हॉस्पिटल जवळ, बंगलोर, कर्नाटक 560066.\n#2557, 16th B क्रॉस Rd, समोर. धनलक्ष्मी बँक, एलआयजी 3रा टप्पा, येलाहंका सॅटेलाइट टाउन, येलहंका न्यू टाऊन, बंगलोर, कर्नाटक 560064.\nनिवडलेले रुग्णालय अवैध आहे. कृपया वेगळे हॉस्पिटल निवडा.\nवैशिष्ट्य: कॉर्निया, काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया, रेटिना, पीडीईके, अपवर्तक शस्त्रक्रिया, लॅसिक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nडॉ धीपक सुंदर एम\nबबन सी डोळस डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nस्मिता यादव यांनी डॉ\nबबन सी डोळस डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, कॉर्निया प्���त्यारोपण, ऑक्युलोप्लास्टी, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, काचबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nसायली गावस्कर यांनी डॉ\nसायली गावस्कर यांनी डॉ\nसोनल अशोक इरोळे डॉ\nजयंत सरवटे यांनी डॉ\nवैशिष्ट्य: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया\nरेणुका सरवटे यांनी डॉ\nविशेषता: यूव्हिटिस, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना\nनीलिमा शहा यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, बालरोग नेत्ररोग, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: यूव्हिटिस, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना\nपद्मलक्ष्मी मेट्टा यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: स्क्विंट, कॉर्निया, मोतीबिंदू, ऑक्युलोप्लास्टी\nनितीन प्रभुदेसाई यांनी डॉ\nमेधा प्रभुदेसाई यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, पूर्ववर्ती विभाग\nवैशाली माथूर यांनी डॉ\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, पूर्ववर्ती विभाग\nस्पेशॅलिटी: स्क्विंट, मोतीबिंदू, नायस्टागमस, बालरोग नेत्ररोग, पूर्ववर्ती विभाग, फाको अपवर्तक\nनीलेश कांजणी यांनी डॉ\nविशेषता: बालरोग नेत्ररोग, न्यूरो ऑप्थल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, ऑक्युलर ऑन्कोलॉजी, थेरपीटिक ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nनीरा कांजनी यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, फाको अपवर्तक\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nविशेषता: अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nऐश्वर्या बालसुब्रमण्यम अय्यर डॉ\nडॉ चरण्या लक्ष्मी बी\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nशर्मी भारती यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: डोळयातील पडदा, मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nबद्री नारायणन यांनी डॉ\nविशेषता: न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nराहुल नरेश भाटी यांनी डॉ\nडॉ अरुत शक्ती शिवा एस\nविशेषता: मोतीबिंदू, सामान��य नेत्ररोग\nश्रीराम शंकर यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, डोळयातील पडदा, कॉर्निया, ग्लूड आयओएल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ऑक्युलर ऑन्कोलॉजी, सामान्य नेत्ररोग\nसचिन वसंत माहुली येथील डॉ\nरवी दोराईराज यांनी डॉ\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, काचबिंदू, स्क्विंट, ऑक्युलोप्लास्टी, बालरोग नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: स्क्विंट, बालरोग नेत्रविज्ञान\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nसुप्रिया भगत यांनी डॉ\nवैशिष्ट्य: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया\nविशेषता: वैद्यकीय डोळयातील पडदा, Vitreo-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nवैशिष्ट्य: डोळयातील पडदा, काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लसिक शस्त्रक्रिया\nदीपककुमार दोडामणी यांनी डॉ\nविशेषता: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: स्क्विंट, पूर्ववर्ती विभाग\nवैशिष्ट्य: वैद्यकीय डोळयातील पडदा\nनीता ए शहा डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, स्क्विंट, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nहरेश अस्नानी यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: डायबेटिक रेटिनोपॅथी, मॅक्युलर एडेमा, रेटिनल डिटेचमेंट, मॅक्युलर होल, विट्रीओ-रेटिना\nनीता शानभाग यांनी डॉ\nस्नेहा मधुर कांकरिया डॉ\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nहितेंद्र मेहता यांनी डॉ\nविशेषता: यूव्हिटिस, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, विट्रीओ-रेटिना\nविशेषता: कॉर्निया, मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nनिधी शेट्टी यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, पूर्ववर्ती विभाग, सामान्य नेत्ररोग\nसोनिका पोरवाल बलदिया डॉ\nविशेषता: विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nडॉ सायली साने ताम्हणकर\nवैशिष्ट्य: केराटोकोनस, कॉर्निया प्रत्यारोपण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कोरड्या डोळ्यांचे उपचार, लसिक शस्त्रक्रिया\nयश जयंत परमार यांनी डॉ\nविशेषता: डोळयातील पडदा, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nकविता राव यांनी डॉ\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया\nशरद पाटील यांनी डॉ\nविशेषता: कॉर्निया, मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nडॉ ���रिश्मा शाह ठाकर\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nवैशिष्ट्य: डोळयातील पडदा, अपवर्तक शस्त्रक्रिया, विट्रीओ-रेटिना\nसनय नलिनीरंजन महाजन यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, स्क्विंट, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nशिल्पा बोथरा यांनी डॉ\nविशेषता: कॉर्निया, पूर्ववर्ती विभाग, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nविशेषता: न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, सामान्य नेत्ररोग\nश्रीनिवास राव यांनी डॉ\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, फाको अपवर्तक\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: कॉर्निया, पीडीईके, अपवर्तक शस्त्रक्रिया\nप्रिती उदय यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: ऑर्बिट, ऑक्युलोप्लास्टी, फेशियल एस्थेटिक आणि ऑप्थॅल्मिक प्लास्टिक सर्जरी\nविशेषता: बालरोग नेत्रविज्ञान, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी\nदिव्या अशोक कुमार यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nबरखा गुप्ता यांनी डॉ\nविशेषता: डोळयातील पडदा, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nअमित बसिया यांनी डॉ\nविशेषता: ऑर्बिट, ऑक्युलोप्लास्टी, ऑक्युलर ऑन्कोलॉजी, थेरप्यूटिक ऑक्युलोप्लास्टी\nविशेषता: विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, स्क्विंट, बालरोग नेत्ररोग, न्यूरो नेत्ररोग, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: कॉर्निया प्रत्यारोपण, कॉर्निया, मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, सामान्य नेत्ररोग\nनवरतन धानुका येथे डॉ\nविशेषता: बालरोग नेत्रविज्ञान, सामान्य नेत्ररोग\nदेवी ऐश्वर्या दास डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nज्योती प्रकाश बेहरा डॉ\nविशेषता: वैद्यकीय डोळयातील पडदा, Vitreo-रेटिना\nअशोक जाधव यांनी डॉ\nविशेषता: कॉर्निया, मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nगौरव अरोरा यांनी डॉ\nविशेषता: बालरोग नेत्ररोगशास्त्र, अपवर्तक शस्त्रक्रिया, न्यूरो नेत्रविज्ञान, वैद्यकीय रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nसुरेश यल्ला यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, ग्लूड आयओएल, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अपवर्तक शस्त्रक्रिया, विट्रीओ-रेटिना\nठुम्माला व्यंकटा सुलोचना राणी डॉ\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, स्क्विंट, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया\nरचपल्ली कल्पना रेड्डी डॉ\nस्पेशॅलिटी: रेटिनोपॅथी प्रीमॅच्युरिटी, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nअसीला बानो मोहम्मद डॉ\nकांद्रू कल्याणा श्रीनिवास चक्रवर्ती डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nशिवनगरी श्रीनिवास बापूजी डॉ\nविशेषता: कॉर्निया, लसिक शस्त्रक्रिया, फाको अपवर्तक\nडॉ. सी सुरिया रश्मी\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nरवींद्र नडगीर यांनी डॉ\nश्रीकृष्ण नाडागौडा यांनी डॉ\nपरमेश्वर भट यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: यूव्हिटिस, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना\nचेतन देवानंद रायण्णावर डॉ\nडॉ. जॅमी बी ब्ला\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वैद्यकीय डोळयातील पडदा\nनम्रता पानोळी यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nचंद्रेश बैड यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, इम्प्लांटेबल कॉलमर लेन्स (ICL), मेडिकल रेटिना\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, इम्प्लांटेबल कॉलमर लेन्स (ICL), मेडिकल रेटिना\nदीपाली फौजदार यांनी डॉ\nविशेषता: वैद्यकीय डोळयातील पडदा, Vitreo-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, इम्प्लांटेबल कॉलमर लेन्स (ICL), मेडिकल रेटिना\nसुनील पटेल यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nसंथाना लक्ष्मी रामापांडियन डॉ\nअमित सिंग यांनी डॉ\nअशोक कुमार यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nमधुर ए हिंगोरानी डॉ\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nप्रियांका मंडल यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, कक्षा, कॉस्मेटिक ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोग\nज्योती त्रिवेदी यांनी डॉ\nविशेषता: बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: डायबेटिक रेटिनोपॅथी, रेटिनोपॅथी प्रीमॅच्युरिटी, विट्रीओ-रेटिना\nराजेश मिश्रा यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, लसिक शस्त्रक्रिया\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, कॉर्निया, लॅसिक शस्त्रक्रिया\nप्राची आगाशे यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, काचबिंदू, वैद्यकीय डोळयातील पडदा\nप्रतिक यशवंत गोगरी डॉ\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, काचबिंदू, वैद्यकीय डोळयातील पडदा\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालरोग नेत्रविज्ञान, पूर्ववर्ती विभाग, नेत्ररोगशास्त्र\nनिम्मी राज यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nडॉ. एबिथा के इलियास\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nमनोजराज शेट यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, युवेटिस, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nशिल्पा गोयल यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: रेटिनल डिटेचमेंट, डायबेटिक रेटिनोपॅथी, अँटीरियर सेगमेंट, विट्रीओ-रेटिना, जनरल ऑप्थॅल्मोलॉजी\nमोनिका जैन यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, पूर्ववर्ती विभाग, फाको अपवर्तक, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: फाको अपवर्तक, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nसरबजीत कौर ब्रार डॉ\nविशेषता: काचबिंदू, रेटिनल लेझर फोटोकोग्युलेशन, लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लसिक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग, विट्रीओ-रेटिना\nस्पेशॅलिटी: रेटिनोपॅथी प्रीमॅच्युरिटी, पेडियाट्रिक रेटिना, आनुवंशिक रेटिनल डिसऑर्डर, इलेक्ट्रोफिजियोलॉजी, विट्रीओ-रेटिना\nशिल्पा गोयल यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: रेटिनल डिटेचमेंट, डायबेटिक रेटिनोपॅथी, अँटीरियर सेगमेंट, विट्रीओ-रेटिना, जनरल ऑप्थॅल्मोलॉजी\nविशेषता: काचबिंदू, स्क्विंट, बालरोग नेत्रविज्ञान, पूर्ववर्ती विभाग\nमोनिका जैन यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, पूर्ववर्ती विभाग, फाको अपवर्तक, सामान्य नेत्रर��गशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nसाहिल जैन यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: रेटिनल डिटेचमेंट, रेटिना, डायबेटिक रेटिनोपॅथी, अँटीरियर सेगमेंट, विट्रीओ-रेटिना\nजतिंदर सिंग यांनी डॉ\nसंजय मिश्रा यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nआभा वाधवान यांनी डॉ\nअशोक कुमार यांनी डॉ\nविशेषता: यूव्हिटिस, कॉर्निया, काचबिंदू, स्क्विंट, मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, फाको अपवर्तक\nवैशिष्ट्य: कॉर्निया, काचबिंदू, फाको अपवर्तक, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nसरबजीत कौर ब्रार डॉ\nविशेषता: काचबिंदू, डोळयातील पडदा, कॉर्निया, मोतीबिंदू, पूर्ववर्ती विभाग\nविशेषता: काचबिंदू, कॉर्निया, पूर्ववर्ती विभाग, सामान्य नेत्ररोग\nउज्ज्वल प्रकाश झा डॉ\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग, नेत्रग्रंथी ऑन्कोलॉजी\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया, ऑक्युलोप्लास्टी, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nआशिष गुसाणी यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nनीरव शहा यांनी डॉ\nनेहा पटेल यांनी डॉ\nमानसी देसाई यांनी डॉ\nनेहा पटेल यांनी डॉ\nराजदीप सूद यांनी डॉ\nवैशिष्ट्य: लसिक शस्त्रक्रिया, फाको अपवर्तक\nवैशिष्ट्य: लसिक शस्त्रक्रिया, फाको अपवर्तक\nविशेषता: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nनीरव शहा यांनी डॉ\nविशेषता: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग\nविशेषता: मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, पूर्ववर्ती विभाग, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nमानसी देसाई यांनी डॉ\nमानसी आकाश शहा डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: बालरोग नेत्रविज्ञान, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी\nस्मिता पी देवगीरकर डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nकृष्णा नगराड यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, विट्रीओ-रेटिना\nडॉ. प्रार्थना एस गोकर्ण\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, विट्रीओ-रेटिना\n���नोरमा शिवनारायण बाहेती डॉ\nडॉ. बर्नार्ड अल्बर्ट राजकुमार एस\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nशैलेंद्र सिंग यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nडॉ. बर्नार्ड अल्बर्ट राजकुमार एस\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nअजय संतोष डेव्हिड डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nडॉ. ए. मुदासीर नजर\nदीपिका खुराणा यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोग\nबिंदू भास्करन यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nचेन्नमनेनी रत्ना जैन डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोग\nडॉ. अनु एम राजदिन\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nलता विश्वनाथन यांनी डॉ\nविद्या शास्त्री यांनी डॉ\nविशेषता: फाको अपवर्तक, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nआरिफा वाय हुसेन डॉ\nविशेषता: विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nडॉ तांडव कृष्णन पी\nविशेषता: विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, कॉस्मेटिक ऑक्युलोप्लास्टी\nतिशा अशोक शर्मा यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, बालरोग नेत्रविज्ञान, न्यूरो ऑप्थॅल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nसुजित घराई यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, यूव्हिटिस, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nडॉ. रम्या एस. एम\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nप्रीथा राजसेकरन यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग, न्यूरो नेत्ररोग, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, न्यूरो ऑप्थल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nश्रीनिवास राव नंबुला डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, स्क्विंट, बालरोग नेत्ररोग, न्यूरो नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, विट्रीओ-रेटिना\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग\nसय्यद असगर हुसेन नक्वी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया\nवैशिष्ट्य: वैद्यकीय डोळयातील पडदा\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nडॉ राम एस मिर्ले\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nरुचिता फालेरा यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, फाको अपवर्तक\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nदिप्ती नंदकुमार काळे डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, कॉर्निया, ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nकाझीम अकबर धल्ला यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, न्यूरो ऑप्थल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, काचबिंदू, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nडॉ. एमेरिटस बुगिम्बी चिबुगा\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nवैशिष्ट्य: मोतीबिंदू, काचबिंदू, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nडॉ. एस दिव्या प्रतिपा\nविशेषता: मोतीबिंदू, कॉस्मेटिक ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, स्क्विंट, रेटिना, कॉर्निया, ऑर्बिट, यूव्हिटिस, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, न्यूरो नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: कॉस्मेटिक ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोग\nनासिक हसन यांनी डॉ\nविशेषता: वैद्यकीय डोळयातील पडदा, Vitreo-रेटिना\nविशेषता: बालरोग नेत्रविज्ञान, सामान्य नेत्ररोग\nडॉ. सुमंथ रेड्डी जे\nस्पेशॅलिटी: मोतीबिंदू, न्यूरो ऑप्थल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nडॉ गोपी कृष्ण पी\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nकरणम साई राणी डॉ\nदग्गुला देवी भारती यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया प्रत्यारोपण, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nवैशिष्ट्य: वैद्यकीय डोळयातील पडदा\nवैशिष्ट्य: वैद्यकीय डोळयातील पडदा\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, बालरोग नेत्ररोग, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nसोनिया राणी जॉन डॉ\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nसय्यद असगर हुसैन यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिनोपॅथी प्रीमॅच्युरिटी, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nआयझॅक अब्राहम रॉय डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, यूव्हिटिस, मेडिकल रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: वैद्यकीय डोळयातील पडदा, Vitreo-रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nडॉ. निहाल अहमद एफडी\nहर्षित शर्मा यांनी डॉ\nसतीशकुमार मुथुसामी यांनी डॉ\nडॉ. साये शिवकुमार वि.स\nडॉ जेम्स सुब्रत कुमार अॅडम्स\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, न्यूरो ऑप्थल्मोलॉजी, मेडिकल रेटिना, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग, सामान्य नेत्ररोग\nमधुरा एम अडिगा डॉ\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: कॉर्निया, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nगीता शिवराज यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, सामान्�� नेत्ररोगशास्त्र\nविशेषता: मोतीबिंदू, बालरोग नेत्ररोग, कॉस्मेटिक ऑक्युलोप्लास्टी, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nडेव्हिड कासोंगोळे यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nअलवंडीतील प्रवीण शिवयोगी डॉ\nखासियत: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: काचबिंदू, ग्लूड आयओएल, न्यूरो ऑप्थाल्मोलॉजी, पूर्ववर्ती विभाग, फाको अपवर्तक\nवंशीधर रेड्डी यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविनीता संदेश यांनी डॉ\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, विट्रीओ-रेटिना, सामान्य नेत्ररोग\nडॉ स्मित एम बावरिया\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, कॉर्निया, बालरोग नेत्ररोग\nजेजे हरिसोआ आलिस डॉ\nसंगिता अंकुर वैद्य डॉ\nदीप्ती ठाकूर यांनी डॉ\nपलानी मुथु कुमारन डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nविशेषता: काचबिंदू, मोतीबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, वैद्यकीय रेटिना\nश्वेता पद्मा गोल्लापल्ली डॉ\nविशेषता: वैद्यकीय रेटिना, सामान्य नेत्ररोग\nपी लक्ष्मी दीप्ती डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nपाकनाटी व्ही के कल्याण चक्रवर्ती डॉ\nशाह हर्षल जयकुमार यांनी डॉ\nशिव प्रताप रेड्डी यांनी डॉ\nस्पेशॅलिटी: कॉर्निया, मोतीबिंदू, पेटरीजियम किंवा सर्फर्स आय, काचबिंदू, अपवर्तक शस्त्रक्रिया, नेत्रग्रंथी ऑन्कोलॉजी\nचाणक्य अरोरा यांनी डॉ\nविशेषता: Uvea, वैद्यकीय डोळयातील पडदा, Vitreo-रेटिना\nवैशिष्ट्य: काचबिंदू, वैद्यकीय डोळयातील पडदा\nडॉ. सेंथिल कुमार टी\nविशेषता: मोतीबिंदू, काचबिंदू, डोळयातील पडदा, कॉर्निया, स्क्विंट, बालरोग नेत्ररोग, अपवर्तक शस्त्रक्रिया, सामान्य नेत्ररोगशास्त्र\nव्हीसी दिनेश कुमार यांनी डॉ\nडॉ. सिरिल जोस नीलंकविल\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nडॉ ईश्वरीया देवी एस.व्ही\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nविशाद शुक्ला यांनी डॉ\nविशेषता: मोतीबिंदू, सामान्य नेत्ररोग\nसुजाता राजकुमार यांनी डॉ\nअर्जेंटिनो अल्बिनो अल्मेडा डॉ\nनिवडलेले डॉक्टर उपलब्ध नाहीत. कृपया वेगळा डॉक्टर निवडा.\nमागील भेटींचे अहवाल शेअर केल्याने डॉक्टरांना तुम्हाला अधिक अचूक निदान करण्यात मदत होईल.\nजास्तीत जास्त 5 फाईल्स अपलोड के��्या जाऊ शकतात आणि त्या PDF फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे आणि प्रति फाईल 5mb पेक्षा जास्त नसावी.\nWhatsapp वर भेटीचे अपडेट पाठवा\nमी सहमत आहे अटी व शर्ती आणि गोपनीयता धोरण.\nअटी आणि शर्तींशी सहमत\nWhatsapp वर भेटीचे अपडेट पाठवा\nमी सहमत आहे अटी व शर्ती आणि गोपनीयता धोरण.\nस्क्विंट लसिक शस्त्रक्रिया पोस्टरियर सबकॅप्सुलर मोतीबिंदू कॉर्टिकल मोतीबिंदू युव्हिटिस जन्मजात काचबिंदू रोझेट मोतीबिंदू नेत्ररोग तज्ज्ञ स्क्लेरल बकलिंग वंदना जैन मोतीबिंदू सबकॅप्सुलर मोतीबिंदू चेन्नई आय हॉस्पिटल मोतीबिंदू शस्त्रक्रिया आफ्टरकेअर अर्धांगवायू स्क्विंट विभक्त मोतीबिंदू रेटिनल होल पिगमेंटरी ग्लॉकोमा मोतीबिंदू शस्त्रक्रिया ब्लेडलेस लसिक ऑक्युलोप्लास्टी केरायटिस अपवर्तक शस्त्रक्रिया पोस्टरियर कॅप्सुलर मोतीबिंदू डॉ अक्षय नायर आघात मोतीबिंदू नॉन-प्रोलिफेरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार ऑप्टोमेट्रीमध्ये फेलोशिप RelexSmile शस्त्रक्रिया लॅसिक किती सुरक्षित आहे अहमदाबादमधील नेत्र रुग्णालय नेत्र रुग्णालय कोईम्बतूर फोटोकोग्युलेशन\nनेत्र रुग्णालये - राज्य आणि केंद्रशासित प्रदेश\nनेत्र रुग्णालये - शहर\nसर्व रोग आणि परिस्थिती\nडोळा शरीरशास्त्र आणि उपचार\nकोरोनाच्या काळात डोळ्यांची काळजी\nकॉन्टॅक्ट लेन्स आणि कमी दृष्टी\nडोळयातील पडदा बद्दल सर्व\nन्यूरो ऑप्थाल्मोलॉजी बद्दल सर्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/centres-atmanirbhar-bharat-campaign-shouldnt-result-in-protectionism-says-former-rbi-governor-raghuram-rajan-jud-87-2296575/", "date_download": "2023-05-30T04:24:30Z", "digest": "sha1:CYICPZBCHQIT3ICDUTUSDVQBTH7REPO3", "length": 21466, "nlines": 286, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/ | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\n‘आत्मनिर्भर भारत’वरून रघुराम राजन यांचा इशारा, म्हणाले…\nआत्मनिर्भर भारतातून सरकारला काय म्हणायचे हे अस्पष्ट, राजन यांचं वक्तव्य\nWritten by लोक��त्ता ऑनलाइन\nकाही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. दरम्यान, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला आहे. “केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे परिणाम संरक्षणवादाच्या रूपात होऊ नयेत,” असं राजन म्हणाले. म्हणजेच स्वदेशी मालाच्या स्पर्धेत परदेशी माल उतरू नये यासाठी स्वदेशी मालास सरकारने दिलेले संरक्षण घातक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं राजन यांना सुचित करायचं आहे. आर्थिक संशोधन संस्था इक्रियरच्या ऑनलाइन कार्यक्रमाला संबोधित करताना राजन यांनी यावर भाष्य केलं.\n“यापूर्वीही अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे,” असं राजन म्हणाले. “जर हा संरक्षणवादाचा मुद्दा असेल तर दुर्दैवाने भारताने अलीकडेच दरवाढ केली आहे. मला वाटतं की या मार्गाचा अवलंब करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपण यापूर्वीच तसा प्रयत्न केला आहे. यापूर्वी आपल्याकडे लायसन्स परमिट व्यवस्था होती. संरक्षणवादाची ती पद्धत समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे काही कंपन्यांना फायदा झाला, परंतु काहींसाठी ते समस्या निर्माण करणारे ठरले,” असं राजन म्हणाले.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\n“भारताला जागतिक उत्पादन यंत्रणेची आवश्यकता आहे आणि याचा अर्थ देशातील उत्पादकांना स्वस्त आयातीचा मार्ग मोकळा असावा. वास्तवाकडे पाहिलं तर भक्कम निर्यातीचा हे आधार बनू शकते,” असंही ते म्हणाले. जागतिक पुरवठा व्यवस्थेचा एक भाग बनण्यासाठी आम्हाला ��ायाभूत सुविधा, लॉजिस्टिक सपोर्ट इत्यागी गोष्टी तयार करणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला शुल्क युद्ध सुरू करून चालणार नाही. त्याचा कोणताही फायदा होणार नाही. अनेक देशांनी असा प्रयत्न केला आहे. भारताला शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत करण्याची गरज आहे. आपण अन्य देशांना शिक्षण उपलब्ध करून देऊ शकू असंही राजन यांनी नमूद केलं.\nमराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nVIDEO: काश्मीरच्या आकाशातील इंडियन एअर फोर्सच्या पराक्रमाची गोष्ट\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nNew Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याभिषेक…”\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nगुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\n“शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nअनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जय���तीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nतुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते\nगुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nभाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकांची तयारी\nजीएसएलव्ही-एफ१२ चे प्रक्षेपण; इस्रोचे आणखी एक यश\nदिल्ली, पंजाब काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंब्यास विरोध\nमहाकालेश्वर प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप, मूर्ती कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री चौहान यांचे चौकशीचे आदेश\nदिल्लीतील तरुणीवर चाकूने सपासप वार करून खून, नवनीत राणांनी म्हणाल्या…\nनोटाबंदीवरून आरोपप्रत्यारोप मूर्खपणाचा निर्णय : चिदम्बरम\nखासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास\nमोफत लाभांबाबत काँग्रेसकडून फसवणूक, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांचा आरोप\nतुर्कस्तानमध्ये पुन्हा एर्दोगन यांच्याकडेच सत्ता; दुसऱ्या फेरीतील निवडणुकीत ५२ टक्के मते\nगुवाहाटी-न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्सप्रेस सुरू\nभाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकांची तयारी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/national_5.html", "date_download": "2023-05-30T04:05:21Z", "digest": "sha1:D2D7I5DNECZNGMVXP635JJPJ7EOULXJU", "length": 14983, "nlines": 148, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); वर्ष २०१९-२० चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nवर्ष २०१९-२० चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर\nग्रामीण भारत व कृषी विकासावर भर\nनवी दिल्ली ( ५ जुलै २०१९ ) : वर्ष २०१९-२० साठी मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येकाला घर देणे आणि प्रत्येकघरात वीज पुरवठा देण्याची योजना आखण्यात आली आहे . वर्ष २०२२ पर्यंत शेतक-याचे उत्पन्न दुप्पट करणे, ‘जल जीवन योजनें’तर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि ‘प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेंतर्गत’ ३ कोटी छोटया दुकानदारांना निवृत्ती वेतन देण्याची योजना आहे.\nदेशाच्या पूर्णवेळ पहिल्या महिला अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत वर्ष २०१९-२० साठी २७ लाख ८६ हजार ३४९ कोटींचा अर्थ संकल्प मांडला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि लोकसभेचे सदस्य यावेळी सदनात उपस्थित होते.\nपंतप्रधान आवास योजनेतंर्गत १ कोटी ९५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट\nप्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आतापर्यंत देशातील दीड कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत वर्ष २०२२ पर्यंत १ कोटी ९५ लाख घरे बांधण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\n‘जलजीवन’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात पिण्याचे पाणी\nपिण्याच्या पाण्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनाने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयाच्यावतीने ‘ जल जीवन’ ही योजना आखण्यात आली असून या माध्यमातून देशातील १ हजार ५९२ ब्लॉक मध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीतून २०२४ पर्यंत चिन्हीत ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nउज्ज्वला आणि सौभाग्य या योजनांमुळे ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाचे जीवन अमूलाग्रपणे बदलले असून, त्यांची जीवन सुलभ झाले आहे. २०२२ पर्यंत सर्व ग्रामीण इच्छुक कुटुंबांना विद्युत पुरवठा आणि स्वच्छ स्वंयपाक बनवण्याच्या सोयी पुरवणार\nशेतकरी कल्याणासाठी महत्वपूर्ण योजना\nवर्ष २०२२ पर्यंत देशातील शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्रशासनाचे उदिष्ट असून यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. शेतीपूरक मत्स्य व्यवसाय विकासासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तयार करण्यात आली आहे. या योजने अ��तर्गत मत्स्योद्योग विभाग, मत्स्योद्योग व्यवस्थापनासाठी एक मजबूत आराखडा उभा करणार या द्वारे पायाभूत सोयी, आधुनिकीकरण, उत्पादन व उत्पादकता वाढवणे आणि गुणवत्ता नियंत्रण यासारख्या मूल्य साखळीतील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न केला जाणार असून वर्ष २०१९-२० मध्ये १०० नवीन क्लस्टर उभारण्यात येणार आहे.\nघर खरेदी सूट तर गृह कर्जावरील व्याजदरातही सूट\n४५ लाखांपर्यंत घर खरेदी करणाऱ्या लोकांना दीड लाख रुपयांची सूट देण्यात येणार. तसेच गृह कर्जावरील व्याजदरात मिळणारी सूट २ लाखांहून ३.५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचसोबत इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे.\nअनिवासी भारतीयांना (एनआरआय) १८० दिवसांत आधार कार्ड देणार\nज्या एनआरआयकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यांना भारतात येताच आधार कार्ड दिलं जाईल, १८० दिवसांसाठी थांबावं लागतं असा नियम आहे, पण आता त्याची गरज राहणार नाही.\nस्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढणार\n‘स्वच्छ भारत अंतर्गत’ ९ कोटी ६ लाख शौचालय मागील पाच वर्षात बांधण्यात आली. जवळपास ५ लाख ६ हजार गावं हगणदारीमुक्त झाली आहेत. स्वच्छ भारत अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी सॉलिड वेस्ट मॅनजमेंट प्रत्येक गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.\n३५ कोटी एलईडी बल्ब वितरीत करणार\nप्रत्येक घरात वीज देण्यासाठी उजाला योजनेतंर्गत ३५ कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात येतील. १८ हजार३४० कोटी रुपये वर्षाला एलईडी बल्बमुळे बचत होत आहे.\nपंतप्रधान कर्मयोगी मानधन योजना जाहीर; छोट्या व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतन\nकिरकोळ व्यापारी व छोटया दुकानदारांसाठी प्रधानमंत्री कर्मयोगी मानध ही निवृत्ती वेतन योजना तयार करण्यात आली आहे. वार्षीक उलाढाल दीड कोटींच्या आत असणा-या देशातील तीन कोटी किरकोळ व्यापारी व लहान दुकानदारांना याचा फायदा होणार आहे .\nअर्थ संकल्पात प्रमुख विषयांवर होणारा खर्च\nनिवृत्ती वेतन : १ लाख ७४ हजार ३०० कोटी\nसंरक्षण : ३ लाख , ५ हजार २९६ कोटी\nअनुदान : खते ( ७९ हजार ९९६ कोटी), अन्न (१ लाख ८४ हजार २२० कोटी),\nपेट्रोलियम( ३७ हजार ४७८ कोटी)\nकृषी व कृषी पूरक योजना : (१ लाख ५१ हजार ५१८ कोटी)\nउद्योग व वाणीज्य : २७ हजार ४३ कोटी\nशिक्षण : ९४ हजार ८५४ कोटी\nऊर्जा : ४४ हजार ४३८ कोटी\nग्रामीण विकास : १ लाख ४० हजार ७६२ कोटी\nशहरी विकास : ४८ हजार ३२ कोटी\nसामाजिक कल्याण : ५० हजार ८५० कोटी\nदळणवळण : १ लाख ५७ हजार ४३७ कोटी\nवित्त : २० हजार १२१ कोटी\nआरोग्य : ६४ हजार ९९९ कोटी\nगृह खाते : १ लाख ३ हजार ९२७ कोटी\nमाहिती व तंत्रज्ञान, दूरसंचार : २१ हजार ७८३ कोटी\nव्याजापोटी : ६लाख ६० हजार ४७१ कोटी\nयोजना व सांख्यीकी : ५ हजार ८१४\n२० पैसे. : उधार परतावा , २१ पैसे. : नगर पालिका /परिषद कर , १६ पैसे.: आयकर, ४ पैसे. : सीमा शुल्क , ८ पैसे. : केंद्रीय उत्पादन शुल्क, १९ पैसे. : वस्तू व सेवा कर(जीएसटी), ९ पैसे. : अन्‍य महसूल कर्ज व अन्य भांडवली मिळकत\n९ पैसे : केंद्र प्रायोजित योजना, १३ पैसे : केंद्र शासनाच्या योजना, १८ पैसे : व्याजाचा परतावा, ९ पैसे : संरक्षण, ८ पैसे : अनुदान, ७ पैसे : वित्त आयोग व अन्य अंतरण, २३ पैसे : कर व शुल्कांमध्ये राज्यांचा हिस्सा, ५ पैसे : निवृत्ती वेतन, ८ पैसे : अन्य खर्च\n१५ लाख ९ हजार ७५४ कोटी वित्तीय तुटीचा केंद्रीय अर्थ संकल्प असून ही तूट खालील प्रमाणे आहे.\nआर्थिक तूट : ७ लाख ३ हजार ७६०कोटी\nमहसूल तूट : ४ लाख ८५ हजार १९ कोटी\nप्रभाव पाडणारी तूट : २ लाख ७७ हजार ६८६\nप्राथमिक तूट : ४३ हजार २८९ कोटी\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z90916041647/view", "date_download": "2023-05-30T05:04:21Z", "digest": "sha1:JYZ6ZM2VK4KDVSYAK2Y3WXQVLHPE4267", "length": 10757, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिवाकर - अहो कुंभारदादा ! - TransLiteral Foundation", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|नाट्यछटा|\nदिवाकर -एका हलवायाचें दुकान\nमग तो दिवा कोणता \nदिव्याभोंवती पतंग उडत आहेत\nअहो, आज गिर्‍हाईकच आलें नाही \nतनू त्यागितं कीर्ति मागें उरावी \nकिती रमणीय देखावा हा \nअशा शुभदिनी रडून कसें चालेल \n या नारळाला धक्का लावूं नकोस बरें \nसगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार \nम्याऊं - म्याऊं - म्याऊं \nचिंगी महिन्याची झाली नाहीं तोच\nकोण मेलें म्हणजे रडूं येत नाही.\nपंत मेले - राव चढले\n'' शिवि कोणा देऊं नये \nअसें केल्याशिवाय जगांत भागत नाही \nएका दृष्टीनें साहाय्यच केलें आहे \nकारण चरित्र लिहायचें आहे \nमाझी डायरेक्ट मेथड ही \nतेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त \nहें काय सांगायला हवें \nत्यांत रे काय ऐकायचंय \nयांतही नाहीं निदान - \nदिवाकर - अहो कुंभारदादा \nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींश��� ते पात्र बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\n असे कां बरें रडतां \n'' .... ' कां रडतों ' रावसाहेब, मी आपल्या जन्माकरतां रडतों आहें ' रावसाहेब, मी आपल्या जन्माकरतां रडतों आहें हीच ती जागा आणखी, याच दिवशीं सकाळीं - नुकतें अकरावें वर्ष लागलें होतें मला - कोंवळ्या उन्हामध्यें, वार्‍यानें भुरभुर उडणार्‍या या भट्टीतल्या विस्तवाच्या कुरळ केसांवर हात फिरवीत, मोठ्या मजेमध्यें बसलों होतों मी इतक्यांत दोन गोळ्या माझ्या पाठींत शिरल्या इतक्यांत दोन गोळ्या माझ्या पाठींत शिरल्या बाबा अन आई रडायला लागलीं बाबा अन आई रडायला लागलीं पण मी मात्र येथें, मृत्युलोक व परलोक यांच्यामध्यें झोके घेत खुशाल निजलों होतों पण मी मात्र येथें, मृत्युलोक व परलोक यांच्यामध्यें झोके घेत खुशाल निजलों होतों पुढें, अंधारांत वाट चुकलेल्या कालाचा चुकून माझ्या जखमेवर हात पडला मात्र, तोंच सगळ्याच शिरा झणाणून ' नको पुढें, अंधारांत वाट चुकलेल्या कालाचा चुकून माझ्या जखमेवर हात पडला मात्र, तोंच सगळ्याच शिरा झणाणून ' नको ' म्हणून ओरडल्या डोळे उघडून जों पाहतों तोंच, एक मोठी थोरली बंदूक घेतलेला धिप्पाड पुरुष - त्याच्या अंगाभोंवतीं किती तरी लहानमोठे तारे इकडून तिकडे फिरत होते - माझ्या हदयावरुन आपला हात उचलतांना दृष्टीस पडला - माझ्या हदयावरुन आपला हात उचलतांना दृष्टीस पडला - व हंसत हंसत तो काय म्हणाला, ' नको - व हंसत हंसत तो काय म्हणाला, ' नको तर राहिलें असाच रडत बैस, पुनः मात्र मी लवकर येणार नाहीं ' - पुढें काय ' - पुढें काय अंधार रावसाहेब, या गोष्टीला आज पन्नास वर्षे झाली. आई मेली, बाप मेला पण मी मात्र दुर्दैवामध्यें तडफडत आहें पण मी मात्र दुर्दैवामध्यें तडफडत आहें मधून मधून काय सुखाचे झुळझुळ वारे वाहतील तेवढेच मधून मधून काय सुखाचे झुळझुळ वारे वाहतील तेवढेच - ऐका, सातांचे ठोके पडत आहेत. रावसाहेब, हा शहराच्या मध्यावर असलेला घड्याळाचा उंच मनोरा या माझ्या भट्टींतून तयार झालेल्या विटांनीं बांधलेला आहे - ऐका, सातांचे ठोके पडत आहेत. रावसाहेब, हा शहराच्या मध्यावर असलेला घड्याळाचा उंच मनोरा या माझ्या भट्टींतून तयार झालेल्या विटांनीं बांधलेला आहे हा मनोराच काय, पण गांवांत दिसणार्‍या मोठमोठ्या इमारतींनाही मींच विटा पुरविल्या आहेत हा मनोराच काय, पण गांवांत दिसणार्‍या मोठमोठ्या इमारतींनाही मींच विटा पुरविल्या आहेत - हा मनोरा बांधल्याला जवळजवळ आठ वर्षे झालीं; पण आकाशांत मोठमोठ्या वावटळी सुटून जरी सारखा धो धो पाऊस पडत होता, वर आणखी विजाही कडकडत होत्या, तरी हा आपला छाती काढून त्यांच्याकडे टक लावून पाहत उभाच - हा मनोरा बांधल्याला जवळजवळ आठ वर्षे झालीं; पण आकाशांत मोठमोठ्या वावटळी सुटून जरी सारखा धो धो पाऊस पडत होता, वर आणखी विजाही कडकडत होत्या, तरी हा आपला छाती काढून त्यांच्याकडे टक लावून पाहत उभाच कितीही कडक ऊन पडो, पण एक वेळसुद्धां यानें हुश्श म्हणून केलें नाहीं कितीही कडक ऊन पडो, पण एक वेळसुद्धां यानें हुश्श म्हणून केलें नाहीं माझ्या हातच्या विटांचा मनोरा हा माझ्या हातच्या विटांचा मनोरा हा - नरकामध्यें माझ्या पापकर्माची मनोरा उभारलेला आहे - नरकामध्यें माझ्या पापकर्माची मनोरा उभारलेला आहे नाहीं असें नाहीं माझीं ही व्यसनी मुलें व त्यांचे फाजील लाड करणारी माझी बायको, या प्राण्यांच्या दुर्दैवाला मदतीला घेऊन सर्व जण, रोज सकाळपासून रात्री दिसेनासें होईपर्यत मी रावून तयार केलेला - या हदयांतील प्रचंड असा आशेचा मनोरा रोजच्या रोज भांडणांची वादळे उत्पन्न करुन ढासळून कीं हो टाकतात काय सांगूं रात्रीं झोपेकरतां डोकें टेकायचा अवकाश, की ' नको नको म्हणून भेसूर गळा काढून माझी उशी रडायला कीं हो लागते - अरे पांडुरंगा \nगणपतीला २१ दुर्वा वाहतांना काय मंत्र म्हणावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agroguide/are-biological-bunds-beneficial-for-water-conservation", "date_download": "2023-05-30T03:44:04Z", "digest": "sha1:DPK766RD742TJYF7P5QZOEJ5ECP2RYY6", "length": 5355, "nlines": 45, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Water Conservation : जलसंवर्धनासाठी जैविक बांध फायदेशिर आहेत का?|Are biological bunds beneficial for water conservation?", "raw_content": "\nWater Conservation : जलसंवर्धनासाठी जैविक बांध फायदेशिर आहेत का\nSoil Conservation : कोरडवाहू शेतीत जास्तीत जास्त पावसाचे पाणी मुरावे यासाठी शेताच्या पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्याकरीता समपातळी जैविक बांध घातले जातात.\nWater Conservation Update : कोरडवाहू (Rainfed) शेतीत जास्तीत जास्त पावसाचे पाणी मुरावे यासाठी शेताच्या पृष्ठभागावरून वाहणारे पावसाचे पाणी अडविण्याकरीता समपातळी जैविक बांध (Biological Bunds) घातले जातात. विशेषत: जमिनीच्या उतारानुसार उतारास आडवे खस गवताचे बांध किंवा सुबाभळीचे बांध तयार के��े जातात.\nत्यामुळे पाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी जमिनीत मुरते, जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकून राहतो. हे जैविक बांध कसे तयार कलेले जातात याची माहिती पाहुया.\nजैविक बांध तयार करताना जैविक बांधात लावण्यात येणाऱ्या झाडा-झुडपांची लागवड दोन फुटांवर करावी. झाडांची उंची दोन फुटांपर्यंत ठेवावी.\nजैविक बांधासाठी वापरात येणाऱ्या झाडांचा पाला-पाचोळा जमिनीवर टाकावा किंवा हिरवा चारा म्हणूनही त्याचा वापर करता येतो.\nदोन जैविक बांधातील अंतर १२ ते १५ मीटर ठेवावे. जैविक बांधाची रुंदी ३० सें.मी. आणि उंची ३० ते ४५ सें.मी. ठेवावी. यापेक्षा जास्त झाल्यास त्याची छाटणी करावी.\nWater Conservation : जलसंधारणासाठी पाझर तलाव का आहेत महत्त्वाचे \nउताराला आडवी मशागत जमिनीला नियमीत उतार असलेल्या क्षेत्रावर उताराला आडवी पेरणी करावी.\nअशा जमिनीवर मशागतीची सर्व कामे जसे नांगरणे, वखरणे, कोळपणी करणे तसेच पेरणी यासारखी कामे उताराला आडवी केल्यास,\nजमिनीच्या भुपृष्टावरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो व जास्तीत जास्त पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते आणि जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/video-story/cotton-market-agrowon-67", "date_download": "2023-05-30T03:57:02Z", "digest": "sha1:JRXIM5YRSKMMNCHQZHX5K2KKRQFI5PEY", "length": 4246, "nlines": 30, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Cotton Market: देशातील कापूस दरात काहीशी सुधारणा | Agrowon| ॲग्रोवन", "raw_content": "\nCotton Market: देशातील कापूस दरात काहीशी सुधारणा | Agrowon| ॲग्रोवन\n#Agrowon #AgrowonForFarmers मागील काही दिवसांपासून बाजारात कापूस दरवाढीची चर्चा आहे. पण अनेक बाजारांमद्ये दर नरमलेल्या पातळीवरच दिसले. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात होते. तुम्ही सांगता त्याप्रमाणं दरवाढ झाली नाही, असं अनेक शेतकरी सांगत होते. पण शेवटी काल सर्वच बाजारांमध्ये कापूस दर १०० रुपयाने वाढले. ही वाढ तुटपुंजी असली तरी तब्बल दोन महिने आवकेच्या दबावामुळं घसरलेल्या दरात ही वाढही आशादायक आहे. पुढील काळात दरात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जातोय. पण दरात वाढ नेमकी कशामुळं होईल दर पुढील महिना, दीडमहिन्यात किती वाढू शकतात दर पुढील महिना, दीडमहिन्यात किती वाढू शकता��� वाढलेले दर टिकतील का वाढलेले दर टिकतील का याचाच आढावा आपण आजच्या मार्केट ट्रेंडमधून घेणार आहोत. Many farmers were saying that the price hike was not as much as you said. But finally, cotton prices increased by Rs 100 in all markets yesterday. Although this increase is meagre, this increase in the price which has fallen due to inflow pressure for almost two months is also promising. It is also predicted that the rate may increase further in the future. But what exactly will cause the rate hike\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/23-april", "date_download": "2023-05-30T03:35:12Z", "digest": "sha1:2FBBWA5S5BTP6YAG2LHUSOHVMDMA2Q4C", "length": 6192, "nlines": 70, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२३ एप्रिल - दिनविशेष", "raw_content": "\n२३ एप्रिल - दिनविशेष\nइंग्रजी भाषा दिन (यूएन)\n२००५: मी ऍट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.\n१९९५: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.\n१९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.\n१८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.\n१६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.\n१९३५: कक्कणदन - भारतीय लेखक (निधन: १९ ऑक्टोबर २०११)\n१९२७: विल्फ्रेड डी डिसोझा - भारतीय सर्जन आणि राजकारणी (निधन: ४ सप्टेंबर २०१५)\n१८९७: लेस्टर बी. पिअर्सन - कॅनडाचे १४ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (निधन: २७ डिसेंबर १९७२)\n१८७३: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - भारतीय अस्पृश्यता निवारण समाजसुधारक (निधन: २ जानेवारी १९४४)\n१८५८: पंडिता रमाबाई - आर्य महिला समाजच्या संस्थापिका (निधन: ५ एप्रिल १९२२)\n२०१३: शमशाद बेगम - पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९)\n२००७: बोरिस येल्तसिन - रशियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)\n२००१: जयंतराव टिळक - भारतीय समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)\n१९९७: डेनिस कॉम्पटन - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ मे १९१८)\n१९९२: सत्यजित रे - भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार (जन्म: २ मे १९२१)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tomne.com/sports/yuvraj-singh-6-sixes-video-yuvraj-singh-6-sixes/", "date_download": "2023-05-30T05:16:08Z", "digest": "sha1:SVM3H67CKN3JDXIVOI74YWYMNHLUXSK7", "length": 6742, "nlines": 72, "source_domain": "www.tomne.com", "title": "युवराज सिंहच्या ‘या’ खेळीचे आजही लाखो दिवाने – Tomne", "raw_content": "\nयुवराज सिंहच्या ‘या’ खेळीचे आजही लाखो दिवाने\nभारताचा माजी फलंदाज आणि एकेकाळी भारताचा आधारस्तंभ असलेल्या युवराज सिंह याचा आज वाढदिवस. जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतलेल्या युवराज सिंह याचा आज वाढदिवस. आपल्या कारकिर्दीत अनेक चढाव उतार बघितलेल्या या खेळाडूने नेहमीच भारतीय संघासाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडली आहे.\nयुवराज सिंह याने आपल्या कारकिर्दीत केवळ फलंदाजीनेच नव्हे तर गोलंदाजीच्या बळावर देखील भारतीय संघाला अनेकवेळा विजय मिळवून दिला आहे. त्याने भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळले असून त्याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक शानदार खेळी केल्या आहेत.\nमात्र २००७ मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये ठोकलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे आणि सलग सहा षटकारांमुळे तो नेमही चर्चेत असतो. वर्ल्डकपमधील या सामन्यात युवराज सिंह याने इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड याला सहा षटकार मारत हर्षल गिब्स नंतर सहा षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला.\nएका षटकात सहा षटकार\nइंग्लंडविरुद्ध खेळवल्या गेलेल्या या सामन्यात १८ व्या षटकात इंग्लंडच्या फ्लिंटॉफने यु��राजला डिवचले. मात्र याचा राग युवराजने ब्रॉडवर काढत त्याची गोलंदाजी फोडून काढली. १९ व्या षटकात युवराजने सर्व चेंडूंवर षटकार खेचत ३६धावा वसूल केल्या.\n१२ चेंडूंमध्ये अर्धशतक : आजपर्यंत वर्ल्डरेकोर्ड\nयावेळी युवराजने धडाकेबाज खेळी करत केवळ १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात युवराजने १६ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या होत्या. यामध्ये ७ षटकार आणि चौकारांचा समावेश होता. आजपर्यंत हा वर्ल्डरेकोर्ड असून कुणालाही इतक्या कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावता आलेलं नाही.\nत्याचबरोबर युवराजने २०११ च्या वर्ल्डकप स्पर्धेत देखील भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या स्पर्धेत एका गंभीर आजाराशी झुंजत असताना देखील त्याने आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याला BEING MAHARASHTRIAN च्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.\nरिंकू राजगुरूचे घायाळ करणारे फोटो होत आहेत व्हायरल : एकदा पहाच\nया वर्गात असताना पडली होती ही बॉलिवूड अभिनेत्री प्रेमात\nबॉलिवूडमधील हॉट आणि सेक्सी सनी लियोनला आवडतो हा क्रिकेर बघा काय म्हणाली\n…म्हणून विराट कोहली आणि एमएस धोनी वापरत असलेल्या बॅटची किंमत आहे कोटीच्या घरात.\n…तर ‘असे’ शारीरिक संबंध हा बलात्कार नाही-सुप्रीम कोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%95/", "date_download": "2023-05-30T04:44:20Z", "digest": "sha1:U6CTSWMN42GC2MXNZFYSZODHXQLXV7C4", "length": 19883, "nlines": 222, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "ऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे... - Grow Organic", "raw_content": "\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…\nऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…\nऑक्टोबर महिना हा बागेसाठी फार महत्वाचा आहे. कारण ऑक्टोबर महिना हा पावसाळा ऋतू संपून हिवाळा ऋतूची सुरवात होणार असते. हिवाळा हा पुढे फेब्रुवारी पर्यंत असतो. या काळात वातावरणातील तापमान बर्यापैकी खाली आलेले असते. या काळात नव्याने बिया रूजणे जरा अवघड असते. त्यासाठी निसर्गाने पावसाळी हवामानानंतर बिज अकुंरण्यासाठी ऑक्टोबर हिटची तरतूद केली आहे. असो..\nतर या ऑक्टोबर महिण्यात पुढील प्रमाणे कामे करणे फार गरजेचे आहे.\nमाती वाळवून घ्या… पावसाळ्यात सतंतधार पावस���मुळे म्हणा किंवा रिपरिपीमुळे माती घट्ट झालेली असते. काही भाजीपाला आता पूर्ण तयार होऊन निघालेला असतो. अर्थात काही कुंड्या, वाफ्यातील जागा रिकामी झालेली असते. अशा वेळेस नव्याने बिया लावण्यासाठी किंवा रोपे लावण्यासाठी माती ही वाळलेली असणे फार गरजेचे आहे. माती सतत ओली असल्यामुळे त्यात विषाणूची, मातीतील किडीची वाढ झालेली असते. ही वेळीच नियंत्रण होण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे. माती वाळवण्यामुळे मातीत किड, विषाणू हे मरून जातात. त्यांचे जैवखत हे मातीत मिसळते व त्यांचे खत हे पुढील झाडांसाठी उपयुक्त ठरते. तसेच माती वाळवल्यामुळे बियाणं रूजवण्यासाठी पोषक जागा तयार होते. ओल्यामातीमुळे बियाणं हे रूजत नाही. कारण त्यात काही हानीकारक तत्वांची, रसायनांची गंधाची वाढ झालेली असते. त्यामुळे बियाणें शभंर टक्के रूजण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे.\nकोणत्या बियाणे लागवड कराल.. या महिण्यात सर्वच प्रकारच्या बियाण रूजण्यासाठी पोषक असते. तसेच पालक, धने, भेंडी, गवार, कारले या सारख्या नाजूक बियांसाठी ऑक्टोबर हिट पोषक असते. तसेच काकडी, ढेमसे, एक्सोटिक्स भाज्यांची बियाणे व रोपे रूजण्यासाठी पोषक आहेत.\nरिपॉंटींग साठी योग्य काळः ऑक्टोबर नंतर तुम्ही जानेवारी पर्यंत कुठल्याही काळात जून्या झाडांची माती बदलावयाची असल्यास थोडक्यात रिपॉटींग साठी योग्य काळ असतो. कारण वातावरणातील गारव्यामुळे रिपॉटींग केलेल्या झाडांच्या मुळांना शॉक बसत नाही. थोडक्यात झाडे मरत नाही.\nही काळजी घ्या.. परतीचा पाऊस लांबला असेल अर्थात तो येत असेन तर थोडा धिऱ धरा. कारण वातावरणात उष्मा वाढलेला असला तरी येणार्या पावसामुळे बियाणे हे सडू शकते. तर कधी कधी ऊन पावसामुळे बियाणे जोमानेही रूजून येते. हे प्रयोग करत राहिले पाहिजे. एकाद्या वेळेस अपयश आले तर माघार घेवू नका. पुन्हा पुन्हा बियाणे लागवड करत रहावी.\nझाडांची कंटीग करावीः उन्हाळ्यात येणार्या फुलांच्या झाडांची आता कंटीग करण्याचा काळ योग्य आहे. वाढल्या तापमानामुळे त्यास जोमाने फुटवा येतो. उदाः मोगरा, गुलाब, कंदवर्गीय फुलेझाडे. इ. तसेच मोठ्या झाडांची हलकी छाटणी करणे गरजेचे असते.\nआगावू खताची तरतूद आधीच करून ठेवाः पुढील काही महिण्यात झाडांची अन्न बनवण्याची प्रक्रिया ही मंदावलेली असते. अशा वेळेस त्यांना वरखतातून पोषक द्रव्ये, ���तं देणे गरजेचे असते. अशा वेळेस हाताशी उत्तम प्रकारे शेणखत असणे गरजेचे असते.\nसंदीप चव्हाण, गच्चीवची बाग, नाशिक. 9850569644\nघरच्या भाज्या काळाची गरज लेख क्रं 28\nGrow, Guide, Build, Procuts. Sale N Services: hi, Welcome to My Grow Orgranic - Gacchivarchi baug Gardening Youtube Channel. i am sandeep chavan, Nashik Maharashtra. 23 years studied in grow organiclay in urban Farming n 13 years field experiece . Growing organiclay my Passion And profestion. terrace garden Expert, i am sharing here my work of vegetables Gardening Tips, Tricks n Ideas. You get all the helpful info on Urban Home Gardening, how to build a terrace vegetable garden, Kitchen garden in Hindi n marathi. vegetable gardening for beginners, gardening tips, how to Grow plants in a pot, bags, lands n terrace. , how to grow organic vegetables at home, Organic fertilizer and its uses and techniques like seed germination, growing plants, cuttings, Fertilizers, Soil types, pest control, Garden Decor Idea, Garden Science, Tips & Tricks. how to understand soil machanisum . home made pesticides. lots of ideas. expenrence want share with you. i also run Online gardening course, weekly live session. grow vegetables. guide digitaly, build setups. sale gardening products n E books also. lets join us n grow your own food at your own yard. i like to create Shorts, Youtube Shorts n Video. sandeep chavan. gacchivarhi baug. #vegetablegardeningingrowbags #growbagsepicgardening #groworganic गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग अर्थात ऑरगॅनिक भाजीपाल्याची बाग. आम्ही पूर्ण वेळ काम करतो. गच्चीवरची बाग या पर्यावरणपुरक उद्मशीलता नाशिक शहरात रूजवत आहोत. गच्चीवरची बाग या उपक्रम येत्या मार्च २०२१ मधे १० व्या वर्षात पदार्पण करत आहे. शहरात गच्चीवर S.M.A.R.T पध्दतीने विटांचे वाफ्यामधे, अन्नपूर्णा बॅग्जसमधे वेलवर्गीय, कंदमुळं, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या अशा सर्वच प्रकारचा विषमुक्त भाजीपाला अर्थात ऑरगॅनिक व नैसर्गिक पध्दतीनी भाजीपाला पिकवून दिला जातो. तसेच फळझाडे, औषधी वनस्पती, फूलझाडे यांचेपण संगोपन केले जाते. या विषयीच्या सर्वच कामांना अर्थात कचरा व्यवस्थापन, होमकंपोस्टींगव गच्चीवरील बाग, टेरेस फार्म अशा सर्वच कामाना २००१ पासून शिकायला सुरवात झाली. थोडक्यात या विषयीच २१ वर्षाचा अनुभव पाठीशी असून मागील आठ वर्षापासून नाशिक शहरात या विषयावर पूर्ण वेळ काम करत आहे. आमचे काम हे Grow, Guide, Build, Products Sale N Services in Nashik या पंच अंगाने सुरू आहे. जणू एकाद्या वनस्पतीचे पंचाग समजूया. घरी पिकवलेल्या भाज्या या औषधाप्रमाणे असतात. त्याचे पंचाग हे म्हणजे मूळ, खोड, पान, फूल, फळ हे जसे कामास येते तसेच आमचे काम मराठी व हिंदी भाषिक बांधवासाठी उपयोगी आहे. गच्चीवरची बाग हे प्रातिनिधीक नाव आहे. पण त्यास विविध नावाने ओळखले जाते. टेरेस फार्मिग, गच्चीवरील बाग, गच्चीवरील माती विहरहीत बाग, सेंद्रीय शेती, अंगणातील परसबाग, हिरवा कोपरा, बाल्कनी गार्डन, संक्यूलंटस व कॅकट्स गार्डन, होम गार्डन, नेचर गार्डन, किचन गार्डन, गच्चीवरील ��रगॅनिक भाजीपाल्याची बाग, Roof Top Garden, Terrace Garden, सज्जा पर सब्जी, छत पर खेत, बागवानी, Innovative Garden अशा विविध नावाने ओळखली जाते. आम्ही नैसर्गिक कचरा व्यवस्थापनाचेही काम करतो. तसेच आपल्याला भाजीपाला आपल्या घरी फुलवायचा असेन तर त्यासाठी विविध उत्पादने तयार केली आहे. सध्या आमच्याकडे बावन्न प्रकारच्या सेवा व सुविधा उपलब्ध आहेत. ज्यात माती, खत, Booster, Insects Control उपलब्ध आहे. लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल. अधिक माहितीसाठी आमचा Blog Subscribe करा.\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\n=========================================== 👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए. 🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है. 🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है. तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है. 👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nबहूगुणी अलोव्हेरा (Aloe vera) औषधी गुंणो से भरा… अलोव्हेरा (Aloe vera) एवंम एलोवेरा जिसे मराठी में कोरपड कहां जाता है. तो हिंदी में गवारपाटा कहां जाता है. ये एक सदाबहार पौधा है जो कम पानी में एवंम तपती धूप में भी जिंदा रहता है. ये मुख्य रूपसे आफ्रिका में पाया जाता है लेकीन इनके औषधीयं…\nAloe vera – गुण संपन्न पौधा.\nशाश्वत कृषी तंत्र : खेती को फायदेमंद कैसे करे\nसकाळ विचार धन सदर\nरेडी 2 ग्रो Bags\nगार्डेनिंग अपडेट के लिए डिटेल्स जरूरी है…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/ghungruu/5wib3ae1", "date_download": "2023-05-30T03:45:34Z", "digest": "sha1:SJOVBNIVIGQKSX45WPKTTURYINTPGHBN", "length": 7146, "nlines": 135, "source_domain": "storymirror.com", "title": "घुंगरू | Marathi Inspirational Story | Avanee Gokhale-Tekale", "raw_content": "\nआज घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते..\nपलक तसा लहानपणापासून अभ्यासात हुशार.. कायम पहिला नंबर गाठणारा.. शिक्षकांचा मान.. घरच्यांना अभिमान.. त्यात दिसायलाही देखणा.. तो जाताना कुठल्या मुलीने नजर वळवून पाहिले नाही असे झाले नाही कधी.. तसे पलक ला छंदही अनेक.. गाणे म्हणू नका, ट्रेकिंग म्हणू नका, swimming म्हणू नका.. सगळ्यात पुढे.. तसं तर नावं ठे���ायला कुठे जागा नाही.. पण त्यातल्याच एका छंदाने त्याच्या शांत निवांत आयुष्यात वादळ घोंगावले.. पलक ला नृत्याची अफाट आवड.. नुसती आवड असते की बऱ्याच मुलांना.. गाणी लावून थिरकतात की बरीच पावलं.. पण पलक तेवढ्यावर थांबणार नव्हता.. त्याला पायात घुंगरू बांधून classical dancer व्हायचे होते.. त्यातच carrier करायचे होते.. आणि घरात पहिली ठिणगी पडली ती तिथेच.. \"आपल्या घरात पुरुषांनी पायात घुंगरू बांधून नाचायला परवानगी नाही\" असे म्हणत घरच्यांनी घुंगरू माळ्यावर टाकून दिले..\n\"हे उसासे तुझे भिंतीत कोंडलेले..\nहे प्राक्तन तुझे भाळी गोंदलेले…\"\nपलकचा आक्रोश चार भिंतीत बंद झाला.. आणि शेवटी त्याने जगरहाटी स्वीकारली.. शिकून मोठ्या कंपनी मध्ये नोकरीला लागला.. पुढे जाऊन संसाराला लागला.. पण माळ्यावरचे घुंगरू त्याच्यातल्या कलाकाराला अस्वस्थ करत होते..\nअचानक नियतीचे चक्र फिरले.. संचारबंदीने सगळ्यांना महिनाभर घरी बसवले..थोडेच दिवसात पलकची छोटी मुलगी आराध्या घरी बसून कंटाळली.. तिचे मन गुंतवण्यासाठी पलक हरतऱ्हेने प्रयत्न करत होता.. त्याच्यामधला दबलेला कलाकार हळूहळू जागा होत होता.. आणि त्यात मुलीने एक दिवस माळ्यावर चढण्याचा हट्ट धरला.. तिचे कुतूहल जागृत होत होते माळ्यावर वेगवेगळ्या ठेवलेल्या गोष्टी बघून.. आणि त्यात तिचे लक्ष गेले पलकच्या घुंगरांवर.. भळभळती जखम परत एकदा उघडी झाली.. पलकच्या मनाने परत एकदा बंड पुकारले.. यावेळी त्याला साथ द्यायला सज्ज होती छोटी आराध्या.. आणि परत एकदा हळूच घुंगरू माळ्यावरून खाली आले..\nआज घराची पहाट थिरकली ती घुंगरांच्या तालावरच.. पलक बेभान होऊन नाचला.. आणि नाचतच राहिला.. एकेकाळी नकार देणारे डोळे आता फक्त भरून वहात होते..\nते घरून काम क...\nते घरून काम क...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/due-to-the-lack-of-competition-in-the-auction-the-price-of-onion-has-suffered", "date_download": "2023-05-30T04:04:12Z", "digest": "sha1:4ZDC77D6SDSDROM63L7JFG2P4E4EHTHP", "length": 9403, "nlines": 51, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Onion Market Rate । लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका। Due to the lack of competition in the auction, the price of onion has suffered", "raw_content": "\nOnion Market Rate : लिलावात स्पर्धा नसल्यानेच कांदा दराला फटका\nOnion Market Update : कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. त्यातच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १८) दुपारी क���ंद्याच्या लिलावात क्विंटलला अवघी २९० रूपये क्विंटल बोली लागली.\nKanda Bazar Bhav : कांद्याला दर नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे. त्यातच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १८) दुपारी कांद्याच्या लिलावात क्विंटलला अवघी २९० रूपये क्विंटल बोली लागली.\nमात्र प्रतवारीनुसार दर नसल्याने शेतकऱ्याने हरकत घेत व्यथा मांडण्यासाठी थेट बाजार समितीचे कार्यालय गाठले. या वेळी अगोदर सचिवांनीसुद्धा बाजू ऐकून घेतली नाही.\nमात्र त्यानंतर शेतकरी कांदा घरी घेऊन जात असतानाच सचिव स्वतः कांदा पाहण्यासाठी गेले. तेव्हा व्यापारी कमी असल्याने व लिलावात रास्त बोली न लागल्याने कांद्याला अपेक्षित दर मिळाले नाही, अशी कबुली स्वतः सचिवांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.\nमांडवड (ता. नांदगाव) येथील शेतकरी सुधीर माधवराव काजळे हे कांदा विक्रीसाठी आले होते. मात्र सकाळच्या सत्रात लिलाव झाला. मात्र त्यास प्रतवारीनुसार दर न मिळाल्याने शेतकऱ्याने हरकत घेतली.\nत्यांनतर शेतकऱ्याने उपस्थित केलेल्या प्रश्नावर व्यापाऱ्याने सकारात्मक उत्तर न दिल्याने काजळे यांनी बाजार समिती सचिवांचे कार्यालय गाठले. मात्र सचिवांनी बाजू ऐकून घेतली नाही. या वेळी येथे असलेले नांदगावचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनीही काजळे यांनाच अरेरावी केली.\nत्यानंतर काहीसा गोंधळ झाला. त्या वेळी व्यथा मांडून न्याय न मिळाल्याने काजळे घरी कांदा परत घेऊन जात असताना बाजार समितीचे सचिव बाळासाहेब राठोड यांनी कांद्याची पाहणी केली.\nOnion Storage: शेतकऱ्यांनं घेतलं कांद्याचं एकरी ३२ क्विंटलचं उत्पादन\nकाजळे यांनी आणलेला कांदा खराब नव्हता. त्यामुळे या कांद्याला मिळालेला दर चुकीचा असल्याचे राठोड यांनी कबूल केले. त्यानंतर त्यांनी लिलाव पुकारणाऱ्यास व सौदापट्टी तयार करणाऱ्या प्रतिनिधींना बोलावून घेतले.\nया कांद्याची प्रतवारी चांगली असतानाही जर इतके कमी दर मिळत असतील, तर लिलाव बंद ठेवा, मात्र शेतकऱ्याला कमी भाव मिळता कामा नये, अशी माझी भूमिका होती.\nप्रतिनिधींनी सांगितले की, मोठे व्यापारी बोली लावण्यासाठी लिलावात नसल्याने खरेदी होत नाही. छोटे व्यापारी असल्याने कमी खरेदी झाल्याने भाव पडतात, असे खुद्द राठोड यांनीच ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.\nOnion Procurement : ���ाफेडची प्रत्यक्ष कांदा खरेदी का सुरू होत नाही\nशेतकऱ्याचे चुकले तरी काय\nनैसर्गिक आपत्तीच्या संकटात दोन हात करून शेतकऱ्यांनी कष्टाने कांदा पिकवला त्यासही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आपली व्यथा बाजार समिती सचिवांकडे मांडली. या वेळी तहसीलदार येथे असताना शेतकरी काजळे यांनाच त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. एवढ्यावरच न थांबता पोलिस केसची धमकी दिली.\nमात्र प्रत्यक्षात जेव्हा सचिवांनी शेतकऱ्याचा कांदा पाहिला, त्या वेळी त्यांनीही दर कमी मिळाल्याचे कबूल केले. त्यामुळे जर शेतकरी आपली भावना व व्यथा मांडण्यासाठी जर आक्रोश करत असेल तर यात शेतकऱ्याचे चुकले तरी काय\nअसा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र शेतकरी आवाज उठवीत असेल तर बाजार समिती प्रशासन व तहसीलदार त्यांचा आवाज दाबत असतील तर शेतकऱ्यांनी नेमकी बाजू कुणाकडे मांडायची, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/vidarbha/172371/", "date_download": "2023-05-30T04:17:40Z", "digest": "sha1:ABV5O33DZCD3OINU3RGLEA4DTHFHOAFZ", "length": 8840, "nlines": 123, "source_domain": "www.berartimes.com", "title": "पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome विदर्भ पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन\nपालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘विकासाची दिशा’ पॉकेट बुकचे प्रकाशन\nवाशिम, दि. 12: पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या अल्पसंख्यांक योजनांची माहिती असलेल्या ‘विकासाची दिशा’ या पॉकेटबुक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.\n‘विकासाची दिशा’ ही पॉकेबुक माहिती पुस्तिका सन 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) यामधून तयार केली आहे. या पॉकेटबुक माहिती पुस्तिकेत अल्पसंख्यांक समाजाचे संवैधानिक हक्क, त्याबाबतची कलमे, राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या योजना यामध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना, मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना, उन्नती मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, उच्च व व्यावसायीक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना, निरंतर प्रशिक्षण योजना, अल्पमुदतीच्या व्यावसायीक प्रशिक्षणासाठी अनुदान योजना, मॉल्समध्ये नोकरीसाठी प्रशिक्षण, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण योजना, अल्पसंख्यांक विद्यार्थीनीसाठी वसतीगृह योजना, केंद्र शासनाच्या काही महत्वाच्या शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, क्षेत्रविकास कार्यक्रम योजना, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आदींची माहिती देण्यात आली आहे.\nPrevious articleपालकमंत्र्यांनी केली जलसंधारणाच्या मॉडेलची पाहणी\nNext articleगोंदिया के 9 युवाओं ने हिमाचल प्रदेश की कसोल घाटी पर फहराया तिरंगा..\nतंबाखू सेवन व्यसन समुपदेशन व उपचाराने हमखास बरा होतो\nकालव्याशेजारील जमीनीतून मातीचे उत्खन्न,मात्र दररोज ये जा करणार्या तलाठ्य़ाला दिसेना\nस्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_60.html", "date_download": "2023-05-30T05:41:38Z", "digest": "sha1:QAW347MFY2JTICEIZVPYV6K32VFG6MZK", "length": 6166, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); नवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर वारसांना दहा लाख देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा - राज्यमंत्री दीपक केसरकर | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nनवीन पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर वारसांना दहा लाख देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा - राज्यमंत्री दीपक केसरकर\nमुंबई ( २० ऑगस्ट २०१९) : नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे व त्यानुसार मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याचे निर्देश वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले.\n1 जून 2005 नंतर नियुक्त झालेल्या व नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या समितीची बैठक आज केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.\nसामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील यांच्यासह विविध शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.\nकेसरकर म्हणाले की, नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत राज्य शासनाचे योगदान 14 टक्के करण्याचा निर्णयही लागू केला आहे. या कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन व उपदानासंबंधी विभागाने माहिती गोळा करावी. त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.\nनवीन पेन्शन योजनेची अनेक कर्मचाऱ्यांना अपुरी माहिती आहे. त्यामुळे या योजनेची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी विभागाने परिपत्रक काढावे, असे निर्देश येरावार यांनी यावेळी दिले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/maharashtra_93.html", "date_download": "2023-05-30T05:19:00Z", "digest": "sha1:AMNSX3N6474U67UL2JFB5APOE355WRU5", "length": 5919, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); अमरावती येथे विभागीय कामगार उपायुक्त कार्यालयास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बात���्या\nअमरावती येथे विभागीय कामगार उपायुक्त कार्यालयास मान्यता\nकामगार मंत्री संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश\nमुंबई ( २१ ऑगस्ट २०१९) : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात असलेल्या कामगारांसाठी आता अमरावती येथे विभागीय कामगार उपयुक्त कार्यालय निर्मिती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. बुधवारी कामगार विभागाने हा शासन निर्णयही जारी केला आहे.\nविदर्भातील ११ जिल्ह्यात असलेल्या कामगारांसाठी फक्त नागपूर येथे कामगार उपायुक्त कार्यालय होते. यामुळे अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात असलेल्या कामगारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सन २०१३ पासून या विभागातील कामगार संघटनांनी अमरावती येथे कार्यालय सुरु करण्याची सातत्याने मागणी लावून धरली होती.\nसध्या अमरावती विभागात एकूण १ लाख १७ हजार ६८६ इतके कारखाने व विविध आस्थापना असून कारखान्यात ६० हजार २८२, वाणिज्य आस्थापनेत ७९ हजार ८२७, असंघटीत क्षेत्रात ४३ लाख ९७ हजार ९०९ कामगार कार्यरत आहे.\nकामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अमरावती येथे कामगार उपायुक्त कार्यालय निर्माण करण्यासाठी विविध विभागांची मंजुरी मिळविली. या कार्यालयात कामगार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एकूण १० पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे अमरावती विभागातील माथाडी कामगार, कामगार मंडळे, बांधकाम कामगार व असंघटीत कामगार मंडळ, सुरक्षा मंडळ आणि घरेलू कामगार मंडळ यांच्या योजना योग्य पद्धतीने अंमल करण्यास मदत होणार आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/jalyukta-shivar-yojana-arable-village-avoided-pimpari-nirmal", "date_download": "2023-05-30T03:42:36Z", "digest": "sha1:KUUDUWDCTAJSPCJCPPBHZXWCLL5UJXRR", "length": 7003, "nlines": 79, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जलयुक्त शिवार योजनेत जिरायती गावांना टाळले", "raw_content": "\nजलयुक्त शिवार योजनेत जिरायती गावांना टाळले\nराहाता तालुक्यातील 21 बागायती गावांची निवड\nपिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal\nपावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी व टंचाईग्रस्त गावांना जलसमृद्ध करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने जलयुक्त ���िवार अभियान दोन सुरू केले आहे. राहाता तालुक्यामध्ये 21 गावांची निवड यामध्ये निवड समितीकडून करण्यात आलेली आहे. मात्र ही सर्व गावे पाटपाण्याची सोय असणारी आहेत. तालुक्यातील जिराईत व कोरडवाहू असणार्‍या एकाही गावाचा यामध्ये समावेश नसल्याने बागायती गावांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. समितीने पुनर्विचार करून जिरायती गावांचाही या योजनेत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.\nपावसाळ्यात पडलेले पावसाचे पाणी पुढे नाले, तळे, पाझर तलाव यामध्ये साठवून जमिनीत जिरवण्यासाठी व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शिंदे-फडणीस सरकारने जलयुक्त शिवार अभियान 2 सुरू केले आहे. यामध्ये गावातील सार्वजनिक व शासकीय ओढे, नाले, तलाव उकरण्यात येऊन त्यांची खोली वाढवली जाते. या योजनेअंतर्गत राहाता तालुक्यात 21 गावांची निवड करण्यात आलेली आहे.\nयामध्ये पाथरे बुद्रूक, लोणी बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, भगवतीपूर, रांजणगाव बुद्रूक, सावळीविहीर खुर्द, बुद्रूक, शिंगवे, ममदापूर, नांदूर बुद्रूक, नांदूर्खी खुर्द, नांदूर्खी बुद्रूक, रांजणखोल, साकुरी, अस्तगाव, डोर्‍हाळे, तिसगाव या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी डोर्‍हाळे गाव वगळता सर्व गावे प्रवरा व गोदावरीच्या कालव्यांवरील पाटपाण्याचे लाभधारक गाव आहेत.\nतालुक्यातील निळवंडेच्या जिरायत भागातील पिंपरी निर्मळ, आडगाव, खडकेवाके, केलवड, लोणी खुर्द आदी पंधरा ते वीस गावे जिरायती व कायमच दुष्काळी आहेत. या जिरायत भागाला अद्याप पाटपाण्याची सोय नसल्याने या भागात जलयुक्तची कामे झाल्यास पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचे पाणी यामध्ये साठवून या भागात किमान खरीप व रब्बीची पिके तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकर्‍यांना मदत होईल.\nमात्र निवड समितीने सर्वच बागायती गावे बसवल्याने या जिरायती गावांवर मोठा अन्याय होणार आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून या जिरायत भागातील दुष्काळी गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियान योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/guardian-minister-used-power-to-commit-crores-of-rupees-dhananjay-mahadik/", "date_download": "2023-05-30T05:26:03Z", "digest": "sha1:WIU3UUJZPPO2W6WDQ4OVK7FSRQLDRMQ7", "length": 11609, "nlines": 104, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "पालकमंत्र्यांनी सत्तेचा वापर करून कोट्यवधी��चा दरोडा घातला : धनंजय महाडिक | Live Marathi", "raw_content": "\nHome News Flash पालकमंत्र्यांनी सत्तेचा वापर करून कोट्यवधींचा दरोडा घातला : धनंजय महाडिक\nपालकमंत्र्यांनी सत्तेचा वापर करून कोट्यवधींचा दरोडा घातला : धनंजय महाडिक\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा वापर करून १० ते १५ कोटींचा घरफाळा न भरता संपूर्ण कोल्हापूरकरांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजप नेते धनंजय महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केला आहे.\nमहाडिक म्हणाले की, महापालिकेकडून घरफाळा आणि पाणीपट्टीत वाढ होत आहे. तूट असल्याचे कारण सांगून वाढ केल्याचे सांगितले जात आहे. परंतु १५ ते २० हजार मिळकती अशा आहेत की, त्यांचा घरफाळा शून्य दाखविला आहे. यामध्ये डी. वाय.पाटील ग्रुपच्या कंपन्या आहेत. त्यांचे भाडेकरार आम्ही काढले आहेत. येथे ३० प्रॉपर्टी आहेत. करार झाल्यापासून २४ प्रॉपर्टीची माहिती घेतली असता १० ते १५ कोटींची चोरी झालेली आहे. पालकमंत्री यांच्या ड्रीम वर्ल्डच्या घरफाळ्याचे शून्य बिल कसे याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे असा सवाल महाडिक यांनी केला.\nपालकमंत्री यांच्या ड्रीम वर्ल्डच्या घरफाळ्याचे शून्य बिल कसे याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते याची वसुली करण्यात यावी. १ कोटीहून अधिक घरफाळा भरलेला नाही. याचे झिरो बिल कसे होते येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे येथे वापर कमर्शियल होत असताना शून्य बिल कसे असा सवाल करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या हॉटेलचा घरफाळा भरलेला नाही. यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे. ३० मिळकतीचे एकूण १६ कोटी भरलेले नाही. त्याची वसुली आधी महापालिकेने करावी. ती वसुली झाल्याशिवाय जनतेनेही घरफाळा भरू नये, असे आवाहन महाडिक यांनी यावेळी केले.\nPrevious articleपश्चिम बंगालमध्ये बॉम्ब हल्ल्यात भाजप कार्यकर्ते जखमी\nNext articleभाजप- ताराराणीची सत्ता आल्यास ५ वर्षे पाणीपट्टी, घरफाळ्यात वाढ करणार नाही : धनंजय महाडिक\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील ��ाडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/explained-cyclonic-conditions-in-arabian-sea-and-bay-of-bengal-cyclone-jawad-scsg-91-2703405/", "date_download": "2023-05-30T05:21:56Z", "digest": "sha1:4MJYPF2E5HHGJFIW2VHMJ7DQQOUWE7EX", "length": 41500, "nlines": 313, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Explained cyclonic conditions in arabian sea and bay of bengal Cyclone Jawad scsg 91 | समजून घ्या: पश्चिम किनारपट्टीवर डिंसेबरमध्ये पाऊस तर पूर्वेला 'जवद' चक्रीवादळाचा धोका; या मागील कारणं काय? | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nसमजून घ्या: पश्चिम किनारपट्टीवर डिंसेबरमध्ये पाऊस तर पूर्वेला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका; या मागील कारणं काय\nएकाच वेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर हे आस्मानी संकट कोसळलं आहे. पण हे नक्की काय घडतंय\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nभारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस (मूळ फोटो – VizagWeather247 ट्विटरवरुन साभार)\nडिसेंबर म्हटलं की डोळ्यासमोर येते गुलाबी थंडी. यंदा मात्र थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी संततधार बसरल्यानंतर गुरुवारीही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडलाय. तर दुसरीकडे पूर्व किनारपट्टीलाही ‘जवद’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडतोय. पण नक्की हे असं का होतंय यामागील कारणं काय आहेत यामागील कारणं काय आहेत, नक्की पूर्व किनारपट्टीवर काय इशारा देण्यात आलाय, नक्की पूर्व किनारपट्टीवर काय इशारा देण्यात आलाय या साऱ्या प्रश्नांवर टाकलेली नजर…\nलांबलेल्या मोसमी पावसामुळे लुप्त झालेली ‘ऑक्टोबर हीट’ची स्थिती आणि नोव्हेंबरमध्ये तीनही ऋतूंची अनुभ���ती राज्यातील नागरिकांना मिळाल्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात हवामानाचा लहरीपणा नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. बुधवारी अनेक भागांत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. पश्चिम कोकणात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे २८.६ मिमी, कुलाबा येथे २७.६ मिमी, डहाणू येथे ११.६ मिमी, ठाणे येथे २७.२ मिमी पाऊस पडला. बुधवारची ही पावसाची रीपरीप गुरुवारीही सुरुच राहिल्याचं चित्र दिसत आहे.\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nनक्की वाचा >> Cyclone Jawad: भारताला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका कायम; जाणून घ्या कसे पडले नाव\nपूर्व किनारपट्टीला जवदचा धोका\nएकीकडे राज्याची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्रातील अनेक शहरं, जिल्हे डिसेंबरमध्ये ओलेचिंब झालेले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका आहे. ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात किनारपट्टीवरील जिल्ह्यांना इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं असे आदेश दिलेत.\nआपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भातील परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. हवेचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग ६५ किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शनिवारी पहाटच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल म्हणजेच समुद्रामधून जमीनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता आहे.\n८० किमी प्रती तास वेगाने धडक देणार…\nहे वादळ जमीनीला धडकेल तेव्हा त्याचा वेग ८० ते ९० किमी प्रती तास इतका असेल. भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी हे वादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र लॅण्डफॉल नक्की कुठे होणार हे सांगता येणार नाही असं म्हटलंय. ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ३ डिसेंबरपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ओडिशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचा भाग असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तीन डिसेंबरपासून जोरदार पाऊस होईल असं महापात्रा म्हणालेत.\nहवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांमध्ये शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.\nमहाराष्ट्रातील पाऊस आणि ‘जवद’ वादळ कशामुळे\nअरबी समुद्रामध्ये ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. १ डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अरबी समुद्रापासून कच्छपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या पश्चिम भागात त्याचा परिणाम होतो आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, ते आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. या चक्रीवादळाला जवद असं नाव देण्यात आलं आहे. सौदी अरेबियाने हे नाव दिलं आहे.\nआणखी दोन दिवस महाराष्ट्रात पावसाळी वातावरण\nहवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कमी होणार असला, तरी आणखी दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाळी वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत आणखी एक दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशला फटका बसणार असलेल्या जवद वादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीला अरबी समुद्रामधील परिस्थिती जबाबदार आहे. तर जवद वादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेय. ते भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार आहे.\nमान्सून आधी आणि नंतर निर्माण होणारी वादळं…\nमे महिन्यामध्येच अरबी समुद्रामध्ये तौक्ते चक्रीवादळ निर्माण झालं होतं. तौक्ते वादळ हे मागील चार वर्षांमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेलं चौथं वादळ ठरलं. मागील चार वर्षांपासून सलग अरबी समुद्रामध्ये वादळं निर्माण होत आहेत. खास करुन एप्रिल ते जून म्हणजेच प्री मान्सून कालावधीमध्ये ही वादळ तयार होत असल्याचं दिसून आलं आहे. तसेच ही वादळं किंवा वादळ सदृष्य परिस्थिती मान्सूननंतर म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानही तयार होते. तशीच परिस्थिती सध्या अरबी समुद्रात निर्माण झालीय. २०१८ पासून या कालावधीमध्ये निर्माण झालेली वादळ ही सिव्हियर म्हणजेच धोकादायक किंवा त्याहून वरच्या प्रकारची अधिक घातक वादळ ठरली आहेत. तौक्ते वादळ हे चार वर्षांमध्ये निर्माण झालेल्या वादळांपैकी महाराष्ट्र किंवा गुजरातला धडकणारं तिसरं वादळ ठरलं. यापूर्वी २०१८ मध्ये मेकानू वादळ ओमानच्या किनारपट्टीवर धडकलं होतं, २०१९ साली वायू वादळ गुजरात किनारपट्टीला धडकलं होतं. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ३ जून रोजी निसर्ग वादळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किनारपट्टीला धडकलं होतं.\nसर्वात कमी कालावधीमध्ये तीव्र होणारं वादळ\nतौक्ते वादळ अगदी कमी काळामध्ये घातक स्वरुपाचं वादळ झालं होतं. अरबी समुद्रामध्ये १४ मे २०२१ रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. १४ मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये म्हणजेच १६ मे रोजी या वादळाला व्हेरी सिव्हयर सायक्लॉनिक स्ट्रोम अर्थात व्हीएससीएस घोषित करण्यात आलं होतं. तौक्तेशी तुलना केल्यास वायू वादळ ३६ तासांमध्ये व्हीएससीएस झालं होतं तर मेकानूला यासाठी चार आणि निसर्ग वादळाने पाच दिवसांचा अवधी घेतला होता. म्हणजेच तौक्ते वादळ हे सर्वात जलद गतीने घातक वादळ होण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलं. तसेच २०२० आणि २०२१ मध्ये आलेल्या वादळांपैकी मान्सूच्या महिन्याआधीच आलेलं व्हीएससीएस प्रकारचं हे पहिलंच वादळ आहे. सध्या म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रभर पडणार पाऊस हा चक्रीवादळामुळे पडत नसला तरी चक्रीवादळ निर्माण होण्याच्या स्थितीसारखीच ही परिस्थिती आहे. मात्र ती सौम्य स्वरुपाची असल्याने त्याला वादळ म्हटलं जात नाही.\nवादळं कशी निर्माण होतात\nउष्णकटिबंधीय चक्रीवादळांना जीवंत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा त्यांना उष्ण पाण्यामधून आणि समुद्रावरील बाष्पातून मिळते. सध्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून ५० मीटर खोल अंतरावरील पाणी हे समुद्रामधील खोल भागातील पाण्याच्या तुलनेने जास्त उष्ण असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून ऊर्जा मिळाल्याने तौक्ते वादळ अधिक तीव्र आणि घातक झालं होतं. पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण कमी झाल्याने जास्त उष्णता बाहेर येते आणि तितका कमी दाबाचा पट्टा अधिक परिणाम दाखवतो. चक्रीवादळ तयार करण्यासाठी कमी-दाबाच्या पट्ट्यामध्ये अनेक स्तरांवर बदल होत होत अखेर ते चक्रीवादळाचं रुप धारण करतं.\nसामान्यपणे उष्णकटिबंधीय चक्रीवादळं हे उत्तरेकडील समुद्री भागांमध्ये म्हणजेच बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये आणि मान्सूननंतर (ऑक्टोबर ते डिसेंबर) तयार होतात. मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निर्माण होणारी वादळं ही भारतीय किनारपट्टी भागाला खूप जास्त हानी पोहचवणारी असतात.\nअरबी समुद्रात नक्की काय घडतंय\nमागील काही वर्षांमध्ये बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये सरासरी पाच वादळं निर्माण झाली आहेत. त्यापैकी चार वादळं ही बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालीय. येथील वातावरण हे अरबी समुद्रापेक्षा अधिक उष्ण असतं. अरबी समुद्रामध्ये सामान्यपणे लक्षद्वीप परिसरामध्ये वादळं निर्माण होतात आणि नंतर ती भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टी भागाला आदळतात. मात्र मागील काही वर्षांमध्ये अरबी समुद्रावरील तापमानही आधीच्या तुलनेत अधिक उष्ण होऊ लागलं आहे. हे सारं जागतिक वातावरण बदलांमुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत असून समुद्राचे तापमान असेच वाढत राहिल्यास वादळं निर्माण होण्याचं प्रमाण वाढत राहिलं असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच अमेरिकन आणि इतर युरोपीयन देशांप्रमाणे वादळं ही महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा कर्नाटकच्या किनरापट्टी भागांना तडाखा देत राहतील अस म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आता बंगलाच्या खाडीमध्ये तयार झालेलं जवद हे पाचवं वादळ आहे.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nCyclone Jawad: भारताला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका कायम; जाणून घ्या कसे पडले नाव\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nजुन्या इमारतीला ऐतिहासिक महत्त्व, मग संसदेच्या नव्या इमारतीची गरज का भासली\nसंसदेच्या नव्या इमारतीचे मोदींच्या हस्ते उद्घाटन, पण जुनी इमारत कोणी बांधली\nनोकरीचे आमिष दाखवून पंजाबमधील महिलांची ओमानला तस्करी; महिलांना जाळ्यात ओढणारे रॅकेट कसे काम करते\nजनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग जीएम बियाणे किती सुरक्षित\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉलिवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nभर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट\nट्रॅफिकमध्ये फसल्याने ड्रायव्हरने वेळेचा केला ‘असा’ उपयोग; व्हायरल Video एकदा पाहाच\n“आपण कधी मरतो माहितीये…” सामान्य गृहिणीला ‘होममेकर’ बनवणाऱ्या ‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मधुरा वेलणकरचे पुनरागमन\nMBA चायवालानंतर आता मार्केटमध्ये आला Audi चायवाला महागड्या ऑडी कारमधून करतोय चहाची विक्री, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल\nIPL 2023 CSK vs GT Final: पराभवानंतरही हार्दिक पंड्या असं काही म्हणाला की ज्यानं जिंकली कोट्यवधी चाहत्यांची मनं\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव द��वशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nअमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने\nविश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय\nजनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग जीएम बियाणे किती सुरक्षित\nविश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार\nविश्लेषण: शेअर बाजारात लागू झालेल्या ‘टी+१’ व्यवहार प्रणालीचे फायदे काय\nविश्लेषण : काँग्रेस की भाजपा लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला लिंगायत समाजाची मतं नेमकी कोणाला कर्नाटकच्या राजकारणात १७ टक्के मतदारांचे महत्त्व काय\nनोकरीचे आमिष दाखवून पंजाबमधील महिलांची ओमानला तस्करी; महिलांना जाळ्यात ओढणारे रॅकेट कसे काम करते\nविश्लेषण: मुख्य न्यायमूर्ती धनुकांचा कार्यकाळ तीनच दिवसांचा कसा केंद्र सरकार, न्यायवृंदामधील वादाचे पडसाद\nविश्लेषण: मुंबईला यंदाही ‘आयपीएल’ अजिंक्यपदाची हुलकावणी, रोहितच्या अपयशाचा फटका\nविश्लेषण: फ्रान्समध्ये कमी पल्ल्याची विमानसेवा का बंद\nअमेरिकेच्या ‘द कॅपिटल’पासून ते जर्मनीच्या ‘द रिचस्टॅग’पर्यंत; जाणून घ्या ऐतिहासिक महत्त्व असलेली भव्यदिव्य संसद भवने\nविश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय\nजनुकीय सुधारीत अन्न हा शाश्वत अन्न उत्पादनाचा उत्तम मार्ग जीएम बियाणे किती सुरक्षित\nविश्लेषण: अमेरिकेतील कर्ज तुमची समस्या वाढवणार, सोन्याच्या भावावर परिणाम होणार\nविश्लेषण: शेअर बाजारात लागू झालेल्या ‘टी+१’ व्यवहार प्रणालीचे फायदे काय\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A6/", "date_download": "2023-05-30T05:44:55Z", "digest": "sha1:XQ2FMFMYEAF5GTZFZGPQY6WPYZZ3K7MD", "length": 9141, "nlines": 116, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nपक्षादेश मिळाल्यास पुणे लोकसभा लढवू\nमोपा विमानतळावर लवकरच ‘ब्ल्यू टॅक्सी’ सेवा सुरू होणार\nअनगोळचा तरुण अपघातात ठार\nरिंगरोडविरोधात वाघवडेतील शेतकऱ्यांच्या तक्रारी\nजूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना\nजलवाहिन्यांची गळती थांबणार कधी\nकोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी\nWater Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी\nYou are at:Home»Breaking»मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केलं जाणार असून लवकरात लवकर ते मोठं विद्यापीठ व्हावं, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असं ते म्हणाले.\n“मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या नव्या संतपीठातून संतांची शिकवणूक दिली जाईल. संतांची शिकवण म्हणजे काय आम्ही कुणावर अन्याय-अत्याचार करत नाही. पण जर कुणी अत्याचार केला, तर त्याचा प्रतिकार कसा करायचा, ही आम्हाला संतांची शिकवण आहे. म्हणून एक संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने आपण इथे सुरू करत आहोत. हे आज संतपीठ होतंय, ते विद्यापीठ झालं पाहिजे. जगभरातले अभ्यासक इथे अभ्यास करण्यासाठी यायला पाहिजेत”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा जाहीर केल्या. यामध्ये हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटीचा निधी, औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना, औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी, औरंगाबादमधील १६८० कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश यासह अनेक मोठ्य़ा घोषणा त्यांनी या कार्यक्रमा दरम्यान केल्या.\n#tarunbharatnews #मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन\nPrevious Articleलस घेताच चक्कर येऊन महिलेचा मृत्यू\nNext Article विसर्जनादिवशी महाद्वार रोडवर `नो इंट्री’\nपक्षादेश मिळाल्यास पुणे लोकसभा लढवू\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nपुण्यात प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने भोसकून खून\nआरपीआय ज्या पक्षाबरोबर त्याचीच सत्ता; 2024 च्या निवडणूकीत….- ना. आठवले\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/web-stories/local18/silk-market-in-jalna-records-38-crores-turnover-in-a-year-l18w/", "date_download": "2023-05-30T04:40:34Z", "digest": "sha1:DEOOAL2OOQ3WAOYJGV3GIF4GS4ZDMNCM", "length": 1890, "nlines": 10, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रेशीम मार्केटमध्ये शेतकऱ्यांची चांदी!", "raw_content": "रेशीम मार्केटमध्ये शेतकऱ्यांची चांदी\nसध्याच्या आर्थिक वर्षात जालनाच्या रेशीम बाजारात तब्बल 38 कोटींची उलाढाल झाली आहे.\nतर तब्बल 418 क्विंटल रेशीम कोषांची विक्री झाली आहे.\n21 एप्रिल 2018 मध्ये राज्यातील पहिली रेशीम बाजार पेठ जालन्यात सुरु झाली.\nसध्या या रेशीम मार्केटमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा बोलबाला आहे.\nमराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासह शेजारच्या गुजरातमधील शेतरकरी देखील इथं रेशीम विक्रीसाठी येत आहेत.\nया मार्केटमध्ये शेतकऱ्यांना सरासरी 500 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळतोय.\nमागील महिन्यात 760 रुपये किलो इतका उच्चांकी भाव होता.\nरोज सरासरी 3 टन कोशांची बाजारात आवक होत आहे.\nरेशीम मार्केट सुरू झाल्यापासून आर्थिक उलाढालीचा आलेख दरवर्षी वाढताना पाहयला मिळतोय.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01255395-1812J5000562JAR.html", "date_download": "2023-05-30T05:39:47Z", "digest": "sha1:JC4QQ36P2BZGGILFLXFYUULO3VFAFNAF", "length": 16567, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " 1812J5000562JAR किंमत डेटाशीट Syfer 1812J5000562JAR | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर 1812J5000562JAR Syfer खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये 1812J5000562JAR चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. 1812J5000562JAR साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:500V\nतापमान गुणांक:C0G, NP0 (1B)\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर ���ेखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/top-5-bowlers-most-wickets-in-ipl-matches-death-overs-piyush-chawla-sunil-narine-bhuvneshwar-kumar-dwayne-bravo-lasith-malinga-nss-91-3543931/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T04:33:15Z", "digest": "sha1:4NA2BS6MM3HC5S3SQZVFPDUM5MUYW4OZ", "length": 24444, "nlines": 299, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IPL च्या डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांनी टाकल्या नांग्या; 'या' ५ गोलंदाजांनी घेतले सर्वात जास्त विकेट्स | top 5 bowlers most wickets in ipl matches death overs piyush chawla Sunil Narine Bhuvneshwar Kumar Dwayne Bravo lasith malinga nss 91 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nIPL च्या डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांनी टाकल्या नांग्या; ‘या’ ५ गोलंदाजांनी घेतले सर्वात जास्त विकेट्स\nFive Bowlers Taken Most Wickets In IPl Matches Death Overs : या गोलंदाजांनी शेवटच्या षटकात भेदक मारा करून सर्वात जास्त विकेट्स घेतले.\nWritten by स्पोर्ट्स न्यूज डेस्क\nडेथ ओव्हर्समध्ये घेतले सर्वात जास्त विकेट. (Image-Indian Express)\nMost Wickets In IPl Matches Death Overs : टी-२० क्रिकेटमध्ये डेथ ओव���हर्समध्ये ज्याप्रमाणे षटकार-चौकारांचा पाऊस पडतो. तशाचप्रकारे गोलंदाजही भेदक मारा करून फलंदाजांच्या दांड्या गुल करतात. जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलमध्येही काही गोलंदाजांनी फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. जेव्हा फलंदाज गोलंदाजांचा धुव्वा उडवतात, त्याचरदरम्यान गोलंदाजही फलंदाजाला पॅव्हेलिनचा रस्ता कसा दाखवता येईल, याची रणनिती आखत असतात. आयपीएलमध्ये अशाचप्रकारे ५ गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करून सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत.\nपियूष चावला – २६ विकेट\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nउद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nलेग स्पिनर पीयूष चावला डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. आयपीएलमध्ये पीयूष चावलाला दिग्गज फलंदाजांची विकेट काढण्यात यश मिळालं आहे. पीयूष चावलाच्या फिरकीनं अनेक फलंदाजांना गुंडाळलं आहे. पीयुषने आयपीएलमध्ये एकूण १५० विकेट्स घेतल्या असतून यामध्ये डेथ ओव्हर्सच्या २६ विकेट्सचा समावेश आहे.\nसुनील नारायण – ४८ विकेट\nवेस्टइंडिजचा धाकड खेळाडू सुनील नारायणने डेथ ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सुनीलने आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात गोलंदाजी करून ४८ विकेट घेतल्या आहेत. त्याचसोबत सुनीलने आयपीएल करिअरमध्ये एकूण १२२ विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला आहे.\nनक्की वाचा – ‘त्या’ सामन्यात एकच षटकार ठोकला अन् गड्यानं इतिहास रचला, फलंदाजाचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क\nभुवनेश्वर कुमार – ६६ विकेट\nटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये ६६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय अंतिम ५ षटकात सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी करणारा भूवनेश्वर भारताचा एकमेव गोलंदाज आहे.\nड्वेन ब्रावो – ७७ विकेट\nकॅरेबियन अष्यपैलू ड्वेन ब्रावो टी-२० क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्स���ध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. ड्वेन ब्राओ स्लोअर वन चेंडू फेकून फलंदाजांची नेहमी कोंडी करतो. ब्रावोने आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये ७७ विकेट घेतले आहेत. तर आयपीएल करिअरमध्ये ड्वेन ब्रावोच्या नावावर १४७ विकेट आहेत.\nलसित मलिंगा – ९० विकेट\nआयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये विकेट्समध्ये शतकाजवळ जाण्याचा कारनामा फक्त लसिथ मलिंगाने केला आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलीय. शेवटच्या षटकात सटीक यॉर्कर फेकून मलिंगा फलंदाजांच्या दांड्या उडवण्यात यशस्वी झाला आहे. आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये मलिंगाने ९० विकेट घेतले आहेत. तर त्याच्या नावावर एकूण १७० विकेट्सची नोंद आहे.\nआयपीएल मॉमेंट्स (IPL Moments)\nमराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nIPL 2023: चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल सुरु होण्याआधीच बसला झटका; ‘हे’ दोन खेळाडू स्पर्धेला मुकणार\nRuturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…\n World Cup चे वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर भारतातील ‘या’ १५ शहरांमध्ये होणार मुख्य सामने\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\nRuturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात\nPHOTOS: तिरंग्याची शान वाढवणाऱ्या कुस्तीपटूंना फरफटत नेलं; देशभरातून संतप्त प्रतिक्रिया\nPhotos : क्रिकेटर युजवेंद्र चहलची युट्यूबर पत्नी धनश्री वर्माबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का\nYashasvi Jaiswal Fastest Fifty: यशस्वी जैस्वालने रचला इतिहास IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत IPL इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या खेळाडू नेमकं कोण आहेत\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nराज्यात आता नवीन रिक्षा रस्त्यावर येणार नाहीत… जाणून घ्या कारण\nVideo: मद्यधुंद अवस्थेत तरुणानं धावत्या मेट्रोमधून मारली उडी, पुढच्याच क्षणी…\n“शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत”, संतोष जुवेकरचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “आपल्यापैकी कोणीही इतिहास…”\nवंदे भारत एक्स्प्रेस ‘फुल’; पण उत्पन्न ‘हाफ’\nअनुष्का शर्माच्या आयुष्यात ‘या’ २ गोष्टींमुळे झाला बदल, चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, “रात्रीचे नऊ वाजले की…”\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच दुसऱ्या फेरीत नॉरी, फॉगनिनीचीही आगेकूच\nजागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम लढत: कोहलीचा भारतीय संघासोबत सराव\nकनिष्ठ आशिया चषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत\n पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात\nCSK vs GT IPL Final: शुबमन गिल तीन पुरस्कारांचा मानकरी; वाचा यंदाच्या आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी\nCSK vs GT, IPL 2023: “मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”, महेंद्रसिंह धोनीची अंतिम सामना जिंकल्यानंतर मोठी घोषणा\nथायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांतच्या कामगिरीकडे लक्ष\nपॅरिस ऑलिम्पिकपर्यंत ‘स्पिन सर्व्हिस’वर बंदीच, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचा निर्णय\nCSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात\nCSK vs GT IPL 2023 Final: रवींद्र जडेजा ठरला हिरो एम. एस. धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुजरातला नमवत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर कोरले नाव\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_35.html", "date_download": "2023-05-30T04:06:10Z", "digest": "sha1:I3F2ZBDIQQKAXW4RWQMLYX7KNQX2TXNG", "length": 5364, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करा - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nतिवसा ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करा - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमुंबई ( ९ जुलै २०१९ ) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे, निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.\nमंत्रालयात आरोग्य सेवेसंबंधित विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार यशोमती ठाकूर व आरोग्य विभागाचे, राज्य कामगार विमा योजनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अस्थायी परिचरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, सद्य:स्थितीत तिवसा येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी तसेच येथे २० खाटांचे ट्रॉमाकेअर मंजूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.\nदरम्यान, राज्य कामगार विमा योजनेतील बंधपत्रित/ अस्थायी परिचरिकांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या स���दर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/10/blog-post_4.html", "date_download": "2023-05-30T04:19:38Z", "digest": "sha1:R4OZ3IOCOZOYE6Z64SSB3POIVJNVDZUO", "length": 11704, "nlines": 99, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: निर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे निर्मूलन हवे", "raw_content": "\nनिर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे निर्मूलन हवे\nमहात्मा गांधींची दीडशेवी जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताची घोषणा केली. त्यासाठी अभियान मोठ्या प्रमाणावर देशभर राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. रेल्वेसारखे सार्वजनिक उपक्रम आणि शासकीय कार्यालये कचरामुक्तीचे अभियान राबवत आहेत. पण मुळातच कचऱ्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे, त्यांनी आपला अधिकाधिक वेळ जनतेने स्वच्छता राखावी, असे सांगण्यासाठी घालवावा, त्यांचे अनुकरण म्हणून आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाइलाज म्हणून त्याची री ओढावी, हेच मुळात योग्य नाही. पंतप्रधानांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंत साऱ्यांचाच वेळ स्वच्छतेसारख्या तशा सामान्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी खर्च व्हावा, त्या साऱ्यांनी त्यांना त्यांना नेमून दिलेली कामे पार पाडण्याच्या ऐवजी स्वच्छतेसाठी लक्ष द्यावे लागावे, हा तर सार्वजनिक श्रमशक्तीचा अपव्यय आहे. प्रत्येक व्यक्ती कचरा तयार करत असते. त्या प्रत्येक व्यक्तीने त्याच कचऱ्याचे स्वतः निर्मूलन केले, योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली, तर सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यासाठी शासनाच्या वेळेचा आणि खर्चाचा अपव्यय होणार नाही.\nहे टाळण्यासाठी कचऱ्याची जेथे निर्मिती होते, त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याची किंवा निर्मूलन करण्याची व्यवस्था सक्तीने तयार करण्यात आली पाहिजे. प्लास्टिकमुक्त भारताची संकल्पना सर्वसामान्यांनी राबवावी, असा आग्रह धरताना मुळातच प्लास्टिकची निर्मितीच थांबविली गेली आणि अर्थातच प्लास्टिकला योग्य तो पर्याय उपलब्ध करून दिला, तर कोणी प्लास्टिक वापरण्याचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे साहजिकच कचरा टाकलाही जाणार नाही, निर्मूलनाची समस्या राहणार नाही. पण प्लास्टिकशिवाय इतर अनेक गोष्टींचा कचरा होतो. तोसुद्धा प्रश्न आहे. एखाद्या साध्या नियमातून तो सोडविता येऊ शकतो. रेल्वेने कचऱ्याच्या निर्मूलनाचे अभियान राबविले आहे. रेल्वेगाड्यांमध्ये सर्वाधिक कचरा अर्थातच प्रवाशांकडून होतो. प्रवाशांना चहा आणि खाद्यपदार्थांचे वाटप विक्रेत्यांकडून होते. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी डिशेस, कप वापरानंतर प्रवासी डब्यात किंवा गाडीच्या बाहेर फेकून देतात. कचऱ्यासाठी प्रत्येक डब्यात कचराकुंड्यांची व्यवस्था केली असली तरी तेथे जाऊन कचरा टाकण्याची तसदी कोणी प्रवासी घेत नाही. चहा किंवा खाद्यपदार्थ जसे प्रत्येक प्रवाशाला त्याच्या आसनावरच उपलब्ध होतात, त्याच पद्धतीने त्यांनी तयार केलेला कचरा विक्रेत्यांनीच पुन्हा स्वीकारला पाहिजे आणि तो योग्य त्या ठिकाणी टाकला पाहिजे. तशी सक्तीच करावी लागेल. औषधाच्या दुकानांमध्येही जुनी आणि वापरली गेलेली औषधे, रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा स्वीकारण्याची व्यवस्था झाली पाहिजे. प्रत्येक हॉटेल, किराणा मालाची दुकाने, विजेच्या वस्तू, संगणक विक्री आणि अगदी रस्त्यावरच्या विक्रेत्यांसह साऱ्यांनीच त्यांनी विकलेल्या वस्तूंचा ग्राहकांकडून झालेला कचरा पुन्हा स्वीकारला पाहिजे आणि तो रिसायकलिंगसाठी योग्य त्या ठिकाणी पाठवला पाहिजे. तशीही व्यवस्था केली गेली पाहिजे. प्लास्टिकबंदीच्या कचरा निर्मूलनाच्या घोषणा करून काही होणार नाही. प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारच्या वस्तूंची ग्राहक असते. त्यामुळे त्या प्रत्येक ग्राहकाकडून त्या त्या वस्तूचा कचरा होणार हे नक्की. या वस्तू विकण्याची व्यवस्था जेथे होते, त्याच ठिकाणी कचरा संकलित करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तसे झाले तर पंतप्रधानांसारख्या व्यक्तीपासून कोणालाही स्वच्छतेसाठी आपला वेळ आणि पैसा वाया घालवण्याची वेळ येणार नाही. त्यांना इतर अनेक मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. उद्गम करकपातीप्रमाणेच उद्गम कचरा निर्मूलनाची योजना सक्तीने राबविली गेली पाहिजे. तरच कचरा निर्मूलनाच्या प्रश्नाचे निर्मूलन होऊ शकेल.\n(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, रत्नागिरी. ४ ऑक्टोबर २०१९)\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळ���ोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरीत शिवसेनेने कमावले, राष्ट्रवादीने गमावले,...\nरत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा विक्रम मोडायला शिवस...\nकोकण मीडियाचा बोलीभाषा कथा दिवाळी विशेषांक येतोय; ...\nनिर्मितीच्या ठिकाणीच कचऱ्याचे निर्मूलन हवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/aurangjeb/", "date_download": "2023-05-30T04:16:55Z", "digest": "sha1:DFT4Y27NKLPLFV4H42L3KVV26RDVUJ7A", "length": 27146, "nlines": 229, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "aurangjeb | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन\nमार्च 4, 2017 by Pranav 7 प्रतिक्रिया\nरामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.\nएक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –\nसरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.\nतिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.\nतिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्���ाला निरोप दिला की –\nआमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.\nहकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.\nगज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर\nअत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.\nऔरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया\nऑक्टोबर 6, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nइतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.\nभाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया\nसतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न \nआपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का\nआम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.\nआपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे \nराजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’\nफेब्रुवारी 23, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\n१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब ना���ाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले हे पत्र मोठे महत्वाचे आणि स्वराज्य सांभाळण्याच्यासाठी केलेल्या खटपटीचे द्योतक आहे. जेधे या दरम्यान बहुदा मुघलांचा पक्ष स्वीकारणार असावे असे राजाराम महाराजांना कळले असावे म्हणून त्यांची समजूत घालून त्यांना स्वराज्यात टिकवण्याची धडपड पत्रात केलेली दिसते. पत्रात आजच्या महाराष्ट्राचा पूर्वज ‘मऱ्हाट राज्य’ नावाने दिसतो. इतर मुख्य आलेल्या गोष्टी म्हणजे जेध्यांना महाराष्ट्र देशात राजकारण करावे (लोक आपल्या बाजूने मिळवावे) तसेच चाललेल्या हालचाली कळवाव्या कारण ‘तुम्ही लोक ह्या राज्याची पोटतिडीक धरिता’ असे राजाराम महाराज लिहितात. स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहावे असे कळवतात. औरंगजेबा सारखा प्रबळ ‘गनीम’ राज्यावर आला असूनही राजाराम महाराजांना खात्री आहे की ‘तुम्ही (स्वराज्याचे मावळे) लोक मनावर धरिता तर गनीम तो काय आहे त्या औरंगजेबाचा हिसाब न धरावा’. नेतोजी पालकरांना तसेच इतरही लोकांना औरंगजेबाने बाटवले ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे. अखेरीस ‘ईश्वर’ करितो ते फते (विजय) आपलाच आहे असा आत्मविश्वासही पत्रात दिसून येतो. अभ्यासकांनी जरूर अभ्यासावे असे हे महत्वाचे पत्र आहे.\nमूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १५ (जुना) – लेखांक ३४७\nराजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले पत्र\nशिवाजी राजे – तू पाहिल, तूझ्या बापने पहिल, तूझ्या बादशाहने पण पाहिल मी कोण आहे \nसप्टेंबर 24, 2015 by विशाल खुळे 3 प्रतिक्रिया\nआग्र्याच्या दरबारात शिवाजी राजे त्या औरंग्यासमोर गर्जना करत रामसिंग यास म्हणाले ” …तू पाहिलेस, तुझ्या बापाने पहिले आणि तुझ्या बादशाहने ने पण पहिले आहे मी कोण आहे आणि काय करू शकतो. तरी देखील मला मुद्दाम मान-सन्मानातून वगळण्यात आले… अरे नको तुमची मनसब… मला उभे करायचे होते तर माझ्या दर्जा नुसार उभे करायचे होते. माझा मृत्यूच जवळ आला आहे. तुम्हीच मला ठार मारून टाका नाहीतर मीच मला ठार करतो. माझे मस्तक कापून न्यायचे असेल तर खुशाल न्या पण मी बादशहाची हुजर�� करण्यासाठी येणार नाही….”\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुज���चे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/brij-bhushan-sharan-singh-video-bajrang-punia-vinesh-phogat-131255249.html", "date_download": "2023-05-30T04:00:52Z", "digest": "sha1:5UTY6YJCAONISYCN5L2WTIAN33DCKZW4", "length": 18929, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "​बृजभूषण म्हणाले- बजरंग-विनेशचा गेम संपला, कोणावरही वाईट नजर टाकली नाही, हुड्डाने प्रियांकांची दिशाभूल केली | Brij Bhushan Sharan Singh VIDEO | Bajrang Punia Vinesh Phogat Priyanka Gandhi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nWFI अध्यक्षांचा VIDEO:​बृजभूषण म्हणाले- बजरंग-विनेशचा गेम संपला, कोणावरही वाईट नजर टाकली नाही, हुड्डाने प्रियांकांची दिशाभूल केली\nपानीपत, नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी\nभारतीय कुस्तीपटू संघाचे (WFI) चे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खापांच्या महापंचायती दरम्यानच एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये WFI अध्यक्षांनी विविध आरोपांचे खंडन केले. तसेच खाप नेत्यांना आवाहन केले की, मुलांकडून चुक होऊ शकते. पण तुम्ही ती चूक करू नका. बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा खेळ संपला. ज्या दिवशी दिल्ली पोलिसांचा तपास पूर्ण होईल आणि मी दोषी आढळून येईल, तेव्हा मी व्यक्तिगतरित्या तुमच्या सर्वांमध्ये येईन. तेव्हा तुम्ही सर्वजण मला बूटांनी मार देत संपवून टाका.\nव्हिडिओत काय म्हट���े बृजभूषण वाचा सविस्तर.....\n36 मिनिटे 9 सेकंदाचा हा व्हिडिओ बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या कारमध्ये शूट केला आहे. आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये बृजभूषण म्हणाले की, मी खासदार आहे आणि लोक मला कुस्ती अध्यक्ष म्हणूनही ओळखतात. मी आत्ता दिल्लीहून लखनऊला घरी जात आहे. मी हरियाणातील खाप पंचायतींच्या ज्येष्ठांना, विशेषत: जाट समाज आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाज बांधवांना 'राम-राम' घालतो. विशेषतः ज्यांची मुलं कुस्ती करतात त्यांना. ते म्हणाले की, व्हिडीओ बनवण्याचा माझा कोणताही हेतू नसला तरी माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्या मागील उद्देश आहे....\nतयारी न करता कारमध्येच बनवला व्हिडिओ\nबृजभूषण म्हणाले की, मी खूप तयारी करून व्हिडिओ बनवत नाही. आता गाडीत बसून विचार केला की, वडीलधाऱ्यांपर्यंत माझे म्हणणे पोहोचवावे. एक कविता आहे. ''बात ऐसी करो जिसका आधार हो...जिसमें सिद्धांत हो दादा-ताऊ-चाचा, मेरे ही बच्चे मेरे ऊपर आरोप लगा रहे हैं दादा-ताऊ-चाचा, मेरे ही बच्चे मेरे ऊपर आरोप लगा रहे हैं वे यह भी नहीं बता पा रहे कि कौन-सा दिन है, कौन-सी तारीख थी, कौन-सा समय था वे यह भी नहीं बता पा रहे कि कौन-सा दिन है, कौन-सी तारीख थी, कौन-सा समय था मैं क्या कहूं...कैसी कहानी बनाई मैं क्या कहूं...कैसी कहानी बनाई क्यों बनाई'' हे तुम्हाला समजेल.\nबृजभूषण सिंह म्हणाले, ही लढाई या भूतकाळातील पैलवानांशी आहे. मी ही लढाई तुमच्या लहानश्या मुलांसाठी लढत आहे. जे आंदोलन करत आहेत, त्यांना द्रोणाचार्य, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, सर्व मिळाले आहेत. पण जे गरीब कुटुंबातून बाहेर पडून ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न घेऊन चालत आहेत. जी कुटुंबे आपल्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी आपल्या गरजा बाजूला ठेवून पदरमोड करून वेळप्रसंगी कर्ज काढून बदाम-तुपाची व्यवस्था करत आहात. त्यांना मी सांगू इच्छितो की हा लढा तुमच्या मुलांसाठी आहे.\nखापांना विनंती, गावातील कोणत्याही कुस्तीपटू मुलीला माझ्याबद्दल विचारा\nतुम्ही दिल्लीत येऊ नका, असे मी खापांना मुळीच म्हणत नाही, असे बृजभूषण यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. जे मनात येईल ते करा. आमचेही ऐकू नका, पण तुमच्या मुलींपैकी कुणी कुस्ती खेळत असेल तर तिला 1 मिनिट एकटीला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तिला विचारा. बृजभूषण यांच्यावर होत असलेल�� आरोप हे खरे आहेत का, ते खरे असतील तर तुम्हाला वाट्टेल ते करा. मला माहित नाही, पण मी स्वतःला ओळखतो.\nWFIचे अध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही कोणत्याही मुला-मुलीकडे वाईट नजर टाकली नाही. ते चुकीच्या पद्धतीने वागलो नाही. असे असूनही, मी 4 महिन्यांपासून माझ्यावरील आरोप सहन करत आहे.\nएका कार्यक्रमात बृजभूषण सिंह यांनी एका खेळाडूच्या कानशिलात लगावली होती.\nमी प्रियांका गांधींचा आदर करतो, हुड्डा कुटुंबाने दिशाभूल केली\nबृजभूषण म्हणाले, मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की, माझा एकही गुन्हा सिद्ध झाला तर मला फाशी होईल. हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे विचाराधीन आहे, त्यामुळे उघडपणे बोलू शकत नाही. माझे वय 65 आहे. मी आयुष्यातले सगळे चढ-उतार पाहिले आहेत. मी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा आदर करतो, पण हुड्डा कुटुंबाने त्यांची दिशाभूल केली. जेव्हा त्यांना सत्य समजेल तेव्हा त्यांना स्वतःवर नाही तर भूपेंद्र आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर राग येईल.\nभाजप खासदार म्हणाले की, मी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांना कधीही, कुठेही भेटले, तर मी त्यांच्या पायांना स्पर्श करतो. डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दीपेंद्र हुड्डा यांचा पराभव केला, परंतु कधीही त्यांचा आदर गमावला नाही. हा आरोप माझ्यावर नाही तर भारताच्या कुस्ती देवतेवर लावण्यात आला आहे. माझ्यावर नाही, प्रत्येक महिला खेळाडूवर आरोप झाले आहेत. राकेश टिकैत हे यूपीचे रावणसाहेब आहेत.\nकुस्तीसाठी 25-30 कोटी रुपये स्वतः खर्च केले\nबृजभूषण म्हणाले की, असा एकही खेळाडू नाही ज्याने माझ्याकडून डॉलर घेतले नाहीत. कारण, मी घोषणा केली होती की, जर कोणत्याही खेळाडूने सुवर्णपदक आणले तर मी त्याला 200 डॉलर देईल. मी रौप्यपदक विजेत्याला 150 डॉलर आणि कांस्यपदक विजेत्याला 100 डॉलर देण्याची देखील घोषणा केली. मी माझ्या खिशातून 25-30 कोटी रुपये कुस्तीवर खर्च केले.\nपुढे बोलताना बृजभूषण म्हणाले की, कुस्ती स्पर्धेत जेव्हा जेव्हा एखादी आई आपल्या मुला-नातवासोबत आखाड्यात यायची तेव्हा मी सगळ्या मुलांना सांगायचो की, तुम्हाला कुस्तीत पुढे जायचे असेल तर हरियाणातून आलेल्या या वृद्ध आईचे चरणस्पर्श करा. त्यानंतर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मी त्या वृद्ध आईला माझ्याजवळ बसवायचे.\nकुस्तीचे नियम बदलल्याने वादाला तोंड\nबृजभषण यांनी दावा केला आहे की, त्यांनी कुस्तीशी संबंधित काही नियम बदलले. ज्यामुळे संपूर्ण वाद सुरू झाला. ते म्हणाले, मी ठरवले की, जी मुले खालच्या पदावर आहेत. त्यांनाही मोठे करायचे. त्यांनाही संधी मिळायला हवी. गरीब कुटुंबातील मुलांसाठी जास्तीत जास्त काम करता यावे म्हणून मी चाचणी प्रणाली सुरू केली. परंतू उंची गाठलेल्या या खेळाडूंना आता थेट उंची गाठलेल्या या खेळाडूंना परदेशात तिकीटाची अपेक्षा आहे.\nसहा वेळा खासदार, हॉर्स रायडिंगची आवड असलेले बृजभूषण यांचे लाईफस्टाईल वेगळी आहे.\nविशेष सुविधा दिल्या म्हणूनच पारितोषिक मिळाले\nडब्ल्यूएफआय अध्यक्ष म्हणाले की, आरोप करणाऱ्या खेळाडूंना मी विशेष सुविधा दिल्या नसत्या तर त्यांना पदके मिळाली नसती. बजरंग पुनिया-विनेश फोगट यांनी पूर्ण चाचणी घेतली असती आणि त्यांचे व्हिडिओ जारी केले असते, तर सर्वांना कळले असते. साक्षीही विसरली. एका प्रशिक्षकाने साक्षीला एक गुण दिला जेव्हा तिला 4 गुण मिळायचे होते. मी प्रशिक्षकाला 4 गुण देण्यास सांगितले. जर या तिघांना विशेष सुविधा दिल्या नसत्या तर आज ते इथे आले नसते.\nमी चौधरी नव्हे, 6 ते 7 वेळा निवडणूक जिंकलो : बृजभूषण\nबृजभूषण म्हणाले की, माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. मी काही फार मोठा चौधरी लागून गेलो नाही. मी काही मोठा शेतकरी नाही. मी 6 ते 7 वेळा निवडणूक जिंकली आहे. असे म्हणतात की, उंची गाठणे सोपे आहे. परंतू तिथे टिकणे फार कठीण आहे. लोक मुर्ख नसतात. जर मी एखाद्याला माझ्या जनता स्टार बनवत असेल तर तर त्यात काही तथ्य असेल ना.\nकुस्तीपटूंना समर्थन:खापची आज महापंचायत, दीर्घ काळ संपाच्या तयारीने आले शेतकरी; बृजभूषण म्हणाले- तुम्ही चूक करू नका\nभारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा संप आज ​15 व्या दिवशी देखील सुरू आहे. दुसरीकडे आज कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी जंतर-मंतरवर महापंचायत होणार असून, त्यात देशभरातील विविध खाप पोहोचले आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी\n6 वेळा खासदार, 50 हून जास्त शाळा-कॉलेज:SPवर पिस्तूल रोखले, पैलवानाच्या कानशिलात हाणली; बृजभूषण सिंहांची रंजक कहाणी\nगुंडगिरी अशी की पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच त्यांच्यावर पिस्तू�� रोखले. राजकारण असे की सलग 6 वेळा खासदारकीची निवडणूक जिंकले. व्यवसाय असा की 50 हून जास्त शाळा-महाविद्यालयांचे मालक आहेत. वट अशी की पार्टी लाईन सोडून विधाने करतात. दबदबा असा की 11 वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/ipl/news/ipl-2023-csk-vs-rr-top-moments-ajinkya-rahane-r-ashwin-ms-dhoni-131158588.html", "date_download": "2023-05-30T04:50:48Z", "digest": "sha1:FBBG5MZZH32F6TMOJS42I6TG6D5TZ7K5", "length": 10834, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रोमांचक शेवटच्या षटकात चेन्नई 3 धावांनी पराभूत, रहाणे-अश्विनचा वाद, अश्विनची 5 व्या क्रमांकावर बॅटिंग | IPL 2023 CSK Vs RR Top Moments Ajinkya Rahane R Ashwin MS Dhoni - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCSK-RR सामन्याचे टॉप मोमेंट्स:रोमांचक शेवटच्या षटकात चेन्नई 3 धावांनी पराभूत, रहाणे-अश्विनचा वाद, अश्विनची 5 व्या क्रमांकावर बॅटिंग\nइंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 3 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर संदीप शर्माने शेवटच्या षटकात 20 धावा देत बचाव केला. राजस्थानकडून जोस बटलरने अर्धशतक केले.\nमहेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधार असताना 200 वा IPL सामना खेळला. ऑफस्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन क्रमांक-5 वर फलंदाजीसाठी आला. सलग दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. तर ऋतुराज गायकवाडला संदीप शर्माच्या बॉलचा फटका बसला. यासह या सामन्यातील टॉप मोमेंट्स घ्या जाणून. तर संपूर्ण सामन्याचा अहवाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा\n1. धोनीचा 200वा कर्णधार सामना\nमहेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या नेतृत्वाखाली 200 वा IPL सामना खेळला. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 200 व्या सामन्यापूर्वी CSKच्या मालकांनी धोनीला मोमेंटो भेट दिला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 120 सामने जिंकण्याबरोबरच 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.\nमहेंद्रसिंग धोनीने CSKचा कर्णधार म्हणून 200 वा IPL सामना खेळला.\n2. अश्विन फलंदाजीसाठी आला क्रमांक-5\nराजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन CSK विरुद्ध क्रमांक-5 वर फलंदाजीसाठी आला. अश्विन सामान्यतः क्रमांक-7 किंवा क्रमांक-8 वर फलंदाजी करतो. या संधीचा फायदा घेत अश्विनने 22 चेंडूत 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 30 धावा केल्या.\nअश्विनने यापूर्वी 2022 आणि 2014 मध्ये आयपीएलमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. 2014 मध्ये त्याने 16 चेंडूत 14 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, गेल्या वर्षी सीएसकेविरुद्ध त्याने 23 चेंडूत 40 धावा केल्या होत्या.\nरविचंद्रन अश्विन त्याच्या आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला.\n3. सॅमसनचे सलग दुसरे डक\nराजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजाने 9व्या षटकातील पाचवा चेंडू मधल्या स्टंपवर गुड लेंथवर टाकला. चेंडू वळला आणि स्टंपला लागला. सॅमसनचे हे सलग दुसर डक होते.\nदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात सॅमसनला खातेही उघडता आले नव्हते. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जडेजाने देवदत्त पदीकल यालाही झेलबाद केले.\nसंजू सॅमसनला सलग दुसऱ्या आयपीएल सामन्यात खातेही उघडता आले नाही.\n4. संदीप शर्माचा बॉल लागला ऋतूराजला\nदुसऱ्या डावातील पहिले षटक राजस्थानच्या संदीप शर्माने टाकले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर संदीपने लेगस्टंपवर छोटा चेंडू टाकला, पण ऋतुराज गायकवाड हा चेंडू खेळायला तयार नव्हता. गायकवाड खूप उशिरा निघाला त्यातच चेंडू त्याच्या दिशेने आला. गायकवाडने हात वर केला, पण बॉल त्याला जोरदार लागला. यावेळी गायकवाड याने खातेही उघडले नव्हते. तो 8 धावा करून संदीप शर्माच्या चेंडूवर कॅचआऊट झाला.\nअशातच ऋतुराज गायकवाड संदीप शर्माच्या चेंडूवर झेलबाद झाला.\nदुसऱ्या डावात सीएसकेचा अजिंक्य रहाणे आणि राजस्थान रॉयल्सचा रविचंद्रन अश्विन यांच्यात बाचाबाची झाली. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने चेंडू फेकण्यापूर्वीच त्याला थांबवले. यानंतर अश्विन गोलंदाजी करण्यापूर्वी अजिंक्य रहाणे थांबला. त्याच षटकात रहाणेने षटकार मारला. अखेरीस रहाणेने 19 चेंडूत 31 धावा केल्या आणि अश्विनच्या चेंडूवर तो LBW झाला.\nअशी गोलंदाजी करण्यापूर्वी रविचंद्रन अश्विन थांबला.\nपुढच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने शॉट खेळला नाही आणि अश्विनला गोलंदाजी करण्यापूर्वी थांबावे लागले.\n6. शेवटच्या षटकात CSK अवघ्या तीन धावांनी पराभू\n175 धावांच्या लक्ष्यासमोर CSK ला शेवटच्या 18 चेंडूत 54 धावांची गरज होती. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजाने 18व्या षटकात 14 धावा केल्या. 19व्या षटकात जडेजाने 2 षटकार ठोकत 19 धावा केल्या.\nशेवटच्या षटकात 21 धावांची गरज असताना धोनीने षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. मात्र संदीप शर्माने पुढच्या 3 चेंडूत केवळ 3 धावा देत संघाला विजय मिळवून दिला.\nधोनी आणि जडेजाने शेवटच्या 18 चेंडूत 50 धावा केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/indian-coast-guard-recruitment-2021/", "date_download": "2023-05-30T03:59:29Z", "digest": "sha1:LPRDLLXB2KVCTITKB6PBWR7LXZY5WHA2", "length": 11764, "nlines": 98, "source_domain": "majhijobs.com", "title": "Indian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती", "raw_content": "\nIndian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\n1 Indian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\n1.1 Indian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Indian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे फायरमन, MTS [ चौकीदार ] आणि इतर पदाच्या एकूण 19 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 भारतीय तटरक्षक दल भरती 2021 फायरमन, लस्कर आणि इतर 19 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Indian Coast Guard अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय तटरक्षक दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय तटरक्षक दल भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 Indian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\nIndian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\nIndian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Indian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे फायरमन, MTS [ चौकीदार ] आणि इतर पदाच्या एकूण 19 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्�� मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nभारतीय तटरक्षक दल भरती 2021 फायरमन, लस्कर आणि इतर 19 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Indian Coast Guard अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय तटरक्षक दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय तटरक्षक दल भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nIndian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 30 ऑक्टोबर 2021\nऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 30 ऑक्टोबर 2021\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 नोव्हेंबर 2021\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* पदाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर\n2 फोर्क लिफ्ट ऑपरेटर\n3 MT [ फिटर ] MT मेकॅनिकल\n6 MTS [ चौकीदार ]\nपद क्र :- 1 10 वी उत्तीर्ण आणि अवजड व हलके वाहनचालक परवाना 02 वर्षे अनुभव\nपद क्र :- 2 ITI फोर्क लिफ्ट ऑपरेटर आणि 01 वर्ष अनुभव किंवा 03 वर्षे अनुभव अवजड वाहनचालक परवाना\nपद क्र :- 3 10 वी उत्तीर्ण आणि ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव\nपद क्र :- 4 10 वी उत्तीर्ण\nपद क्र :- 5 इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य\nपद क्र :- 6 10 वी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव\nपद क्र :- 7 10 वी उत्तीर्ण आणि बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव\n* वयाची अट [ 28 नोव्हेंबर 2021 रोजी ]\nपद क्र :- 1 ते 4 आणि 6 18 ते 27 वर्षे\nपद क्र :- 5 आणि 7 18 ते 30 वर्षे\nनोकरीचे ठिकाण:- हल्दिया, कोलकाता, भुवनेश्वर, पारादीप\n★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :-\nऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 नोव्हेंबर 2021\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nIndian Coast Guard Recruitment 2021 भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती\nCategories 10 वी पास, आय टी आय, सर्व जाहिराती Tags 10 वी पास, Indian Coast Guard Recruitment, Indian Coast Guard Recruitment 2021, MTS [ चौकीदार ], आय टी आय, इंजिन ड्राइव्हर, फायरमन, भारतीय तटरक्षक दल, भारतीय तटरक्षक दल भरती, भारतीय तटरक्षक दल भरती 2021, भारतीय तटरक्षक दल मार्फत 19 जागांसाठी भरती, सर्व जाहिराती\nBHEL Recruitment 2021 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मार्फत 28 जागांसाठी भरती\nNHM Pune Recruitment 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 45 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/baji/", "date_download": "2023-05-30T04:00:24Z", "digest": "sha1:PV6IEXSR6CQZO2KUVWDP4SFOF2JCXD6M", "length": 20458, "nlines": 197, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "baji | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nफिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो\nफेब्रुवारी 1, 2017 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nमहाराजांनी स्वतःचे कर्तृत्व स्वतः लिहावे अशी पत्रे फार थोडी आहेत. त्यातले हे एक पत्र.\nशिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे, सावंत, यांचे पारिपत्य कसे केले याची माहिती सदर पत्रावरून आपल्याला समजायला मदत होते.\nयाच पत्रात शिवाजी महाराजांनी आपण पोर्तुगीजांवर कसे वर्चस्व निर्माण केले हे देखील कथन करतात.\nशिवाजी महाराजांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तुत पत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.\nप्रस्तुत पत्रातील उल्लेखात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज आणि टोपीकर म्हणजे इंग्रज.\nराजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’\nफेब्रुवारी 23, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\n१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब नावाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले हे पत्र मोठे महत्वाचे आणि स्वराज्य सांभाळण्याच्यासाठी केलेल्या खटपटीचे द्योतक आहे. जेधे या दरम्यान बहुदा मुघलांचा पक्ष स्वीकारणार असावे असे राजाराम महाराजांना कळले असावे म्हणून त्यांची समजूत घालून त्यां��ा स्वराज्यात टिकवण्याची धडपड पत्रात केलेली दिसते. पत्रात आजच्या महाराष्ट्राचा पूर्वज ‘मऱ्हाट राज्य’ नावाने दिसतो. इतर मुख्य आलेल्या गोष्टी म्हणजे जेध्यांना महाराष्ट्र देशात राजकारण करावे (लोक आपल्या बाजूने मिळवावे) तसेच चाललेल्या हालचाली कळवाव्या कारण ‘तुम्ही लोक ह्या राज्याची पोटतिडीक धरिता’ असे राजाराम महाराज लिहितात. स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहावे असे कळवतात. औरंगजेबा सारखा प्रबळ ‘गनीम’ राज्यावर आला असूनही राजाराम महाराजांना खात्री आहे की ‘तुम्ही (स्वराज्याचे मावळे) लोक मनावर धरिता तर गनीम तो काय आहे त्या औरंगजेबाचा हिसाब न धरावा’. नेतोजी पालकरांना तसेच इतरही लोकांना औरंगजेबाने बाटवले ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे. अखेरीस ‘ईश्वर’ करितो ते फते (विजय) आपलाच आहे असा आत्मविश्वासही पत्रात दिसून येतो. अभ्यासकांनी जरूर अभ्यासावे असे हे महत्वाचे पत्र आहे.\nमूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १५ (जुना) – लेखांक ३४७\nराजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले पत्र\nऑगस्ट 28, 2015 by उमेश जोशी 2 प्रतिक्रिया\nप्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी पालखेड मोहिमेवर असताना केलेला प्रवास पहिला तर मन थक्क होतं. दळणवळणाची आजच्यासारखी साधने उपलब्ध नसताना, आजच्या सारखे express highway नसताना, केवळ आपल्या नजरबाजांवर, हेरांवर पूर्ण विश्वास ठेऊन भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून मोहिमा आखण म्हणजे ह्या वीरांच्या युद्धकौशल्याची परिसीमाच म्हणायची…\nकेवळ जीवाभावाच्या साथीदारांवर पूर्ण विश्वास ठेऊन मोठमोठ्या लढाया मारणारे बाजीराव पेशवे ह्यांनी पालखेडच्या लढाईत निजामाला पाठलागावर ठेऊन, झुकांड्या देऊन पालखेड ला गाठून सपशेल पराभूत केले. सच्चा शिपायाला जात नसते, आपल्या राजाच्या चरणी निष्ठा आणि आपल्या राज्यावर वक्र दृष्टी टाकणाऱ्या शत्रूला रणांगणात धूळ चारणे या दोनच गोष्टी त्यांना माहित असतात. “मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम” या पुस्तकातील पालखेड युद्धा दरम्यानच्या मराठी फौजेच्या घोड दौडीच्या या नोंदी बघितल्या कि थोरल्या बाजीराव पेशवे (राया, राऊ ) यांचा पराक्रम जातीत तोलणाऱ्या “विचारजंतांची” कीव येते.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले ज���णारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्��ाह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/mumbai_76.html", "date_download": "2023-05-30T04:18:16Z", "digest": "sha1:FODS5XYKL3WAIMQOUBWXEOZ6OFWVOBMA", "length": 11476, "nlines": 110, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); आपदग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nआपदग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nमुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट\nमुंबई ( ११ ऑगस्ट २०१९) : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.\nमंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर यावेळी उपस्थित होते.\nबाधीत नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ���याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधीत गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.\nस्वच्छतेच्या मोहीमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.\nखंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.\nमहामार्गांवर ज्याठिकाणी वारंवार पाणी साचून वाहतूक बाधीत होते, अशाठिकाणी उड्डाणपुले बांधण्याचे प्रस्तावित करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या.\nराज्यातील 10 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफ 32 टिम, एसडीआरफ 3 टिम, आर्मी 21 टिम, नेव्ही 41, कोस्ट गार्ड 16 टिम राज्यात कार्यरत आहेत. 226 बोटी द्वारे बचावकार्य सुरु आहे. पूरपरिस्थितीमुळे 32 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4 व्यक्ती जखमी झाल्या. 48 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.\nकोल्हापूर येथे पाण्याची पातळी 1 फुट 11 इंचाने व सांगलीतील पाण्याची पातळी 3 फूटाने ओसरली आहे. शिरोळ येथे 62.9 फुट पाण्याची पातळी आहे. अलमट्टी धरणामध्ये 6 लाख 8 हजार 33 क्यूसेक इन फ्लो असून विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक आहे. पुणे विभागातील 27 तालुके बाधित असून 585 गावांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये 2 महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांचा समावेश आहे.\nसातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985 नागरिकांना 535 आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 51 पथके, 95 बोटी व 569 जवानांमार्फत बचाव कार्य सूरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 पथके, 74 बोटी आणि 456 जवानांमार्फत बचाव कार्य सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.\nसांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत. राज्यात आज अखेर 802.70 मि.मि. पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या 109.43 टक्के आहे. मागील वर्षी यावेळी ती 79.22 टक्के होती. राज्यात आतापर्यंत 58 टक्के पाणीसाठा पावसामुळे निर्माण झाला आहे. जायकवाडी धरण 80 टक्के तर उजनी धरण 100 टक्के भरलेले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांना दिली.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF/", "date_download": "2023-05-30T05:43:43Z", "digest": "sha1:MOFA6GZNHAIJJ2L7NDTKRPPYNG6KEJR4", "length": 11307, "nlines": 216, "source_domain": "www.navakal.in", "title": "प्रतीक्षा बागडी पहिलीमहिला महाराष्ट्र केसरी - Navakal", "raw_content": "\nसांगली- सांगलीची कुस्तीपटू प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत प्रतिक्षाने हा किताब आपल्या नावावर केला. या सामन्यानंतर प्रतिक्षाला चांदीची मानाची गदा सुपूर्द करून भव्य सत्कार करण्यात आला.\nमहाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आयोजित पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा काल संध्याकाळी मिरजेतील जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडली. या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून 450 महिला कुस्तीगीर सहभागी झाल्या होत्या. प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील यांच्यात या स्पर्धेची अंतिम लढत संध्याकाळी सुरू झाली. या दोघी मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करत 4 विरुध्द 10 गुणांनी महिला केसरी पदकावर मोहोर उमटवली. याआधी आज सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रतीक्षा बागडीने कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा 9 विरूध्द 2 गुणांनी पराभव करत अंतिम लढतीत प्रवेश केला हो��ा. तर, दुसऱ्या कुस्तीमध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशाप्पाचा 11 विरूध्द 1 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.\nदरम्यान, प्रतीक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे. वडील रामदास बागडी यांच्याकडून तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले. प्रतिक्षाची आजवरची कामगिरी बघितली तर तिने तब्बल 12 वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि 22 वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/marathi-podcast/", "date_download": "2023-05-30T03:43:46Z", "digest": "sha1:Q2IT7USSNLZD6ZIAB7GB6ODCDKC4W7GA", "length": 32638, "nlines": 376, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "marathi podcast | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार\nऑक्टोबर 30, 2020 by Pranav या��र आपले मत नोंदवा\nशहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.\nराजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७\nऑक्टोबर 16, 2020 by Pranav 4 प्रतिक्रिया\nज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६\nऑक्टोबर 9, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nमध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.\nव्हिडिओत आलेले उल्लेख –\nयेसाजी कंक – सरनोबत\nरामाजी पांगेरा ह्यांचा पराक्रम\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795\nऑक्टोबर 1, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nसर्वांचे एक चित्त होते तेव्हा कार्य होते ह्याचा प्रत्यय जर इतिहासात कुठे आला असेल तर खरड्याची लढाई हे त्याचे उत्तम उदाहरण. सर्व मराठे सरदारांनी एक दिलाने होऊन लढलेली ही शेवटची लढाई.\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण\nसप्टेंबर 10, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nभातवडीची लढाई ही सुलतानी युध्दांमध्ये मराठ्यांचे अस्तित्व प्रकर्षाने दाखवून देणारी लढाई ठरली. समरांगण मालिकेत आज आपण पाहणार आहोत ‘ भातवडीची लढाई.’\nसप्टेंबर 1, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nजवहार गज हा शिंद्यांचा हत्ती विशेष होता तो आणि त्याचा शूर माहूत बडे खान ह्याची गोष्ट \nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ\nऑगस्ट 4, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nमराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती हा प्रश्न सध्या अनेकांनी सध्या विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.\nव्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेली पत्रे –\n1. शिवाजी महाराज – आज्ञापत्र\n2. संभाजी महाराज – रजपूत रामसिंग ह्य���ंना लिहिलेले पत्र\n3. पेशवे बाजीराव – बादशहला मागणी\n4. पेशवे बाजीराव – मथुरा व्यवस्था\n5. नानासाहेब पेशवे – गया व कुरुक्षेत्र कर माफी\n6. नानासाहेब पेशवे – काशी, अयोध्या, प्रयाग घ्यावे\n7. माधवराव पेशवे – मृत्यूपत्रातील कलमे\n८. नाना फडणवीस ह्यांना आलेले पत्र – मथुरा वृंदावन सरकारात आले\n९. देवी अहिल्याबाई होळकर – देवालये, घाट नुतनीकरण\n१०. नाना फडणवीस ह्यांचा महादजी तगादा – विश्वेश्वर देवालय मुक्त करावे\n११. सेतुपती ह्यांचे बाजीराव रघुनाथ ह्यांना पत्र – उत्तर दक्षिण पुण्यक्षेत्रे गेली ती घेणे.\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे\nजुलै 9, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nराज्य वाढवणे म्हणजे माणसे जोडणे. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे.\nआजचा व्हिडिओ आहे माणसे जोपासण्याची कला अवगत असलेल्या छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांच्यावर. पाहूया त्यांची २ सांत्वन पत्रे.\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट\nजून 8, 2020 by Pranav 3 प्रतिक्रिया\nसध्या आत्म-निर्भरतेचे वारे वाहू लागलेत. संपूर्ण देशात स्वयं सिद्धता आणि स्वदेशी वरून वाद-प्रतिवाद सुरु झालेत. हे सगळे सुरू असताना, स्वराज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्वदेशी मालाचा पुरस्कार केला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का अपरिचित इतिहास या मालिकेत आज पाहूया स्वराज्याच्या मीठाची गोष्ट.\nआमचे चॅनल आपल्याला आवडले का \nचॅनलला सपोर्ट करण्यासाठी –\n२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या – https://www.patreon.com/MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nएप्रिल 23, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nथोडकी उंची, ताठ बांधेसूद शरीर, चपळ, स्मित हास्य, भेदक नजर, त्यांच्या इतर सोबत्यांपेक्षा गौर वर्ण – हे वर्णन कुणाचे आहे ठाऊक आहे हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. सादर आहे अपरिचित इतिहास – भाग 28 – शिवरायांचे आठवावे रूप. शिवाजी महाराज कसे दिसायचे ह्याचा समकालीन नोंदी, चित्र हयातून आम्ही घेतलेला मागोवा.\nआमचे चॅनल आपल्याला आवडले का \nचॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता –\nचॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.\nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट के���े जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्ताने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nग���ब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.govnokri.in/practice-papers/", "date_download": "2023-05-30T04:02:05Z", "digest": "sha1:ELLOMEONTR2AANGLM2EVC3FGOJTTXKW2", "length": 13794, "nlines": 222, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Practice Papers - Get Practice Papers For upcoming Exams", "raw_content": "\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nMPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर\n२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित\nTalathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nराज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती\n-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार\nआरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित\n राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nविविध विभागाची भरती जाहिरात येणे सुरु झाले आहे, जसे पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती इ. ह्यासर्व भरती परीक्षेला अनुसरून संभाव्य प्रश्नसंच आम्ही येथे देत आहोत. जेणेकरून तउमेदवार येणाऱ्या परीक्षेची तयारी करू शकतील. प्रत्येक भरती परीक्षेची सराव पेपर्स हे त्या लिंकवर क्लिक केल्यावर दिसेल. आम्ही रोज नवनवीन सराव पेपर्स ऍड करतो. तेव्हा तुम्ही रोज Govnokri.in च्या ह्या पेज ला रोज भेट देत रहा.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nस्टाफ नर्स भरती २०२३\nरेल्वे बोर्ड भरती २०२३\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01182535-C1608X7S0J225K080AB.html", "date_download": "2023-05-30T04:13:55Z", "digest": "sha1:DRFPA2M4LUGHRASXEVEJQARQ2U7IKKA3", "length": 16621, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " C1608X7S0J225K080AB किंमत डेटाशीट TDK Corporation C1608X7S0J225K080AB | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर C1608X7S0J225K080AB TDK Corporation खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये C1608X7S0J225K080AB चे 535 तुकडे उपलब्ध आहेत. C1608X7S0J225K080AB साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:6.3V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 125°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतुम्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अ���िकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.webdunia.com/bollywood-gossips-marathi/pathaan-another-record-to-its-name-pathaan-became-the-highest-grossing-hindi-film-worldwide-in-10-days-123020500021_1.html", "date_download": "2023-05-30T04:50:58Z", "digest": "sha1:FBV2DPFFE7PNFJSR5TOPVGC4JTDIP3PI", "length": 17647, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Pathaan: पठाणच्या नावावर आणखी एक विक्रम, 10 दिवसांत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला - Pathaan Another record to its name Pathaan became the highest grossing Hindi film worldwide in 10 days | Webdunia Marathi", "raw_content": "मंगळवार, 30 मे 2023\nPathaan Review: 'पठाण' बनून शाहरुखने चाहत्यांची मने जिंकली, 'चित्रपटाला 5 स्टार रेटिंग\nPathaan Movie Release : चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण , इंदूरच्या चित्रपटगृहांबाहेर पठाणचा निषेध\nपठाणच्या तिकीटांचं बुकींग जे एवढ जोरात सुरूय, जे आत्तापर्यंत झालं नाही\nPathaan: दुबईतील बुर्ज खलिफावर 'पठाण'चा ट्रेलर\nPathaan Trailer शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला\nसिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा पठाण बॉक्स ऑफिसवर प्रत्येक दिवसागणिक इतिहास रचत आहे. हा चित्रपट देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी करत आहे आणि आता केवळ 10 दिवसांत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. शाहरुखच्या पठाण या चित्रपटानेही आमिर खानच्या दंगल या चित्रपटाचे विक्रम मोडीत काढले.\nशाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर मूळ हिंदी चित्रपटाचा विक्रम केला आहे. 10 दिवसांत 'पठाण'ने जगभरात 729 कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यानंतर हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा मूळ हिंदी चित्रपट बनला आहे. परदेशी बॉक्स ऑफिसवर, 'पठाण' ने दुसर्‍या शुक्रवारच्या अखेरीस सुमारे $34 दशलक्ष कमावले आणि जगभरातील एकूण 729 कोटी रुपयांची कमाई केली. यासह 'पठाण'ने 10 दिवसांत जगभरात 702 कोटींची कमाई करणाऱ्या आमिर खानच्या 'दंगल'ला मागे टाकले.\nया चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 387 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने आतापर्यंत 729 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. शाहरुखचे चाहते त्याचे यश पाहून खूप खुश दिसत आहेत.\nया चित्रपटाद्वारे शाहरुख चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटात किंग खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दमदार भूमिकेत दिसले. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानही या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची किती पसंती मिळत आहे हे चित्रपटाची कमाईच सांगत आहे.\nवेबदुनिया वर वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते ���हिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.\nBhadra Maruti : नवसाला पावणारा औरंगाबादचा भद्रा मारुती\nभद्रा मारुती मंदिर महाराष्ट्र राज्यातील खुलताबाद, औरंगाबाद येथे आहे. हे प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे. हे मंदिर हिंदू देवता श्री हनुमान जी यांना समर्पित आहे. आपण सर्वांनी हनुमानजींच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिल्या असतील, त्यांना कुठेतरी उभे राहताना, हातात पर्वत उचलताना, छाती फाडताना आणि रामाच्या सुरात लीन होताना पाहिले असेल.\nगणपतीपुळे मंदिर इतिहास , गणपती आरती उत्सव पूर्ण माहिती\nगणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे आणि गणपती मंदिर व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे.\nअभिनेता करण कुंद्रा ते विजय देवरकोंडा पर्यंत गुलाबी रंगाची फॅशन करणारे फॅशनिस्ट अभिनेते \nSuperstars in Pink Blazer पिंक ब्लेझर ट्रेंड ची अनोखी झलक दाखवणारे हे खास अभिनेते गुलाबी रंग हा फक्त मुली वापरतात असा एक सगळ्यांचा समज असतो पण अलीकडे बॉलीवुड मधल्या काही खास कलाकारांनी ही पिंक फॅशन एकदम जबरदस्त पणे पार पाडली. अवॉर्ड नाईट असो किंवा सन किस्ड मोमेंट असो करण कुंद्रा ते टायगर श्रॉफ, विजय देवरकोंडा या सेलिब्रिटींच्या पिंक वॉर्डरोब ची चर्चा कायम आहे. या कलाकारांच्या पिंक फॅशन ची एक झलक पाहूया \nअर्जुन कपूरचा सेमी न्यूड फोटो मलायका अरोराने शेअर केला, लिहिले- माय लेझी बॉय\nमलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. अनेकदा दोघंही एकत्र दिसतात. हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतं आणि त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.\nओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga\nनर्मदा आणि कावेरी नद्यांच्या संगमावर स्थित, ओंकारेश्वरला दोन पवित्र दऱ्या आणि नर्मदेच्या पाण्याच्या विलीनीकरणामुळे हिंदू धार्मिक प्रतीक 'ओम' चे स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे नाव 'ओंकारा' वरून आले आहे जे भगवान शिव यांचे नाव आहे. मांधाता बेटांवर स्थित, ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे ओंकारेश्वर आणि अमरकेश्वर अशी दोन प्राचीन मंदिरे आहेत. तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, या पवित्र शहरामध्ये स्थापत्य चमत्कार आणि नैसर्गिक सौंदर्य देखील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/1-december", "date_download": "2023-05-30T05:13:37Z", "digest": "sha1:MW7QZ6IA7G6BYCUSCK7S2PHTLWHBUE56", "length": 6209, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१ डिसेंबर - दिनविशेष", "raw_content": "\n१ डिसेंबर - दिनविशेष\n२०१५: लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार - ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना प्रदान केला.\n२०००: नागालँड येथे दरवर्षी १ ते ७ डिसेंबर दरम्यान होर्निबल महोत्सव साजरा करण्याची सुरवात झाली.\n१९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.\n१९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.\n१९९२: गदिमा पुरस्कार - आशा भोसले यांना जाहीर.\n१९८०: मोहोम्मद कैफ - भारतीय क्रिकेटपटू\n१९६३: अर्जुन रणतुंगा - श्रीलंकन क्रिकेटपटू\n१९६०: शिरिन एम. राय - भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक\n१९५५: उदित नारायण - भारतीय पार्श्वगायक - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\n१९५०: मंजू बन्सल - भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक\n१९९०: विजयालक्ष्मी पंडीत - राजदूत, मुत्सद्दी राजकारणी (जन्म: १८ ऑगस्ट १९००)\n१९८८: गंगाधर सरदार - विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार (जन्म: २ ऑक्टोबर १९०८)\n१९८५: दादा धर्माधिकारी - स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (जन्म: १८ जून १८९९)\n१९७३: डेव्हिड बेन गुरियन - इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ ऑक्टोबर १८८६)\n१९६४: जे. बी. एस. हलदाणे - इंग्रजी-भारतीय जीवशास्त्रज्ञ (जन्म: ५ नोव्हेंबर १८९२)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sameerzantye.in/2019/12/blog-post_24.html", "date_download": "2023-05-30T04:33:39Z", "digest": "sha1:Y3MJUDVGGRHMZH5SHMEUBKL7UN5CFY2I", "length": 20908, "nlines": 48, "source_domain": "www.sameerzantye.in", "title": "प्रज्ञापथावरचा प्रतिभावंत", "raw_content": "\nकॉम. नारायण देसाई यांच्या लेखनकार्याविषयी एक नोंद.\nकाही माणसे आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक परंपरांच्या दंडकांच्याआधारे, प्रस्थापित आदर्शांना प्रमाण मानून करतात तर काही बुद्धी, तर्क, चिकित्सा, विवेक यांच्याआधारे शोध घेतात, परंपरांचे अंधानुकरण नाकारून प्रस्थापिताच्या पुढे जाणारा मार्ग शोधतात. नारायण देसाई हे दुसर्‍या वाटेवरचे एक पांथस्थ होते.\nपोर्तुगीज गोव्यात जन्मलेले मूळ पेडणे येथील देसाई गोव्यात, मुंबई व अखेरच्या दिवसांत पुण्यातून कार्यरत राहिले.\nबा.द. सातोस्कर यांना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात -‘सर्वांचेच विचार कालग्रासित असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतू अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’\nदेसाई यांनी हयातभर लोकांमध्ये ही विचारशक्ती, चिकित्सावृत्ती, आत्मभान रूजावे यासाठी कार्य केलेेले दिसते. त्यासाठी आपली लेखणी त्यांनी एखाद्य��� लढवय्याने तलवार वापरावी तशी वापरली.\nआपल्या विद्वत्तेने व कर्तृत्वाने कॉम्रेड देसाई यांनी गोवा व गोव्याबाहेर अनेकांना प्रभावित केले. त्यांच्या निधनानंतर ‘लोकभूमी’ने प्रकाशित केलेल्या त्यांच्यावरील विशेषांकात विविध क्षेत्रातील व वयोगटातील आणि गोवा तसेच महाराष्ट्रातील व्यक्तींच्या स्मृतीपर लेखांतून त्याची प्रचिती येते. ‘ज्ञानपीठ’प्राप्त साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी आपले एक पुस्तक देसाई यांना अर्पण केले आहे. अर्पण पत्रिकेत केळेकर म्हणतात - ‘पुस्तक तुमच्या हातांत दवरून फाट थापटून घेवंक आंवडेतालो’. यावरून देसाई यांच्याबद्दलच्या आदराची कल्पना यावी.\nनारायण देसाई हे चिंतनशील लेखक होते तसेच ते एक ‘कॉमे्रड’ होते. नारायण देसाईंच्या जीवनाच्या घटनाक्रमांचा आढावा घेतल्यास एक शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, कम्युनिस्ट कार्यकर्ता - संघटक - नेता असा त्यांचा परिचय होतो. त्याचबरोबर त्यांची कारकिर्द उजळून दिसते ती एक स्वतंत्र विचारांचा विचारवंत लेखक म्हणून. मात्र त्यांचे लेखन हे त्यांच्या जीवनाचा ‘बायप्रोडक्ट’ दिसते हेही तितकेच खरे. कृतीशील जीवन जगता जगता व प्रज्ञापथावर विचारांची साधना करता करता त्यांनी आपल्या साहित्याची निर्मिती केलेली दिसते.\nजीवनाच्या अगदी आरंभापासूनच त्यांना चिकित्सकपणा, चौकटीबाहेरच्या विचारांचे व पुरोगामीपणाचे आकर्षण दिसते. वयाच्या 19व्या वर्षी त्यांचा पहिला लेख ‘उ एराल्द’ दैनिकात सन 1939 साली पोर्तुगीज भाषेतून प्रकाशित झाला होता. गणपती स्वर्गात राहणारा देव नसून खरा योद्धा होता, वेदकालीन एका गणाचा नायक होता आणि तिबेट स्वारी करून तो प्रदेश त्याने मुक्त केला असे विचार पं. सातवळेकरांनी मांडले होते, त्यांचा अनुवाद करून देसाईंनी तो लेख लिहिला होता.\nबा. द. सातोस्कर यांनी देसाई यांचा समावेश ‘गोमंतकीय मराठी साहित्याच्या आधुनिक शिल्पकारां’मध्ये केला आहे. 1960 साली लोणावळा येथे गोमंतकीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी देसाई यांची निवड झाली होती. पोर्तुगीजांच्या जाचामुळे गोवा मुक्तिपूर्व काळातील संमेलने गोव्याबाहेर होत असत. गोवा मुक्तीनंतर म्हापसा येथे 1965 साली झालेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात देसाई यांना सुवर्णपदक बहाल करण्यात आले होते. वयाच्या 45व्या वर्षी त्यांना हा सन्मान लाभला होता.\nमराठीत त्यांनी विपूल साहित्य निर्मिती केली आहे. कोंकणी भाषेतही त्यानी लेखन केले आहे. त्यांच्या लेनिनवरच्या ‘लेनिन : जीण, चिंतन, कर्तृत्व’ या कोंकणी ग्रंथाला कला अकादमीने साहित्य पुरस्कार देऊन गौरविले आहे. कोंकणी लेखनाशी त्यांचा संबंध त्याहीपर्वीचा दिसतो. सन 1955 साली गोमन्तक प्रेस, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या शणै गोंयबाब लिखित ‘अल्बुकेर्कान गोंय कशें जिखलें’ या पुस्तकाला त्यांनी एक अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली दिसते. त्यावेळी त्यांचे वय 35 वर्षे होते. त्यांच्या पुस्तकांचे हिंदी, इंग्रजीत, गुजराथीत अनुवादही झालेले दिसतात.\nसंपादन क्षेत्रातही त्यांची भरीव कामगिरी दिसून त्यांनी मुंबईत अन्य सहकार्‍यांबरोबर गोवा मुक्तीपूर्व काळात ‘साळीक’ व ‘युगदीप’ नियतकालिकांचे संपादन केले. याशिवाय मुक्तीनंतर ‘लोकसंग्राम’, ‘आमचे श्रम’ , ‘आमचे राज्य’, ‘लोकभारत’, ‘लोकभूमी’ अशी नियतकालिके त्यांनी चालविली. एक रोमी लिपीतील नियतकालिकही ते चालवित असा संदर्भ कुठेतरी आढळल्याचे आठवते.\nनारायण देसाई यांचे पहिले पुस्तक हे 40च्या दशकात तर अखेरचे 2005 साली निघाले. म्हणजे पाच दशकांहून अधिक काळ आणि त्यांचे निधन 2007 साली झाले त्याच्या दोन वर्षे अगोदरपर्यंत लेखक म्हणून ते कार्यरत होते.\n40च्या दशकात ब्रिटीश भारतात मुंबईत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘क्रांतिवीर’ आणि ‘कंगाल भारत’ या नाटकांवर बंदी आणली गेली व प्रती जप्त करण्यात आल्या होत्या. यापैकी एक नाटक आंतरजातीय प्रेमसंबंधांवर तर एक सुभाषचंद्र बोस यांच्यावर होते.\nनाटक, चरित्र, निबंध, प्रबंध, लेख असे लेखन त्यांनी केले. त्यांचे लेखन ललित किंवा रंजनपर नाही. त्याला प्रबोधनाचे आणि जागृतीचे अंग आहे. त्यांचा पिंड हा वैचारिक लेखकाचा. आणि त्यांच्या जीवन मिशनास ते अनुसरूनच होते. चिंतनाची सखोलता, अभ्यासाची व्यापकता, मूलगामीपणा, व्यासंग त्यांचे साहित्य वाचताना लक्षात येते. मार्क्सवादी दृष्टीकोन आणि भारतीय परंपरेची चिकित्सा ही त्यांच्या लेखनाची दोन ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांचा सखोल अभ्यास त्यांच्या लेखनातील आणखी एक विशेष.\nत्यांच्या लेखनाच्या आषयाची कल्पना पुस्तकांच्या नावांवरूनही यावी. काही नावे अशी - ‘समाजक्रांतिच्या प्रकाशरेखा’, ‘लेनिन आणि आपण’, ���एकविसावे शतक आणि स्वामी विवेकानंद’, ‘इश्‍वर नव्हे मीच खरा’, ‘मार्क्सवाद - लेनिनवादाची मूलतत्वे’ इ.\n16 डिसेंबर 1920 रोजी जन्मलेल्या देसाई यांचे जन्मशताब्दीचे वर्ष यंदा सुुरू होत असताना श्री. देसाई यांचा वैचारिक पिंड लक्षात घेता त्यांच्या विचारांची थोडीशी चर्चा औचित्यपूर्ण ठरावी. यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात त्यांची दोन पुस्तके येथे विचारात घेतली आहेत.\nत्यांच्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातले एक पुस्तक म्हणजे ‘शास्त्रीय तत्वज्ञान’. 1962 साली प्रकाशित हे पुस्तक त्यांच्या व्यक्तीमत्वाचा व वाङ्मयीन - जीवन मिशनाचा ‘मेनिफेस्टोच’ म्हणता येईल. पुढे लिहिलेल्या पुस्तकांतील चर्चेचा मूळ स्वरही ‘शास्त्रीय तत्वज्ञानात’ आढळून येतो.\nपुस्तकात त्यांनी भारतीय आध्यात्म परंपरेवर मार्क्सवादी दृष्टीकोनातून क्ष-किरण टाकले आहे. इश्‍वर (सं)कल्पना व आध्यात्मिक अवडंबरात गुरफटून गेल्याने मानवजातीचा विकास खुंटला व तो गतीहीन झाला. या अवडंबराच्या सहाय्याने किंबहुना ते पद्धतशीररित्या माजवून धर्मसत्ता व राजसत्तेने शोषित वर्ग घडवला असा त्यांच्या एकूण विवेचनाचा सूर दिसतो. स्वत:वर लादून घेतलेल्या या बंधनांतून माणसाला मुक्त करणे, हे भौतिक जगच सत्य असून त्यात सर्वश्रेष्ठ निर्मितीशील मानव आहे याचे आत्मभान जागवणे व सर्वांना अग्रेसर करणे याचा ध्यास जणू त्यांच्या लेखणीने घेतलेला दिसतो.\nनारायण देसाई यांचे क्रांतिकारी स्वरूपाचे विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचावेच त्याचबरोबर त्यांची विचार करण्याची, खंडण-मंडण-विश्‍लेषण-संश्‍लेषण-निष्कर्षाची पद्धत थोडक्यात त्यांचे ‘लेखन विशेष’ समजून घेण्यासाठीही हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे.\nनारायण देसाई हे भारतीय आध्यात्म परंपरेचे केवळ मंथनच करीत नाहीत तर आपले क्रांतिकारी नवीन विचार ठामपणे मांडतात. उदाहणार्थ ‘कर्म’सिद्धांताविषयीचे त्यांचे मत.\nते म्हणतात - ‘कर्म जर मी करणार आणि मी ते करावयालाच हवे तर त्या कर्मफालाची आसक्ती धरणेही स्वाभाविक नाही काय फळ जर सहजासहजी मिळत नसेल तर तशी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हे आपले कर्तव्य ठरते. कर्म जसे करावयालाच हवे तसेच कर्माचे रास्त फळही त्याला मिळावयालाच हवे. तो त्याचा उचित कर्मसिद्ध हक्क आहेे...कर्म तर कराच, परंतु प्रत्येक कर्माचे रास्त फळ मि��ावे म्हणून न्यायनिर्माण, शोषणनिवारण व समाजक्रांती वगैरे जी जी काय सामूदायिक कर्मे आहेत तीही करा’\nअर्थात त्यांचे हे विचार वैयक्तिक स्वार्थकेंद्रिततेला प्रोत्साहन देण्यासाठी नसून व्यापक शोषणमुक्तीच्या दृष्टीकोनातून आले आहेत हे वेगळे सांगायला नको.\nजीवनाच्या अखेरच्या काळापर्यंत ते कार्यरत दिसतात. त्यांचे शेवटचे पुस्तक ‘बुद्ध आपुला सांगाती’ हे वर्ष 2005 मध्ये प्रकाशित झाले. त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षे अगोदर.\nत्यांना प्रेरित असलेल्या ‘शास्त्रीय तत्वज्ञाना’चा भारतीय आदर्श पुरुष म्हणून ते बुद्धांकडे पाहत असावेत असे दिसते. या पुस्तकातील दोन दीर्घ वैचारिक निरुपणांतून नारायण देसाई बुद्धांच्या मानव उत्थानासाठीच्या मूल्यांचे अन्वेषण करताना व रोजच्या व्यवहाराशी त्याची सांगड घालताना दिसतात. असे असले तरी बुद्धमताची चिकित्सा करूनच ते बुद्धांचा स्वीकार करतात. बुद्धाची मानव उत्थानासाठीची तत्वे व त्यांत भरडले गेलेले कर्मकांडांचे अवडंबर यांचा उहापोह व वर्गीकरण करायला ते विसरत नाहीत.\nबुद्धांचा धम्म त्यांना तीन गोष्टींसाठी भावतो - एक : त्याला असलेले मूल्य-शिक्षणाचे अंग, दोन : स्वदेशातील समाज सुधारणांचे अंग, आणि तीन : मानव-समाजाने ‘जैसे थे’ परिस्थितीच्या दलदलीतून हत्तीच्या बळाने पुढचे पाऊल टाकण्याचे अंग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.itworkss.in/side-effects-of-online-classes/", "date_download": "2023-05-30T04:05:33Z", "digest": "sha1:FBEUDNASIJ3UXH6A3322FESA2LL2WPYZ", "length": 13077, "nlines": 195, "source_domain": "www.itworkss.in", "title": "Itworkss » Side Effects of Online Classes ©रवी निंबाळकर", "raw_content": "\nऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांच्या अन् पालकांच्या मुळावर तर उठत नाही ना\nकाल कामानिमित्त माझ्या एका नातेवाईकाच्या गावी गेलो होतो. यावेळी काही शिक्षकांशी व काही गावातील लोकांशी गप्पा झाल्या.\nतेव्हा ऑनलाईन शिक्षण, मोबाईलची रेंज, गेम खूप खेळतात, लेकरं join होत नाहीत, इ. बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्या.\nतेव्हा समजलं की त्या छोट्याश्या खेड्यागावातील आठवीच्या तीन तर एक दहावीची अशा चार मुली पळून गेल्या आहेत.\nएका मुलीचा बाप तर आत्महत्या करायला निघाला होता. गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी समजून सांगितले.\nपुढे लग्न करू वगैरे असे काही तोडगे निघाले. (लग्न म्हटलं तर पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो बालविवाहाचा\nछोट्याश्या खेड्यात जर अ��ा मानहानीकारक गोष्टी घडल्या तर त्या आई-बाप, त्या कुटुंबाची मानसिक अवस्था काय असेल ओ याचा विचार करेल का कोणी\nभाऊ भावकी, शेजारी पाजारी, पै-पाहुण्यात तोंड दाखवायला जागा उरली नाही, असं म्हणून ते जीवाला किती खाऊन घेत असतील\nमाझ्या माहितीतील एका आठवीच्या तर एका सातवीच्या मुलाने मागील महिन्यात आत्महत्या केली. त्यांच्या पालकांनी गुगल सर्च वरती आपला मुलगा काय पहात होता हे पाहिले तर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nज्याचं पोटचं पोरग या Mobile – Internet च्या मोहजाळ्यात अडकून आपला जीव गमावतोय त्या आईची, त्या बापाच्या मनस्थितीचा विचार होईल का\nमोठमोठ्याल्या शहरातील विद्यार्थ्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत ओ\nकारण, ती पोरं जन्माला यायच्या अगोदर पासूनच घरात चार-चार Mobile, Tablet, Computer, Laptop, इ. तंत्रज्ञान त्यांच्याकडे उपलब्ध असतं त्याला त्याचं काही नवल नसतं.\nपण आमच्या गावाकडच्या लेकरांनी बापाकडचा बटनाचा मोबाईल बघितला असतो. काॅम्प्युटर शाळेत असतो पण तो ही जाता येता खिडकीतून बघितलेला.\nकधी वर्गात जाऊन बघितला तर तो शिक्षकांनीच चालवलेलाच. अन् समजा कधी एखाद्यानं जर नुसतं की-पॅड हात जरी लावला तरी त्याला किती आनंद होते की जसा की स्वतःच काॅम्प्युटर चालवला.\nसमजा एखाद्या उपक्रमशील शिक्षकाने – एखाद्या शाळेने विद्यार्थ्यांना काॅम्पुटर शिकवायाचा, त्यांना हाताळून द्यायचा असं जरी ठरवलं तरी खेड्यात लाईट असते तरी किती वेळ\nआणि अशा लेकरांच्या हाती जर android मोबाईल आला तर ही लेकरं भांबावून जाणार नाहीत का\nहातात android mobile अन् तासन् तास पब्जी सारखा गेम यामुळे तर मुलांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जायची वेळ आली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातील राहूल्याचा एक संवाद आठवतो त्या तो म्हणतो की;\n“आमच्या जमिनी विकून करोडो रुपये आले हो पण ते कसे खर्च करायची अक्कल बी दिली असती तर आम्ही गुन्हेगारीकडे वळालो नसतो.”\nतसेच आज बहुतेक पालकांनी परिस्थिती नसतानाही आपल्या लेकरांना android mobile घेऊन दिला आहे. पण तो कशासाठी वापरावा\n याची समज कोणी द्यायची\nऑनलाईन शिक्षण फक्त विद्यार्थ्यांचे नाही तर त्यांच्या पालकांचे ही बळी घेत आहे असं वाटत आहे.\nम्हातारी मेल्याच दु:ख नाही पण काळ सोकावत आहे.\nखरच कुणी तरी सर्वे करावा अन् ग्रामीण भागातील सध्याची ऑनलाईन शिक्षण अवस्था बघून घ्यावी.\nयातून लक्षात येई�� की बालमजुरी अन् बालविवाह किती होत आहेत हे ही लक्षात येईल.\nमोबाईल वाईट नाही… परंतू वापर योग्य होणे गरजेचे आहे…\nसध्या YouTube वरचा शैक्षणिक किंवा प्रेरणादायी Video पाहताना सुद्धा Online Rummy किंवा वेगवेगळ्या जाहीरातींचा एवढा भडीमार असतो की त्यामुळे विद्यार्थी लवकरच विचलित होतात…\nया गोष्टींमध्ये एवढे गुंततात की ते Addicted होतात…\nपालकांनी पाल्यावर लक्ष देणे गरजेचे आहे…\n काल जी आम्हा लोकांत चर्चा झाली ती मन सुन्न करणारी होती.\nआपल्या वर परिस्थिती हावी होते की मनस्थिती…\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nएलईडी ब्लब: खरचं वीजेचं बिल कमी करतो का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/bs-sports/icc-t20-world-cup-2022-ind-vs-pak-babar-azam-reacts-to-his-battle-with-suryakumar-yadav-for-the-icc-no-1-ranking-ahead-of-ind-pak-t20-wc-game-1173783", "date_download": "2023-05-30T04:19:19Z", "digest": "sha1:3G7OQDTVULESL2SFZECB7H2TR7I64WDX", "length": 5712, "nlines": 76, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "IND vs PAK : बाबर विरूध्द सुर्यकुमार; T20 मध्ये नंबर १ कोण? बाबर आझम म्हणतो...", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > Sports > IND vs PAK : बाबर विरूध्द सुर्यकुमार; T20 मध्ये नंबर १ कोण\nIND vs PAK : बाबर विरूध्द सुर्यकुमार; T20 मध्ये नंबर १ कोण\nअवघ्या काही दिवसांवर T20 विश्वचषक स्पर्धा आली आहे. या स्पर्धेतील IND vs PAK या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मागील वर्षी UAE मध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तान ने भारताचा दारूण पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला भारत घेणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.\nपण या सामन्या मध्येही एक चुरशीची लढत सध्या रंगली आहे ती म्हणजे ICC च्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये बाबर आझम (Babar Azam) विरूध्द सुर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) भारताचा ३६० डिग्री खेळाडू म्हणुन ओळखला जाणारा सुर्यकुमार यादव हा सध्या तुफान फॉर्मात आहे. तसेच पाकिस्तानचा (Pakistan) खेळाडू बाबर आझम हा दुसरा विराट कोहली म्हणुन प्रसिध्द आहे. हे दोन्ही खेळाडू इतक्या फॉर्म मध्ये आहेत की सतत रँकिंगमध्ये (ICC Ranking) एकमेकांना वर खाली ढकलत आहे. त्यात आता विश्वचषकात (ICC T20 World Cup Australia) भारताचा सामना देखील पाकिस्तानविरूध्दच आहे.\nयाच पार्श्वभुमीवर बाबर आझम ने त्याच्या आणि सुर्यकुमार यादव मधील लढतीवर प्रतिक्रीया दिली आहे. क्राइस्टचर्च येथे बांग्लादेशला हरवल्यानंतर रँकिंग वरून सुरू असलेल्या स्पर्धेवर तो बोलला. बाबरने हे कबुल केलं की अव्वल स्थान हे बहुतेक फलंदाजांचं स्वप्नं असतं. रँकिंग्जमध्ये अव्वल येणं हे फलंदाजांसाठी प्रोत्साहित करणारं असतं. जे एका बुस्टर डोस सारखं काम करतं. ज्याचा अखेर संघाला देखील फायदा होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxmaharashtra.com/max-reports/she-is-also-vulnerable-inside-the-home-1197168", "date_download": "2023-05-30T04:44:48Z", "digest": "sha1:EARVU46G6PXGBLEAMFX7O4P3OQ2UDTRU", "length": 3485, "nlines": 75, "source_domain": "www.maxmaharashtra.com", "title": "Crime Story | 'ती' उंबऱ्याच्या आत देखील असुरक्षितच... | Beed Crime Story Girl will not safe in her own house Beed rural police", "raw_content": "\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nसीटीस्कॅन – सीझन १\nबाईचं आरोग्य – सीझन १\n‘भारतातलं राजकारण – सीझन १’\nबेस्ट ऑफ निखिल वागळे | Nikhil Wagle\nसहकाराचा चेक बाऊन्स – सीझन १\nअनलिमिटेड – सीझन १\nइतिहासाची बाराखडी – सीझन १\nHome > मॅक्स रिपोर्ट > Crime Story | 'ती' उंबऱ्याच्या आत देखील असुरक्षितच...\nCrime Story | 'ती' उंबऱ्याच्या आत देखील असुरक्षितच...\nबीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.\nबीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल १४० बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमधील बहुतांश आरोपी हे ओळखीचे, नात्यातीलच आहेत. घराबाहेर स्त्रिया असुरक्षित असल्याची चर्चा अनेकदा होते. पण स्त्रिया उंबऱ्याच्या आत तरी सुरक्षित आहेत का पहा हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/06/mumbai_41.html", "date_download": "2023-05-30T05:06:54Z", "digest": "sha1:JKRRTSIUTXDNTYRWKPA3J5LJQJ7APCA4", "length": 4155, "nlines": 102, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); नाशिक : दूधभेसळ प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nनाशिक : दूधभेसळ प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश\nमुंबई ( २५ जून २०१९ ) : वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या दूध भेसळ संदर्भातील वृत���ताची अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दखल घेतली असून या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागाचे प्रधान सचिव व आयुक्त यांना देण्यात आले आहेत.\nदूधासारख्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित खाद्य पदार्थात भेसळ होणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना मंत्री रावल यांनी दिल्या आहेत.\nनाशिक येथील सिडको भागात राहणाऱ्या नागरिकांना दुधात प्लास्टिकसदृश पदार्थ असल्याचे आढळले. त्यांनी ही बाब स्थानिक माध्यमांच्या लक्षात आणून दिली. याबाबतची बातमी वृत्तवाहिन्यांनी प्रसारीत केली होती. रावल यांनी या वृत्ताची दखल घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8/?filter_by=popular", "date_download": "2023-05-30T04:38:25Z", "digest": "sha1:HEFDPXFKJEUD6FLQTX24BIVCPSTD5H4A", "length": 9322, "nlines": 127, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "अभिवाचन | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nराजवाडे यांनी ‘भाषांतर’ मासिकाचा पहिला अंक जानेवारी १८९४ मध्ये प्रसिद्ध केला. राष्ट्राचा स्वाभिमान वाढीस लावण्यासाठी व जगातील निरनिराळे विचारप्रवाह देशबांधवांना सांगण्याच्या हेतूने उत्तमोत्तम, विचारप्रवर्तक...\nमराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश… डेडली कॉकटेल\nअरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची...\nद.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)\nममता क्षेमकल्याणी - January 17, 2020 0\nद.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक...\nमाझे चिंतन – ग.प्र. प्रधान\nमानवी जीवनात सुख आणि दुःख हे प्रकाश व छायेसारखे असते. सुख मिळाले, की मनुष्याला जीवन प्रकाशमान झाल्यासारखे वाटते. त्या उलट, दुःख भोगण्यास लागले, की...\nगाथासप्तशती : शतकारंभातील महाराष्ट्राची लोकगाथा \n‘गाथासप्तशती’ म्हणजेच ‘गाथासत्तसई’ हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील आद्य काव्यग्रंथ तो इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झाला. तो महत्त्वाचा प्रमाणग्रंथ आहे. त्यामुळे दोन हजार वर्षांपूर्वीच्या...\nसाहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरण\nफादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर...\nनव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)\nडोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2023-05-30T05:30:34Z", "digest": "sha1:7QMZSUPPF2TNHNJHWFKHQQQTZQ7HQN6Y", "length": 12949, "nlines": 127, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमहाराष्ट्र राज्य स्थापना दिन यावर्षी साजरा होऊ शकला नाही. उपचार म्हणून झेंडावंदनासारखे कार्यक्रम झाले. खरे तर, या वर्षी महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठ वर्षे झाली. सर्व लोक लॉकडाऊनमुळे घरातच बंदिस्त आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर यांचा उपयोग वाढला आहे. काही संस्थानी त्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात काही उपक्रम नव्याने सुरू केले.\nएका नटसम्राटाला भेटण्याचा योग आला. खराखुरा जिवंत, हाडामांसाचा, नाटकातले पात्र नसलेला नटसम्राट तमाशाचा राजा शब्बीरभाई मणियार. शब्बीर यांचा जन्म सिन्नर तालुक्याच्या शहा गावात गरीब कुटुंबात झाला. शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले. घरची परिस्थिती बेताची.\nकिरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांच्या 'शनिखालची चिंच' या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ई-साहित्य प्रतिष्ठानने त्यांचे त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले...\nतळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे.\nदोनशे वर्षांपूर्वीचा अमेरिकन हेन्री डेव्हिड थोरो, शंभर वर्षांपूर्वीच्या दुर्गा भागवत आणि आजचा प्रल्हाद जाधव यांच्यात नाते काय आहे थोरो हा जगद्विख्यात विचारवंत व ललित लेखक आहे. त्याने जगभर अनेक थोरामोठ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग, टॉलस्टॉय इत्यादींचा समावेश होतो. त्याने सविनय कायदेभंगाचे तत्त्व प्रथम मांडले.\n'ग्रंथाली'मधून निर्माण झालेल्या आमच्या विशाल स्नेही मंडळात जयंत खेर हा वेगळा होता. तो स्टेट बँकेत उच्चाधिकारी होता. ती नोकरी सोडून तो खाजगी कंपनीत गेला. त्याचे वागणे-बोलणे शिस्तशीर, नेमस्त, तरी आग्रही असे.\nआचरे गावातील रामनवमी उत्सवात, पु.ल.देशपांडे आणि त्यांच्या महाराष्ट्रातील ख्यातकीर्त सत्तर कलावंतांचा चाळीस वर्षांपूर्वी, 1975ला आचरेवासीयांना जो सुखद सहवास लाभला तो आम्ही समस्त आचरेवासीय आजन्म विसरू शकत नाही. ‘कलासक्त हे गुणीजन मंडित पुण्यग्राम आचरे’ ही\nगुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)\nआर्या आशुतोष जोशी - March 25, 2020 0\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.\nसाहित्य संमेलन – उस्मानाबादने धडा शिकवला\nसाहित्य संमे���नाच्या संयोजनाचा सुवर्णमध्य गाठण्याची जरूरी आहे असा निष्कर्ष चर्चेअखेरीस निघाला. चर्चा उस्मानाबादमधील संमेलनानिमित्ताने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ व ‘ग्रंथाली’ यांनी योजली होती. मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष, लेखक उषा तांबे आणि कवी-लेखक-पत्रकार विजय चोरमारे हे चर्चेच्या केंद्रस्थानी होते.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.recetin.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97.html", "date_download": "2023-05-30T04:39:46Z", "digest": "sha1:RKNXVKYVINGX6EKMTHIZOBCRCWPYID7R", "length": 18512, "nlines": 198, "source_domain": "www.recetin.com", "title": "आयसींग, आपल्या केक्ससाठी एक विलासी पांढरा लेप | कृती", "raw_content": "\nसुझाना गोडॉय | | वर अपडेट केले 14/04/2023 18:15 | मुलांसाठी मेनू, मुलांसाठी मिष्टान्न\nकाही पोस्ट्स आधी आम्ही याबद्दल बोललो होतो याचा फायदा घेऊन नैसर्गिक गोडवे आम्हाला बाजारात मिळू शकेल, आम्ही एक सोपी रेसिपी बनवणार आहोत जी पेस्ट्री उत्पादनांना सजवण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याबद्दल चकाकी, याला एक प्रकारचा रॉयल किंवा इम्पीरियल आयसिंग देखील म्हणतात साखर आणि अंडी पंचासह बनवलेला पांढरा सॉस जो एकदा कोरडा स्फटिकासहित होतो आणि केकला कुरकुरीत स्पर्श देतो ज्यावर तो टाकला गेला आहे.\nती टिपिकलमध्ये पहाण्यासाठी आमच्याकडे झलक उमटेल जिंजरब्रेड कुकीज, मध्ये अल्काझर केक्स आणि काही प्रकारांमध्ये डोनट्स आणि मफिन. मूळ स्पर्श म्हणून, आम्ही अधिक मनोरंजक परिणाम मिळविण्यासाठी रंगीत किंवा ग्लेझमध्ये किसलेले सारखे रंग घालू शकतो.\nया ख्रिसमसच्या वेळी आमच्यासाठी पेस्ट्रीच्या लाटचा फायदा घ्या आणि आपल्या काही उत्कृष्ट नमुना या प्रतिष्ठित रॉयल आयसींगसह सजवा.\n1 ग्लेझ तयार करणे\n2 रंगीत फ्रॉस्टिंग कसे करावे\nआपल्या केक्ससाठी आयसिंग, विलासी पांढरा लेप\nया सोप्या आणि द्रुत रेसिपीसह पांढरे किंवा रंगाचे आयसिंग कसे बनवायचे हे आम्ही आपल्याला शिकवितो परंतु यामुळे आपल्या मिष्टान्न आणि केक्सला पूर्णपणे भिन्न स्पर्श मिळेल.\nआईसिंग साखर 300 ग्रॅम\n1 चमचे लिंबाचा रस\nएका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग फेस येईपर्यंत फेटून घ्या. नंतर, नेहमी मारणे, आम्ही खूप जाड क्रीम होईपर्यंत आइसिंग शुगर घालतो.\nमग, नेहमी मारत असताना, आम्ही लिंबाचा रस घालतो आणि जर आम्हाला दिसले की मलई थोडी हलकी करणे आवश्यक आहे, तर आम्ही काही चमचे उकळत्या पाण्यात घालतो, जोपर्यंत आमच्याकडे सहज पसरू शकणारी क्रीम मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते थोडेसे जोडतो.\nमग आम्ही केक किंवा जे काही आम्ही फ्रॉस्टिंगने केले आहे ते आंघोळ करतो आणि ते कडक होईपर्यंत कोरडे होऊ देतो.\nम्हणून आमच्याकडे आमच्या ग्लेझ तयार असेल जो आम्ही मफिन किंवा कपकेक्समध्ये वापरू शकतो. याव्यतिरिक्त, आपण या समाप्तसह आपल्या सर्वोत्तम भरलेल्या केक्सची सजावट पूर्ण करू शकता. परंतु हे सर्व नाही, कारण ग्लेझमध्ये सर्वात मूळ डोनट्स आणि कुकीज तसेच होममेड मफिन किंवा क्रोसंट्स देखील समाविष्ट असतील. होय, हे या मिष्टान्न प्रत्येकास अनुकूल करते, आपल्याला फक्त त्याचा पोत विचारात घ्यावा लागेल. काहींसाठी ते अधिक किंवा कमी घन आणि सुसंगत असू शकते. म्हणून डोनट्स किंवा मफिनसाठी द्रव आणि चमकदार असणे नेहमीच चांगले.\nउर्वरित, आपण दाट सुसंगतता निवडू शकता. मी हे कसे नियंत्रित करू फक्त कमी किंवा कमी साखर सह.\nरंगीत फ्रॉस्टिंग कसे करावे\nआईसिंग साखर 220 ग्रॅम\nआम्ही साखर एका कंटेनरमध्ये ठेवली आणि थोडे हलवा. आम्ही दोन चमचे दूध घालू आणि दोन्ही घटक एकत्रित होईपर्यंत बीट घाला. आता आपण लिंबाचा रस घाला. आम्ही शोधत आहोत तोपर्यंत आपण हे थोडेसे करणे चांगले आहे. शेवटी, आम्ही 4 थेंब जोडतो आम्ही निवडलेल्या फूड कलरिंग. आम्ही सर्वकाही व्यवस्थित मिसळतो आणि आमच्याकडे रंगीत ग्लेझ तयार आहे. लक्षात ठेवा जर आपल्याला अधिक द्रव पोत पाहिजे असेल तर आपल्याला आणखी थोडे दूध घालावे लागेल. दुसरीकडे जर आपण त्यास थोडे अधिक जास्तीत जास्त प्राधान्य दिले असेल तर आपल्याला आणखी साखर घालावी लागेल.\nएक उत्कृष्ट म्हणून फळ, रस सह चकाकी\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: रीसेटिन » पाककृती » मुलांसाठी मिष्टान्न » साखर फ्रॉस्टिंग रेसिपी\n18 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमाझ्या ईमेलमध्ये पाककृती प्राप्त करा\nAndrea ला प्रत्युत्तर द्या\nव्हिवियाना टॉरेस प्लेसहोल्डर प्रतिमा म्हणाले\n हे विसरू नका की फ्रॉस्टिंग उत्कृष्ट खाद्य पेस्ट्री गोंद बनवते.\nव्हिवियाना टॉरेस यांना प्रत्युत्तर द्या\nअल्बर्टो रुबिओला प्रत्युत्तर द्या\nहे भयानक आहे, ते पूर्ण झाले नाही, ते सर्व द्रव होते> :(\nनमस्कार . ग्लेझी रेसिपीमध्ये भाज्यांचा रंग घालू शकतो ..\nयरमा प्रेसिल्लाला प्रत्युत्तर द्या\nछान, खाद्य रंग एकतर पावडर किंवा द्रव\nअल्बर्टो रुबिओला प्रत्युत्तर द्या\nआईसिंग साखर म्हणजे काय ती सामान्य साखर आहे का \nNaना कार्पला प्रत्युत्तर द्या\nती साखर आहे. आपल्याकडे ग्राइंडर, मॉन्सर किंवा फूड प्रोसेसर असल्यास आपण ते स्वतः घरी बनवू शकता\nअल्बर्टो रुबिओला प्रत्युत्तर द्या\nझांबब्रानो आर., स्टेफनी एच. म्हणाले\nतसेच त्याच्या प्रतिष्ठित ट्रेडमार्कसाठी पावडर साखर किंवा नेवाझुकर म्हणतात\nझांबब्रानो आर यांना प्रत्युत्तर द्या, स्टेफनी एच.\nमी ही कृती बनवू शकतो. लिंबूशिवाय किंवा काहीतरी पुनर्स्थित करा\nमोनिका एचला प्रत्युत्तर द्या\nशिजवलेले अंडी खाणे सुरक्षित आहे क��\nसमजा अंड्याचा पांढरा तुंबडा तुम्हाला मिळणार नाही, 300 ग्रॅम साखरेसह दोन दयनीय गोरे आहेत… .. मला असं वाटत नाही….\nनमस्कार चांगले आणि कृतीचा सराव करा, मला साखर सह बनविलेले ग्लेझ बनविणे शिकायचे आहे कारमेल पर्यंत\nVero ला प्रत्युत्तर द्या\nहे स्वयंपाकघरचे एक भांडे आहे जे इतर गोष्टींबरोबरच अंडी पंचा एकत्र करण्यासाठी वापरला जातो. आपण कोणत्याही स्वयंपाकघरातील स्टोअरमध्ये शोधू शकता.\nAscen Jimenez ला प्रत्युत्तर द्या\nसंत्राच्या रसाने लिंबाची जागा घेता येते \nआपल्याला ग्लेझेट शिजवावे लागेल किंवा ते सेट होईपर्यंत ते कच्चे सोडले जाईल\nहॅलो, कारण माझी ग्लेश घट्ट आहे, म्हणजे साखर विरघळत नाही आणि मी आयसिंग शुगर (100 ग्रॅम), 5 चमचे गरम पाणी वापरुन तुला ग्लेझ येईपर्यंत बीट केले, परंतु पोत साखर आहे.\nमी त्यात सुधारणा कशी करू\nमेरी सनीला प्रत्युत्तर द्या\n10 रोझकन डी रेज रेसिपी जे आपण चुकवू शकत नाही\nआपल्या ईमेल मध्ये पाककृती\nआपल्या ईमेलमधील सर्व पाककृती\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/latur/fital-medicine-center-will-be-helpful-for-health-190129/", "date_download": "2023-05-30T03:35:12Z", "digest": "sha1:VOZH5PT3J2USTYOIOOWY6PUODDLE74T6", "length": 17396, "nlines": 136, "source_domain": "dainikekmat.com", "title": "फिटल मेडिसीन सेंटर आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल", "raw_content": "\nHomeलातूरफिटल मेडिसीन सेंटर आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल\nफिटल मेडिसीन सेंटर आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल\nवैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या लातूरात या अद्यावत लातूर फिटल मेडिसीन सेंटरची भर पडली असून परिसरातील गरजू रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी ते उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख व्यक्त केला.\nडॉ. पद्मावती बियाणी-तोष्णीवाल व डॉ. प्रमोद तोष्णीवाल यांच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या लातूर शहरातील मित्रनगर येथील फिटल मेडीसीन सेंटरचा शुभारंभ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. २७ मार्च रोजी करण्यात आले, यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी लातूर मेडिसिन सेंटरची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदा��� विक्रम काळे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, मुंबईच्या डॉ. वंदना बन्सल, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. मेघना गुगळे, सुरेश पाटील, राजयोग संस्थेच्या नंदा बहेन, रमेश राठी, डी. एन. भुतडा, माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, प्रकाश कासट, महादेव मुळे, संजय बोरा, अ‍ॅड. आशिष बाजपाई, अ‍ॅड. संजय पांडे, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्राचार्य एस.पी.गायकवाड, प्राचार्य डॉ. श्रीराम साळुंके, प्राचार्य डॉ. पवार राजाराम, जगन्नाथ पाटील, अजिंक्य सोनवणे, गणेश देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, बियाणी व तोष्णीवाल कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होते.\nयावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख म्हणाले, राजकीय मतभेद असले तरी विकास प्रक्रियेत लातूरमधील सर्वांची एकजूट असते हे या शहराचे आणि जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, या वैशिष्ट्याची भविष्यातही जपणूक करुन येथील सर्वांगीण प्रगतीचा वेग कायम वाढता ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. बियाणी-तोष्णीवाल परिवाराने पुढाकार घेऊन लातूर शहरात वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधुनिक व्यवस्था येथील नागरिकांसाठी उभी केली. एक नाविन्यपूर्ण विज्ञान आपल्यासमोर मांडण्यात आले, विज्ञान किती पुढे गेले आहे हे यातून आपणाला लक्षात येते. लोकनेते विलासराव देशमुख सोबतचा त्यांचा स्नेह आपण अनुभवला आहे लातूर या नावाच्या घरातील आपण सदस्य आहोत लातूरने आपल्या सर्वांना जोडलेले आहे. कौटुंबिक नाती जपण्याचे काम प्रत्येकाने केले, लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नाव दिले, त्यासाठी या महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांचा नाव देण्याचा ठराव घेतला होता.\nलातूर फिटल मेडिसिन सेंटर या केंद्रामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नवं तंत्र लातूरला आले, यातून सशक्त लातूर, सशक्त मराठवाडा, सशक्त महाराष्ट्र होईल या शास्त्रातून गर्भामध्ये असताना बाळाला ट्युमरपर्यंतचे निदान करुन त्यावर शस्त्रक्रिया करता येतात, राज्य शासनाने अशी केंद्र राज्यात विकसित केली पाहिजेत, प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशी केंद्र व्हावीत, अशा केंद्रामुळे दिव्यांगत्वावर वेळीच उपचार करता येईल. लातूर व परिसराच्या नागरिकांची गरज या केंद्रामुळे पूर्ण होईल वैद्यकीय क्षेत्रात सध्या खूप विकास होतोय लातूरमध्ये दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत असे सांगून त्यांनी लातूर शहरात लातूर फिटल मेडिसिन सेंटर उभारल्याबद्दल बियाणी-तोष्णीवाल कुटुंबियांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पद्मावती बियाणी-तोष्णीवाल यांनी करुन लातूर फिटल मेडिसिन सेंटरची सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार विक्रम काळे, डॉ. वंदना बन्सल, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, राजयोग केंद्राच्या नंदाबेहन, डॉ. मेघना गुगळे, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. सुरेश पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघा पंडित यांनी केले, तर शेवटी आभार डॉ. प्रमोद तोष्णीवाल यांनी मानले.\nजगन्नाथ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट\nमाजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केदारनाथ शैक्षणिक संस्था लातूरचे अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ते जगन्नाथ पाटील यांच्या मित्रनगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, डॉ. डी. एन. चिंते, देविदास काळे, अशोक गोविंदपुरकर, संभाजी सूळ, पत्रकार अरुण समुद्रे, गणेश एस. आर. देशमुख, प्रदीपसिंह गंगणे आदी सह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.\nमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे सकल बौद्ध समाजाने मानले आभार\nश्रीराम नवमी निमित्त आवर्तनची प्रात:कालीन विशेष संगीत सभा\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्���ा\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nदुर्मिळ, अति दुर्मिळ वृक्षांच्या एक लाख बिया संकलित\nजुगार अड्डयावर छापा; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त\nपुरस्काराबद्दल अधिका-यांचा ‘आयएमए’तर्फे सत्कार\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.lianchengpumps.com/mr/", "date_download": "2023-05-30T04:57:34Z", "digest": "sha1:VUPHAPWWBK4VNLUUBVA4C25TL6HFAL5N", "length": 7376, "nlines": 206, "source_domain": "www.lianchengpumps.com", "title": "इलेक्ट्रिक वॉटर पंप, सेंट्रीफ्यूगल पंप, सबमर्सिबल पंप - लियानचेंग", "raw_content": "\nथेट जल वाहतूक पंप\nऔद्योगिक आणि खाण पंप\nपूर्ण पाणी पुरवठा उपकरणे\nAPI मालिका पेट्रोलियम रासायनिक पंप\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनं.129 झिनोंग रोड, तायकांग हाय-टेक पार्क, चेंग्‍यांग टाउन, ताइकांग, जिआंगसू\nक्विंज व्हिलेज, झिंझाईझी स्ट्रीट, गंजिंगझी, डॅलियन, लिओनिंग\nशांघाय लिआनचेंग (ग्रुप) कं, लि. हा देशांतर्गत सुप्रसिद्ध मोठा समूह उपक्रम आहे आणि त्याच्या बहु-कार्यांमध्ये पंप, झडप आणि द्रव वाहतूक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली आणि पर्यावरण संरक्षण उपकरणांचे संशोधन आणि उत्पादन समाविष्ट आहे.आमची उत्पादने महानगरपालिकेची कामे, जलसंधारण, वास्तुकला, अग्निशमन, विद्युत उर्जा, पर्यावरण संरक्षण, पेट्रोलियम, रासायनिक उद्योग, खाणकाम आणि औषध या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली गेली आहेत.\nसबमर्सिबल अक्षीय प्रवाह आणि मिश्रित प्रव���ह\nअनुलंब अक्षीय (मिश्र) प्रवाह पंप\nउच्च कार्यक्षमता दुहेरी सक्शन सेंट्रीफ्यूगल पंप\nबॉयलर पाणी पुरवठा पंप\nक्षैतिज स्प्लिट फायर-फाइटिंग पंप\nमल्टी-स्टेज पाइपलाइन सेंट्रीफ्यूगल पंप\nनवीन प्रकारचा सिंगल-स्टेज सेंट्रीफ्यूगल पंप\nक्षैतिज सिंगल-स्टेज सेंट्रीफ्यूगल पंप\nसिंगल-स्टेज वर्टिकल सेंट्रीफ्यूगल पंप\nस्टेनलेस स्टील वर्टिकल मल्टी-स्टेज पंप\nबीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे...\nबीजिंग ऑलिम्पिक पार्क आहे जेथे 2008 ब...\nबीजिंग नॅशनल स्टेडियम - पक्ष्यांचे घरटे\nप्रेमाने बर्ड्स नेस म्हणून ओळखले जाणारे...\nलिआनचेंग ग्रुप इटेलफला जगातील एक अव्वल फ्लुइड ट्रीटमेंट एंटरप्राइझ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद कायम राखण्यासाठी अशा संकल्पनेचे अनुसरण करत आहे.\nआमच्या पत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2019 : सर्व हक्क राखीव. , , , , ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/07/mumbai_82.html", "date_download": "2023-05-30T05:16:42Z", "digest": "sha1:NW43VJD6U7NSQQPVMQMW2UMSTNHPX47F", "length": 5484, "nlines": 104, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); मंडाळा कुर्ला स्क्रॅप परिसरातील बेकायदा रसायन उद्योगावर कारवाई - रामदास कदम | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमंडाळा कुर्ला स्क्रॅप परिसरातील बेकायदा रसायन उद्योगावर कारवाई - रामदास कदम\nमुंबई ( १ जुलै २०१९ ) : मंडाळा कुर्ला स्क्रॅप परिसरातील भंगार कारखान्यावर टाकलेल्या छाप्यादरम्यान रसायनांचे सुमारे 1 हजार पिंप आढळून आले असून बेकायदेशीर पिंपांची साठवणूक आणि साबण कारखाना चालविल्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली.\nमानखुर्द मंडाळा (मुंबई) परिसरात वाशी खाडीच्या नाल्यात बेकायदा रसायनमिश्रित तेल सोडण्यात येत असल्याच्या अनुषंगाने सदस्य अबू आजमी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.\nकदम पुढे म्हणाले, या ठिकाणी असलेल्या स्क्रॅप उद्योगाच्या जागेचा भाडेकराराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यावर संबंध���त व्यावसायिक न्यायालयात गेले असून न्यायालयाने या प्रकरणात 1 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मुदतीमध्ये निर्णय घेण्यात येईल. या जागेव्यतिरिक्त व्यावसायिकाने अनधिकृतरित्या ताब्यात घेतलेली जागा शासन वॉल कंपाऊंड टाकून ताब्यात घेईल. बेकायदेशीररित्या कांदळवनात भराव टाकल्याचेही या परिसरात आढळून आले असून मँग्रोव्हज सेलच्या माध्यमातून त्याविरुद्ध कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nया चर्चेत सदस्य नसीम खान यांनीही सहभाग घेतला.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2015/11/blog-post_18.html", "date_download": "2023-05-30T04:36:17Z", "digest": "sha1:Q5KJYR4QZOVBSAZ5IES4SKYWECV7L57D", "length": 6592, "nlines": 109, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: कोट येथे गुरुवारी राणी लक्ष्मीबाई जयंती", "raw_content": "\nकोट येथे गुरुवारी राणी लक्ष्मीबाई जयंती\nलांजा : सन १८५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची १८१ वी जयंती येत्या गुरुवारी (ता. १९ नोव्हेंबर) कोट येथे विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे. झाशीच्या राणीचे माहेर आणि सासर लांजा तालुक्यातच कोलधे आणि कोट येथे असून तेथील ग्रामस्थांनी राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत राणीची जयंती साजरी केली जाणार आहे. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या समारंभात सकाळी कोट येथे स्मारक उभारण्याबाबत तसेच राणीविषयीच्या आठवणी, वस्तूंचे जतन करण्याबाबत निमंत्रितांचे चर्चासत्र होणार आहे. दुपारच्या सत्रात इतिहास आणि क्रांतिकारकांविषयीचे गाढे अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.\nअधिक माहितीसाठी ९४२२७३४३६६, ८९७५४०९०५४, ९२७०९८५२०० किंवा ९२७०९६३५७४ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरीकरांनी उद्योगांना सहकार्य करायला हवे\nराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत १२ खेळाडू आघाडीवर\nअण्णा शिरगावकरांचे कार्य समाजाला दिशा ��ेणारे\nझाशीच्या राणीचा इतिहास तरुणांच्या मनावर ठसवायला हवा\nराणी लक्ष्मीबाईच्या स्मारकासाठी ग्रामस्थांनीच पुढा...\nकोट येथे गुरुवारी राणी लक्ष्मीबाई जयंती\nअण्णा शिरगावकर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार\nखल्वायनच्या मासिक संगीत सभेत अभिषेक तेलंग यांचे गायन\nकोकण मराठी साहित्य परिषदेचे १५ वाङ्मयीन पुरस्कार ज...\nसच्चिदानंद शेवडे उलगडणार राणी लक्ष्मीबाईचा इतिहास\nखल्वायनची दिवाळी पाडवा मैफल कल्याणी पांडे रंगविणार\nरत्नागिरी नगर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शन सुरू\nमूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या...\n`खल्वायन`तर्फे रत्नागिरीत संगीत नाट्य प्रशिक्षण का...\nरत्नागिरीत २८-२९ नोव्हेंबरला राष्ट्रीय खुली जलद बु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.adda247.com/mr/jobs/current-affairs-daily-quiz-in-marathi-31-january-2022/", "date_download": "2023-05-30T04:31:58Z", "digest": "sha1:IZKGV3R4ZYB2IRKS4IOX4ENSAP7PZAID", "length": 23753, "nlines": 335, "source_domain": "www.adda247.com", "title": "\",2===Vt.childNodes.length),k.parseHTML=function(e,t,n){return\"string\"!=typeof e?[]:(\"boolean\"==typeof t&&(n=t,t=!1),t||(y.createHTMLDocument?((r=(t=E.implementation.createHTMLDocument(\"\")).createElement(\"base\")).href=E.location.href,t.head.appendChild(r)):t=E),o=!n&&[],(i=D.exec(e))?[t.createElement(i[1])]:(i=we([e],t,o),o&&o.length&&k(o).remove(),k.merge([],i.childNodes)));var r,i,o},k.fn.load=function(e,t,n){var r,i,o,a=this,s=e.indexOf(\" \");return-1\").append(k.parseHTML(e)).find(r):e)}).always(n&&function(e,t){a.each(function(){n.apply(this,o||[e.responseText,t,e])})}),this},k.each([\"ajaxStart\",\"ajaxStop\",\"ajaxComplete\",\"ajaxError\",\"ajaxSuccess\",\"ajaxSend\"],function(e,t){k.fn[t]=function(e){return this.on(t,e)}}),k.expr.pseudos.animated=function(t){return k.grep(k.timers,function(e){return t===e.elem}).length},k.offset={setOffset:function(e,t,n){var r,i,o,a,s,u,l=k.css(e,\"position\"),c=k(e),f={};\"static\"===l&&(e.style.position=\"relative\"),s=c.offset(),o=k.css(e,\"top\"),u=k.css(e,\"left\"),(\"absolute\"===l||\"fixed\"===l)&&-1<(o+u).indexOf(\"auto\")?(a=(r=c.position()).top,i=r.left):(a=parseFloat(o)||0,i=parseFloat(u)||0),m(t)&&(t=t.call(e,n,k.extend({},s))),null!=t.top&&(f.top=t.top-s.top+a),null!=t.left&&(f.left=t.left-s.left+i),\"using\"in t?t.using.call(e,f):c.css(f)}},k.fn.extend({offset:function(t){if(arguments.length)return void 0===t?this:this.each(function(e){k.offset.setOffset(this,t,e)});var e,n,r=this[0];return r?r.getClientRects().length?(e=r.getBoundingClientRect(),n=r.ownerDocument.defaultView,{top:e.top+n.pageYOffset,left:e.left+n.pageXOffset}):{top:0,left:0}:void 0},position:function(){if(this[0]){var e,t,n,r=this[0],i={top:0,left:0};if(\"fixed\"===k.css(r,\"position\"))t=r.getBoundingClientRect();else{t=this.offset(),n=r.ownerDocument,e=r.offsetParent||n.documentElement;while(e&&(e===n.body||e===n.documentElement)&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.parentNode;e&&e!==r&&1===e.nodeType&&((i=k(e).offset()).top+=k.css(e,\"borderTopWidth\",!0),i.left+=k.css(e,\"borderLeftWidth\",!0))}return{top:t.top-i.top-k.css(r,\"marginTop\",!0),left:t.left-i.left-k.css(r,\"marginLeft\",!0)}}},offsetParent:function(){return this.map(function(){var e=this.offsetParent;while(e&&\"static\"===k.css(e,\"position\"))e=e.offsetParent;return e||ie})}}),k.each({scrollLeft:\"pageXOffset\",scrollTop:\"pageYOffset\"},function(t,i){var o=\"pageYOffset\"===i;k.fn[t]=function(e){return _(this,function(e,t,n){var r;if(x(e)?r=e:9===e.nodeType&&(r=e.defaultView),void 0===n)return r?r[i]:e[t];r?r.scrollTo(o?r.pageXOffset:n,o?n:r.pageYOffset):e[t]=n},t,e,arguments.length)}}),k.each([\"top\",\"left\"],function(e,n){k.cssHooks[n]=ze(y.pixelPosition,function(e,t){if(t)return t=_e(e,n),$e.test(t)?k(e).position()[n]+\"px\":t})}),k.each({Height:\"height\",Width:\"width\"},function(a,s){k.each({padding:\"inner\"+a,content:s,\"\":\"outer\"+a},function(r,o){k.fn[o]=function(e,t){var n=arguments.length&&(r||\"boolean\"!=typeof e),i=r||(!0===e||!0===t?\"margin\":\"border\");return _(this,function(e,t,n){var r;return x(e)?0===o.indexOf(\"outer\")?e[\"inner\"+a]:e.document.documentElement[\"client\"+a]:9===e.nodeType?(r=e.documentElement,Math.max(e.body[\"scroll\"+a],r[\"scroll\"+a],e.body[\"offset\"+a],r[\"offset\"+a],r[\"client\"+a])):void 0===n?k.css(e,t,i):k.style(e,t,n,i)},s,n?e:void 0,n)}})}),k.each(\"blur focus focusin focusout resize scroll click dblclick mousedown mouseup mousemove mouseover mouseout mouseenter mouseleave change select submit keydown keypress keyup contextmenu\".split(\" \"),function(e,n){k.fn[n]=function(e,t){return 0 Current Affairs Daily Quiz In Marathi : 31 January 2022- For MPSC And Other Competitive Exams", "raw_content": "\nदरवर्षी सादर करण्यात आलेल्या विशाल अभ्यासक्रम आणि नवीन प्रश्नसंचांमुळे प्रत्येक विषयाचा पुरेपूर सराव करणे कठीण होते. Current Affairs Daily Quiz पुनरावृत्तीची प्रक्रिया जलद करतात आणि आपल्याला नियमितपणे अभ्यासात शक्य नसलेल्या प्रश्नांच्या सहाय्याने तो पूर्ण मुद्दा अभ्यासात घेण्यास मदत होते. Current Affairs Daily Quiz चा सराव केल्यास आपला वेळ वाचतो, आपल्याकडे मॉक टेस्टमध्ये समर्पित करण्यासाठी एक किंवा दोन तास नसल्यास आपण Current Affairs Daily Quiz In Marathi चा प्रयत्न करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण या Daily Quiz कधीही घेऊ शकता; आपल्याला फक्त 10-12 मिनिटे वाचण्याची आवश्यकता आहे. Current Affairs Daily Quiz In Marathi ने केवळ आपला वेळच वाचवत नाही तर हे आपले सामर्थ्य आणि दुर्बलता दोन्ही प्रतिबिंबित करते.\nसर्व विषय आणि विविध परीक्षांच्या विशिष्ट Daily Quiz in Marathi चा प्रयत्न केला तर आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात जसे की MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB इ. त्यानुसार दररोज तुम्ही Current Affairs Daily Quiz In Marathi बघू शकता. परीक्षेसाठी तयारी वाढविण्यासाठी Current Affairs Daily Quiz In Marathi हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. हे आपला वेग वाढवते आणि फक्त काही आठवड्यांत आपणास आपले गुण आणि क्रमवारीत मोठा फरक दिसेल. Current Affairs Daily Quiz In Marathi आपली तयारी वर्धित करते. तर चला आजची Quiz पाहुयात.\nQ1. भारत सरकारचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे\n(a) व्ही के रामास्वामी\n(b) व्ही अनंत नागेश्वरन\nQ2. भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे\nQ3. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये एकूण जागतिक सोन्याची मागणी किती नोंदवली गेली\nQ4. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच लॉन्च केलेल्या भारतीय संसदेच्या अधिकृत मोबाइल अॅपचे नाव काय आहे\n(a) डिजिटल संसद अॅप\n(b) डिजिटल हाऊस अॅप\n(c) डिजिटल आहार अॅप\n(d) डिजिटल संसद अॅप\n(e) डिजिटल लोकशाही अॅप\nQ5. जगातील सर्वात मोठ्या कालव्याचे लॉक अलीकडेच कोणत्या देशात अनावरण करण्यात आले\nQ6. भारताच���या डिजिटल इकोसिस्टमच्या वाढीला गती देण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या टेक कंपनीने भारती एअरटेलसोबत भागीदारी केली आहे\nQ7. सक्रिय UPI आयडी असलेल्या भारतीय ग्राहकांना रीअल-टाइम, आंतरराष्ट्रीय पेमेंट प्राप्त करण्यासाठी सक्षम करण्यासाठी NPCI सोबत कोणत्या संस्थेने भागीदारी केली आहे\nQ8. भारत-मध्य आशिया शिखर परिषद 2022 भारत आणि मध्य आशियाई देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या कोणत्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती\nQ10. गोपनीयतेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने दरवर्षी _______________ रोजी डेटा गोपनीयता दिवस साजरा केला जातो.\n स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळण्यासाठी सर्व प्रश्नांचा अभ्यास चांगला केला पाहिजे. Daily Quiz in Marathi हे आपले बळकट क्षेत्र बाहेर आणते आणि त्याकडे लक्ष वेधते जेथे काही लक्ष देणे आवश्यक आहे. Daily Quiz in Marathi चा नियमितपणे प्रयत्न करून, नियमितपणे आपल्या तयारीच्या पातळीचे विश्लेषण करीत आहात. कारण आपल्यासह इतर हजारो इच्छुक रोज त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी या क्विझचा प्रयत्न करतात.\nDaily Quiz in Marathi चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रश्नमंजुषामध्ये विचारलेले तपशीलवार विषयवार प्रश्न तपासू शकता. हे आपणास आपल्या कमकुवत आणि सशक्त क्षेत्राचे विश्लेषण करण्यास मदत करते, नंतर आपण आपल्या कमकुवत भागावर कार्य करू शकता आणि अधिक गुण मिळविण्यासाठी क्विझवर पुन्हा प्रयत्न करू शकता. तसेच तुम्ही Daily Quiz in Marathi आमच्या Adda247-मराठी App वर सुद्धा प्रयत्न करू शकता. तेथे तुम्ही तुमची Daily Quiz, Quiz ला दिलेल्या वेळेनुसार देऊ शकता.\nAns:Adda247, Marathi हे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विषयांचे दैनिक\nAns: मराठीतील दैनिक क्विझ च्या माध्यमातून परीक्षार्थी अचूक सराव करू शकतात. जो त्यांना परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यास मदत करेल.\nAns: होय, दैनिक क्विझ हि Adda247, Marathi च्या तज्ज्ञ शिक्षकांकडून बनवली जातात व ती आयोगाच्या परीक्षापद्धतीनुसारच असतात.\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023\nज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023\nदैनिक चालू घडामोडी: 28 आणि 29 मे 2023\nSSC CHSL सामान्य ज्ञानाचे दैनिक क्विझ : 29 मे 2023\nकृषी व वन विभाग परीक्षेसाठी अंकगणिताचे दैनिक क्विझ: 29 मे 2023\nसाप्ताहिक चालू घडामोडी, 21 मे 23 – 27 मे 23, pdf डाउनलोड करा\nMPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा उत्तरतालिका 2023 जाहीर, अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.infortune-mr.com/ProductDetail/F01182163-QCCP501Q2R1B1GV001T.html", "date_download": "2023-05-30T05:31:45Z", "digest": "sha1:QOY7XMLJBDCKHCK6GAJVZEOVJTNOMJPY", "length": 16662, "nlines": 345, "source_domain": "www.infortune-mr.com", "title": " QCCP501Q2R1B1GV001T किंमत डेटाशीट Johanson Technology QCCP501Q2R1B1GV001T | www.infortune-mr.com", "raw_content": "\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nकृपया आपले नाव भरा.\nकृपया एक वैध ईमेल पत्ता प्रदान करा.\nनमस्कार, भाग्य मध्ये आपले स्वागत आहे. +86 0755-82764050\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nगॅस डिस्चार्ज ट्यूब अरेस्टर्स (जीडीटी)\nघड्याळ/वेळ - अनुप्रयोग विशिष्ट\nघड्याळ/वेळ - घड्याळ बफर, ड्रायव्हर्स\nघड्याळ/वेळ - घड्याळ जनरेटर, plls, वारंवारता सिंथेसायझर\nघड्याळ/वेळ - विलंब रेषा\nघड्याळ/वेळ - आयसी बॅटरीज\nप्रतिमा संदर्भासाठी आहे, कृपया वास्तविक चित्र मिळविण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा\nHK InFortune Electronics Co., Ltd हा इलेक्ट्रॉनिक घटकांचा स्वतंत्र वितरक आहे, आम्ही ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक घटक आणि सहाय्यक सेवा प्रदान करण्यासाठी समर्पित आहोत. नवीन आणि मूळ उत्पादने विक्री करा आणि आमच्या उत्पादनांसाठी 1 वर्षाची वॉरंटी ऑफर करा. in-fortune.com वर QCCP501Q2R1B1GV001T Johanson Technology खरेदी करा. आमच्याकडे आता स्टॉकमध्ये QCCP501Q2R1B1GV001T चे 0 तुकडे उपलब्ध आहेत. QCCP501Q2R1B1GV001T साठी चौकशी सबमिट करा किंवा [email protected] वर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.\nव्होल्टेज - रेट केलेले:500V\nकार्यशील तापमान:-55°C ~ 150°C\nमाउंटिंग प्रकार:Surface Mount, MLCC\nउंची - बसलेले (कमाल):-\nशिपिंग वितरण कालावधी स्टॉकमधील भागांसाठी, ऑर्डर 3 दिवसांत पाठवल्या जाण्याचा अंदाज आहे.\nInFortune शिप रविवार वगळता दिवसातून एकदा संध्याकाळी 5 वाजता ऑर्डर करते.\nएकदा पाठवल्यानंतर, अंदाजे वितरण वेळ तुम्ही निवडलेल्या खालील वाहकांवर अवलंबून असेल.\nDHL एक्सप्रेस, 3-7 व्यवसाय दिवस.\nDHL ईकॉमर्स,12-22 व्यवसाय दिवस.\nFedEx आंतरराष्ट्रीय प्राधान्य, 3-7 व्यावसायिक दिवस.\nEMS, 10-15 व्यवसाय दिवस.\nनोंदणीकृत एअर मेल, 15-30 व्यावसायिक दिवस\nशिपिंग दर आपल्या ऑर्डरसाठी शिपिंग दर शॉपिंग कार्टमध्ये आढळू शकतात.\nशिपिंग पर्याय आम्ही DHL, FedEx, EMS, SF एक्सप्रेस आणि नोंदणीकृत एअर मेल आंतरराष्ट्रीय शिपिंग प्रदान करतो.\nशिपिंग ट्रॅकिंग ऑर्डर पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला ट्रॅकिंग क्रमांकासह ईमेलद्वारे सूचित करू.\nतु��्ही ऑर्डर इतिहासामध्ये ट्रॅकिंग नंबर देखील शोधू शकता.\nपरत / हमी परत येत आहे शिपमेंटच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत पूर्ण झाल्यावर रिटर्न सामान्यतः स्वीकारले जातात, कृपया रिटर्न अधिकृततेसाठी ग्राहक सेवेशी संपर्क साधा.\nभाग न वापरलेले आणि मूळ पॅकेजिंगमध्ये असले पाहिजेत.\nग्राहकाला शिपिंगसाठी शुल्क घ्यावे लागेल.\nहमी सर्व InFortune खरेदी 30-दिवसांच्या मनी-बॅक रिटर्न पॉलिसीसह, तसेच कोणत्याही उत्पादन दोषांविरुद्ध 90-दिवसांच्या InFortune वॉरंटीसह येतात.\nही वॉरंटी अशा कोणत्याही वस्तूवर लागू होणार नाही जिथे ग्राहकांच्या अयोग्य असेंब्लीमुळे, ग्राहकाने सूचनांचे पालन न केल्यामुळे, उत्पादनात बदल, निष्काळजीपणामुळे किंवा अयोग्य ऑपरेशनमुळे दोष निर्माण झाले असतील.\nअॅल्युमिनियम - पॉलिमर कॅपेसिटर\nइलेक्ट्रिक डबल लेयर कॅपेसिटर (edlc), सुपरकॅपॅसिटर\nमीका आणि पीटीएफई कॅपेसिटर\nटॅंटलम - पॉलिमर कॅपेसिटर\nआम्ही ३० दिवसांच्या आत पैसे परत करतो\nअनुकूल 24/7 ग्राहक समर्थन\nऑनलाइन पेमेंट सुरक्षित करा\nआमच्याकडे SSL / सुरक्षित प्रमाणपत्र आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/traffic-on-waghapur-to-shindwane-route-will-be-closed-from-tomorrow-pune-print-news-psg-17-amy-95-3540401/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2023-05-30T04:46:53Z", "digest": "sha1:TZW4BW6QKWSBZWD2PXSULSCG7PACA5D6", "length": 19770, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुणे : वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक उद्यापासून बंद ; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन | Traffic on Waghapur to Shindwane route will be closed from tomorrow pune print news psg 17 amy 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा “पवार कुटुंबात सून म्हणून आल्यानंतर…”, पत्नीसाठी रोहित पवार यांची पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…\nआवर्जून वाचा “५० हजार पुस्तिका काढून…”, सरकारविरोधात जितेंद्र आव्हाडांचा निर्धार; म्हणाले, कर्नाटकपेक्षा भयंकर निकाल…”\nआवर्जून वाचा “अनिल परब उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात गेले, तरीही…”, किरीट सोमय्यांचा सूचक इशारा\nपुणे: वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक उद्यापासून बंद ; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन\nतळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण, तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nघोडबंदर मार्गावर मेट्रो कामांसाठी मध्यरात्री वाहतूक बदल(संग्रहित छाया��ित्र)\nतळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण, तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (२४ मार्च) २९ एप्रिल या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्यात आली आहे.\nहेही वाचा >>>भाजपच्या सरचिटणीसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यावर गुन्हा\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\n१८ दिवसांनी शनी महाराज ‘या’ ३ राशींना बनवतील कोट्याधीश ‘या’ बदलांसह सुरु होऊ शकतात अच्छे दिन\n“२२ वर्षांच्या सहवासात…”, पहिल्या पत्नीबाबत आशिष विद्यार्थी यांचं वक्तव्य, घटस्फोटाचं कारण देत म्हणाले, “आमच्या मुलाला…”\nOptical Illusions : तुम्हाला या फोटोत पक्षी दिसतोय की बाई एकदा क्लिक करून तुम्हीच नीट बघा…\nयाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले आहेत. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.\nमराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nभाजपच्या सरचिटणीसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यावर गुन्हा\nपुणे: नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या दोघांवर एमपीएससीकडून कारवाई\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\nपुणे मेट्रोत चोरट्यांनी केली अजब चोरी\nमहामेट्रोला दुसऱ्या टप्प्याची धाकधूक पुढील नियोजन बिघडण्याची भीती\nमहाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”\nप्रार्थना बेहेरेच्या पिवळ्या ड्रेसमधील बोल्ड लूकची चर्चा; मोहक अदा पाहून नेटकरी म्हणाले “एकदम कडक…”\nश्लोका अंबानीच्या डोहाळेजेवणाचं ग्रँड सेलिब्रेशन, फोटो व्हायरल\n“माझ्या चेहऱ्यामुळे मला सतत…”, अभिनेते शरत सक्सेना यांनी ‘या’ कारणामुळे बॉ���िवूडला केला रामराम\nआयपीएल २०२३ (IPL 2023)\nचेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)\nआपत्ती प्रतिसाद दल सज्ज करा,कोकणात विशेष खबरदारी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nजीएसएलव्ही-एफ१२ चे प्रक्षेपण; इस्रोचे आणखी एक यश\nदिल्ली, पंजाब काँग्रेसचा ‘आप’ला पाठिंब्यास विरोध\nमहाकालेश्वर प्रकल्पात भ्रष्टाचाराचा आरोप, मूर्ती कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्री चौहान यांचे चौकशीचे आदेश\nफ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच दुसऱ्या फेरीत नॉरी, फॉगनिनीचीही आगेकूच\n“देशात हुकूमशाही सुरू झालीये का” साक्षी मलिकचं संतप्त ट्वीट; आंदोलक कुस्तीपटूंवर रात्री उशिरा FIR दाखल\nCSK vs GT IPL 2023 Final Highlights: अहमदाबादमध्ये पावसाने केला खेळखंडोबा राखीव दिवशी ठरणार आयपीएल २०२३चा चॅम्पियन\nVideo : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…\nVideo: देवेंद्र फडणवीसांचं ‘सावरकर’ चित्रपटासाठी ट्वीट; १४०व्या जयंतीचा उल्लेख करत म्हणाले, “भारताचे सर्वात महान स्वातंत्र्य सेनानी…\nलक्ष्मी राजयोग बनल्याने ७२ तासांनी ‘या’ राशी होतील तिप्पट श्रीमंत शुक्रदेव देणार बक्कळ पैसे व प्रेमाची संधी\n“हिंमत असेल तर, एकनाथ शिंदेंनी मोदींना…”, ठाकरे गटाचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nगौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय\nपुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”\n” नेटकऱ्याच्या प्रश्नाला अदिती द्रविडने दिलं जशास तसं उत्तर, म्हणाली…\nतुम्ही एकटेच असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल स्वतः डॉक्टर सांगतात ‘या’ तीन गोळ्या जवळ ठेवा आणि…\nमी अजून शिक्षकी पेशा स्विकारलेला नाही; अजित पवार\nदिल्लीतील महिला कुस्तीपटूं आंदोलन: ‘त्या’ महिला खेळाडू कोणत्याही पक्षाच्या नाही;अजित पवार\nमहाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”\nपुणे: नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या दोघांवर एमपीएससीकडून कारवाई\n‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nपिंपरी- चिंचवडशहरातील काही भागात गारपीट; वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी\n“भाजपा सरकार ९ वर्षात सर्व आघाड्यांवर अपयशी,” पी. चिदंबरम य��ंची टीका; म्हणाले, “२ हजारांची नोट…”\nविशेष रेल्वेने महाराष्ट्राला गुजरात, राजस्थानशी जोडणार\nपुणे: महाविद्यालयीन युवतीकडून प्रियकराचा खून\nपिंपरी-चिंचवड पालिका भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी, संभाजीनगरच्या तीन जणांविरुध्द गुन्हा\nमी अजून शिक्षकी पेशा स्विकारलेला नाही; अजित पवार\nदिल्लीतील महिला कुस्तीपटूं आंदोलन: ‘त्या’ महिला खेळाडू कोणत्याही पक्षाच्या नाही;अजित पवार\nमहाराष्ट्र सदनातील ‘त्या’ प्रकरणावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलं; म्हणाले, “मला एक प्रश्न पडतोय की…”\nपुणे: नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या दोघांवर एमपीएससीकडून कारवाई\n‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nपिंपरी- चिंचवडशहरातील काही भागात गारपीट; वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/panhalekaji-fort-with-many-names/", "date_download": "2023-05-30T05:01:58Z", "digest": "sha1:C53W3AL7TAPYPG46GA3GETLK3Y7US45N", "length": 25044, "nlines": 205, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "प्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच ! (Panhalekaji – Fort with many names) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव प्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच \nप्रणालक, पद्मनाभ, पन्हाळेकाजी… दुर्ग एकच \nदापोली तालुक्यातील दाभोळ या जुन्या बंदरातून मालाची आयातनिर्यात मोठ्या प्रमाणात अनेक शतके होत आलेली आहे. बंदरापर्यंत मालाची नेआण पश्चिम घाटापासूनच्या विविध भूप्रदेशांतून नदीमार्गानेदेखील होत असे. त्या मार्गांवरील वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी किल्ले बांधले. प्रणालक ऊर्फ पद्मनाभ ऊर्फ पन्हाळेकाजी हा छोटेखानी किल्ला त्यांपैकीच एक …\nदाभोळ बंदराचे आणि तेथे विविध दिशांनी पोचणाऱ्या व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी त्या प्रदेशांत छोट् छोट्या किल्ल्यांची निर्मिती विविध राजवटींत केली गेली. दाभोळ बंदराचा व तेथपर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गांचा वापर मध्ययुगात कमी झाला. त्यामुळे त्या मार्गावरील किल्ल्यांचे महत्त्व कमी होऊन ते किल्ले विस्मृतीत गेले त्या व्यापारी मार्गांवरील सर्वात प्राचीन किल्ला म्हणजे ‘प्रणालक दुर्ग’ अथवा ‘पन्हाळे दुर्ग’. तो किल्ला त्याच्���ा पायथ्याशी असलेल्या ‘पन्हाळे काजी’ लेण्यांच्या नावाने ओळखला जातो. त्याचे मूळ नाव पद्मनाभ, परंतु तो त्या नावाने कधीच ओळखला गेला नाही. प्रथम प्रणालक व नंतर पन्हाळे काजी हीच त्याची नावे लोकांच्या परिचयाची आहेत. त्याची उंची समुद्रसपाटीपासून दोनशेचौऱ्याहत्तर मीटर (आठशेनव्याण्णव फूट) आहे. खेड-दापोली मार्गावरील वाकवली फाट्यावरून पन्हाळे काजीला जाता येते. तो रस्ता अरुंद आणि खराब आहे. त्यामुळे अंतर अठरा किलोमीटर असले तरी ते पार करण्यास पाऊण तास लागतो \nकिल्ल्यावर जाण्याचा रस्ता गावाबाहेरच्या झोलाई देवी मंदिरापुढून आहे. किल्ला असलेल्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी निळी आणि कोडजाई अशा दोन नद्या वाहतात. त्या नद्यांमधून छोट्या होड्यांच्या साहाय्याने दाभोळ बंदरातून येणाऱ्या-जाणाऱ्या मालाची वाहतूक होत असे. प्रणालक या दुर्गाची निर्मिती त्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी झाली होती.\nग्रामदेवता झोलाई देवीचे मंदिर गावाबाहेर टेकडीवर आहे. झोलाई देवीचे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले होते. ते अस्तित्वात नाही. त्या जागी जीर्णोद्धार केलेले सिमेंटचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पंधरा पायऱ्या चढून जावे लागते. त्या पायऱ्यांसाठी झोलाई देवीच्या प्राचीन मंदिराचे कोरीव दगड वापरण्यात आले आहेत देवीच्या प्राचीन मंदिराचे आणखी दगड आजूबाजूला विखुरलेले नजरेस पडतात. झोलाई देवी मंदिराच्या समोर व मागील बाजूंस झाडीने भरलेल्या टेकड्या आहेत. मंदिराच्या बाहेर एक रंगमंच उभारला आहे. तेथे गावकऱ्यांचे विविध कार्यक्रम होतात. त्या ‘स्टेज’च्या बाजूने जाणारी पायवाट झोलाई देवीची टेकडी आणि प्रणालक दुर्ग ऊर्फ पन्हाळे दुर्ग यांच्या मधील खिंडीत जाते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे.\nकिल्ल्याला तटबंदी दुहेरी आहे. त्यांतील पहिली तटबंदी पार केल्यानंतर पाच मिनिटांत कोरीव टाके दिसते. टाक्याच्या अलिकडे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. वरील बाजूस किल्ल्याच्या दुसऱ्या तटबंदीचे अवशेष दिसतात. ती तुटलेली आहे. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याच्या माथ्यावर गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत शेती करण्यात येत असे, त्यामुळे माथ्यावरील अवशेष नष्ट होऊन विखुरलेले आहेत. किल्ल्यावर वेगवेगळ्या शतकांतील मातीच्या भाजलेल्या विटा, खापरांचे तुकड��� सापडतात. किल्ल्याच्या माथ्यावर चुन्याच्या घाणीचे चाक आहे.\nगावकर्‍यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा किल्ल्यावर 1994 साली उभारला. त्याच्या डाव्या बाजूस दगडात कोरलेला चार फूटी एक स्तंभ पडलेला आहे. माथ्यावर बांधकामाची चार जोती आहेत. त्या जोत्यांवर विटांचे बांधकाम दिसून येते. पुतळ्याच्या उजव्या बाजूंस किल्ल्यावरून खाली उतरणारी वाट आहे. त्या वाटेने झोलाई देवी मंदिराच्या विरुद्ध दिशेने गेल्यास कोरडे पडलेले पाण्याचे खांब टाके लागते. गावाच्या विरुद्ध बाजूने खिंड उतरताना उजव्या बाजूला जाणारी एक पायवाट असून त्या वाटेवर बुजलेले टाके दिसते. ते पार करून झोलाई देवी मंदिरापाशी पोचले, की दुर्गदर्शन पूर्ण होते किल्ल्यावर जाण्याच्या वाटा मोडलेल्या आहेत. किल्ल्यावरील अवशेषांचे, टाक्यांचे स्थान शोधण्यासाठी स्थानिक वाटाड्यांची मदत घ्यावी लागते.\nपन्हाळे काजी लेणी ही हीनयान बौद्ध पंथीयांची आहेत. त्या लेण्यांचा काळ इसवी सनपूर्व (पहिले) शतक ते इसवी सनाचे चौथे शतक असा पाचशे वर्षांचा मानला जातो. त्या लेणी समूहात वज्रयान आणि गाणपत्य पंथ यांची लेणीही पाहण्यास मिळतात. शिलाहार राजा अपरादित्य (1127-1148) याने त्याचा पुत्र विक्रमादित्य याला दुसऱ्या जमकेशीचा पराभव करून, प्रणाल येथे राजधानी वसवून दक्षिण कोकणचा अधिपती बनवले. राजा अपरादित्य याने प्रणालक हा किल्ला बांधला. अपरादित्याचा ताम्रपट पन्हाळे येथे सापडला आहे. (9 डिसेंबर 1139) त्यात ‘प्रणालक’ वा ‘पन्हाळे’ या गावाचा उल्लेख येतो. मात्र नंतरच्या आदिलशाही, शिवाजी महाराज, पेशवे व इंग्रज यांच्या राजवटींत त्या किल्ल्याच्या वापरासंबंधी अथवा त्या भागात किल्ला असल्याचे ऐतिहासिक उल्लेख सापडत नाहीत.\nखाजगी वाहनाने दोन दिवसांत प्रणालदुर्ग व त्याखालील पन्हाळे काजी लेणी, सुवर्णदुर्ग, गोवा किल्ला, कनकदुर्ग हे किल्ले आणि आसुदचे केशवराज, व्याघ्रेश्वर आणि मुरुडचे दुर्गादेवी मंदिर असे वास्तुवैभव पाहणे शक्य आहे.\nसंदीप प्रभाकर परांजपे पुण्याचे. त्यांना बकावूल्फ, बजाज ऑटो, फिनोलेक्स इंडस्ट्री, हायप्लेसेस मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी केलेल्या बेचाळीस वर्षे कामाचा अनुभव आहे. सह्याद्री व हिमालयात भटकंती हा त्यांचा छंद. त्यांनी मोटर सायकलवरून तेरा हजार किलोमीटर भारतभ्रमण व भारतातील पाचशेहून अधिक किल्ल्यांन�� भेटी दिल्या आहेत. त्यांनी चिपळूणजवळील गोवळकोट किल्ल्याचा अभ्यास करून त्यावर झालेली लढाई उजेडात आणली. ते या प्रकारचे संशोधन व कार्यकर्त्यांना तत्संबंधी मार्गदर्शन करतात, व्याख्याने देतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल विश्वकोशासाठी किल्ले व भारतात आलेले परकीय प्रवासी या विषयांवर; तसेच, दुर्गविषयक लेखन केले आहे. ते ‘गुगल अर्थ’वर भारतातील अठ्ठावीसशे किल्ल्यांचे मॅपिंग करत आहेत.\nPrevious articleपन्हाळेकाजी लेणी समूह : विविध तरी एकात्म \nNext articleमुर्डी : दापोली तालुक्यातील उद्यमनगरी\nसंदीप प्रभाकर परांजपे पुण्याचे. त्यांना बकावूल्फ, बजाज ऑटो, फिनोलेक्स इंडस्ट्री, हायप्लेसेस मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी केलेल्या बेचाळीस वर्षे कामाचा अनुभव आहे. सह्याद्री व हिमालयात भटकंती हा त्यांचा छंद. त्यांनी मोटर सायकलवरून तेरा हजार किलोमीटर भारतभ्रमण व भारतातील पाचशेहून अधिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी चिपळूणजवळील गोवळकोट किल्ल्याचा अभ्यास करून त्यावर झालेली लढाई उजेडात आणली. ते या प्रकारचे संशोधन व कार्यकर्त्यांना तत्संबंधी मार्गदर्शन करतात, व्याख्याने देतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल विश्वकोशासाठी किल्ले व भारतात आलेले परकीय प्रवासी या विषयांवर; तसेच, दुर्गविषयक लेखन केले आहे. ते ‘गुगल अर्थ’वर भारतातील अठ्ठावीसशे किल्ल्यांचे मॅपिंग करत आहेत.\nसाखरवाडी – खो खो ची पंढरी\nनिंबाळकर घराणे : सत्तावीस पिढ्यांची कारकीर्द (Dynasty of the Nimbalkars)\nदर्गा – दुला रहिमानशहा\nसंदीप प्रभाकर परांजपे पुण्याचे. त्यांना बकावूल्फ, बजाज ऑटो, फिनोलेक्स इंडस्ट्री, हायप्लेसेस मॅनेजमेंट अशा विविध ठिकाणी केलेल्या बेचाळीस वर्षे कामाचा अनुभव आहे. सह्याद्री व हिमालयात भटकंती हा त्यांचा छंद. त्यांनी मोटर सायकलवरून तेरा हजार किलोमीटर भारतभ्रमण व भारतातील पाचशेहून अधिक किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी चिपळूणजवळील गोवळकोट किल्ल्याचा अभ्यास करून त्यावर झालेली लढाई उजेडात आणली. ते या प्रकारचे संशोधन व कार्यकर्त्यांना तत्संबंधी मार्गदर्शन करतात, व्याख्याने देतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल विश्वकोशासाठी किल्ले व भारतात आलेले परकीय प्रवासी या विषयांवर; तसेच, दुर्गविषयक लेखन केले आहे. ते ‘गुगल अर्थ’वर भारतातील अठ्ठावीसशे क���ल्ल्यांचे मॅपिंग करत आहेत.\nपरंपरा जपणारे शिंदी बुद्रुक May 22, 2023\nआनंद दिनकर कर्वे – समुचित संशोधनाची कास \nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-the-branch-manager-of-the-bank-cheated-the-customer-by-giving-false-assurance-of-27-lakh-rupees-131247485.html", "date_download": "2023-05-30T04:02:26Z", "digest": "sha1:6FH7RJLXEALN5CMLMM3WAO4JE4ZQ3PTJ", "length": 6085, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पुण्यात बँकेच्या ब्रँच मॅनेजरकडून ग्राहकास खोटी आश्वासन देत घातला 27 लाख रुपयांचा गंडा | Pune, the branch manager of the bank cheated the customer by giving false assurance of 27 lakh rupees. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nफसवणूक:पुण्यात बँकेच्या ब्रँच मॅनेजरकडून ग्राहकास खोटी आश्वासन देत घातला 27 लाख रुपयांचा गंडा\nआयसीआयसीआय बँकेत ब्रांच मॅनेजर असलेल्या व्यक्तीने एका ग्राहकास सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन देऊन तब्बल 27 लाख 46 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.\nयाप्रकरणी अशोक सूर्यकांत कदम (राहणार -पुणे )या आरोपीवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.\nयाबाबत चेतन बळीराम इथापे (वय- 36, राहणार -वाघोली ,तालुका- हवेली, पुणे )यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार मे 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन स्वरूपात घडलेला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या म���हितीनुसार,आरोपी अशोक कदम हे आयसीआयसीआय बँक येथे मॅनेजर असून ते ब्रँच मॅनेजर असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीचे शेअर्स कमी किमतीत खरेदी करून देतो असे खोटे आश्वासन एका ग्राहकाला दिले> त्यानंतर तक्रारदार चेतन इथापे यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ब्रांच मॅनेजर अशोक कदम यांनी फोन पे, गुगल पे व एनईएफटीद्वारे 69 लाख 46 हजार रुपये स्वतःच्या खात्यावर प्राप्त केले.\nतक्रारदार यांच्या आयसीआयसीआय सिक्युरिटी पोर्टफोलिओ मध्ये बनावट एन्ट्री करून ती खरी आहे असे सांगून व भासवून त्यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोरेगावपार्क पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम. वराळ हे करत आहे.\nव्हाट्सअपद्वारे दीड लाखांची फसवणूक\nएका अज्ञात मोबाईल धारकानी डेक्कन परिसरात राहणाऱ्या किशोर भालचंद्र फडके यांची बहीण हेमा दीक्षित हिच्या व्हाट्सअप डिस्प्ले प्रोफाईलचा गैरवापर करून किशोर फडके यांना त्यांच्या बहिणीस पैशाची गरज आहे असा खोटा मेसेज पाठवला. त्यानुसार त्यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात दीड लाख रुपये गुगल पे द्वारे घेऊन त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे .याबाबत डेक्कन पोलिस पुढील तपास करत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/milind-narvekar-will-accompany-uddhav-thackeray-on-his-visit-to-aurangabad-mhss-776982.html", "date_download": "2023-05-30T04:45:45Z", "digest": "sha1:Y4AFFVTOD2YLNBOOBRJ6N4BAH6APOVBG", "length": 12881, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून\nकाल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून\nत्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या बातमीला पूर्ण विराम मिळाल्याचं दिसून आलंय.\nत्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या बातमीला पूर्ण विराम मिळाल्याचं दिसून आलंय.\nCSK च्या विजयानंतर सारा अली खानवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा; काय आहे कारण\n सासू आणि सूनेनं एकत्र येऊन खडकाळ जमिनीतून कमावले 30 लाख\n'मुस्लिमांचा द्वेष करण्याची फॅशन...' नसीरुद्दीन शाहांचा सत्ताधारी पक्षावर निशाणा\nChicken Price Hike : चिकनप्रेमींसाठी वाईट बातमी, राज्यासह देशात वाढले दर\nमुंबई, 23 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडून अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा असणार आहे. त्यामुळे नार्वेकर नाराज असल्याच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज औरंगाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणीचा दौरा आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर असणार आहेत.\n(Video : मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला, शिंदेच्या भेटीनंतर दिपाली सय्यदांंचा धक्कादायक गौप्यस्फोट)\nवडिलांसोबत पाहिलेलं स्वप्न केलं पूर्ण, झोपडपट्टीतील तरूण बनला सरकारी अधिकारी\nलग्नघटिका समीप आली असतानाच वधू लिफ्टमध्ये अडकली; अख्ख वऱ्हाड लागलं कामाला\nThane News : ठाण्यात पार पडलं लाडक्या कुत्र्याचं वर्षश्राद्ध, भावुक प्रसंगाचे पाहा Photos\nलग्नानंतर प्रियकरासोबत संबंध; गर्भवती झाली महिला, मुंबई हायकोर्टाने दिली गर्भपाताला परवानगी\nLive Updates : महाबळेश्वरला मुसळधार पावसानं झोडपलं\nतुमच्या मुलालाही आहे मधुमेहाचा धोका 'ही' काळजी घेऊन रोखा आजार, Video\nपुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार राऊतांच्या ट्विटनं काँग्रेसचं टेन्शन वाढलं\nMumbai Weather Update : मुंबईकरांची घामापासून सुटका होणार आज तापमान नवी अपडेट\nMHADA Lottery 2023 : 4 हजार घरांची म्हाडाकडून बंपर लॉटरी पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज\n मग आपल्या मुंबईत मिळतोय की; तब्बल 1178 पदांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे करा अप्लाय\nPune News : पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं\nअतिवृष्ठीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हाती आलेलं पिक आडवं झालंय. दिवाळी सणाच्या तोंडावरच अस्मानी संकटात उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या बांधावर उद्धव ठाकरे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परीषद घेऊन राज्य सरकारकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.\n(तुम्ही रात्री, अपरात्रीही भेटायला आला तरी आम्ही भेटणार, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला)\nविशेष म्हणजे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, मिलिंद नार्वेकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. यावेळी मिलिंद नार्वेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आदित्य ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसंच आज उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या दौऱ्यात देखील शिवसेना सचिव म्हणून मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या बातमीला पूर्ण विराम मिळाल्याचं दिसून आलंय.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.livemarathi.in/deepali-katgar-adarsh-%E2%80%8B%E2%80%8Bshikshika-awardee/", "date_download": "2023-05-30T03:31:48Z", "digest": "sha1:TWOD45ZC2GQKQYI7IZAUEZGXBCBK5UZS", "length": 9915, "nlines": 100, "source_domain": "www.livemarathi.in", "title": "दिपाली कतगर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित… | Live Marathi", "raw_content": "\nHome कोल्हापूर दिपाली कतगर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित…\nदिपाली कतगर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित…\nबोरपाडळे (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने सन २०२० चा आदर्श शिक्षिका पुरस्कार करवीर तालुक्यातील नेर्ली येथील प्राथमिक शाळेच्या अध्यापिका दिपाली कतगर यांना देण्यात आला.\nदिपाली कतगर यांनी आपल्या १४ वर्षाच्या सेवाकालामध्ये विद्यादान, अध्यापन, विद्यार्थ्यांसाठी डिजीटल साधनांचा वापर, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर उत्कृष्ट दिलेले प्रशिक्षण, जि.प. शाळेमध्ये शिष्यवृत्ती, नवोदय, केटीएस, जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्यनिर्मिती, कला, क्रिडा, सांस्कृतिक आदी उपक्रमाबरोबरच ऑनलाईन शिक्षण प्रणाली, लेक वाचवा लेक शिकवा, अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. त्यांच्या शैक्���णिक कार्याची दखल घेऊन रोटरी क्लबचे प्रेसीडंट अनिकेत अष्टेकर, अंकेत शहा, महेश जाधव, संग्राम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nPrevious articleविविध मागण्यांसाठी गुरव समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…\nNext articleअंबिका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला ‘एनएबीएल’ मानांकन प्राप्त…\nघुणकी अपघातात जखमी झालेल्या टोपमधील सुमितचा मृत्यू : गावात हळहळ\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nपश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे योगदान मोठे : मुश्रीफ\nकोणत्याही ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार\nदिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या मार्फत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत. बँकांमध्ये कोणत्याही ओळखपत्राशिवाय नोटा बदलण्याची मुभा रिझर्व्ह बँक...\nनाना पटोले यांना बदलण्याच्या हालचाली सुरू\nमुंबई / दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. नाना पटोलेंची तक्रार घेऊन राज्यातले काँग्रेसचे काही नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटल्याचीही चर्चा आहे. यानंतर...\n”शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी होण्यासाठी जबाबदारीने काम करा”\nकोल्हापूर ( प्रतिनिधी ) राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे...\nकेंद्र सरकार 9 वर्षांत सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी : चिदंबरम\nनवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून, या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत; परंतु...\nमध्य प्रदेशमध्ये होणार कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती – राहुल गांधी\nनवी दिल्ली ( प्रतिनिधी ) कर्नाटकमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने मैदान मारल्यानंतर मध्य प्रदेशसाठी काँग्रेसने रणनिती आखणी सुरू केली आहे. कर्नाटकनंतर काँग्रेसमध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढला असून, भाजप मात्र कर्नाटक निकालाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्नशिल आहे....\n‘The Kerala Story’ ची एक्सप्रेस सुसाट; तीन दिवसांत केली बक्कळ कमाई\nकाय आहे ‘अग्निपथ’ योजना\nशेतकरी आंदोलन आणखी तीव्र : नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम\nखबरदार : शनिवार, रविवारी रस्त्यावर फिराल तर…\n‘गडहिंग्लज अर्बन’ला भेटला ‘हर्षद मेहता’.. : 13 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली...\n‘चंदगड’मधील साडेपाचशे एकर शासकीय जमीन हडप : कोल्हापुरातील ‘बड्या’ डॉक्टरचा समावेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/36736/", "date_download": "2023-05-30T05:04:27Z", "digest": "sha1:WJYAY5ITRC4N55R4PTTIU7HK3G2UNTFT", "length": 12445, "nlines": 124, "source_domain": "mnews.esy.es", "title": "डिझायनर ब्लाऊजवर ट्राय करा साडीच्या 'या' हटके ड्रेपिंग स्टाईल्स | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News डिझायनर ब्लाऊजवर ट्राय करा साडीच्या 'या' हटके ड्रेपिंग स्टाईल्स\nडिझायनर ब्लाऊजवर ट्राय करा साडीच्या 'या' हटके ड्रेपिंग स्टाईल्स\nदजर आपण साडीसह डिझायनर ब्लाऊज परिधान करत असाल आणि त्यासाठी ड्रेपिंग स्टाइल शोधत असाल तर सेलिब्रिटींचे साडीतील हे लूक्स नक्की ट्राय करून पहा..\nअकोला: फॅशन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आउटफिट्सबद्दल बोलायचे तर ती साडी आहे. म्हणूनच, फॅशन डिझायनर्स पारंपरिक साडीला ट्रेंडी आणि स्टाइलिश लूक देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येतात. साडीबरोबरच ब्लाऊजच्या डिझाइनवर बरेच काम केले असून आता ब्लाऊज बनवण्यासाठी फक्त 90 सेंटीमीटर साध्या फॅब्रिकचा वापर होत नाही तर डिझाइनर लूक देण्यासाठी ती अनोखी कल्पनांवरही काम करते. (five-innovative-and-stylish-saree-draping-styles-to-flaunt-your-blouse)\nअशा परिस्थितीत जर डिझायनर ब्लाऊज साडीच्या पदराने लपविला असेल तर फॅशन डिझायनर्सची सर्व मेहनत वाया गेली. त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे की जर आपण साडीसह डिझायनर ब्लाऊज घातला असेल तर तेदेखील आकर्षक पद्धतीने फ्लाँट करा. यासाठी आपण आपल्या साडीची ड्रेपिंग स्टाईल बदलू शकता.\nयासाठी काही सेलिब्रिटींनी ट्रेंडमध्ये आणलेले अनोखे लूक्स पाहुयात..\nAlso Read: निळा निळा समुद्र अनुभवायचा असेल तर मालदीव ट्रीपसाठी बेस्टच\nलूज उलटा पदर स्टाइल\nया चित्रात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिक्वल साडी परिधान केली आहे. लूज उल्टा पदर स्टाइलमध्ये मलायकाने ही साडी नेसली आहे. तुम्ही ही ���ाडी ड्रेपिंग स्टाईल देखील ट्राय करू शकता, परंतु या गोष्टी लक्षात ठेवा-\nशिफॉन, जॉर्जेट, शिफॉन सिल्क इत्यादी कापडांपासून बनवलेल्या हलक्या साड्यांमध्येच लूज इनव्हर्टेड पल्ला ड्रेपिंग स्टाइल करु शकता. या साडीचा पदर कमरेवरून सैल सोडा आणि खांद्यावर पदराचे उलट प्लेट्स बनवा. यावर तुम्ही स्ट्रॅप ब्लाऊज, टर्टल नेक ब्लाउज आणि ब्रालेट ब्लाउज ट्राय करू शकता.\nया चित्रात माधुरी दीक्षितने फॅशन डिझायनर रितिका मेरचंदानी यांनी डिझाइन केलेली सुंदर रेड कलरची कस्टमाइज्ड बेल्ट साडी परिधान केली आहे. या साडीला मॅचिंग अशी हेवी हार्ट शेपचा ब्लाऊजदेखील परिधान केला जातो. यासाठी साडीचं कापड हे हलकं हवं. जड कापडाच्या साडीचा पदर या शैलीमध्ये काढणे कठीण आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बेल्ट घातला तर त्याला आधार मिळतो आणि साडीचा लूकही बदलतो.\nया लूकसाठी बेल्ट मात्र साधाच वापरा. अन्यथा ब्लाऊज फ्लाँट होण्यापेक्षा बेल्टच अधिक हायलाइट होईल.\nAlso Read: मॉन्सूनमध्ये फिरायला जाताय, मनमुराद आनंद लुटण्यासाठी ही आहेत सहा ठिकाणं\nकोट किंवा कुर्ती ब्लाउजसह साडी ड्रॉपिंग स्टाईल\nया चित्रात करीना कपूरची साडी ड्रेप करण्याची शैली खूप वेगळी आहे. जर तुम्हीही करिनासारखे कोट किंवा कुर्ती ब्लाउज घातला असेल तर ही साडी ड्रेपिंग स्टाईल अवलंबू शकता.\nसाडी नेसताना पदराचे प्लेट्स थोडे मोठेच ठेवा. या प्लेट्स सैल ठेवा आणि खांद्यावर पिन लावण्यापूर्वी कमरेजवळ पदर थोडा सैल करा. अशा प्रकारच्या साडी ड्रेपिंग स्टाइलमध्ये पदर लहान असतो.\nमफलर स्टाइल पल्लू ड्रेपिंग\nया चित्रात हिना खान साडीचा पदर मफलर स्टाईलमध्ये काढला आहे. ही स्टाइल सडपातळ स्त्रियांसाठी चांगली आहे. मात्र त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील\nही स्टाइल तुम्ही नॉन पार्टी लूकसाडी निवडू शकता.\nरेशम किंवा सूती साडीवर चुकूनही ही स्टाइल करु नका. शिफॉन आणि जॉर्जेट साड्या यासाठी उत्कृष्ट आहेत.\nनॅरो पल्लू ड्रेपिंग स्टाईल\nजर आपण भारी भरतकाम आणि मिररवर्क असलेल्या मौनी रॉयसारखे कटवर्क ब्लाउज परिधान केले असेल तर अशी स्टाइल फॉलो करू शकता. यासाठी तुम्हाला साडीचा पदर मोठा काढावा लागेल.\nया स्टाइलसाठी तुम्ही अगदी हलक्या वजनाची साडी निवडली पाहिजे.\nसाडीवर कमीत कमी काम आणि प्रिंटेड वर्क असायला पाहिजे.\nसंपादन – विवेक मेतकर\nPrevious articleपुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, आधी सापडली चप्पल, कंगवा आणि मग….\nNext articledevendra fadnavis- चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी: देवेंद्र फडणवीस\nकोकण रेल्वे : वंदे भारत एक्स्प्रेस उद्घाटनाची तयारी\nWeather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा\nसिंधुदुर्ग येथे बीएसएनएल टॉवरला आग\nमहिन्यातून एकदा जनता दरबार; वाचा कोणत्या पालकमंत्र्यांनी केली घोषणा\nट्रॅक्टर परेडमध्ये होता महाराष्ट्राचा चमू; हाती आली 'ही' महत्त्वाची माहिती\nSupriya Sule : भाजपने लोकसभेचं तिकीट द्यावं, मी बारामतीत इतिहास घडवेन; महिला नेत्याने सुप्रिया सुळेंना...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22325/", "date_download": "2023-05-30T04:20:03Z", "digest": "sha1:2ENJX4SKFKWGHKL5R4SVDZECHJ4UH5IQ", "length": 15408, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गुग्गूळ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेद��\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगुग्गूळ : (हिं. गुगूळ गु. गुग्गुळे, मुकुल क. गुग्गुळा सं. देवधूप, उदीप्ता, गुग्गुळ इं. गम-गुगूल लॅ. कॉमिफोरा मुकुल, बाल्समोडेंड्रॉन मुकुल कुल-बर्सेरेसी). हा सु. १·२—१·८ मी. उंच, पानझडी वृक्ष बलुचिस्तान, सिंध, अरबस्तान व भारत (खानदेश, सौराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटक इ.) या देशांत रुक्ष व खडकाळ जमिनीवर आढळतो. याची साल हिरवट पिवळी, राखी व खरबरीत असून तिचे तुकडे सोलून जातात. फांद्या गाठाळ, वेड्यावाकड्या व टोकाशी काटेरी असतात. कोवळ्या भागांवर प्रपिंडयुक्त (ग्रंथीयुक्त) केस असतात. पाने संयुक्त व एकाआड एक असून दले १—३, चकचकीत, दातेरी व लहान देठाची असतात. याची लहान, लालसर, बहुयुतिक फुले दोन-तीनच्या झुबक्यात मार्च ते एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पात लहान, वंध्य किंजपुट व स्त्री-पुष्पात वंध्य केसर असतात. संदले ४-५, प्रपिंडयुक्त व केसाळ प्रदले ४-५, पट्टाकृती व केसरदले ८-१०, निम्मी लहान व निम्मी मोठी बिंब पेल्यासारखे व दातेरी [→ फुल] फळ लहान, अश्मगर्भी (आठळीयुक्त). पिकल्यावर लाल व अंडाकृती. आठळ्या दोन व बिया दोन असतात [→ बर्सेरेसी].\nसालीवर चिरा पाडून राळ-गोंद (गुग्गूळ) मिळतो, त्याला ‘इंडीयन डेलियम’ म्हणतात. तो पिंगट किंवा फिकट हिरवा, सुगंधी असून धुपासारखा वापरतात. तो स्तंभक (आकुंचन करणारा), जंतुनाशक, कफोत्सारी, वाजीकर (कामोत्तेजक), रक्तवर्धक, शामक, वायुनाशी, व्रणनाशक व सौम्य रेचक असतो घसा व दंतविकारांवर उपयुक्त.\nहिराबोळ : हा गुग्गुळासारखाच सुगंधी राळ-गोंद गुग्गुळाच्या वंशातील दुसऱ्या जातीपासून (इं. मिर लॅ. कॉमिफोरा मिरा ) मिळतो. याची झाडे अरबस्तान व तांबड्या समुद्राच्या आफ्रिक��� किनाऱ्यावर आढळतात. गोंद अग्मिमांद्य, कष्टार्तव (मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना) इत्यादींवर गुणकारी आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/education_25.html", "date_download": "2023-05-30T05:47:13Z", "digest": "sha1:KU26PMVAM6LHU52ARRFVC445Z4TFQNFD", "length": 6546, "nlines": 103, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); शिष्यवृत्ती, विद्यावेतन, विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nशिष्यवृत्ती, विद्यावेतन, विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nमुंबई ( १६ ऑगस्ट २०१९) : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांच्याकडून कल्याणकारी निधीतून माजी सैनिक/ विधवा पत्नी यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती/ विद्यावेतन देण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती/ विद्यावेतन हे दहावी ते पीएचडी करणाऱ्यांना मिळणार असून यासाठी विद्यार्थी किमान 60 टक्के गुणाने उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.\nमाजी सैनिक/ विधवा पत्नी यांनी मुंबई उपनगर येथील कार्यालयात, शिक्षण घेत असलेल्या पाल्यांचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने स्वत:चा अर्ज, शिष्यवृत्ती अर्ज, पाल्य ज्या वर्गात शिकत आहे त्याबाबत शिक्षण संस्थेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाच्या गुणपत्रकेची छायांकित साक्षांकित प्रत, माजी सैनिक कल्याण कार्यालयाने निर्गमित केलेले माजी सैनिक/ विधवा ओळखपत्राची छायांकित प्रत, डिस्चार्ज पुस्तक (पाल्याचे नाव असलेले पान) किंवा पार्ट टू ऑर्डरची छायांकित साक्षांकित प्रत, स्वत:च्या (माजी सैनिक/ विधवा) बँक पासबुकची झेरॉक्स असणे आवश्यक आहे.\nज्या माजी सैनिक/ विधवा यांनी काही कारणाने त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष 2019-20 पूर्वी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळणेबाबतचे प्रकरण पहिल्या वर्षी सादर केलेले नाही त्यांना ज्या-त्या वर्षामध्ये म्हणजेच द्वितीय/तृतीय/चतुर्थ वर्षासाठी शिष्यवृत्ती वेळोवेळी केलेल्या सुधारणेनुसार तत्कालीन देय असलेल्या दराप्रमाणे शिष्यवृत्ती मिळेल.एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशिरा झाला असल्यास प्रवेश दिनांकापासून एक महिन्याच्या आत अर्ज स्वीकारले जातील.\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 ऑक्टोबर 2019 पूर्वी अर्ज सादर करावेत असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AC/", "date_download": "2023-05-30T05:07:03Z", "digest": "sha1:OLWJNEMRPEDMVUM7KU4DZBJP43RR4FTV", "length": 9946, "nlines": 221, "source_domain": "www.navakal.in", "title": "नाशकात प्रखर उन्हामुळे बिबट्या व बछड्याचा मृत्यू - Navakal", "raw_content": "\nनाशकात प्रखर उन्हामुळे बिबट्या व बछड्याचा मृत्यू\nनाशिक – बागलाण तालुक्याच्या तांदूळवाडी शिवारातील गोप्या डोंगराच्या पायथ्याशी या मादी बिबट्या आणि तिच्या एक वर्षांच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्यांचा म���त्यू कुठल्याही विष प्रयोगामुळे झाला नसून वातावरणातील प्रखर उन्हामुळे या बिबट्या मायलेकरांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.\nबागलाणमध्ये उन्हामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. दीड वर्षांपूर्वी बिबट्याचा येथे असाच मृत्यू झाला होता. ताहाराबाद वनपरिक्षेत्र अंबासन ते मुल्हेर क्षेत्रात 150 ते 200 बिबटे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ताराबाद आणि वनपरिक्षेत्रचे अधिकारी शिवाजी सहाणे आणि कर्मचार्यांनी या बिबट्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/entertainment/a-real-hero-in-literature-as-a-hero-in-film-too-190737/", "date_download": "2023-05-30T04:16:23Z", "digest": "sha1:GIPSJBRYRYEH3V626KMGK3VPSGYU5BFO", "length": 13801, "nlines": 134, "source_domain": "dainikekmat.com", "title": "साहित्यातील खरा नायक चित्रपटातही नायकाच्या भूमिकेत", "raw_content": "\nHomeमनोरंजनसाहित्यातील खरा नायक चित्रपटातही नायकाच्या भूमिकेत\nसाहित्यातील खरा नायक चित्रपटातही नायकाच्या भूमिकेत\nमुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शरद गोरे हे त्यांच्या फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे साहित्यातील खरा नायक आता चित्रपटातही नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nशरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे साहित्य संवर्धनाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, बालाघाट मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनासह देशात विविध प्रकारची १५६ साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत.\nप्रिये, प्रेम, शेतक-यांच्या आत्महत्या की हत्या, धर्माची दारू अन् जातीची नशा, कथा पोपटरावांची, बालाघाटाचा सिंह, मराठी भाषेचा सम्रग इतिहास यासह एकूण १० ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी मराठी भाषेत काव्य अनुवादित केला आहे, युगंधर प्रकाशन संस्थेच्या वतीने त्यांनी आजवर १४७ पुस्तके प्रकाशित केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले आदी विषयांवर हजारो व्याख्याने दिली आहेत.\nयासोबतच रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या, ऐतवी आदी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक व संगीतकार म्हणूनही कार्य केले. द शिवाजी मॅनेजमेंन्ट गुरू या नाटकासह प्रेम, तुझ्याविन या अल्बमचे गीत लेखन करून ते संगीतबध्द केले आहे. लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, निर्मिता असलेले शरद गोरे आता फुल टू हंगामा या मराठी चित्रपटाव्दारे मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत, तुफान विनोदी असलेल्या या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तीरेखेबद्दल रसिकांना कमालीची उत्सुकता आहे.\nसुप्र���िद्ध मॉडेल मिसेस एशिया पॅसिपिक व मिसेस इंडिया विजेती डॉ रम्यता प्रफुल्ल (जमशेदपूर झारखंड) या मराठी चित्रपटाव्दारे रूपेरी पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करीत आहे. डॉ. रम्यता या नागपूरच्या कन्या असून त्या मिसेस झारखंड, मिसेस इस्ट इंडिया, मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिपिक विजेत्या आहेत. या निमित्ताने शरद गोरे व डॉ. रम्यता प्रफुल्ल नवीन जोडी मराठी चित्रपट सृष्टीस मिळाली आहे.\nगीतलेखन शरद गोरे व दीपक गायकवाड यांनी केले आहे तर संगीत शरद गोरे यांनी दिले आहे व स्वरसाज कुणाल गांजावाला, कविता राम, राजेश्वरी पवार यांनी चढिवला आहे. प्रीतम अडसूळ, सौरव चिरमुला, रमाकांत सुतार, प्रकाश धिंडले, सुनील साबळे, अमोल कुंभार, कृष्णा खबाले आदी कलाकार या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका करीत आहेत. रवींद्र लोकरे हे छायाकंन केले आहे, श्रध्दा बनकर यांनी रंगभूषा तर प्रसाद भिलोरे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. किशोर दळवी यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे, माढा, करमाळा, सोलापूर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.\nबँडला परवानगी नाकारली, २ युवकांचा आत्महत्येचा प्रयत्न\nछ. संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nनवाझच्या सिनेमांवर बंदी आणायला हवी : अग्निहोत्री\nकिशोर कुमारच्या बायोपिकमध्ये रणबीरऐवजी रणवीर\nपहिल्या चित्रपट रसिक संमेलनाच्या अध्यक्षपदी मधुर भांडारकर\nअनुष्का शर्माचे कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण\nमनोज बाजपेयीचा ओटीटीवर धुमाकूळ\nरोमान्स करताना चक्क घाबरला होता रणबीर\nहुमा कुरेशी बनली शेफ\nअभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू; घराच्या बाथरूममध्ये आढळला मृतदेह\nसाडेचार हजार चित्रपट रुपेरी पडद्याच्या प्रतीक्षे���\nप्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा अपघाती मृत्यू\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/lahore-high-court-declares-sedition-law-unconstitutional-190623/", "date_download": "2023-05-30T03:52:35Z", "digest": "sha1:ZWVBTJS55UB5K5DGMLWLWDYQ22JHRIQV", "length": 8770, "nlines": 131, "source_domain": "dainikekmat.com", "title": "लाहोर हायकोर्टाने देशद्रोह कायदा असंवैधानिक घोषित केला", "raw_content": "\nHomeआंतरराष्ट्रीयलाहोर हायकोर्टाने देशद्रोह कायदा असंवैधानिक घोषित केला\nलाहोर हायकोर्टाने देशद्रोह कायदा असंवैधानिक घोषित केला\nलाहोर : पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने देशद्रोह कायद्याला असंवैधानिक ठरवले आहे. लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना लाहोर हायकोर्टाने म्हटले आहे कि, राजकीय हेतूंसाठी देशद्रोह कायद्याचा वापर केला जात आहे. हायकोर्टाने कलम १२४ ए असंवैधानिक ठरवले आहे.\nसुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी देशद्रोह कायद्याच्या कलम १२४ ए चा बचाव केला, परंतु याचिकाकर्त्याची बाजू अशी होती की, देशद्रोह कायदा १८६० मध्ये ब्रिटीश काळात बनला होता. ‘देशद्रोहाचा कायदाचा वापर गुलामांसाठी होत होता. व कोणाच्या तरी इशा-यावर गुन्हा दाखल करण्यात येत असे. असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.\nया निर्णयाचे स्वागत करताना, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते फवाद चौधरी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, “लाहोर उच्च न्यायालयाने फौजदारी संहितेचे कलम १२४ ए असंवैधानिक घोषित केले आहे आणि राज्य संस्थांवर टीका करण्याचा घटनात्मक अधिकार मान्य केला आहे.”\nविद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख\nकोरोनाचा धोका वाढला, १४ दिवसात तिप्पट रुग्णवाढ\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गु��ख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nदोन हजारांची नोट चलनात आणण्याचा व परत घेण्याचा निर्णय मूर्खपणाचा\nमध्य प्रदेशात १५० जागा जिंकू\nहायकोर्टाने फेटाळली २ हजारांच्या नोटांवरील याचिका\nकेजरीवालांना समर्थन देण्यावर चर्चा\nबँकांच्या कार्पोरेट गव्हर्नन्समध्ये आढळल्या त्रुटी\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/2019/06/blog-post_17.html", "date_download": "2023-05-30T05:05:08Z", "digest": "sha1:FKHJQWYNOAH46P7KWWWL5KV46W7MWHE6", "length": 18705, "nlines": 106, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया: रत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी दोन हजार कोटीच्या निधीची मागणी", "raw_content": "\nरत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी दोन हजार कोटीच्या निधीची मागणी\nरत्नागिरी : कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अवघ्या दोन हजार कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्याची एकमुखी मागणी रत्नागिरीत आज भरलेल्या कोकण रोजगार हक्क परिषदेत करण्यात आली.\nगाऱ्हाणे घालून कोकण रोजगार हक्क परिषदेला प्रारंभ करण्यात आला.\nकोकणच्या मूलभूत प्रश्नांवर पहिले कोकण रोजगार हक्क आंदोलन पुकारण्यात आले आहे. येत्या २५ जून रोजी मुंबईत आझाद मैदानात दिवसभराचे धरणे आंदोलनही छेडण्यात येणार आहे. त्याची वातावरणनिर्मिती करण्यासाठी रत्नाग��रीत आज कोकण विकास यात्रा आणि पहिली कोकण रोजगार हक्क परिषद भरविण्यात आली. मनीऑर्डरच्या चौकटीतून बाहेर पडून कोकणाचा आंबा, मच्छी आणि पर्यटन या तीन प्रमुख अंगांनी विकास व्हावा आणि हीच मागणी राज्य शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी राजापूर ते मंडणगड या रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही टोकांपासून रत्नागिरीमध्ये जमलेल्या कोकणच्या भूमिपुत्रांनी भर कडाक्याच्या उन्हात हातखंबा ते रत्नागिरी शहर अशी विकास यात्रा काढली. यात्रेचे नेतृत्व समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी केले. यावेळी रत्नागिरीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली, तर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोकणचा आवाज पोहोचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.\nरत्नागिरीजवळच्या हातखंबा येथे विविध क्षेत्रांतील भूमिपुत्र दुपारी एकत्र आले. तेथून विकास यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत संजय यादवराव, उदय लोध, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, प्रल्हाद वणजू, युयुत्सु आर्ते, विकास शेट्ये, सचिन शिंदे, पत्रकार सतीश कदम, मकरंद भागवत, हरिश्चंद्र देसाई यांच्यासह उद्योजक, हॉटेल व्यावसायिक तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि कोकणप्रेमी नागरिक सहभागी झाले. हातखंबा येथून मोटरसायकल तसेच मोटारींनी ही यात्रा सुरू झाली. ती मराठा मैदान येथे आली. तेथे कोकण रोजगार हक्क परिषद पार पडली. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, अ‍ॅड. विलास पाटणे, माजी जि.प. उपाध्यक्ष उदय बने, जावेद होडेकर, डॉ. विवेक भिडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजय यादवराव यांनी या पक्षविरहित विकास यात्रेचा उद्देश सांगितला. कोकणाची अर्थव्यवस्था, हापूस आंबा, मच्छीमारी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. गेली अनेक वर्षे कोकणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. कोकणचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर येथील स्थानिक माणसांना उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी हापूस आणि काजूसाठी ५०० कोटी रुपये, मत्स्य विकासासाठी ५०० कोटी रुपये, तर पर्यटनासाठी १ हजार कोटी रुपये शासनाने कोकणाकरिता १० वर्षांकरिता उपलब्ध करून द्यावेत. त्यातून कोकण समृद्ध होऊन शासनाला कराद्वारे मोठा निधी मिळेल. यासाठी आपण या आंदोलनाच्या ���ूपाने शासनाकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. हे आंदोलन शासनाच्या विरोधात नाही. परंतु महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणे कोकणाकडे इतक्या वर्षात पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिले गेले नाही. कोकण आंबा, काजू, मत्स्यव्यवसाय व पर्यटनातून समृद्ध झाला तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात त्याची मोठी भर पडेल आणि कोकणी माणूसदेखील समृद्ध होईल.. थायलंडसारख्या भागात कोकणसारखे समुद्रकिनारे आहेत परंतु रत्नागिरीएवढ्या नसलेल्या भागात तेथील शासनाने किनारे पर्यटनाची हानी न करता विकसित केल्याने जगातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक तेथे जातात. कोकणात त्याच पद्धतीचे निसर्गसौंदर्य व कोकणची तशी क्षमता असूनही शासनाकडून त्याकडे लक्ष दिले जात नाही. कोकण काजू महामंडळाची स्थापना होऊन ६-७ वर्षे झाली, तरी त्याकडे कोणताही निधी नाही. मत्स्य व्यवसाय परदेशी चलन देणारा व्यवसाय असूनही आवश्यक त्या प्रमाणात मच्छीमारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. मच्छीमारांच्या अनेक प्रकल्पासाठी चेन्नई येथून परवानग्या घ्याव्या लागत आहेत. पर्यटनासाठी कोकण पर्यटन मंडळ स्थापन करून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्यास त्यातून स्थानिक तरुण पर्यटन उद्योगात उतरू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या, सबसिडी आदी गोष्टी शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मुळात पर्यटनाच्या बाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या चांगल्या विद्यापीठाची गरज असून त्यासाठीदेखील शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. कोकण किनाऱ्यावर सीआरझेडचा बाऊ करून बांधकामे करण्यास परवानगी नाकारण्यापेक्षा त्यातच राहून परवानग्या कशा देता येतील असे सकारात्मक धोरण सरकारी अधिकाऱ्यांनी बाळगणे गरजेचे आहे. समृद्ध कोकणच्या वतीने आझाद मैदानात पुकारण्यात येणारे आंदोलन शासनाच्या विरोधात नसून शासनाने कोकणच्या बाबतीत धोरणे बदलावीत यासाठी आहे. यासाठी संपूर्ण कोकणातील संघटनांनी व कोकणप्रेमी नागरिकांनी एकत्र येणे जरुरीचे आहे, असेही यादवराव यांनी सांगितले. कोकणचा विकासासाठी बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख संजय यादवराव यांनी आपल्या भाषणात केला.\nयावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक उदय लोध यांनी कोकणच्या पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा कणा असलेल्या हॉटेल व्यवसायासाठी स्थानिक प्रशिक्षित मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी कमी खर्चात स्थानिकांसाठी प्रशिक्षण निर्माण व्हावे, हॉटेल व्यावसायिकांसाठी लावण्यात येणारा व्यावसायिक वीज दर आणि १८ टक्के जीएटी यामुळे येथील हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. समृद्ध कोकणच्या वतीने कोकणसाठी उभारण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून पाठिंबा द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी ग्रामीण पर्यटनावर आपले विचार व्यक्त केले. जावेद होडेकर यांनी मत्स्यविकास तसेच बावा साळवी आणि विवेक भिडे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातून उद्योजक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कोकणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या विकास यात्रेमध्ये जिल्ह्यातील १०० विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग होता. योग्य नियोजनाने ही यात्रा यशस्वी करण्यात आली. परिषदेत आंबा, काजू, फणस, मासे आदींचे पूजन करण्यात आले. कोकणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.\nपरिषदेनंतर संध्याकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.\nतारकर्ली, मालवण, श्रीवर्धन, पालघर आणि संपूर्ण कोकणासह आझाद मैदान (मुंबई) येथे कोकण रोजगार हक्क परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या २५ जून रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्ये आझाद मैदानावर कोकणातील सर्व जिल्ह्यांतील विविध क्षेत्रातील आंदोलक एकत्र येऊन आपली भूमिका शासनासमोर मांडणार आहेत.\nकोकण विकास यात्रेविषयीची चित्रफीत पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा -\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nरत्नागिरी : कोकणच्या विकासासाठी दोन हजार कोटीच्या ...\nनियोजन, आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत य...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कलाकारांची सूची\nपवन प्रभू, सुधांशु सोमण, अक्षय जांभळे यांना स्वरसि...\nस्वरसिंधुरत्न अभ��ग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://raigad.wordpress.com/tag/mughal/", "date_download": "2023-05-30T03:30:43Z", "digest": "sha1:5RONV7ZHJTIAY2A5KSJUB6VK2BZXVVUQ", "length": 18944, "nlines": 222, "source_domain": "raigad.wordpress.com", "title": "mughal | Maratha History", "raw_content": "\n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nऑगस्ट 12, 2020 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nक्या कोई शातिर राज्यकर्ता कोई सफल शासक या एक धर्मांध जुल्मी क्रूरकर्मा बादशाह\nजिसने अपने ज़िदके कारण पुरे मुगलिया सल्तनत को दावपे लगाया और उसके पतन के लिए कारण बना | ये है बादशाह औरंगज़ेब की कहानी\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक\nफेब्रुवारी 12, 2017 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nआपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.\nइतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.\nथोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र\nमहाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज\nफेब्रुवारी 3, 2017 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nशिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते.\nमुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते.\nसदर पत्र शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहलेले आहे. यात महाराजांची वाक्य बरेच काही सांगून जातात.\nकामास हैगै न करणे, कामास एक घडीचा दिरंगा न करणे, आपल्या जागी तुम्ही हुशार असणे.\nअपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया\nऑक्टोबर 6, 2016 by Pranav यावर आपले मत नोंदवा\nइतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.\nभाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया\nसतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न \nआपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का\nआम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.\nआपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे \nनवीन लेखांची इमेल द्वारे सूचना\nब्लॉगवर पोस्ट केले जाणारे लेख आणि ऐतिहासिक नोंदी मिळवा थेट आपल्या इ-मेल आय-डी वर. येथे आपला इ-मेल आय-डी Enter करून Subscribe बटन दाबा \n महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न \nसमरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681 जुलै 23, 2021\nराणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी जुलै 19, 2021\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा\nतलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords जुलै 3, 2021\nराजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार ऑक्टोबर 30, 2020\nस्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७ ऑक्टोबर 16, 2020\nस्वराज्याचे पायदळ – अपरिचित इतिहास – भाग ३६ ऑक्टोबर 9, 2020\nखर्ड्याची लढाई : १७९५ – समरांगण | Battle of Kharda : 1795 ऑक्टोबर 1, 2020\nडीगच्या लढाईचा ब्रिटिश नकाशा – मंथन सप्टेंबर 25, 2020\nGraphy – ‘वीर मराठे’ सप्टेंबर 16, 2020\nभातवडीची लढाई : १६२४ – शाहजीराजांचा पराक्रम – समरांगण सप्टेंबर 10, 2020\nमंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार सप्टेंबर 3, 2020\nजवहार गज – #MHSHORTS सप्टेंबर 1, 2020\nलालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का – अपरिचित इतिहास – भाग ३४ ऑगस्ट 24, 2020\nदिव्य – अपरिचित इतिहास – भाग ३३ ऑगस्ट 13, 2020\nमंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ ऑगस्ट 4, 2020\nरायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख ऑगस्ट 1, 2020\nमस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२ जुलै 22, 2020\nमंथन : छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवे ह्यांची सांत्वन पत्रे जुलै 9, 2020\nमंथन : १७३७ – बाजीराव पेशवे ह्यांची दिल्ली स्वारी जुलै 2, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु जून 24, 2020\nशिवराज्याभिषेकच्या निमित्��ाने – घनश्यामदास सराफ कॉलेज येथे झालेला वेबिनार जून 18, 2020\nफ्राम की कहानी : १७२० – मराठों का नाविक विजय जून 12, 2020\nअपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात\nअपरिचित इतिहास – भाग २९ – स्वराज्याच्या मीठाची गोष्ट जून 8, 2020\nअपरिचित इतिहास – भाग २८ – असे दिसायचे शिवाजी महाराज \nसमरांगण – राक्षसभुवन : १७६३ फेब्रुवारी 14, 2020\nकोप्पळ : आपल्या विस्मृतीत गेलेले एक महत्वाचे दुर्गतीर्थ फेब्रुवारी 1, 2020\nथोरले छत्रपती शाहू महाराज (सातारा) जानेवारी 20, 2020\nस्वराज्याचे शिलेदार : सुभेदार तानाजी मालुसरे जानेवारी 17, 2020\nसिंहगडचा खंदकडा आणि बुरुजाचे दुर्गशास्त्र डिसेंबर 5, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज.. जून 22, 2017\nगोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…\nदुर्गसाहीत्य: प्र. के. घाणेकर जून 15, 2017\nगुरुवर्य निनाद गंगाधर बेडेकर – द्वितीय पुण्यस्मरण मे 10, 2017\nवासुदेव हरी चापेकर पुण्यस्मरण ८ मे १८९९ मे 8, 2017\nकिल्ले कसे पहावेत – प्र के घाणेकर एप्रिल 10, 2017\nकविराज भूषण यांचे अपरिचित छंद एप्रिल 4, 2017\nगुढीपाडवा इतिहासाच्या पानातून मार्च 28, 2017\nशिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती) मार्च 27, 2017\nअपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम मार्च 27, 2017\nखुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन मार्च 4, 2017\nथोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक फेब्रुवारी 12, 2017\nजेष्ठ नागरिक वाचकांच्या सोयीकरिता\nकंट्रोल बटन दाबून माउस स्क्रोल केल्यास वेबपेज झूम होऊन अक्षरे मोठी दिसतात व वाचनास सुलभ होते.\nEnglish अभ्यास करावा 'नेट'का इतिहासाच्या पाऊलखुणा दृक-श्राव्य पेशवाई भारतीय स्वातंत्र्यसमर महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी शिवशाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22687/", "date_download": "2023-05-30T04:32:38Z", "digest": "sha1:UXCDR2IHMXPPQNXHR2TTAZJ4ANQ7AOI7", "length": 14115, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्लटकॉव्ह फ्यॉडर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्लटकॉव्ह, फ्यॉडर : (९ जून १८८३–२० डिसेंबर १९५८). सोव्हिएट कादंबरीकार.जन्म चेरनाव्हका येथे. शिक्षक व युद्धवार्ताहर म्हणून कामे केली. १९०० पासून त्याच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. ग्लटकॉव्हच्या आरंभीच्या कथांवर गॉर्कीचा प्रभाव आहे. त्सेमेंत (१९२५, इं. शी. सिमेंट) ह्या कादंबरीमुळे तो प्रसिद्धीस आला. यादवी युद्धानंतरच्या रशियातील औद्योगिकीकरणाचे आणि कामगारवर्गाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. पूचिना (१९२३, इं. शी. द डीप) आणि एनेर्गीया (१९३२–३८, इं. शी. एनर्जी) ह्या त्याच्या आणखी काही उल्लेखनीय कादंबऱ्या.\nपोवेस्त ओ द्येत्‌स्वे (१९४९, इं. शी. द स्टोरी ऑफ चाइल्डहूड), व्होलनित्सा (१९५०, इं. शी. द फ्री मेन), लीखाया गोदिना (१९५४, इं. शी. हार्ड टाइम्स) आणि मित्सेझ्‌नाया यूनस्त (१९५६, इं. शी. इनसर्जंट यूथ) ह्या त्याच्या कादंबऱ्या आत्मचरित्रा��्मक आहेत. त्याच्या कादंबऱ्या भावनाप्रधान असून शैली आलंकारिक आहे.\nसोव्हिएट टीकाकार ग्लटकॉव्हला श्रमजीवी वर्गाचा एक खराखुरा प्रातिनिधिक लेखक समजतात. १९५० व ५१ साली त्याला शासकीय पुरस्कारही मिळाले. मॉस्को येथे तो निधन पावला.\nपांडे, म. प. (इं.) देव, प्रमोद (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22731/", "date_download": "2023-05-30T05:39:57Z", "digest": "sha1:4C5WUTT2GD44FZFO2JDFKT3XBPM5LYRW", "length": 17539, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "ग्वीत्‌चार्दीनी, फ्रांचेस्को – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nग्वीत्‌चार्दीनी, फ्रांचेस्को : (६ मार्च १४८३–२२ मे १५४०). प्रबोधनकालीन इटालियन मुत्सद्दी व श्रेष्ठ इतिहासकार. जन्म फ्लॉरेन्स येथे एका खानदानी कुटुंबात. त्याने फ्लॉरेन्स, फेरारा व पॅड्युआ येथे कायद्याचे शिक्षण घेतले. काही काळ वकिली केली. त्यानंतर प्रजासत्ताक फ्लॉरेन्सचा राजदूत म्हणून तो स्पेनमध्ये होता (१५१२–१४). १५१६ ते १५३४ या काळात जवळजवळ अखंडपणे तो पोपच्या सेवेत होता. मोदीना, रेद्‌जो, पार्मा, रॉमान्या येथे पोपनियुक्त गव्हर्नर म्हणून त्याने काम केले. उत्तम प्रशासक म्हणून त्याचा लौकिक होता. पोपच्या सैन्याचा कमिशनर ‘जनरल’ म्हणूनही त्याने काम पाहिले. फ्लॉरेन्सचा ड्यूक आलेस्सांद्र��� मेदीची (कार. १५३१–३७) ह्याच्या आणि त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या पहिल्या कॉझिमोच्या (कार. १५३७–७४) नोकरीतही तो होता. तथापि कॉझिमोच्या मर्जीतून उतरल्यामुळे १५३७ पासून पूर्णतः सेवानिवृत्त होऊन ताे सेंत मार्गेरिता (मोंतीची) येथे राहावयास गेला आणि Storia d’ Italia (१५६१–६४, इं. शी. हिस्टरी ऑफ इटली) ह्या वीस खंडांच्या इतिहासग्रंथलेखनास त्याने स्वतःला वाहून घेतले.\n१४९२ ते १५३४ पर्यंतचा इटलीचा इतिहास Storia d’ Italia मध्ये आलेला आहे. ह्या कालखंडात इटलीत घडून आलेल्या विविध राजकीय स्थित्यंतरांचा आलेख त्यात सापडतो. ऐतिहासिक व्यक्तींच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन करीत असताना त्यांच्या कृतींपेक्षा त्या कृतींमागील त्याला जाणवलेल्या प्रेरणांना त्याने अधिक महत्त्व दिलेले दिसते. पोप दुसरा जूलियस, पोप दहावा लीओ व पोप सातवा क्लेमेंट ह्यांची वेधक व्यक्तिचित्र त्याने रेखाटली आहेत. इतिहासकथन करीत असताना आवश्यक तेथे निर्भीड कठोर टीकाही त्याने केलेली आहे. ग्वीत्‌चार्दीनीच्या पूर्वी इटलीतील विविध राज्यांचे इतिहास स्वतंत्रपणे लिहिले गेले परंतु ग्वीत्‌चार्दीनीने आपल्या इतिहासात संपूर्ण इटलीचा विचार केला, हा त्याचा विशेष होय. त्याची शैली भारदस्त असून प्रत्येक मुद्याशी संबंधित असलेले सर्व तपशील एकाच वाक्यात आणण्याच्या प्रयत्नामुळे लांबलांब वाक्ये तो वैपुल्याने वापरतो. इटलीच्या इतिहासग्रंथांत आजही हा ग्रंथ मोलाचा मानला जातो.\nह्याखेरीज Ricordipoliticie e civili (प्रकाशनकाळ १५७६–१५८५ च्या दरम्यान) आणि Del reggimento di Firenze हे दोन ग्रंथही त्याने लिहिले. सूक्ष्म निरीक्षण व स्वच्छपणे केलेले मानवी जीवनाविषयीचे चिंतन Recordi… मधील सु. २०० सूत्रांतून आढळते. राजकीय विचारही त्यात आहेतच. Del reggimento… मध्ये फ्लॉरेन्सची शासनव्यवस्था कशी असावी, ह्यासंबंधी विचार आहेत. सेंत मार्गेरिता येथेच तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटा��ियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/crime-news/170376/", "date_download": "2023-05-30T03:48:29Z", "digest": "sha1:TLECNSZY4SOS6NMFMLEDIHJLRWWBMS52", "length": 6339, "nlines": 121, "source_domain": "www.berartimes.com", "title": "अर्जुनी मोरगावजवळ विचित्र अपघातात वाहन 100 फुटावर फेकले गेले - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome गुन्हेवार्ता अर्जुनी मोरगावजवळ विचित्र अपघातात वाहन 100 फुटावर फेकले गेले\nअर्जुनी मोरगावजवळ विचित्र अपघातात वाहन 100 फुटावर फेकले गेले\nअर्जुनी मोरगाव -येथील वडसा-कोहमारा मार्गावर अर्जुनी शहराबाहेर सोमवारी सकाळी विचित्र अपघात घडला. चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला.वाहन चक्क 1०० फूट अंतरावर शेतात फेकले गेले.वाहनातील इसम बाहेर पडून हवेत उडाला व वाहनापासून सुमारे १०० फुटावर जाऊन पडला. यात डेव्हिड धनराज रहेले १९ रा अर्जुनी मोरगाव याचा मृत्यू झाला.डेव्हिड हा प्रिय��र्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे समजते. यात गाडीचा चकनाचूर झाला आहे. या अपघातातून एक जण बचावला.अपघातग्रस्त वाहनाचा क्र एम एच ३५ ए जी ९९७७ आहे.\nPrevious articleराष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तुमसर शहरात विविध ठिकाणी पाणी प्याऊचे उद्घाटन\nNext articleपौष्टिक तृणधान्य काळाची गरज\nमध्यप्रदेश येथून गांजा पुरवठा करणारा गोंदिया पोलीसांचे ताब्यात\nट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकची विजेच्या खांबाला धडक\nलाखेगाव येथील आरोग्य सेविकेच्या विनयभंग व मारहाण\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://kokanmedia.blogspot.com/search?updated-max=2015-09-26T10:39:00%2B05:30&max-results=7", "date_download": "2023-05-30T05:37:44Z", "digest": "sha1:BH63XZROZNDELITFACYOI7MEDMSPVQGA", "length": 36133, "nlines": 179, "source_domain": "kokanmedia.blogspot.com", "title": "कोकण मीडिया", "raw_content": "\nआईचं मुलाला (सोशल मीडियावर) पत्र.... (adz91 च्या सौजन्याने)\nपाठ्यपुस्तकातील `दिनूचे बिल` धड्याची आठवण करून देणारी घटना\nमराठी पाठ्यपुस्तकामधील `दिनूचे बिल` नावाचा धडा अनेकांनी वाचला असेल. या धड्याची आठवण करून देणाऱ्या एका पत्राची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. हे पत्र आईने मुलाला लिहिले आहे. वाचा हे पत्र.\nमी आता कमवायला लागलोय आणि स्वतंत्र आहे असं सांगणा-या १३ वर्षांच्या मुलाला युरोपमधल्या वैतागलेल्या आईने स्वातंत्र्याचा धडा नावाचं एक पत्र लिहिलं आणि आपल्या भावनांना मोकळं व्हायला वाव दिला. फेसबुकवरल्या त्या पत्राला लाखाच्या घरात समदु:खी मातांनी व नेटिझन्सनी शेअर केलं असून ही समस्या घराघरात कशी शिरलीय याची चुणूक दाखवली आहे.\nइस्टेला हाविशम असं सिंगल पेरेंट असलेल्या या महिलेचं नाव असून अरॉन असं तिच्या मुलाचं नाव आहे. अरॉन आईला एक रुममेटसारखी वागणूक देतो आणि तिचे नियम पाळण्यास नकार देताना मी यू ट्यूबवर पैसे कमवू शकतो. मी स्वतंत्र आहे आणि गृहपाठ, अभ्यास वगैरे गोष्टींची अपेक्षा बाळगू नको आदी सांगतो.\nवैतागलेल्या इस्टेला फेसबुकचा आधार घेतात आणि मुलाला उद्देशून पत्र लिहितात. तू स्वत:ला स्वतंत्र समजतोस ना, मग खोलीचं भाडं, विजेचा खर्च, इंटरन��टचा चार्ज आणि अन्नाची किंमत या गोष्टीदेखील दे असं त्या पत्रात लिहितात.\nराहण्यापोटी ४३० डॉलर्स, विजेच्या बिलापोटी ११६ डॉलर्स, इंटरनेचसाठी २१ डॉलर्स आणि जेवणाचे १५० डॉलर्स एवढा खर्च येतो. वेळच्यावेळी साफसफाई कर अन्यथा त्यासाठी ३० डॉलर्स द्यावे लागतील, असंही ती पुढे म्हणते.\nमुलासाठी आपण काय काय विकतं घेतलं याची जंत्रीही त्यांनी दिली आहे.\nपत्राचा समारोप करताना एक रूममेट म्हणून न राहता तुला पुन्हा माझं मूल म्हणून राहायचं असेल तर वर दिलेल्या अटींचा आपण पुनर्विचार करू, असंही इस्टेला सुचवतात आणि मुलाच्या मनपरिवर्तनाची आशा बाळगतात.\nगेल्या आठवड्यात त्यांनी हे पत्र लिहिलं आणि ते अक्षरश: लाखांच्या संख्येनं शेअर झालं, त्याची चर्चा झाली.\nआता ताज्या पोस्टमध्ये इस्टेला म्हणतात, या पोस्टनंतर मुलाच्या वागणुकीत बदल झालाय आता मी त्याला काही सांगितलं तर तो ऐकतो...\nही बातमी adz91 या मोबाइल अॅपवर प्रसिद्ध झाली आहे.\nया आणि अशा बातम्या देणारे\nतसेच जाहिरात पाहिल्याबद्दल पैसे मिळवून देणारे\nadz91 हे अॅप आपणही अवश्य डाऊनलोड करून घ्या.\nअधिक माहितीसाठी http://adz91ratnagiri.blogspot.in या ब्लॉगला अवश्य भेट द्या. या ब्लॉगवरील सुरुवातीच्या पोस्टमध्ये अॅपविषयी तसेच डाऊनलोड करण्यासंबंधीची माहिती आहे.\nचारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट उपाधी बहाल\nनाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कीर्तनकार\nचारुदत्तबुवा आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट ही उपाधी, मानपत्र देताना\nनाशिक : राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे यांना राष्ट्रीय कीर्तन सम्राट अशी उपाधी बहाल केली. आफळेबुवांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजजागरणाबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला. रामानंदाचार्यांच्या दक्षिणपीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन आफळेबुवांना गौरवण्यात आले.\nयेथील साधूग्राममधील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नगरात हा सोहळा झाला. कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची नगरात रोज वेगवेगळ्या विषयांवर कीर्तने होत आहेत. त्यांचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रपुरुषांच्या चरित्रांचा व्यासंग दांडगा आहे. आपल्या रसाळ वाणीतील कीर्तनाने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. ���जपर्यंतच्या त्यांच्या या कार्याची दखल नरेंद्राचार्यजी महाराज यांनी घेऊन त्यांना ही उपाधी दिली.\nयावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे पुरोहित वे. शा. सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजी, कौस्तुभ शौचे गुरुजी, स्वामीजींचे भक्त-भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसत्काराला उत्तर देताना आफळेबुवा म्हणाले, माझ्या कामाची दखल जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी घेतली. मी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. महाराजांचे qहदुत्वाचे काम सर्वोच्च आहे. स्पष्ट बोलण्याची हिंमत स्वामीजींच्याकडे आहे. त्यांचे घरवापसीचे काम फार मोठे आहे. मी कीर्तनाच्या माध्यमातून क्रांतीकारी संत, देशभक्त, क्रांतिकारक यांची चरित्रे सांगतो. त्याद्वारे राष्ट्रप्रेम जागवण्याचे काम मी आजपर्यंत केलेले आहे. त्यामुळेच स्वामीजींनी केलेल्या गौरवाने मी कृतकृत्य झालो आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे.\nकॅमेरा आणि मेमरी कार्ड मिळवा 60 टक्के सवलतीत\nसोबतच्या लिंकचा वापर करून ऑनलाइन खरेदी केल्यास\nकॅमेरा तसेच मेमरी कार्ड आणि डिजिटल कॅमेराशी संबंधित अॅक्सेसरीज ६० टक्क्यांपर्यंत सवलतीत मिळू शकतील.\nरत्नागिरी मल्याळी सेवा संघाची पुक्कलम\nरत्नागिरी – रत्नागिरी मल्याळी सेवा संघाने आयोजित केलेल्या ओणम महोत्सवात दरवर्षीप्रमाणेच फुलांची रांगोळी म्हणजेच पुक्कलम हे यावर्षीचेही मुख्य आकर्षण होते.\nटायरवाले अशीच केरळी लोकांची प्रतिमा असते. त्याबरोबरच बेकरी व्यवसायातही केरळी लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. गेल्या पंधरा वर्षांमध्ये आणि प्रामुख्याने कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर केरळमधील लोकांचे रत्नागिरीत स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या उद्योगांसह विविध नोकरी-व्यवसायांमध्येही केरळचे हे लोक स्थिरावले आहेत. अशा केरळी बांधवांनी रत्नागिरी मल्याळी सेवा संघ स्थापन केला आहे. दरवर्षी संघामार्फत विविध कार्यक्रम केले जातात. नारळी पौर्णिमेला साजरा होणारा ओणम हा केरळमधील मोठा उत्सव असतो. रत्नागिरीच्या केरळी बांधवांतर्फे गेली काही वर्षे ओणमच्या निमित्ताने उत्सव साजरा केला जातो. यावर्षीचा महोत्सव श्रावण अमावास्येला झाला. रत्नागिरीतील केरळी बांधव त्यावेळी उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि वेळेत साजरे झालेले नृत्यगायनादी सांस्कृतिक का��्यक्रम तसेच फुलांच्या रांगोळी प्रदर्शन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते. यावर्षीच्या स्पर्धेत छोट्या आणि खुल्या गटात एकूण 13 जणांनी सहभाग घेतला. फुले, पाकळ्या आणि फुलांच्या अन्य भागांपासून तयार केलेल्या या सर्वच रांगोळ्या उत्तम होत्या. त्यातून क्रमांक काढणे किती कठीण झाले असेल, याची कल्पनाच केलेली बरी.\nस्पर्धेत साकारण्यात आलेल्या पुष्परांगोळ्या\nविनायक बापट पूजेसाठी पुरवितात 21 प्रकारची पत्री\nपंधरा वर्षांचा उपक्रम – पर्यावरणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न\nरत्नागिरी – इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देतानाच येथील पर्यावरणप्रेमी विनायक बापट गणपतीच्या पूजेसाठी लागणारी 21 प्रकारची पत्री जमवून अनेकांना मागणीनुसार त्याचे वाटप करत आहेत. उत्सवापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील जंगलांमध्ये फिरून गोळा केलेली ही पाने ग्राहकांना पुरविण्याचा त्यांचा हा उपक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे.\nगणेशोत्सव आता अगदी काही तासांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी लगबग सुरू झाली आहे. चित्रशाळांमधून गणेशमूर्ती घरोघरी जाऊन पोहोचत आहेत. वेळात वेळ काढून घरे सजविली गेली असून पूजासाहित्य, सजावट आणि आरास करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू आहे. या साहित्यामध्ये पत्रीला म्हणजे विविध झाडांच्या पानांना खूपच महत्त्व आहे. मधुमालती, माका, बेल, पांढऱ्या दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेरी, रुई, अर्जुनसादडा, विष्णुक्रांता, डाळिंब, देवदार, पांढरा मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती या 21 झाडांची पत्री गणपतीला वाहिली जाते. शहरात आणि ग्रामीण भागातही गणपतीचे पूजन करताना वाहिल्या जाणाऱ्या विविध वनौषधींची ही पाने अनेकांना माहीत नसतात. त्यामुळे एक तर पत्री वाहिली जात नाही किंवा मिळतील तेवढ्याच झाडांची पाने वाहिली जातात.\nअनेक झाडांची जोपासना करणारे रत्नागिरीचे पर्यावरणप्रेमी विनायक या साऱ्या वनौषधींची माहिती अनेकांना सांगत असत. त्यातूनच ही सारी पत्री जमवून देण्याची मागणी त्यांच्याकडे पंधरा वर्षांपूर्वी त्यांच्या एका परिचिताने केली. हाच धागा पकडून श्री. बापट यांनी विविध ठिकाणी फिरून पत्री जमवून ती अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्याचे ठरविले. सर्वच झाडांची त्यांना चांगलीच ओळख असल्याने ती झाडे मिळवून पत्री गोळा करण्यासाठी त���यांनी रत्नागिरी शहराच्या अनेक भागांसह पावस, कोळंबे, जयगड परिसरात भटकंती केली. जंगलांमधून ही झाडे शोधून काढली आणि पत्री जमविली. पहिल्या वर्षी दहा संच त्यांनी तयार केले. त्यापैकी केवळ चार संचांनाच मागणी आली. त्यानंतर मात्र हळूहळू दरवर्षी त्यांच्याकडे पत्रीची मागणी वाढू लागली. यावर्षी तर त्यांनी पाचशेहून अधिक संच तयार केले आहेत.\nमहिनाभर भटकंती करून पाने जमविणे, ती व्यवस्थित आणि ताजी राहण्यासाठी पाण्यात ठेवणे, वाया गेलेली पाने काढून टाकून त्यांची निगा राखणे, भाद्रपद महिना सुरू होताच एकवीस प्रकारच्या पत्रीचे संच तयार करणे अशी सर्व किचकट व्यवधाने श्री. बापट अत्यंत आनंदाने पार पाडतात आणि 40 रुपये एवढ्या अत्यंत अल्प मोबदल्यात ही पत्री मागणीनुसार उपलब्ध करून देतात. आरास आणि सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती पाहिल्या, तर श्री. बापट आकारत असलेली किंमत अत्यंत नगण्यच वाटते. पत्रीच्या पिशव्या भरून त्या वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी श्री. बापट यांना कुटुंबीयांबरोबरच मित्रमंडळी आणि कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथूनही त्यांचा एक स्नेही आवर्जून मुद्दाम उपस्थित राहतो. परस्परस्नेह वाढावा आणि पर्यावरणाबाबत जागृती व्हावी, लोकांनी निसर्ग समजून घ्यावा, दैनंदिन जीवनातील पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे लोकांनी संरक्षण करावे, हाच आपला प्रयत्न असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.\n(विनायक बापट यांचा संपर्क क्र. – 9423048991)\nविविध 21 प्रकारची पत्री एकत्रित करून ती बांधण्याचे काम श्री. बापट यांच्या घरी सुरू आहे.\nमृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत प्रथम\nनवनिर्माण महाविद्यालय स्पर्धा : कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे प्रथम\nदीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करताना\nशीला हेगशेट्ये, सोबत प्राचार्य सुकुमार शिंदे, प्रा. टेकाळे.\nरत्नागिरी – येथील नवनिर्माण महाविद्यालयात झालेल्या मृणाल हेगशेट्ये आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा) हिने, तर कनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी कांबळे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी) हिने प्रथम क्रमांक पटकावला.\nगेल्या ४ सप्टेंबर २०१५ रोजी नवनिर्माण महाविद्यालयात ही स्प��्धा झाली. राज्यस्तरीय महाविद्यालयीन, तर जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली. दोन्ही स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - श्रुतिका भागवत (एसीएस कॉलेज, लांजा), द्वितीय - श्रेयस सनगरे (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय - पद्मश्री वालावडे (फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - विवेक चित्ते (एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके कॉलेज, नाशिक), श्रुती भिंगार्डे (एसीएस कॉलेज, लांजा). सांघिक चषक - एसीएस कॉलेज, लांजा.\nकनिष्ठ महाविद्यालयीन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - प्रथम - अश्विनी कांबळे (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), द्वितीय - कोमल रावराणे (वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), तृतीय- शलाका वारेकर (नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), उत्तेजनार्थ - तैबा रफिक बोरकर (अभ्यंकर कुलकर्णी ज्यु. कॉलेज, रत्नागिरी), गौरी रहाटे (साडवली, ज्यु. कॉलेज), सांघिक चषक – नवनिर्माण ज्यु. कॉलेज, रत्नागिरी.\nविजेत्यांना रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, प्राचार्य सुकुमार शिंदे, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत ९० स्पर्धकांनी सहभाग घेतला. रत्नागिरीसह सातारा, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्पर्धकांचा त्यात समावेश होता.\nयावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विविधांगी वाचन करून आपल्या ज्ञानात वाढ केली पाहिजे. वक्तृत्व कलाही महत्त्वाची आहे. वाचन करून त्यावर चिंतनातून आपली मते तयार केली, तर वक्तृत्वाला झळाळी प्राप्त होते.\nमाजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये म्हणाले, समाजातील चुकीच्या गोष्टींवर वक्त्यांनी बोलून समाजाचे प्रबोधन करावे. अभ्यासाला महत्त्व देऊन विधायक गोष्टींच्या निर्मितीसाठी विद्यार्थीदशेतूनच सक्रिय व्हावे.\nस्पर्धेसाठी प्रमोद कोनकर, प्रा. नामदेव कुंभार, सौ. स्नेहा साखळकर, डॉ. आशा जगदाळे, प्रा. राजशेखर दवणे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. प्रा. प्रकाश नाईक यांनी सूत्��संचालन केले. प्रा. सचिन टेकाळे यांनी आभार मानले.\nमृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, जेएसडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी राजीव लिमये, प्राचार्या सुकुमार शिंदे, संचालिका सीमा हेगशेट्ये, शीला हेगशेट्ये, मेधा हेगशेट्ये, परीक्षक प्रमोद कोनकर, राजशेखर दवणे, प्रा. आशा जगदाळे, प्रा. पौर्णिमा सरदेसाई आदी.\n`झेलू पाऊस ओंजळीत`चे औरंगाबाद येथे प्रकाशन\nकोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे पुस्तकाची निर्मिती\nमुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे यांनी लिहिलेल्या `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे नुकतेच औरंगाबाद येथे प्रकाशन झाले. पावसाचे पाणी साठविण्याच्या विविध उपायांची माहिती देणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोन दिवसांची जलविषयक परिषद औरंगाबाद येथे झाली. त्यावेळी डॉ. चितळे यांचे अभीष्टचिंतनही करण्यात आले. या समारंभातच `झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाचे प्रकाशन जलतज्ज्ञ दि. मा. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.\n`झेलू पाऊस ओंजळीत` या पुस्तकाची अक्षरजुळणी, संकलन आणि संपादन रत्नागिरीच्या कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस या संस्थेने केले आहे. पुण्यातील बुकगंगा इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय पुस्तक वितरण संस्थेच्या कार्यालयात तसेच संस्थेच्या संकेतस्थळावरून हे पुस्तक उपलब्ध होऊ शकेल. रत्नागिरीत कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस (9822255621) तसेच मॅजेस्टिक बुक हाऊस (पुढारी भवन, माळ नाका, रत्नागिरी) येथेही पुस्तक उपलब्ध होईल.\nऔरंगाबाद येथे `झेलू पाऊस ओंजळीत`चे प्रकाशन\nप्रकाशन समारंभानंतर जलवर्धिनी संस्थेतर्फे बांधण्यात आलेल्या जलसाठवण\nटाकीची पाहणी डॉ. चितळे यांनी केली. त्यांना माहिती देताना उल्हास परांजपे\n`झेलू पाऊस ओंजळीत`ची झलक\nसाप्ताहिक कोकण मीडिया - दीपोत्सव विशेषांक २०१६\nकवी दत्तात्रेय अनंत आपटे यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे बाळबोध मराठीत केलेले ओवीबद्ध रूपांतर\nमार्लेश्वराचा विवाहविधी होणार वऱ्हाड्यांशिवाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/web-stories/bsnl-recruitment-2022/", "date_download": "2023-05-30T04:44:38Z", "digest": "sha1:Z4LCHLCSSFVT2YKYJK43AHXDBSVFUCF5", "length": 1439, "nlines": 8, "source_domain": "majhijobs.com", "title": "BSNL Recruitment 2022 » MajhiJobs", "raw_content": "BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती\nऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 डिसेंबर 2021\nBSNL Recruitment 2021 भारत संचार निगम लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या एकूण 55 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.\nBSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मार्फत 55 जागांसाठी भरती\nभारत संचार निगम लिमिटेड भरती 2021 डिप्लोमा अप्रेंटिस 55 पदांसाठी महाराष्ट्र मधुन IT इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://navakal.in/sampadkiya/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2023-05-30T05:37:07Z", "digest": "sha1:CYGEJUN6UKJLZEKU27TMJIJUEB4AGCY7", "length": 13994, "nlines": 215, "source_domain": "navakal.in", "title": "हेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे - जयश्री खाडिलकर-पांडे - Navakal", "raw_content": "\nहेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे – जयश्री खाडिलकर-पांडे\nभाजपाने ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचे खेळणे बनविले आहे आणि आवश्‍यकतेनुसार या यंत्रणा कारवाई करतात असा आरोप होत आहे. आज भाजपाचे केंद्रातील सरकार या कारवाया करीत आहे आणि विरोधक या कारवायांमागे हेतू असल्याची बोंब मारत आहेत. दहा वर्षापूर्वी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांनी भाजपाच्या डझनभर मंत्र्यांवर आरोप केले होते. भ्रष्टाचाराशी संबंधित ज्या कारवाया होतात त्यामागे हेतू असतो हे निश्‍चित आहे. पण हेतू आहे म्हणून या कारवाया चुकीच्या ठरत नाहीत. कारण तो भ्रष्टाचार उघड दिसत असतो. कागदोपत्री स्पष्ट होत असतो. त्यामुळे हेतू धरून कारवाई करणे हे वाईट असले तरी कारवाई होणे गरजेचेच आहे. कारवाईमागे हेतू आहे हे सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. सामान्य माणसाच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे की, ‘हेतू’ संपताच कारवाई थांबते. म्हणजे भ्रष्टाचार झालेला असतो, कागदपत्र जप्त होतात, पत्रकार परिषदा आणि निवडणूक प्रचारात ती झळकवली जातात, चौकशी समिती नेमली जाते आणि अचानक एक दिवस सर्वच थांबते. काठावरची मगर पाण्यात दिसेनाशी होते. भ्रष्टाचार झाला असूनही तो गायब होतो.\nजे काह��� घडते आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. राजकारण पूर्वीसारखे विचारांवर आणि तत्त्वांवर चाललेले नाही आणि राजकारणीही पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. प्रत्येकजण जनतेला वाऱ्यावर सोडून पैसा ओरबाडतो आहे. स्वतःच्या सात पिढ्यांची सोय करीत आहे. राजकारण्यांनी श्रीमंत होणे हे दुःख नाही, पण जनतेला लुटून श्रीमंत होणे हे पाप आहे. या पापापेक्षाही मोठे पाप म्हणजे आता स्वतः केलेला भ्रष्टाचार लपविण्याचे मार्गही त्यांच्या अंगवळणी पडले आहेत. जे धाडी आयोजित करणारे आहेत त्यांच्यातच सामील झाले की संरक्षण मिळते. पूर्वी गुंडाला हप्ता दिला की संरक्षण मिळायचे. आता गुंडाच्या गँगमध्येच दाखल व्हायचे म्हणजे आयुष्यभराचे संरक्षण आहे. हे संरक्षण मिळविण्यासाठी कंबरेचे सोडायलाही सर्व तयार आहेत.\nअजित पवारांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडताच जो ‘हेतू’ दिसला तो शपथविधी होताना गायब झाला होता. विषय तेव्हाही होता आणि आजही विषय तोच आहे. अशी हजारो उदाहरणे आहेत. पनामा येतो, पँडोरा येतो त्यानंतर एकच घडते. गँगचे मेंबर वाढतात. गँगची मेंबरशीप घेतली की हेतू संपतो. गँग बदलली की हेतू डोकं वर काढतो. राजकारण्यांचा हा रोजचा खेळ आहे. म्हणून तर बीडीपासून ईडीपर्यंत काहीही मागे लागले तरी राजकारण्यांच्या चेहऱ्यावर सुरकुती पडत नाही आणि अंगावरचा कपडा चुरगळत नाही. राजकारणी कायम ताजेतवानेच दिसतात. सामान्य माणूस मात्र इतका नंबरी नसतो. बँकेचा हप्ता भरला नाही असा एक फोन आला तरी तो क्षणात दहा वर्षे वृद्ध होतो. आजची कारवाई झाली. पुढे काय होणार तेही माहीत आहे.\n ना. एकनाथ शिंदे नौटंकी बंद करा; कुणावरही कारवाई होणार नाही हे जाणतो\nस्वतःच्या मनाचे ऐका, यावर्षी दहीहंडी नको\nगेली १० वर्षे बैलगाडा शर्यतीचे फक्त राजकारण\nह.भ.प. बंडातात्यांचा पायी वारीचा हट्ट का\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/punishment", "date_download": "2023-05-30T04:59:22Z", "digest": "sha1:FSUPW65RF4H77KJNZ66HUEFI4RMT7MBB", "length": 47742, "nlines": 202, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "शिक्षा Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > शिक्षा\nनागपूर येथे १ मासाच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा \nशहरातील साळी येथील अवघ्या १ मासाच्या बाळाची चाकूने भोसकून हत्या करणार्‍या क्रूरकर्मा आरोपी गणेश बोरकर (वय ४० वर्षे) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस्.एम्. अली यांनी २४ मे या दिवशी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags राज्यस्तरीय, शिक्षा, हत्या\nसिद्धरामय्या यांच्या विरोधात लिखाण करणारा सरकारी शाळेतील शिक्षक निलंबित \nव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून राजकारण्यांच्या विरोधात कुणीही काहीही बोललेले चालत नाही; पण हिंदूंच्या देवतांच्या विरोधात बोलून देवतांचा अवमान केलेला मात्र चालतो हे चित्र पालटायला हवे \nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्या Tags राजकीय, राष्ट्रीय, शिक्षक, शिक्षा, सिद्धरामय्या\nदत्तक घेतलेल्या हिंदु मुलीवर बलात्कार करणार्‍या हसन याला २० वर्षांची शिक्षा \nअशा वासनांध मुसलमानांना शरीयतनुसार हातपाय तोडण्याची सुनावण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही \nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Tags धर्मांध, बलात्कार, महिलांवरील अत्याचार, मुसलमान, राष्ट्रीय, शिक्षा\nचीनमध्ये अमेरिकेच्या नागरिकाला हेरगिरीच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा\nचीनने अमेरिकेच्या ७८ वर्षीय नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अमेरिका आणि हाँगकाँग यांचे नागरिकत्व असलेेले जॉन शिंग-वान लेयु���ग यांना चीनच्या सुझोऊ शहरातून १५ एप्रिल २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, चीन Tags अमेरिका, आंतरराष्ट्रीय, चीन, शिक्षा\nपुतिन यांच्या पालकांचा अवमान केल्याच्या प्रकरणी रशियातील महिलेला २ वर्षांचा कारावास \nयेथील न्यायालयाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आई-वडिलांचा अवमान केल्याच्या प्रकरणी एका महिलेला २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.\nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, युरोप Tags आंतरराष्ट्रीय, कारागृह, महिला, रशिया, शिक्षा\nदोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nशिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्या Tags अटक, गुन्हेगारी, धर्मांध, राष्ट्रीय, शिक्षा, सर्वोच्च न्यायालय, हत्या\n‘अ‍ॅपल’ आस्थापनाला भारतियाने १३८ कोटी रुपयांना फसवले \nअमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा \nCategories आंतरराष्ट्रीय बातम्या, उत्तर अमेरिका Tags आंतरराष्ट्रीय, आर्थिक, उत्तर-अमेरिका, गुन्हेगारी, दंड, न्यायालय, फसवणूक, भारत, शिक्षा\nनाशिक येथे तहसीलदारांची कॉलर पकडल्याच्या प्रकरणी २ मुसलमानांना १ वर्षाची शिक्षा \nस्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य \nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags आक्रमण, धर्मांध, प्रशासकीय अधिकारी, मुसलमान, शिक्षा, स्थानिक बातम्या\nअल्पवयीय मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला ३ वर्षे कारावासाची शिक्षा\nराकेश रमेश चव्हाण (वय ३६ वर्षे) याने अल्पवयीन मुलीला धमकी देत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पॉक्सो न्यायालयाकडून त्याला ३ वर्षे कारावास आणि ६ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags गुन्हेगारी, न्यायालय, महिलांवरील अत्याचार, रत्नागिरी, राज्यस्तरीय, शिक्षा\nसिंगापूरमध्ये गांजाची तस्करी करणार्‍या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी \nअमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना थेट फाशीची शिक्षा सुनावणार्‍या सिंगापूरकडून भारताने बोध घ्यावा \nCategories आंत��राष्ट्रीय बातम्या, आशिया Tags अमली पदार्थ, आंतरराष्ट्रीय, विरोध, शिक्षा\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag 'त्रैलोक्यराणा दत्त’ विशेषांक २०२२ (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट २१ मे २०२३ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव विशेषांक ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी gad अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता नीलेश सांगोलकर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अधिवक्ता शैलेश कुलकर्णी अध्यात्म अनुभती अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी प���्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खिस्ती खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गड-दुर्ग रक्षण विशेषांक गणेशोत्सव गायनकला साधना गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरवशाली हिंदु राजे विशेषांक गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. शिल्पा चिटणीस - जोशी डॉ. शैलेंद्र देवळाणकर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकि���्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुर्गेश परुळकर दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक ‘सनातन प्रभात’चा २३ वा वर्धापनदिन विशेषांक - पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नटराज वंदना विशेषांक नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागपूर हिवाळी अधिवेशन नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पवार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. रमानंद गौडा पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रा. ब्रह्मा चेलानी प्रा. शंकर शरण प्राजक्ता जोशी प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बसस्थानकांची दुरवस्था उघड करणारी चळवळ बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मधुरा मधुरा कर्वे मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी म्हादई जलवाटप तंटा यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रत्नागिरी रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राघवी कोनेकर राज कर्वे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनवमी रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या (साै.) मुक्ता लोटलीकर वैद्या सुचित्रा कुलकर्णी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शतपैलू सावरकर शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव व��शेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव विशेष पुरवणी सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्कृत आधारित नावीन्यपूर्ण मराठी व्याकरण सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्य मेघराज पराडकर वैद्य समीर परांजपे वैद्यकिय वैद्या (साै.) मुक्ता लोटलीकर वैद्या सुचित्रा कुलकर्णी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२३ व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकर पांडे शंक��ाचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शतपैलू सावरकर शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शेख हसीना शेतकरी शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ गौरव विशेष पुरवणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा ब्रह्मोत्सव विशेष पुरवणी सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्कृत आधारित नावीन्यपूर्ण मराठी व्याकरण सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनची घरोघरी लागवड मोहीम सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष समान नागरी कायदा संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सुश्री सुप्रिया नवरंगे सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुद्वे हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू महासभा हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स हृदयनारायण दीक्षित होळी होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22147/", "date_download": "2023-05-30T04:47:48Z", "digest": "sha1:6WZFNPIRD5WNB3WENVX2OSBYXTW44BG3", "length": 28281, "nlines": 271, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "चिनी भाषा – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुर��ारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nचिनीभाषा : चिनीभाषा ही ⇨सिनो-तिबेटी भाषासमूहाची एक शाखा आहे. या समूहाची दुसरी शाखा तिबेटो-ब्रह्मी ही आहे.\nचिनी ही बहुतांश चीनची भाषा असून तिच्यात अनेक पोटभेद आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाचा भेद उत्तरेकडील अर्ध्या भागात असून त्याला ‘मँडरीन चिनी’ हे नाव आहे. त्यातही अनेक बोली आहेत. यांगत्से नदीच्या मुखाभोवती ‘वू’ बोली बोलल्या जातात आणि त्यांपैकी ‘सुचाउ’ ही विशेष प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे किनाऱ्याच्या बाजूला बोलींची फार विविधता आढळते. या सर्व बोलींना ‘कूक्येन’ हे समूहवाचक नाव असून प्रत्येक बोली तिच्या प्रदेशातील महत्त्वाच्या शहराच्या नावाने ओळखली जाते. मध्यवर्ती प्रदेशात ‘हाक्का’ ही बोली असून तिच्या दक्षिणेकडील बोली ‘कँटनीज’ या नावाने ओळखल्या जातात.\nसाधारणपणे देण्यात येणारे वर्णन उत्तरेकडील प्रमाण बोलीचे असते. चिनी बोली परस्परांपासून इतक्या भिन्न आहेत, की दक्षिणेकडची चिनी आणि उत्तरेकडची चिनी या वस्तुतः अगदी भिन्न भाषा आहेत आणि हेच विधान इतर अनेक बोलींनाही लागू आहे. पण चिनी भाषेतील शब्द एकावयवी व विकारशुन्य असल्यामुळे आणि चिनीलिपी ही अर्थचित्रणात्मक असल्यामुळे या लिपीतील मजकूर कोणत्याही भागातील चिनी मनुष्य स्वतःच्या उच्चारानुसार वाचू शकतो. घोड्याचे चित्र पाहून ज्याप्रमाणे मराठी माणूस ‘घोडा’, फ्रेंच माणूस ‘शव्हाल’, इंग्रज ‘हॉर्स’, जर्मन ‘प्फेर्ट’, रशियन ‘लोशाद्’ याप्रमाणे त्याचे ध्वनिसंकेतांत रूपांतर करेल, तसाच हा प्रकार आहे. त्यामुळे बोली वेगळ्या असूनही त्या सर्वांना हे एकच लेखन उपयोगी पडू शकते. ज्यांची भाषिक रचना चिनीप्रमाणेच आहे, अशा ॲनमाइटसारख्या बोलींनाही ही लिपी उपयुक्त ठरते आणि अशा प्रकारच्या बोली असणाऱ्या सर्व भाषिक समाजांतील व्यक्तींत तोंडी व्यवहार होणे अशक्य असले, तरी लेखी व्यवहार सहज होऊ शकतो.\nध्वनिविचार : चिनी भ���षेची ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे आहे :\nस्वर : मूलभूत स्वर अ, आ, इ, ए, उ, ऑ, व उ‍ॅ असे सात आहेत. उ‍ॅ हा स्वर ओठ गोलाकृती ठेऊन ‘इ’ या स्वराची उच्चारक्रिया केल्याने मिळतो.\nयाशिवाय आइ, आउ, इउ, एइ, उआ, उय, आउ, उ‍ॅआ हे स्वरसंयोग आहेत.\nव्यंजने : स्फोटक : क, ख, त, थ, प, फ\nअर्धस्फोटक : च, छ, च, ज, झ.\nअनुनासिक : ङ, न, म.\nघर्षक : फ, श, स, स्स.\nअर्धस्वर : य, व.\nचिनी भाषा ही एकावयवी शब्दांनी बनलेली आहे. हा शब्द सामान्यतः व्यंजन + स्वर अशा स्वरूपाचा असतो. शब्दान्ती न् किंवा ङ् ही अनुनासिके मात्र कित्येकदा आढळतात. एकावयवी शब्दान्ती संख्या अर्थातच अत्यंत मर्यादित असणार, पण ही उणीव शब्दावरील आघातांनी भरून काढलेली आहे. हे आघात चार आहेत, म्हणजे एकंदर शब्दसंख्या ध्वनींच्या संयोगाने मिळणाऱ्या शब्दांच्या चौपट बनते.\nहे आघात तीव्रतादर्शक नसून स्वरातील घोषत्त्वाशी संबंधित आहेत. घोषाचे वैशिष्ट्य स्वरनलिकांच्या कंपनाची गती हे असते. ती वाढविता येते, सावकाश किंवा एकदम खाली नेता येते किंवा आहे तशीच ठेवता येते. या गतीला ‘रोह’ हे नाव असून ती वाढविता येणारी असल्यास ‘आरोह’ सावकाश खाली जाणारी असल्यास ‘अवरोह’, एकदम खाली जाणारी असल्यास ‘अधोरोह’ आणि न बदलणारी असल्यास ‘समरोह’ या नावांनी ओळखली जाते. या चारही रोहांचा उपयोग चिनी भाषेत आढळतो. समरोह, आरोह, अवरोह व अधोरोह हे लिप्यंतरात शब्दापुढे १, २, ३, ४, हे आकडे लिहून दाखविता येतात. उदा. मा१ ‘बेडूक’, मा२ ‘सण’ (ज्यूट)’ मा३ ‘घोडा’, मा४ ‘कोलंबी’.\nवस्तुतः रोहतत्त्व कमी अधिक प्रमाणात सर्वच भाषा वापरतात. मराठीत ‘तो आला’ हे विधान व ‘तो आला’ हा प्रश्न यांच्यातील फरक रोहतत्त्वाचा वापर केल्यानेच स्पष्ट होतो. पण चिनी भाषेत प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट रोह असतो आणि रोहानेच एरवी ध्वनिदृष्ट्या पूर्ण साम्य असलेल्या शब्दांचा अर्थ निश्चित होतो. म्हणजेच स्वर किंवा व्यंजन यांच्याप्रमाणेच प्रत्येक शब्दाचा रोह हा त्याचा अविभाज्य घटक असतो.\nशब्दांचे वर्गीकरण : वस्तुतः आपण ज्यांना व्याकरणदृष्ट्या वर्ग असे म्हणतो, ते भेद चिनी शब्दांत आढळत नाहीत. संबंधदर्शक शब्दाप्रमाणे वापरली जाणारी ती क्रियापदे आणि शब्दयोगी अव्ययाप्रमाणे वापरली जाणारी ती नामे, असा एक भेद मानण्याचा प्रघात आहे. आधुनिक व्याकरणकार यात दोन भेदांना मान्यता देतात.\nप्राचीन चिनीप्रमाणे आधुनिक चिनीतह�� नाम व क्रियापद यांत कोणताही भेद नाही. कारण एकच शब्द कधी नामाचे, तर कधी क्रियापदाचे कार्य करतो. पण प्रत्येक शब्द स्वाभाविकपणे वस्तुदर्शक आणि क्रियादर्शकही असतो, असा याचा अर्थ नव्हे. आपल्याला केवळ नामासारखे वाटणारे प्राणिवाचक, वस्तुवाचक, शरीरावयववाचक शब्दही क्रियादर्शक वाटतील, अशा प्रकारे वापरता येतात आणि आपल्याला क्रियावाचक वाटणारे शब्दही वस्तुवाचक अर्थ व्यक्त करू शकतात. हे सर्व करताना आपल्यासमोर भाषांतरित रूपात आपल्या बोलीत असणारे त्या शब्दाचे ‘रूप’ असते. पण अशी रूप ही कल्पना चिनी भाषेत मुळातच नाही.\nसर्व वस्तुवाचक शब्द क्रियावाचकासारखे वापरता येतील असे नाही. निउ ‘स्त्री’ हा केवळ वस्तुवाचक आहे, तर जेन् ‘पुरुष’ हा क्रियावाचकाप्रमाणे वापरता येतो. मा ‘घोडा’ हा केवळ वस्तुवाचक आढळतो. तर न्येओउ ‘बैल’ व लांग् ‘लांडगा’ हे उभयवाचक आहेत. त्यांचे अर्थ ‘बैलाप्रमाणे चालणे’ अथवा ‘मूर्खपणाने वागणे’ आणि ‘लांगड्याप्रमाणे वागणे’ किंवा ‘फसवणे’ असे होऊ शकतात.\nगुणवाचक शब्द क्रियापदे असतात. पांढरा म्हणजे पांढरा हो-कर-चांगला म्हणजे चांगला-हो-इत्यादी.\nहे सर्व शब्द कोणताही विकार न होता केवळ वाक्यरचनेच्या संदर्भात विशिष्ट कार्य (नाम, क्रियापद इ.) करीत असल्यामुळे, चिनी भाषेत व्याकरणदृष्ट्या शब्दांचे वर्गीकरण करणे अप्रस्तुत आहे, हे सिद्ध होते.\nपरंतु शब्दांचे परस्परसंबंध हा वर्गीकरणाचा प्रकार होऊ शकतो. हे संबंध निश्चयवाचक व दिग्दर्शक असे दोन प्रकारचे असून ते क्रमनिष्ठ आहेत. निश्चयवाचक निश्चित होणाऱ्या शब्दापूर्वी येतो, तर दिग्दर्शक नंतर येतो. हे दोनच प्रकार असण्याचे कारण हे की भाषा ही रेषात्मक असल्यामुळे एखादा शब्द कोणत्या तरी शब्दापूर्वी येईल वा नंतर येईल. एखादा शब्द क्रियापद किंवा नाम म्हणून कार्य करतो अशी जी आपली भावना होते ती आपल्या भाषेच्या व्याकरणाच्या प्रभावातून आपण सुटू शकत नसल्यामुळे होते. मात्र शब्दाची वस्तुवाचकता, गुणवाचकता, क्रियावाचकता इत्यादींसाठी नाम, विशेषण, क्रियापद इ. संज्ञा सोयीच्या असल्यामुळे, चिनी भाषेचे विकाररहित शब्द वापरण्याचे वैशिष्ट्य लक्षात ठेऊन त्यांचा उपयोग करणे योग्य ठरेल.\nवरील कारणामुळेच लिंग, वचन, काळ, अर्थ इ. कल्पनाही या भाषेत येऊ शकत नाहीत. म्हणून व्याकरणाचे इतर काही नियम न देता नमुन्याद���खल काही शब्द व वाक्ये देणे योग्य होईल :\nइ१ ‘एक’ – ति४ -इ१ ‘पहिला’\nएर्ह४ ‘दोन’, ल्याङ, ‘दोन (जोडी)’ – ति४ -एर्ह४ ‘दुसरा’\nसान१ ‘तीन’ -ति४-सान३ ‘तिसरा’\nस्सु४ ‘चार’ – ति४ – स्सु४ ‘चौथा’\nवु३ ‘पाच’- ति४– वु३ ‘पाचवा’\nवो३ ‘मी’ : वो३ मेन२ ‘आम्ही’\nनी३ ‘तू’ : नी३-मेन२ ‘तुम्ही’\nथा१ ‘तो – ती – ते’ : था१ – मेन२ ‘ते -त्या- ती’\nवो३ – मेन२ – ति ‘आमचा’\nनी३ – मेन२ ति- ‘तुमचा’\nथा१ – ति ‘त्याचा’\nवो३ याओ४ माइ४ (मी इच्छा- अस- विक-) ‘मला विकायचं आहे’.\nवो३ याओ४ माइ३ (मी इच्छा – अस – खरीद –) ‘मला विकत घ्यायचं आहे’.\nवो३ पु१ याओ४ (मी न इच्छा – अस– ) ‘मला नको’.\nथा१ लाइ२ ल्याओ३ (तो ये – समाप्त) ‘तो आला’.\nकाओ४ – सु४ था (सांग – तो ) ‘त्याला सांग’.\nथा१ मेइ२ लाइ२ (तो न ये – ) ‘तो येणार नाही’.\nनी३ – मेन२ मिङ- पाइ मो (तुम्ही समज – का) ‘तुम्हाला समजतं का\nचुङ१ – कुओ२ ‘चीन’\nनी३ हुइ४ शुओ१ चुङ१ – कुओ२ हुआ४ मो (तुम्ही शक्य बोल – चीन बोलणं का) ‘तुम्हाला चिनी भाषा बोलता येते का\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (328)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2185)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n—आशियाई भा. सा. (112)\nअरबी भा. सा. (6)\nआशियाई भा. सा. (1)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (721)\nइंग्रजी भा. सा. (219)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (2)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (575)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (51)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (55)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (13)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (113)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (253)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (13)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (160)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathi1numberbatmya.com/2019/08/national_56.html", "date_download": "2023-05-30T05:52:59Z", "digest": "sha1:QMA2QMUYVCLOKPRWXAJ5UNIB6ROCW5ZM", "length": 5848, "nlines": 110, "source_domain": "www.marathi1numberbatmya.com", "title": "(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: \"ca-pub-2204162319702735\", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राच्या 11 सेना अधिका-यांना शौर्य पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या", "raw_content": "\nमराठी १ नंबर बातम्या\nमहाराष्ट्राच्या 11 सेना अधिका-यांना शौर्य पुरस्कार\nनवी दिल्ली, दि. 14 : वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी आज शौर्य पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्राच्या 11 जणांचा समावेश आहे.\nतिन्ही सेना दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदक मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये दोन किर्ती चक्र, एक विर चक्र, 14 शौर्य चक्र, 8 बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदक(शौर्य), 5 नौसेना पदक(शौर्य), 7 वायुसेना पदक (शौर्य), 5 युध्दसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे.\nलष्काराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्य चक्र जाहीर झाले.\nदोन : ‘बार टू सेना मेडल’\nमेजर सागर प्रकाश परदेशी यांना ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे.\nअतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर , मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे.\nदोन : वायुसेना पदक\nभारतीय वायुसेनेचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्कॉड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायुसेना पदक जाहीर झाले आहे.\nएयर कमोडोर सुनिल विधाते यांना ‘युध्दसेवा पदक’ तर तटरक्ष दलाचे इंस्पेक्टर जनरल मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘तटरक्षक पदक’ जाहीर झाले आहे.\nमराठी १ नंबर बातम्या\nमराठी १ नंबर बातम्या\nMaintained byमराठी १ नंबर बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navakal.in/news/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%AD-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2023-05-30T04:26:46Z", "digest": "sha1:PD5VMYCH64VFYGHL76BXICQTB6TTFC56", "length": 9840, "nlines": 221, "source_domain": "www.navakal.in", "title": "सांगलीत एक कोटी १७ लाखाचा गुटखा जप्त - Navakal", "raw_content": "\nसांगलीत एक कोटी १७ लाखाचा गुटखा जप्त\nसांगलीच्या कवठेमहांकाळ पोलिसांनी नागज फाटा येथे मोठी कार्यवाही करून तब्बल एक कोटी १७ लाखाचा गुटखा पकडला आहे. यामध्ये दोन कंटेनर आणि सुगंधी तंबाखू, सुपारी असा एकूण एक कोटी ३७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कवठेमहांकाळ पोलीस आणि सांगली एलसीबीची राज्यातील मोठी कारवाई करण्यात आली आहे. रत्नगिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नागज फाट्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांना यांना एका खबऱ्यांमार्फत या मार्गावरून गुटख्याच्या कंटेनर जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक यांच्यासह सांगली एलसीबीचे पोलिस याच्या पथकाने सापळा रचला आणि पोलिसांनी कारवाई केली.\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nचीनमध्ये कोविड वाढलापण लॉकडाऊन नाही\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nपुतिनने बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनाही संपविले बंद दाराआड बैठकीनंतर विषबाधेने कोसळले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nसीतारामन यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे रिपोर्ट कार्डच वाचले\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nमुंबई-हैदराबाद रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा सादर\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nअभिनेत्री वैभवी उपाध्यायचा रस्ते अपघातात मृत्यू\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nकोश्यारींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nमराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले\nनाट्य परिषद अध्यक्��� उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\nनाट्य परिषद अध्यक्ष उद्या ठरणार प्रशांत दामलेंना सर्वाधिक पसंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com:443/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B0/", "date_download": "2023-05-30T05:14:06Z", "digest": "sha1:BQ3JR4L5FVUDKDID3EYJEE2QA2AKCHXT", "length": 7120, "nlines": 114, "source_domain": "www.tarunbharat.com:443", "title": "Tarun Bharat - Tarun Bharat", "raw_content": "\nकाँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन\nशाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन\nबालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात\nमलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान\nप्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद\nपं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nपावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा\nYou are at:Home»क्रीडा»बार्सिलोनाकडे कोपा डेल रे फुटबॉल चषक\nबार्सिलोनाकडे कोपा डेल रे फुटबॉल चषक\nअर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेसीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर शनिवारी येथे बार्सिलोना फुटबॉल क्लबने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात ऍथलेटिक बिलबाओचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात मेसीने दोन गोल नोंदविले.\nया अंतिम सामन्यात 33 वर्षीय मेसीने बार्सिलोना संघाचा पहिला आणि तिसरा गोल नोंदविला. नवे प्रशिक्षक रोनाल्ड कोमेन यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोना संघाने ही महत्त्वाची पहिली स्पर्धा जिंकली आहे. ला लीगा स्पर्धेतील यापूर्वीं झालेल्या सामन्यात ऍथलेटिक बिलबाओने बार्सिलोनाला पराभूत केले होते. तर गेल्या जानेवारीत स्पॅनीश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाचा ऍथलेटिक बिलबाओने पराभव केला होता. शनिवारच्या सामन्यात बार्सिलोनातर्फे 60 व्या, 63 व्या, 68 व्या आणि 72 व्या मिनिटाला असे चार गोल नोंदविले गेले.\nPrevious Articleसहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करणे अशक्य\nNext Article दाखवायच्या गोष्टी\nचेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर\nजोकोव्हिच, स्टिफेन्स, रुबलेव्हची विजयी सलामी\nदिग्विजय चौतालांची अध्यक्षपदी निवड\nगॅफेनी, इलिंगवर्थ मैदानावरील पंच\nभारतीय हॉकी संघ उपांत्य फेरीत\nनीरज चोप्राची एफबीके स्पर्धेतून माघार\nआयपीएल 2023 चा अंतिम सामना\nई पेपर ऐप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://dainikekmat.com/featured/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-190754/", "date_download": "2023-05-30T04:10:47Z", "digest": "sha1:6W5SHF3KT6WRIXORYXNM4MC5WIWSOJZL", "length": 10724, "nlines": 133, "source_domain": "dainikekmat.com", "title": "शिंदे सरकार शिरसाट यांना पाठिशी घालतेय ?", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रशिंदे सरकार शिरसाट यांना पाठिशी घालतेय \nशिंदे सरकार शिरसाट यांना पाठिशी घालतेय \nमुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकारमधील पक्षाचे असल्यामुळे त्यांना पाठिशी घालत आहे का\nअसा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. तसेच त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.\nयाबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेंशन केले आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंग अथवा सायबर क्राईमच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.\nआमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठिशी घालत आहे का त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे.\nअनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरिणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.\nशिवसेनेच्या माजी आमदाराची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल\nमुंबईत दोन गटांत राडा, २० जण पोलिसांच्या ताब्यात\nअतिक्रमण, पिण्याचे पाणी व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर\nस्वातंत्र्यसैनिक पाल्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार\nकिनगावात अवैध मार्गाने गुटख्याची सर्रास विक्री\nकाळेवाडी विविध विकास कामांपासून वंचित\nअतिक्रमण नियमित करण्यासाठी आमदार पवार यांना निवेदन\nडोंग्रज येथील ६२ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ\nगावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे\nतुळजापूर येथे कत्तीचा धाक दाखवून कार पळविली\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nकॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा\nगुजरातचे चेन्नईसमोर २१५ धावांचे लक्ष्य\nवानखेडे यांची बहीण, वडिलांचीही चौकशी\nविभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दल नेमा\nआमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांना तीन महिन्यांत निर्णय घ्यावाच लागेल : जितेंद्र आव्हाड\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\nअमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर\nपानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन\nसुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी\nकाँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध\nमोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या\nलातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/actor/page-16/", "date_download": "2023-05-30T05:11:26Z", "digest": "sha1:JUWCS4YEPKUGCJAU544G2BQSOXB2VS7S", "length": 6789, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tags | Latest Marathi News Tag", "raw_content": "\nरजनिकांतच्या मुलीनंतर सोनू निगमच्या घरीही चोरांनी मारला डल्ला; गायकाचे इतके लाख\n18व्या वर्षीच अपघातात गमावलं पहिलं प्रेम;आठवणीत ढसाढसा रडते शिल्पाची लाडकी बहिण\n'अनुपमा' मालिकेच्या एका एपिसोडसाठी गौरव खन्ना घेतो लाखो रूपये\nधमकीनंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला 'जे व्हायचंय ते होईलच..\nजितेंद्र-हेमाचं लग्न होता होता राहिलं; धर्मेंद्रनी भर मांडवात केला होता राडा\n'आशिकी' फेम अभिनेत्याला कोटींचा गंडा; नेमकं काय घडलं\n'आशिकी' फेम अभिनेता दीपक तिजोरीला 2.6 कोटींचा गंडा; निर्मात्यावर केले गंभीर आरोप\nएकेकाळी करायचे छोट्या मोठ्या भूमिका;वेबसिरीजमुळे रातोरात स्टार झाले 'हे' कलाकार\n'सहकुटुंब सहपरिवार' फेम पश्या अडकला लग्नबंधनात; बायकोसोबत पोहोचला जेजुरीला\n'आम्ही सध्या प्री-हनिमून...'अर्जुनसोबत लग्नाबद्दल विचारताच हे काय म्हणाली मलायका\nऑस्करमध्ये फ्री नव्हती एंट्री; RRR च्या टीमने काढलं इतक्या लाखांचं एक तिकीट\nकार्तिक आर्यन लवकरच चढणार बोहल्यावर सगळ्यांसमोर केली मोठी घोषणा\nबिग बॉसच्या घरातील आपला माणूस जिंकला; शिव ठाकरेने 'या' पुरस्कारावर कोरलं नाव\nएक्स पत्नीच्या लग्नादिवशी मंदिरात पोहचला शालीन; लग्नाविषयी म्हणाला...\nहेरा फेरी 3 वर प्रेक्षक नाराज; 'या' कारणामुळे थेट अक्षय कुमारलाच लिहिलं पत्र\nविराट कोहलीच्या बायोपिकमध्ये दिसणार रामचरण सांगितला RRR नंतरचा मेगाप्लॅन\nघटस्फोटानंतर नाही थाटला नवा संसार; 'या' अभिनेत्री आजही सिंगल\nअभिनेत्रीच्या तिसऱ्या लग्नानंतर पहिला नवरा आला समोर; म्हणाला, पैशांसाठी ही...\nनिर्मात्यांची कोट्यवधींची रक्कम पणाला हे सिक्वेल फ्लॉप झाले तर होईल मोठं नुकसान\nइंजिनिअरींग सोडून बॉलिवूडमध्ये आला अभिनेता, एका चुकीनं बर्बाद केलं करिअर\n'नाटू नाटू'च्या ऑस्करनंतर भारतात परतला राम चरण; एअरपोर्टवर झालं ग्रँड वेलकम\nकडाक्याची थंडी अन् 47 टेक;आमिर करिश्मा तब्बल 3 दिवस शूट करत होते 'तो' किसिंग सीन\nदेवों के देव महादेव फेम मोहित रैनाच्या घरी चिमुकलीचं आगमन\nस्वरा भास्करच्या मंगळसूत्राची का होतेय इतकी चर्चा; 'या' संस्कृतीशी खास कनेक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhijobs.com/southern-railway-recruitment-2021/", "date_download": "2023-05-30T03:41:45Z", "digest": "sha1:U7JQMHWFQO7TAE7A6V3JP65AXKWLQT33", "length": 10677, "nlines": 94, "source_domain": "majhijobs.com", "title": "Southern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती", "raw_content": "\nSouthern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\n1 Southern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\n1.1 Southern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\n1.1.1 [majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Southern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे क्रीडा कोटा आणि इतर पदाच्या एकूण 21 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\n1.1.2 दक्षिणी रेल्वे भरती 2021 क्रिकेट, बास्केटबॉल आणि इतर 21 पदांसाठी भारत भरातून 12 वी उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Southern Railway अधिसूचना जारी केली आहे. दक्षिणी रेल्वे भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे दक्षिणी रेल्वे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात दक्षिणी रेल्वे भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\n1.1.3 टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\n1.1.4 आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\n1.1.5 Southern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\nSouthern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\nSouthern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\n[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Southern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे क्रीडा कोटा आणि इतर पदाच्या एकूण 21 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी\nदक्षिणी रेल्वे भरती 2021 क्रिकेट, बास्केटबॉल आणि इतर 21 पदांसाठी भारत भरातून 12 वी उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Southern Railway अधिसूचना जारी केली आहे. दक्षिणी रेल्वे भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे दक्षिणी रेल्वे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात दक्षिणी रेल्वे भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.\nSouthern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\nजाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 30 ऑक्टोबर 2021\nअर्ज पाठविणे सुरू होण्याची तारीख:- 30 ऑक्टोबर 2021\nअर्ज पाठविण्याची शेवटची तारीख:- 30 नोव्हेंबर 2021\nप्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल\nपरीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल\n* ���दाचे नाव आणि तपशील\nवेतनमान:- विभागीय जाहिरात पहा\n1 ऑथेलेटिक्स [ पुरुष ]\n2 ऑथेलेटिक्स [ महिला ]\n3 बास्केटबॉल [ पुरुष ]\n4 बास्केटबॉल [ महिला ]\n5 क्रिकेट [ महिला ]\n6 पॉवरलिफ्टिंग [ पुरुष ]\n7 स्विमिन्ग [ पुरुष ]\n8 व्हॉलीबॉल [ पुरुष ]\n9 व्हॉलीबॉल [ महिला ]\n12 वी परीक्षा + 2 स्टेज, पदवी\n* वयाची अट [ 01 जानेवारी 2022 रोजी ]\nजनरल 18 ते 25 वर्षे\nओबीसी 18 ते 25 वर्षे\nएस.सी/एस.टी 18 ते 25 वर्षे\nनोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत\n★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:- 30 नोव्हेंबर 2021\nसरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-\n1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र\n6. पासपोर्ट साइज फोटो\nसरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा\nसरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा\nसरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा\nसरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा\nटिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे\nआम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका\nSouthern Railway Recruitment 2021 दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती\nCategories 12 वी पास, पदवी, सर्व जाहिराती Tags 12 वी पास, Southern Railway, Southern Railway Recruitment, Southern Railway Recruitment 2021, क्रिकेट, दक्षिणी रेल्वे भरती, दक्षिणी रेल्वे भरती 2021, दक्षिणी रेल्वे मार्फत 21 जागांसाठी भरती, पदवी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, सर्व जाहिराती, स्विमिन्ग\nIBPS SO Recruitment 2021 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मार्फत 1828 जागांसाठी भरती\nNaval Dockyard Visakhapatnam Recruitment 2021 विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मार्फत अप्रेंटिस पदाच्या 275 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3_(%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F)_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2023-05-30T05:21:26Z", "digest": "sha1:YV3NN75XQZ2LJXADCD2FC7UXWQES23VW", "length": 4460, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वन्यजीव संरक्षण (परीशिष्ट) कायदा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवन्यजीव संरक्षण (परीशिष्ट) कायदा\nयेथे काय जोडले आहे\nवन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने वन्यजीव (संरक्षण) कायदा,१९७२ पारित केला.\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१९ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/hokaar/74gbzuhc", "date_download": "2023-05-30T05:08:11Z", "digest": "sha1:RQ2OSOMWRIWWRNPCG2Z22FOJFNSWMZIG", "length": 10615, "nlines": 140, "source_domain": "storymirror.com", "title": "होकार | Marathi Drama Story | Amol Redij", "raw_content": "\nकेदार आणि काव्या नुकतेच भेटले होते. केदार खूप आधीपासून त्या कंपनीत होती. काव्या हल्लीच जॉईन झाली होती. केदार काव्याचा बडी होता. बडी म्हणजे, नवीन कोणी जॉईन झालं की त्यांना सेटल व्हायला मदत करायची, सगळ्यांची ओळख करून देणे, कंपनीचे रूल्स आणि प्रोसेसेस समजावून देणे, ट्रेनिंग्सची माहिती अँड सो ऑन.\nकाव्या दिसायला खूप सुंदर होती. रिसेप्शनमध्ये तिला घ्यायला गेला तेव्हा १-२ मिनिटं केदारची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटलीच नाही. छान मऊ हॅन्डशेकही केला होता केदारने तिला.\nदिवस सरत होते. केदार आणि काव्याचं बऱ्यापैकी बोलणंसुद्धा व्हायचं. त्यांची मैत्री वाढत होती आणि केदारला काव्या आवडू लागली होती. पण तिला ते कळू द्यायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. ती काय बोलेल, काय विचार करेल, त्याला ते किती निभावता येईल, ह्या सगळ्याच टेन्शन होतं त्याला.\nकेदार लिहायचा – कविता, लेख, लघुकथा. पण सगळं इंग्लिशमध्ये.\n“छान लिहितोस. कसं सुचतं” काव्याने एकदा केदारला पिंग केलं मेसेंजरवर.\n“पण कठीण लिहितोस. कधी कधी काहीच कळत नाही”\n“हम्म. काय लिहायचं हे ठरलेलं नसतं. सुचत जातं आणि मी लिहीत जातो” केदारचं स्पष्टीकरण.\nएव्हाना केदार आणि काव्याची घट्ट मैत्री झाली होती. केदारच्या डोक्यात तिच्यासाठी बरंच काही सुचलं होतं.\n“मला तुझ्यावर तुझ्याबद्दल लिहायला आवडेल” केदारने घाबरत तिला केलेला मेसेज.\n“काय लिहिणार” काव्याचं उत्तर.\n“आहे थोडं काही सुचलेलं डोक्यात” केदार.\n“सोप्पं लिह पण. मला कळेल असं”\nकेदारने त्या दिवशी पहिली मराठी कविता लिहिली. ती ही प्रेम कविता. ह्याआधी तो सगळं ट्रॅजेडीक आणि ग्लुमी लिहायचा. हिम्मत करून त्याने ती कविता काव्याला पाठवली.\n“छान आहे” असं काव्याच��� उत्तर आलं.\nतिला कविता आवडली ह्यानेच केदार खूप खुश झाला. त्या संध्याकाळची रात्र होईपर्यंत केदारने काव्याला ६ कविता पाठवल्या होत्या आणि त्या नंतर रोज किमान ३ तरी कविता तो काव्याला पाठवायचा. तिच्या फक्त “छान आहे” ह्या बरोबर ब्लश अँड किसवाले स्मायली पण येऊ लागले. किसवाली स्मायली असली की मात्र “कवितेसाठी, नॉट फॉर यु” असा एक डिस्क्लेमर असायचा. “कळलं” असा रिप्लाय करून केदार मग काव्याला चिडवायचा.\nएकाच महिन्यात केदारने ५० कविता लिहिल्या आणि त्याही रोमँटिक. काव्याचं वेड लागलं होतं त्याला. अफ्फाट प्रेम करू लागला होता तिच्यावर तो.\nएके दिवशी केदारने काव्याला एक कविता मेसेंजरवर पाठवली, “के, ७५ कंप्लिट” असा मेसेज करत.\n“सही” ब्लश वाला स्मायली सकट काव्याचं उत्तर.\n“एक पुस्तक छापून तुला गिफ्ट करेन म्हणतो”\n“अगं तूच तर इन्स्पीरेशन आहेस ह्या कवितांचं” केदारने फायनली हिम्मत करून हिंट दिली.\n“आय मीन. तूच म्हणाली होतीस ना सोप्पं लिही म्हणून इन्स्पीरेशन म्हटलं तुला”\n“रिलॅक्स रे. मस्करी करतीये मी तुझी” काव्याने लाफिंग स्मायली टाकून केलेला मेसेज.\nनर्वस केदारने फक्त ‘हम्म’ असा रिप्लाय केला.\n“केदार, १०० कविता करून दाखव” पुन्हा काव्याचा एक मेसेज.\n“तू आधी लिही तर. मग बघू” काव्याने विषय आटपून घेतला.\nदोन आठवडे गेले. केदारने शंभर पलीकडे कविता केल्या होत्या.\n“मग” काव्याचं चिडवणारं उत्तर.\n“काही नाही. गेलीस उडत”\n“काय झालं आता. राग येण्यात नाना पाटेकरचा बाप आहेस तू”\n“अगं काय परक्यासारखं वागतेस यार तू. इतक्यात एखादी मुलगी प्रेमात पडली असती”\n“एखादी ना. पण मी तर एकच स्पेशल आहे ना तुझी” डोळा मारणारा स्मायली सकट काव्याचा रिप्लाय.\n“म्हणजे वेडा आहेस तू. पडलीये मी. बुडालीये केदार” हा मेसेज बघताच केदारचा चेहरा अगदी गुलाबी लाल होऊन गेला, त्याला हसू आवरत नव्हतं.\nयोगायोगाने केदार आणि काव्या त्या दिवशी उशिरा थांबले होते ऑफिसमध्ये. ते मग एकत्र एकाच कॅबने गेले. अंधार होता, स्ट्रीट लाइट्स सोडल्या तर. हात पकडू का, असं केदारने काव्याला खुणावलं. एव्हाना केदार आणि काव्याचं नजरेतून बऱ्यापैकी बोलणं चालायचं आणि त्यांना एकमेकांचं शांत बोलणं मनातलं कळायचंही.\nकेदारने पुन्हा एकदा तिला खुणावलं.\n“२०० कर मग देईन” असं म्हणत काव्या केदारला चिडवत खूप छान हसत केदारकडे “ठीक ए, ठीक ए, उम्म” असं बघत राहिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.berartimes.com/national/170224/", "date_download": "2023-05-30T05:05:18Z", "digest": "sha1:QWTGWWIIOSWZ4GEOMCQS4J27KQM4SGIX", "length": 19249, "nlines": 130, "source_domain": "www.berartimes.com", "title": "बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य देशांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पाठिंबा - Berar Times", "raw_content": "\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nदिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील;शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन\nHome राष्ट्रीय बहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य...\nबहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य देशांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पाठिंबा\nमुंबई, 31 मार्च : मुंबईत आयोजित करण्यात आलेली पहिली जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची (TIWG) बैठक, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जी २० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. शाश्वत विकास उद्दिष्टे गाठण्याच्या दिशेने प्रगती करताना, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला गती देण्यावर बैठकीतील चर्चेमध्ये भर देण्यात आला.\nभारत आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाठपुरावा करत असलेल्या, जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रमांवर, 29 आणि 30 मार्च रोजी चार तांत्रिक बंद-दरवाजा सत्रांमध्ये चर्चा झाली. 29 मार्च रोजी झालेल्या चर्चेत व्यापार वृद्धी आणि समृद्धीसाठी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी (GVCs) तयार करण्याच्या उपायांवर विशेष भर देण्यात आला. 30 मार्च रोजी झालेल्या कामकाजाच्या दोन सत्रांमध्ये, जागतिक व्यापारात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) एकीकरण करण्याच्या, जी २० व��यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या प्राधान्यक्रमांवर आणि व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक तयार करण्यावर चर्चा झाली. कार्यक्रम स्थळी, मसाले, भरड धान्ये, चहा आणि कॉफी या संकल्पनेवर आधारित एक्स्पेरीयंस झोन अर्थात अनुभव विभाग उभारण्यात आले होते. तसेच, भारताच्या वस्त्रोद्योग वारशाची झलक उपस्थित प्रतिनिधींना पाहायला मिळावी, यासाठी कापडांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. ताज पॅलेस इथे जी २० प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच भारताने आयोजित केलेल्या मेजवानीचे हे आयोजन स्थळ होते.\nसर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आर्थिक विकासाच्या, भारताच्या जी २० अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाची आठवण करून देत, सार्वत्रिक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि मानव-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारणे हा उद्देश असलेली भारताच्या जी 20 अध्यक्षतेची संकल्पना गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधोरेखित केली.\nकठीण भू- राजकीय स्थिती आणि जागतिक पातळीवरील चिंताजनक आर्थिक वातावरणात भारताने जी 20 अध्यक्षपदाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला, 2023 हे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष असल्याने, एक मध्यम मार्ग शोधत भारताला आपले प्राचीन ज्ञान जगासोबत सामायिक करण्याची ही योग्य वेळ आहे, असे त्यांनी नमूद केले. “एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य” प्रत्यक्षात आणण्यासाठी या प्राचीन ज्ञानाची प्रगत तंत्रज्ञानासह सांगड घातली जाऊ शकते. भारताच्या संपूर्ण गौरवशाली भूतकाळात देश लोकशाही, विविधता आणि समावेशकतेचा मशालवाहक राहिला आहे, असे गोयल यांनी सांगितले.\nसर्वसमावेशक विकासासाठी प्रत्यक्ष फलनिष्पत्तीच्या दृष्टीने, व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची महत्त्वाची भूमिका असून केवळ जी 20 सदस्य देशांमध्येच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साउथमध्ये व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी ही भूमिका सहाय्य्यकारी ठरेल, असा पुनरुच्चार पियूष गोयल यांनी केला.\nबहुपक्षीय व्यापार प्रणालीमधील तफावत दूर करण्यासाठी समान उपाय शोधण्याच्या जी २० सदस्य देशांच्या प्रस्तावाला मंत्री पियुष गोयल यांनी दुजोरा दिला. सहयोग, शाश्वत विकास आणि उपाय -केंद्रित मानसिकतेद्वारे वाटचाल करणाऱ्या नव्या जगाच्या दिशेने प्रगती करण्यासाठी, विकसनशील आणि कमी विकसित देशांसह सर्व देशांच्या माध्यमातून आणि जागतिक व्यापाराच्या फायद्यांचे समान वितरण करण्याच्या मुद्दा त्यांनी जोरकसपणे मांडला.\nयावर्षीचे जी 20 चिन्ह असलेल्या कमळापासून व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या प्रतिनिधींनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन गोयल यांनी केले आणि चिखलातही निर्मळपणे फुलण्याच्या क्षमतेसाठी कमळाला जगभरात आदराचे स्थान आहे असे सांगत या अस्थिर आर्थिक काळात सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी आपण एकत्रितपणे उपाय शोधू शकतो, असे ते म्हणाले.\nव्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी, प्राधान्यक्रमांविषयी चर्चा करतांना जी-20 देशांच्या सदस्यांनी, गैर-शुल्क उपायांच्या प्रशासनात पारदर्शकता आणि जगभरातील मानकीकरण संस्थांमधील सहकार्य एकत्रित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. जागतिक मूल्यसाखळी विषयी अचूक अंदाज बांधता यावा, आणि त्यातून त्यांचा टिकावूपणा वाढावा, यासाठी मॅपिंग करणे आवश्यक आहे, असेही या चर्चेत नमूद करण्यात आले.\nया सत्रामध्ये, अनेक सदस्य देशांनी, सध्या असलेल्या मूल्य साखळीविविधता आणण्याची गरज अधोरेखित केली तसेच, सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी विकसनशील देश आणि एलडीसी मधील कंपन्यांच्या सहभागाला गती देण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला. एमएसएमई उद्योगांसाठी माहिती आणि वित्तपुरवठा सुलभ करण्याच्या गरजेवर या सत्रांमध्ये तपशीलवार चर्चा करण्यात आली. त्याशिवाय, अनेक देशांनी एमएसएमई उद्योगांना असणारे डिजिटल प्रवेशाचे अडथळे दूर करण्यासाठी आणि डिजिटल व्यापारी प्लॅटफॉर्मशी त्यांना जोडून घेता यावे यासाठी गांभीर्याने आढावा घ्यावा, अशी भावना अनेक देशांनी या बैठकीत व्यक्त केली.\nया बैठकीच्या चारही सत्रात झालेली चर्चा, अत्यंत अर्थपूर्ण होती, तसेच, सर्व चर्चा कृती प्रवण आणि फलदायी स्वरूपाच्या झाल्या, अशी माहिती, केंद्रीय वाणिज्य सचिव, सुनील बरतवाल यांनी दिली. वस्तू आणि सेवांचा स्थानिक पुरवठा वाढवण्यासाठी, व्यापार आणि गुंतवणूक एक महत्त्वाचे साधन आहे, असे असे सांगत, बरतवाल म्हणाले की जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत येणारी आव्हाने एकत्रितरित्या समजून घेण्याचे सामर्थ्य अधिक वाढवणे, हे भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच��� उद्दिष्ट आहे. या अध्यक्षपदाचे भारताचे तत्त्व “वसुधैव कुटुंबकम” पासून प्रेरणा घेत, आज अस्तित्वात असलेल्या संधींचा जास्तीत जास्त लाभ घेत, त्यातून सामाईक समाधान काढता येण्यास पोषक वातावरण निर्माण करणे हा ही भारताचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious articleचिमुकल्याला ट्रकने चिरडले; नागरिकांची जाळपोळ\nNext articleश्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करणार-श्रीलंकेचे भारतातील उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा\nपंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे लोकार्पण\nसंसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान\nमोदी सरकारच्या 9 वर्षांवर काँग्रेसचे 9 प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा, कमकुवत लोकशाहीचा मुद्दा; जयराम रमेश\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र Pin- 441614\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76367?page=1#comment-4565063", "date_download": "2023-05-30T03:43:04Z", "digest": "sha1:OC6A6A6YZXA6MX7QASFD2EXNWVFAW5I5", "length": 54649, "nlines": 305, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- कविन | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा गौरव दिन २०२३\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- कविन\nलेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- कविन\nसध्या त्याने थैमान घातलय\nसध्या त्याने होम अरेस्टवर पाठवलय\nसोशल मिडीया म्हणू नका\nत्याने सगळच हायजॅक केलय\nतो म्हणजे तोच हो तो, you know who\nहे असं त्याच्याबद्दल लिहून काढलं त्यालाही महिना दिड महिना होऊन गेलाय आता. आधी तो तसा दूर म्हणजे परदेशगमनाची हिस्टरी असलेल्यांशी सलगी दाखवून होता. नंतर हळूहळू हात पाय पसरत माझ्या गावातही येऊन पोहोचला. अमुक ईमारत सील, तमुक भाग सील अशा बातम्या ऐकता ऐकता खरोखर आमच्या भागात याची डोळा अशी परिस्थिती बघितली आणि जवळ म्हणजे किती जवळ आलाय हा याची जाणीव झाली.\nतरिही तसा तो त्याच्या जागी आणि आम्ही आमच्या जागी, मधे बॅरिअर ठेवून वावरत होतो. सॅनिटाईझ करा, हात धुवा, अधूनमधून वाफारा घ्या सुरु होते. वर्क फ्रॉम होमही य��ातथाच सुरु होते त्यामुळे रिकामा वेळ भरपूर हाताशी मिळाला होता. त्यावेळेत करायचे काय, असलेही प्रश्न पडत नव्हते इतके काय काय करुन पाहिले जात होते.\nअमेझॉन प्राईमवर सिनेमांच्या जोडीला पुस्तकांचाही खजिना उपलब्ध होता. बागकामाचे यूट्यूब व्हिडीओ आणि ब्लॉग्ज वाचून प्रयोग करुन पहाण्याइतका निवांत वेळ हाताशी होता. स्वयंपाक घरातही अधूनमधून वेळखाऊ पदार्थ करुन पहायची इच्छा उचल खात होती, तर कधी आता बाहेर उपलब्धच नाही म्हणतही आजवर न केलेले प्रयोग करुन पहाण्यात वेळ बऱ्यापैकी मजेतच जात होता. सगळ्यांसोबत लॉकडाऊन व्हिडीओ करण्यातली मजाही घेऊन झाली. write in times of corona नावाच्या मैत्रिणीच्या फेसबुक गृपवर थोडीफार खर्डेखाशीही करुन झाली.\nआपल्या डोक्यावर छप्पर आहे, खायला दोनवेळचं व्यवस्थित मिळत आहे, याचाच अर्थ आपण सध्या सुखी जीव आहोत. किमान त्या आघाडीवर आपल्याला काळजीचे कारण नाही आहे याबाबत आभार मानत, 'घरातच तर रहायचय राहू की मजेत न रडता, आपलच तर घर आहे' असं म्हणत ज्यांना हे सूख नाही त्यांचं काय होत असेल याची टोचणी, जुजबी मदत करत किंवा मदतीच्या सेतूत खारीचा वाटा उचलत थोडी कमी करुन झाली किंवा तसा मनाला भ्रम तरी करुन देण्यात थोडेफार यश आलं.\nपण या सगळ्यात 'तो' त्याच्या जागी आणि 'आम्ही' आमच्या.. मधे एक भक्कम फळी होती. त्यामुळे जरी वर्तमानपत्रे, न्युज चॅनल्स दिवसभर आकड्यांची चढती कमान दाखवत असले तरी, \"आपण घेतोय की काळजी\" या वाक्याने मनाला शांती लाभत होती.\nनाही म्हंटले तरी जेव्हा घराजवळ आणि ओळखीत केसेस आढळल्या तेव्हा या शांतीला थोडं भगदाड पडायला सुरुवात झाली तरीही तसा तो पल्याडच होता आणि अचानक एकदिवस 'तो' आमच्या घरात येऊन दाखल झाला, अगदी बेलही न वाजवता, पावलांचा आवाजही न करता दाखल झाला, तेव्हा मात्र पायाखालची जमीनच हादरली.\nअर्धांग 'आवश्यक सेवा विभागात' कामाला असल्याने रोज ऑफीसला जात होता. त्याच्या डिपार्टमेंटमधेही कुठे कोणी पॉझिटिव्ह निघाल्याचे समजत होते. थोडी भिती वाटायची पण आल्यावर अंघोळ करणे, कड्या नळ वगैरे सॅनिटाईझ करणे, त्याचे कपडे वेगळे धुणे वगैरे सुरु होतेच. पण इतके करुनही हा मात्र खुशाल घरात शिरला गुपचूप. नवरा पॉझिटिव्ह म्हणून आमच्या टेस्ट करुन घेतल्या तर आम्हीही पॉझिटिव्ह. 'हम साथ साथ है' सिनेमाचा शो'च जणू.\nनवऱ्याला ब्रॉन्कायटीसची हिस्टरी म्हणून आयसोलेशन सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला मिळाला आणि आम्ही होम क्वारंटाईन. पहिले दोन दिवस मला, आम्हा तिघांच्याही काळजीने झोप लागली नाही. लागलीच तर मधेच हाक मारल्याचा भास होऊन दचकून जाग यायची. मनाला तेव्हाच म्हंटले, \"बेटे तुम इस खेल मे महत्वपूर्ण खिलाडी हो, तुम्हे तन के साथ साथ चलना है, रुकना नही |\"\nज्यांना समजले त्या प्रत्येकाने 'काळजी घ्या, काळजी करु नका' असे सांगितले. आदर्श वाक्यरचना आहे ही पण व्यवहारात आचरणात आणायला महा कठीण. बुद्धीला कळतं पण मनाला कळत नाही. त्यातून जर तुमच्या वयाची तुमच्या रोजच्या परिचयातली मैत्रिण जर या साथीने तुम्ही गमावली असेल, अगदी थोड्याच दिवसांपूर्वी तर कितीही काहीही म्हणा मन वेडं भिरभिरुन दमतच.\nआणि जर तुम्हाला लिखाणाचा किडा असेल तर नको तिथे कल्पनेचे वारु सुसाट धावत सुटते.\nएरव्ही तुम्ही जर सकारात्मकतेचे पुतळे समजत असाल स्वतःला तर ही नकारात्मकता येण्याचाही ताण येतो. त्यातून आमच्या भागात एक मशीद आहे आणि तिथे जे काही अनाऊन्स होते ते त्या भागात सगळ्यांना ऐकू जावे म्हणून समोरच्या ईमारतीवर स्पिकर बसवला आहे. एरव्ही प्रार्थना वगैरे ठीक पण या दरम्यान तिथे \"मैयत का ऐलान है\" अशी सुरुवात होऊन घोषणा ऐकायला मिळायच्या आणि त्या सुचना जेव्हा दिवसाला एक किंवा दोन अशा रेटने त्याच आठवडाभरात ऐकू यायला लागल्या तेव्हा आधीच भित्र झालेलं, हळवं झालेलं मन वेड्यासारखं वागू लागलं, या सगळ्याचा ताण घेऊ लागलं.\nयावर उपाय करायला हवा हे कळत होतं कारण मानसिक तणाव शरिरावर परिणाम करतो हे ही माहिती होते.\nमग ठरवले आपले आपण उपाय शोधायला हवेत यावर. यावर म्हणजे मानसिक स्थितीवर. कारण कोविडची तीव्र अशी शारीरिक लक्षणे नव्हती. ताप नव्हता, कफ नव्हता. ब्रिदिंग इश्यू नव्हता, बिपी डायबेटिस किंवा तत्सम काही को मॉर्बिड सिच्युएशन नव्हती ही तब्येतीच्या दृष्टीने जमेची बाजू होती. चार पाच दिवसांनी loss of smell मात्र जाणवले. कफ नव्हता पण ड्राय कफ काही दिवस जाणवत होता तो त्रासही नंतर कमी होत बंद झाला.\nBMC Health workers आम्हाला झिंक मल्टिव्हिटॅमिन टॅबलेट्स देऊन गेले होते आणि पहिल्या दिवशी टेंपरेचर बिपी आणि ऑक्सिजन वगैरे चेक करुन गेले होते.\nआमचा आधार कार्डवरचा पत्ता KDMC च्या अखत्यारीत येत असल्याने, त्यांना पत्ता बदल कळवूनही १४ दिवस आमची चौकशी मात्र KDMC करत होती. शेवटी माहेरची ��ाणसं असा जोकही मारुन घेतला मी त्यातल्या त्यात. ४०+ वर्ष तिथे राहिल्यामुळे,तिथे अर्थातच मोठा गोतावळा होता आमचा. मित्र मैत्रिणी,नातेवाईक, माहेर, सासर सगळंच तिथे होतं. तिथे असतो तर नक्कीच कुठे मदत मागायची असा प्रश्न पडला नसता. इथे येऊन जेमतेम वर्ष होतय. माणसांची, परिसराची आत्ता कुठे ओळख होतेय नीट. त्यात ही स्टाफ क्वार्टर्स म्हणजे जेमतेम चार घरांची वस्ती आम्ही धरुन. त्यामुळे मदत मागायच्या कल्पनेनेच संकोचायला झाले होते. पण आपणहून मदत मिळत गेली.\nइथल्या फॅमिली डॉक्टरांनी BMC ने दिलेल्या मल्टीव्हिटॅमिनच्या जोडीला 'विटॅमीन सी' सुरु ठेवायला सांगितले आणि आठवड्यातून एकदा असे तीन आठवडे 'विटॅमीन D3' घेण्यास सुचवले. कफ सिरप आणि ओआरएस पावडर गरज लागल्यास घेण्यासाठी आणून ठेवण्यास सांगितले. बाकी वाफारा, गरम पाणी सुरु होते. बेटाडीन गुळण्या तर कधी मीठ किंवा हळद मीठ घालून गुळण्या हे ही सुरु होते. हळद घालून उकळलेले दूध आणि आल्याचा चहा वगैरे आलटून पालटून सुरु होते.\nआमच्या इथे तरी घर सॅनिटाईझ करायला कोणी येत नाही. पण BMC च्या पेस्ट कंट्रोल डिपार्टमेंटकडून माहिती घेऊन मी BMC staff कडून हायपोक्लोराईडचे डायल्युट केलेले द्रावण मागवून घेतले व त्यांच्या सल्ल्याने लादी, कड्या, नळ, बेसिन, टॉयलेट व बाथरुम साफ केले. उरलेले द्रावण एका बाटलीत भरुन त्याला स्प्रे करायची नळी बसवली. हे दरवेळी नाही वापरलेत तरी चालेल असे त्यांच्याकडून ऐकल्यामुळे एरव्ही व्हॅक्युम क्लिनर, सॅनिटायझर स्प्रे, डेटॉल स्प्रे, डेटॉल फिनाईल इत्यादी फरशी पुसायला वगैरे वापरले.\nमला शारीरिक दमणूक कमी पण मानसिक दमणूक मात्र जाणवत होती आणि ती कमी करणे केवळ माझ्याच हातात म्हणजे मनात होते. त्यासाठी मी केलेले उपाय लिहून काढते\n१) वर्तमान पत्रे वाचन बंद केले. न्यूज चॅनल बघणे बंद केले\nकोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही माहिती आहे, पण मन अशांत असताना बाहेरुन येणाऱ्या निगेटिव्ह बातम्यांचा मारा कमी करणे फायद्याचे ठरते. आतल्या निगेटिव्हिटीशी लढायला आपली एनर्जी पुरवून वापरता येते.\n२) अलमोस्ट ज्या ज्या मित्र मैत्रिणींना कळवले होते / कळले होते त्यांना,\"एकेकाने फोन करु नका असे सांगून टाकले.\"\nप्रत्येकाची आस्था काळजी मला माहिती होती पण त्याच त्या चर्चा करत रहाणे टॅक्सिंग होते माझ्यासाठी म्हणून मी पहिले त�� काम केले. तरी बोलायची गरज वाटल्यावर मी आपणहून फोन करुन व्यक्त होत होते.\n३) नवरा आयसोलेशन सेंटरमध्ये असल्याने त्याची काळजी होती. ती कमी करायला व्हिडीओ कॉल ठराविक वेळी उपयोगी ठरला.\n४) आवश्यक ती कामे करत होतेच म्हणजे सॅनिटाईझ करणे वगैरे. पण पोळी भाजीसाठी मात्र मी एका ओळखीच्या डबे देणाऱ्या काकुंना रिक्वेस्ट केली. ब्रेकफास्ट आणि वरण भात वगैरे बाकी मी करत होते. पण त्यांच्यामुळे एक काम हलके झाले माझे.\n५) जमेल तसा हलका व्यायाम करायचे. जसे आपले शाळेचे कवायती प्रकार, सूर्यनमस्कार जमतील तितके, प्राणायाम, अनुलोम विलोम, आणि जेवण झाल्यावर श्लोक वगैरे म्हणत शतपावली. श्लोक म्हणताना पावले मोजावी लागत नाहीत आणि आरामात १५-२० मिनिटे चालणे होते.\n६) औषधे, गुळण्या, वाफारा, गरम पाणी हे सुरु होतेच.\n७) हलक्या फुलक्या मालिका / सिनेमे बघणे हे ही मूड हलका ठेवायला मदत करायचे\n८) एका क्षणी जेव्हा ताण आहे जाणवले आणि तो माझ्या एकटीच्या अवाक्याबाहेरचा आहे हे ही समजले तेव्हा समुपदेशक मैत्रिणीला म्हणजे आपल्या मायबोली id manee असलेल्या मंजिरी वेदकला मेसेज केला. तिच्या सल्ल्याने श्वासाच्या ऱ्हिदमवर लक्ष देऊन स्लो ब्रिदिंग आणि one day at a time मंत्र जपत हे ही दिवस जातील याचा पुनरुच्चार करत त्यावर काम केले\n९) माझी श्रद्धा आहे म्हणून गजानन महाराज विजयग्रंथ वाचन सुरु केले. रोज जमतील तसे अध्याय वाचायचे. आम्हा दोघांचीही श्रद्धा असल्याने तो घरी आल्यावर सोबतही परत वाचन केले.\nआधीपासूनच रामरक्षा ऐकायचा नेम होताच पण आता नियमीतपणा आणला त्यात म्हणजे रात्री झोपताना ऐकणे सुरु केले.\nयामुळे मन शांत व्हायला खूप मदत झाली.\nज्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे त्या गोष्टीचा आधार मन शांत करायला खूप महत्वाचा ठरतो.\nयाच दरम्यान भारती ठाकूर लिखीत 'नर्मदा एक अंतर्यात्रा' नावाच्या पुस्तकाचे अभिवाचन ऐकायला मिळाले. निसर्गाचे भरभरून वर्णन, माणूसकीचे दर्शन - याचे वर्णन आणि मदत मिळत जाते हा विश्वास त्यांच्या लिखाणात जागोजागी होता आणि नकळत तो माझ्याही मनात रुजायला मदत झाली.\n१०) यासोबतच सकारात्मक विचार मुद्दाम करायची सवय लावली मनाला. नकारात्मक विचार आले तर नाकारायचे नाहीत पण त्यांना 'हवा' द्यायची नाही. त्यांची रेघ पुसता येत नाही ना पूर्णपणे, मग बाजूला दुसरी सकारात्मकतेची रेघ ओढायची मोठी. हळूहळू नकारात्मकतेची रेघ बिंदू होईल इतकी रोज नेटाने ती सकारात्मकतेची रेघ गिरमिटायची.\nरोज झोपताना गेलेल्या दिवसाबद्दल कृतज्ञता आणि येणारा दिवस उत्तम असणार आहे याबद्दल मनाला खात्री देऊन सकाळी पुन्हा दिवस सुरु झाल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन दिवसाची सुरुवात करायची. हे एरव्ही माहिती असतच, मनात हे भाव असतात पण प्रगटीकरण होत नाही ते मुद्दाम ठरवून केले. सकारात्मकतेची रेघ ठळक व्हायला हे ही उपयोगी ठरले.\n११) छोट्या-छोट्या आनंदाच्या नोंदी करायची सवय लावून घेतली आणि जाणवलं की बऱ्याच सकारात्मक गोष्टीही घडत आहेत आजूबाजूला आणि मग हे ही पटलं की -\n१२) लिखाणही माझ्यासाठी थोडेफार मेडीटेशनचे काम करते म्हणून आधी लिहीलेली ती फुलांचे अर्थ असलेली प्रेमकथा अजून थोडी एडीट करायला सुरु केली. त्यात आता नव्याने अभ्यास करा, नोट्स काढा प्रकार करावा लागणार नव्हता पण थोडावेळ का होईना त्या एडीटच्या नादात सगळ्याचा विसर पडून वेळ मजेत जात होता आणि आपोआपच ताण हलका होऊन एक हलका मूड मनभर पसरायला मदत होत होती.\n१३) बाहेर जाता येत नव्हते पण तरी जाळीच्या दरवाजातून माझ्या बागेतल्या कुंडीत रोज फुलणारी फुले बघणंही समाधानकारक होतं. त्यातही पावसाने झोडपून पार झोपवून टाकलेली नवीन रोपे परत ताठ मान करुन वाऱ्यासोबत डुलत वाढताना पहाणे हे ही एकप्रकारचे मेडीटेशनच होते.\nमन शांत असेल तरच ते सकारात्मक राहू शकते किंवा सकारात्मकता वाढवू शकते. प्रत्येकाचे मन शांत करायचे मार्ग वेगळे असू शकतात. आपला मार्ग कोणता आहे हे फक्तं आणि फक्तं आपल्यालाच लक्षात येऊ शकतं. पण मन आणि तन ही दोन जर चाके आहेत असं इमॅजीन केलं तर दोन्ही जमिनीवर व्यवस्थित हवी, जे गाळात गेलय असे समजतेय त्याला बाहेर काढायचे उपाय करायला हवेत. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.\nनवराही आठवड्याभरात घरी आला. त्यालाही सुरवातीचे दोन दिवस ताप येऊन गेला होता आणि हलका ड्राय खोकला होता जो कमी होत गेला. विकनेसही त्यामानाने लवकर कमी झाला.\nबाकी रुटीन जसे सुरु होते तसेच सुरु राहीले. पुढले १० दिवसही आम्ही होम आयसोलेशनमधेच होतो. आम्ही तिघेही ऑक्झिमिटरने ऑक्सिजन लेव्हल चेक करणे, टेंपरेचर चेक करणे, बाकी लक्षणे काही जाणवत आहेत का यावर लक्ष ठेवणे वगैरे करत होतोच. यादरम्यान फॅमिली डॉक्टरना तब्येतीचे अपडेट देणे आणि त्यांचा सल्ला घेणेही सुरु होते. सुदैवाने लक्षणे माईल्ड होती आणि वेळेत सगळे निर्णय घेतले गेले त्यामुळे लवकर बरे वाटायला मदत झाली.\n१४ दिवसांचा होम आयसोलेशनचा कालावधी संपूनही आता दहा एक दिवस होतील. या पुढल्या दहा दिवसांच्या काळातही आम्ही पूर्णपणे घरीच होतो. अजूनही तसं म्हणाल तर अमेझॉन पॅंट्री, बिग बास्केट वगैरेची मदत घेत आम्ही घराबाहेर पडायचं टाळलेच आहे. सध्या पाऊसही जोरदार आहे त्यामुळेही टाळले आहे.\nवासाचे सेन्सेशन देखील परत आले पहिल्या आठवड्याभरातच. आम्हाला तिघांनाही उरलेल्या या काळात काही लक्षणे नव्हती. परत टेस्ट करायची तशी गरज नाही असे health officer आणि फॅमिली डॉक्टर दोघांनीही सांगितले. आमच्या मनाचे समाधान म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्लड टेस्ट करुन ॲंटीबॉडी डेव्हलप झाल्या आहेत का हे तपासून घेतले. त्याचे रिपोर्ट्स समाधानकारक आले.\nआता आम्ही घराबाहेर पडू शकतो असे BMC health officer आणि आमचे डॉक्टर दोघांनी सांगितले आहे. तरीही आम्ही आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडणार आहोत. त्याचे ऑफीस सुरु झाल्यावर जरा अधिकची खबरदारी घेऊच. कारण आता उलट जास्त डोळसपणे याकडे बघायला हवेय. म्हणजे अती घाबरून किंवा अती सैल सुटून चालणार नाही. कधीतरी भिती वाटणार थोडी आणि कधीतरी भितीच्या ना ची टांग म्हणावेसेही वाटणार पण आत्ताचा काळ महत्वाचा आहे. बाऊ न करताही आत्तापर्यंत घेतली तशीच काळजी घेत सक्षम होण्याचा आहे. घाबरून किंवा आता काही होत नाही म्हणत दोन टोके गाठण्याचा हा काळ नाही.\nयाकाळात शेजाऱ्यांची खूप मदत झाली. बाहेरून काही सामान हवे असल्यास आणून देणे वगैरे त्यांनी आपणहून केले. फोन करु नका म्हंटले असले तरी सगळ्याच मित्र मैत्रिणींनी व्हॉट्स ॲप गृपवर वातावरण हलके राहील अशा गप्पा मारुन माझ्या मन:स्वास्थ्याची काळजी घेतली. माझी मैत्रीण डॉक्टर अंजली आणि माबोकर डॉक्टर ज्ञाती दोघींनी उत्तम माहिती तर दिलीच पण धीरही दिला. ज्ञाती फक्तं आवाज ऐकण्यासाठी फोन करायची. \"आवाजावरुन तब्येतीची कल्पना येते डॉक्टरला थोडीतरी म्हणून आवाज ऐकायला फोन केला\" म्हणायची. बॉसने ऑफीसचे टेन्शन विसरुन तब्येतीची काळजी घे कळवून टाकलं. कंपनीच्या ओनरनी स्वतः फोन करुन पैशाची मदत लागली तर संकोच करु नकोस कळवले. तशी वेळ आली नाही सुदैवाने पण आम्ही आहोत पाठीशी असं सुचीत करणारा आधार हे मोठे बळ असते अशावेळी. कितीतरी मित्र मैत्रिणींनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या, शुभेच्छा व्यक्त केल्या.\n'आमचे डॉक्टर, केडीएमसीचे चौकशी करणारे कर्मचारी, शुभेच्छा देणारे मित्र मैत्रिणी, जवळचे नातेवाईक, मदत करणारे आमचे शेजारी, वर लिहीलेली औषधे- गुळण्या - वाफारा वगैरे उपचार आणि आमची श्रद्धा' या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून यातून बाहेर आलो.\nशरीर आणि मन दोन्हीचा एकत्रित प्रवास होतो सुधारणेच्या दिशेने, तेव्हा तो अधिक परिणामकारकरित्या होतो आणि तुमच्या पाठीशी इतक्या सगळ्या सुहृदांच्या शुभेच्छा आहेत हे मनाचं या प्रवासातलं विटॅमीन सी, मल्टी व्हिटॅमिन सबकुछ असतं.\nफार मोठं अनुभव कथन झालं तरीही बरच काही राहून गेलं असेल याची कल्पना आहे. एकच विनंती, प्रश्न काही विचारु नका सध्या. कारण उत्तरे देण्याइतकी किंवा शंका समाधान करण्याइतकी मनाने त्रयस्थ व्हायला बराच वेळ आहे अजून. इतपत लिहून काढले आणि पब्लिक फोरमवर ते तरेल बुडेल याचा विचार न करता नाव पाण्यात सोडावी तसे ते सोडण्याचे जमवलेय हीच सध्याची मोठी गोष्ट आहे.\n२०२० ने काय दिले विचारले जर स्वतःला तर उत्तर असेल, स्वत: मधल्या व्हल्नरेबिलिटीची ओळख दिली, 'मदत मिळते - विश्वास हवा' हे शिकवले, उद्या आपल्यालाही, 'असा विश्वास दुसऱ्याला वाटेल असे वागायचे आहे' याचे भान दिले, one day at a time मंत्र ठळक केला आणि अनुभव नावाच्या गाठोड्यात अजून एका न विसरता येणाऱ्या अनुभवाची भरती केली.\nगणपती गजाननाच्या कृपेने हे संकट लवकर दूर होऊन, तुम्हा आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो यासाठी गणपती गजानना तुझ्यापुढे ही माझी प्रार्थना -\nजाऊदे जळून | अमंगल सारे |\nरुजू दे विचार | मांगल्याचा ||\nकवे, मला हे काहीच माहीत\nकवे, मला हे काहीच माहीत नव्हतं. तेंव्हा सगळ्यात आधी तर तुझ्या या कठीण काळात तुझ्या साठी अवेलेबल नव्हते म्हणून खूप खूप सॉरी.\n'तू'झ्याकडून जसं अपेक्षित आहे तसंच हे लेखन झालंय. तुझं नाव वाचून धागा उघडायचा ठरवला करण माहीत होतं की यातून पोजिटीव्हीटीच मिळणार आहे. त्यात तुम्ही स्वतःचं त्याला हरवून आलाय म्हणजे ती पोसिटीव्हीटी *100 झालीये.\nमी म्हणेन लेख आवडला कारण एकतर आपल्या वरची ती निगेटिव्ह छटा गेलीये आणि लेख हा 100 लोकांना वाचायला द्यावा असा झालाय.\nकोविड ला अति घाबरणारे किंवा अजिबातच किंमत न देणारे असे सगळेच यातून शिकतील.\n तिला मात्र एक जोरदार हग कर माझ्या��डून\nकविन तुला आणि सानु ला जादू की\nकविन तुला आणि सानु ला जादू की झप्पी\nखूपच सकारात्मक लिहीले आहे.\nखूपच सकारात्मक लिहीले आहे. फार मस्त झालाय लेख.\nकविन, छान लिहिले आहेस. तुम्ही\nकविन, छान लिहिले आहेस. तुम्ही सगळे या दिव्यातून सुखरूप बाहेर पडलात हे वाचून बरं वाटलं.\nअतिशय सुंदर लेख, सर्वांसाठीच\nअतिशय सुंदर लेख, सर्वांसाठीच प्रेरणादायी. 'सकारात्मकतेची रेघ' कल्पना खूपच आवडली.\nकविन याची अजिबातच कल्पना\nकविन याची अजिबातच कल्पना नव्हती. खरंच देव पावला.\nचांगला सकारात्मक लेख. ते उपाय फारच पटले.\nप्रतिसाद आणि शुभेच्छा दोन्हीसाठी मनापासून धन्यवाद __/\\__\nबाब्बो कवे big hug. दंडवत\nबाब्बो कवे big hug. दंडवत पूर्ण family ला.\nश्री गजानन जय गजानन. सकारात्मक लेख.\nछान अनुभव लेखन आहे.\nछान अनुभव लेखन आहे.\nलेखनस्पर्धेत अशा प्रकारचा स्वानुभव असलेले हे एकमेव लिखाण असेल. श्वास रोखायला लावलात मध्यंतरी. पण तुमच्या अनुभवातून इतरांना खूप उर्जा मिळेल. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. काही वाक्ये खूप भिडली....\n>> नकारात्मक विचार आले तर नाकारायचे नाहीत पण त्यांना 'हवा' द्यायची नाही. त्यांची रेघ पुसता येत नाही ना पूर्णपणे, मग बाजूला दुसरी सकारात्मकतेची रेघ ओढायची मोठी. हळूहळू नकारात्मकतेची रेघ बिंदू होईल इतकी रोज नेटाने ती सकारात्मकतेची रेघ गिरमिटायची.\n>> मन शांत असेल तरच ते सकारात्मक राहू शकते किंवा सकारात्मकता वाढवू शकते. प्रत्येकाचे मन शांत करायचे मार्ग वेगळे असू शकतात. आपला मार्ग कोणता आहे हे फक्तं आणि फक्तं आपल्यालाच लक्षात येऊ शकतं.\n>> घाबरून किंवा आता काही होत नाही म्हणत दोन टोके गाठण्याचा हा काळ नाही.\n>> लिहून काढले आणि पब्लिक फोरमवर ते तरेल बुडेल याचा विचार न करता नाव पाण्यात सोडावी तसे ते सोडण्याचे जमवलेय\nया सर्व वाक्यांना: +११११\nडोकं सुन्न झाल्यासारखे वाटतंय\nडोकं सुन्न झाल्यासारखे वाटतंय. थरारक बातम्या वाचून, ऐकूनच घाबरायचे दिवस तुम्ही स्वतः अनुभवले आणि ते अतिउच्च सकारात्मक लिखाणाने वाचकांपर्यत पोहचविले त्याबद्दल तुमचे शतशः आभार. मला काही होणार नाही तू घाबरू नकोस तू तुझी काळजी घे असे म्हणणारे डोळ्यासमोर हे जग सोडून गेले. तुम्ही सगळ्यांनी वेळेवर काळजी घेऊन या कठीण प्रसंगावर यशस्वी मात केल्याबद्दल संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन. जय गजानन महाराज. श्री स्वामी समर्थ.\nव्यवस्थ��त निभावशील याची खात्री होतीच. छान आणि प्रामाणिक अनुभव कथन केलंयस\nफार कठीण काळात होतात. अगदी\nफार कठीण काळात होतात. अगदी स्टेप-बाय-स्टेप लिहीले आहेत त्याबद्दल धन्यवाद\nकविन, तुझ्या मनात उमटणाऱ्या\nकविन, तुझ्या मनात उमटणाऱ्या भाव-भावनांची स्थित्यंतरे फार ताकदीने आणि प्रांजळपणे मांडली आहेस.\nसंपूर्ण लेख पॉझिटिवव्हीटीने भरलेला आणि म्हणूनच प्रेरणादायी आहे.\nसकारात्मक विचार करायला लावणारा लेख कविन.\n२०२० ने काय दिले विचारले जर\n२०२० ने काय दिले विचारले जर स्वतःला तर उत्तर असेल, स्वत: मधल्या व्हल्नरेबिलिटीची ओळख दिली, 'मदत मिळते - विश्वास हवा' हे शिकवले, उद्या आपल्यालाही, 'असा विश्वास दुसऱ्याला वाटेल असे वागायचे आहे' याचे भान दिले, one day at a time मंत्र ठळक केला आणि अनुभव नावाच्या गाठोड्यात अजून एका न विसरता येणाऱ्या अनुभवाची भरती केली.>>>>> अगदी खरंय.\nधन्यवाद पुन्हा एकदा __/\\__\nधन्यवाद पुन्हा एकदा __/\\__\nखूप छान लिहिलेत . शुभेच्छा\nखूप छान लिहिलेत . शुभेच्छा\nनकारात्मक विचार आले तर\nनकारात्मक विचार आले तर नाकारायचे नाहीत पण त्यांना 'हवा' द्यायची नाही. त्यांची रेघ पुसता येत नाही ना पूर्णपणे, मग बाजूला दुसरी सकारात्मकतेची रेघ ओढायची मोठी. हळूहळू नकारात्मकतेची रेघ बिंदू होईल इतकी रोज नेटाने ती सकारात्मकतेची रेघ गिरमिटायची.+++१११\nसुंदर लिहिलंय, सगळ्या भावना व्यवस्थित पोहोचतायत.\nसगळ्या प्रतिसादकर्त्यांचे, मतदात्यांचे आणि संयोजकांचेही आभार\nकविन च्या लिखाणाची अजून एक चुणूक हवी असेल तर तिच्या कथेवर आधारित 'फिंगर्स क्रॉसड' शॉर्ट फिल्म नक्की बघा.(हे\nपेड प्रमोशन नाहीये )\n(यातले काही कलाकार मायबोलीकरही आहेत.ओळखा पाहू.)\nबघितली आहे . मला एका माबोवर\nबघितली आहे . मला एका माबोवर मैत्रिणीने पाठवलेली. नितांत सुंदर आहे . सर्वांनी पहावी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpcb.gov.in/mr/compliance-enforcement/legal-matters/mumbaibench-airact", "date_download": "2023-05-30T04:14:09Z", "digest": "sha1:PUPWT2YDSU7MCZSHC6ERHSOVV6PP2DLM", "length": 8735, "nlines": 130, "source_domain": "www.mpcb.gov.in", "title": "वायु (प्रदूषणाचे नियमन आणि नियंत्रण) अध���नियम १९८१ | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना\nम. प्र. नि. मंडळ कर्मचारी\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश\nवन आणि पर्यावरण मंत्रालयनाचे निर्देश\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निर्देश\nराज्य शासनाने पारित केलेले निर्देश\nएमओइएफ,फॉरेस्ट अँड क्लाइमेट चेंज द्वारे सीआरझेड क्लियरन्स.\nऑनलाईन सेवांसाठी अर्ज करा (ईसी-एमपीसीबी वेब पोर्टल)\nऑनलाईन संमती अर्जाची प्रक्रिया\nउद्योगांचे वर्गीकरण (लाल / नारंगी / हिरवा आणि पांढरा)\nजल व हवा अधिनियम अंतर्गत संमतीपत्र\nजैव-वैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 1998 अंतर्गत अधिकारपत्र\nघातक घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, 2003 अंतर्गत अधिकारपत्र\nसंमतीपत्र स्वयं नूतनीकरण योजना\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.४/८/२०११\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.१६/०४/२०१३\nईआयए अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी दि.२२/१२/२०१४\nजाहिरातीचा नमुना सोबत जोडण्यात येत आहे\nमाहिती अधिकार २००५ अधिनियम\n३०/०९/२०२१ रोजी माहिती अधिकार अधिनियम कलम ४\nमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मेल\nवायु (प्रदूषणाचे नियमन आणि नियंत्रण) अधिनियम १९८१\nडब्ल्यू.पी.क्र.७०४२/२०१२ ०९/०५/२०१४ मेसर्स गोदरेज टायसन फूड्स लि. विरुद्ध एमपीसीबी आणि अन्य .\nडब्ल्यू.पी.क्र.१५८४/२०१२ २२/०८/२०१२ जेएसडब्ल्यू एनर्जी लि. विरुद्ध भारत सरकार आणि अन्य.\nडब्ल्यू.पी.क्र.४०१२/२०११ २३/१२/२०११ यशवंत बी. आठलेकर विरुद्ध भारत सरकार आणि अन्य.\nडब्ल्यू.पी.क्र४३६४ १७/११/२००९ श्री चंद्रकांत वालचंद शहंद विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर.\nपीआयएल क्र. ५६/२००६ ०४/०७/२००७ माझा भारत सामाजिक संस्था विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर.\nडब्ल्यू.पी.क्र.३६/२००५ ०५/०७/२००७ मेसर्स शरद बाबुराव पाटील विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर\nबाह्य अभिकरणाद्वारे हाताळलेले प्रकल्प व अभ्यास\nव्यापक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक\nप्रदूषण भार कमी करण्यासाठी प्रमाणित करणारी तांत्रिक समिती.\nवसुंधरा माहितीपट स्पर्धा २०२०\nवसुंधरा पुरस्कार स्पर्धा २०२०\nआरोग्य आणि पर्यावरण म. प्र. नि. मंडळ कर्मचारी मास ट्री प्लांटेशन म. प्र. नि. मंडळ बुलेटिनTechnical Committee for By-Products and Hazardous waste categorizationसीपीसीबीची मार्गदर्शक तत्त्वे\nपर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nकल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२\nकॉपीराइट © 2022 सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2023-23/segments/1685224645089.3/wet/CC-MAIN-20230530032334-20230530062334-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}